:-)) ;-))
आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)
मस्त आहे प्रयोग! सगळ्यांच्या कविता आवडल्या...! :)
लिखाळराव आणि रंगाने छान लिहिले आहे...
रामदासराव, तुम्ही नका कवितांच्या फंदात पडू! तो तुमचा प्रान्त दिसत नाही!
(हा असाच आपला मोफत सल्ला बरं का! त्याचं विशेष काही मनावर घेऊ नका!) :)
आपला,
(किंचितकवी) तात्या.
श्रावण ऊन खात झोपला
अचानक पाऊस पडू लागला
पापणी पावसात भिजली
आणि वाळूची घरे वाहून गेली
रावणाच्या दहा मधली चार गेली
ज्यांचे मनाज रावण त्यांना मिळाली..
:? (अगदी बाळबोध..)
श्रावण आला बरसत
सृष्टीने रुप ल्याले नवे |
उन पावसाचा खेळ चालतो
सामील धरती नवपालवी सवे ||
रावण बैसला खाली
अडकवून कानास जानवे |
वाळूत ठेवूनी लिंग
गणपती खोड त्याची जिरवे ||
पापणी मिटोन म्हणतात
विजुभाउ मलेशियास जावे |
चार घटका करमणूक करण्या
घर सखीचे धुंडावे ||
ज्यांचे बरे त्याच्या म्हणे आंबोळी
निंदकाचे घर शेजारी असावे ||
श्रावणात खुलुन येई
उन पावसाचा खेळ
पापणीत मिटलेल्या
चार घटिकांचा मेळ...
शिवलिंग स्पर्शाने वाळू
हळूवार पतित झाली
रावणाची मस्ती अशी
गणेशाने उतरविली
रामदासे दिले हे
काही शब्द वेगळे
ज्यांचे काव्य बनले
मिसळगृही आगळे...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
सर्जनशीलता वाढवण्यासाठी केलेल्या कार्यशाळेत सुद्धा अशीच मजा आली.
एकूण साठ प्रयोग होते.परंतू आम्ही केवळ पंधरा -विस पूर्ण करू शकलो.
कवितेचा प्रयोग कठीणच होता.आम्ही फक्त सहाच करू शकलो.
मिपावर मात्र ज्या वेगाने कविता आल्या त्या वाचून एक गोष्ट लक्षात आली ,की मिपावर सर्जन विपुल आहे.
वाचन करणार्यांचे, कविंचे , मनापासून आभार.
चार श्रावण
ऊन रावण
वाळू झरे
पापणी फिरे
ज्यांचे चार
त्यांचे फार.
.... दुर्बोधता हे नवकाव्याचे व्यवच्छेदक लक्षण होय, असे खुद्द गंगाधर गाडगिळानी सांगून ठेऊन आमच्यासारख्यांची चांगली सोय करून ठेवलेली आहे....
दोन शब्दांचा उपयोग
क्या बात है!!:))
जब्बर्दस्त लिखाळ राव!
अजब..
लिखाळ
हम्म्म्म. छान कल्पना आहे.
क्या बात है...
छान प्रयोग
कसेही
असेच सुचले म्हणुन
खाना या रोना?
मस्त!
श्रावण ऊन
श्रावण आला
श्रावण,उन,रावण,वाळू,पापणी,चार,ज्यांचे.
श्रावण,उन,र
क्या बात है ॐकारा!
क्या बात है ॐकारा! +१
प्रयोगातला आनंद.
फारच छान आहे कवीता सर इथेही
दुर्बोधता हे नवकाव्याचे व्यवच्छेदक लक्षण..