नव्याने स्किम मध्ये उभ्या राहिलेल्या त्या अनेक इमारती असलेल्या सोसायटीची ती पहिलीच दिवाळी होती. शहरे भरली, मग उपनगरे ,आता त्याच्याही आत आत जाऊन निसर्गाच्या सानिध्यातल्या जाहिराती करुन नागर वस्ती उभी राहायला लागली. मुळची जंगले, शेते, पाणठळ जागा, मसणवाट, नुसत्याच्या रिकाम्या ओसाड जागा सगळे साफ झाले, उत्तुंग टाॅवर उभे राहीले, दुकाने, हाॅटेल्स,माॅल्स
सगळीकडे झगमगाट आला, मूळच्या बुऱ्या वाईट निर्यास करणाऱ्या शक्तीच्या वरची ही दुनिया.
छान लेख
कथा आवडली
विचार करायला लावणारी
जेथे जेथे संवाद आहे तेथे ती वाक्य एका खाली एक आली तर वाचायला सोपे व सहज जाते. एकाच ओळीत सर्व लिहिले तर संदर्भ लागत नाही "ही सुचना पुढच्या लेखनाच्या वेळी आवर्जून पाळा. हार्दिक शुभेच्छा ! पुढील कथेच्या प्रतिक्षेत.