मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निसर्ग आणि माणूसपणाच्या कविता- प्रहरांच्या अक्षरनोंदी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

कंजूस 29/10/2025 - 21:58
चांगला परिचय. >> सर्वात महत्वाचं म्हणजे जवळ जवळ चाळीस पेक्षा अधिक कविता या विविध वृत्तबद्ध रचना आहेत, त्या अधिक वाचनीय झाल्या आहेत. मुक्तछंदातील कविताही तितक्याच सुंदर आहेत. >> - नेमकं.

अभ्या.. 29/10/2025 - 22:08
अरे वा. अभिनंदन दिपाली वहिनी. अनोखी भेट. . मला तर मराठी ठाकूर म्हणाले की मिपा बल्लव गणपा हाच आठवतो ;)

गवि 29/10/2025 - 22:20
उत्तम परिचय. त्यांच्या कविता नेहमीच लयबद्ध आणि गेयता असलेल्या .. नेहमीच आवडतात.

मी-दिपाली 30/10/2025 - 09:26
धन्यवाद प्रा. डॉ. Dilip Birute सर! आपण माझ्या काव्यसंग्रहाची इतकी आवर्जून आणि आस्थेने दखल घेतलीत त्याबद्दल मनापासून आभार! यामधून आपलीही कवितेविषयी, साहित्याविषयी असणारी बांधिलकी, जाणीव आणि जाण दिसून आली. पुस्तक योग्य हाती गेल्याचं समाधान किती महत्त्वाचं आहे, ते या निमित्ताने समजलं. _/\_

परिचय करुन दिलेल्या काव्यसंग्रहाच्या कवींनीही दखल घ्यावी, दाद द्यावी ही गोष्ट लिहित्या-बोलत्या वाचकांसाठी तशी आनंदायी गोष्ट असते. मी-दीपाली आपण दखल घेतली, दाद दिली आभार. खरं तर, कविता वाचत गेलो, थांबत गेलो वाचत गेलो आणि जे उत्स्फूर्तपणे वाटलं ते लिहूनही टाकलं. खरं, तर अजून खूप काही लिहिता येईल अशा त्या प्रहरांच्या अक्षर नोंदी आहेत. धाग्यातही लिहिले होते की अनेक नोंदी सुटल्या. एक वाचक मित्र म्हणाले सर, थेट शांताबाई शेळके, इंदिरा संत यांची आठवण केली असे म्हणालात तर ते अधिक स्पष्ट करता येईल का ? मग आम्ही बोलत बसलो. निसर्ग पाहुन कोणाच्याही मनामधे प्रेम, आपूलकी निर्माण व्हावी. रंग, गंधात रमून जावे हा माणसाचा तसा नैसर्गिक स्वभाव आहे. माणूस घडतो, व्यक्तीमत्वविकास होतो. पाना-फुलांशी बोलायला जवळ जवळ सर्वांना आवडतं. निसर्गाची ओढ माणसाला जन्मजात असते. निसर्गात कोणास प्रियकर दिसतो, कोणास आई दिसते, कोणास मित्र दिसतो, मैत्रीण दिसते आणि आपला संवाद सुरु होतो. अशाच नोंदी प्रहरांच्या अक्षरनोंदीत दिसतात. कविता वाचतांना, इंदिराबाईंची आठवण व्हावी त्याचं कारण आसे की, त्यांचंही बालपण खेड्यात गेलं. बालपणापासून त्यांना निसर्गसहवास लाभला. शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण घेता घेताही त्यांचा निसर्ग संवाद सुरुच होता. आणि ते त्यांचं जीवनच बनून गेले. जुन्या काळी ओव्या आणि निसर्ग, गाणी हा जवळ जवळ जुन्या कुटुंबाचा भागच होता. निसर्गाशी संवास सुरु झालं की ते गाणं होतं. त्यांची एक 'कसे हासू' नावाची कविता आहे.
अंगणात जाई जुई हस तसे बिनमोल मन जाई खोलखोल झुळु झुळू येई वारा पाने फुले हालवीत मन पर्री थरारत.
साधा पाना फुलांना जागवणा-या वा-यांनी सुद्धा कवयित्रीचं मन थरारून जातं. साधी सोपी रचना असते आशय मात्र खोलवर जाणारा असतो. 'मन जाई खोल खोल' असा तो संवाद सुरु असतो. अशा अनेक त्यांच्या कविता आहेत. दीपाली ठाकूर यांचाही निसर्गाशी असाच स्नेह आणि संवाद आहे. त्यांची कविता त्याच वळणांची आहे, दीपाली ठाकूर म्हणतात-
वाट पाहती मिटून पाकळ्या जरा कोणत्या दिशेस तो असे रंगसोयरा पान पान आर्त सांगते ऋतूस संहिता साजि-या क्षणात जागल्या दिठी जुन्या व्यथा ( पुन्हा पुन्हा )
'पाकळ्या मिटून असतात, म्हणजे त्या वाट पाहात असतात' हे कोणाला सुचतं ? निसर्गप्रतिमा हे या कवितेंची वैशिष्ट्ये आहेत. असा तो सारखा निसर्ग संबंध काव्यसंग्रहात दिसून येतो. निसर्गाशी एकरुप झालेली ती कविता. अशा त्या गप्पा रंगल्या. निसर्गातील तरलेतेने आलेला अनुभव व्यक्त करण्याची पद्धती, निसर्गातील घटनांची संवेदनशीलता ही केवळ कवयित्रीपुरते मर्यादित राहात नाही. निसर्गकविता कवीची राहात नाही तर, तो निसर्ग अनुभव वाचक, समीक्षक, यांनाही तितकाच उत्कटतेने येतो हे त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्ये आहे, श्रीमंती आहे. मिपाकर, वाचक, प्रतिसाद देणा-या सर्वांचे मनापासून -दिलीप बिरुटे

कंजूस 29/10/2025 - 21:58
चांगला परिचय. >> सर्वात महत्वाचं म्हणजे जवळ जवळ चाळीस पेक्षा अधिक कविता या विविध वृत्तबद्ध रचना आहेत, त्या अधिक वाचनीय झाल्या आहेत. मुक्तछंदातील कविताही तितक्याच सुंदर आहेत. >> - नेमकं.

अभ्या.. 29/10/2025 - 22:08
अरे वा. अभिनंदन दिपाली वहिनी. अनोखी भेट. . मला तर मराठी ठाकूर म्हणाले की मिपा बल्लव गणपा हाच आठवतो ;)

गवि 29/10/2025 - 22:20
उत्तम परिचय. त्यांच्या कविता नेहमीच लयबद्ध आणि गेयता असलेल्या .. नेहमीच आवडतात.

मी-दिपाली 30/10/2025 - 09:26
धन्यवाद प्रा. डॉ. Dilip Birute सर! आपण माझ्या काव्यसंग्रहाची इतकी आवर्जून आणि आस्थेने दखल घेतलीत त्याबद्दल मनापासून आभार! यामधून आपलीही कवितेविषयी, साहित्याविषयी असणारी बांधिलकी, जाणीव आणि जाण दिसून आली. पुस्तक योग्य हाती गेल्याचं समाधान किती महत्त्वाचं आहे, ते या निमित्ताने समजलं. _/\_

परिचय करुन दिलेल्या काव्यसंग्रहाच्या कवींनीही दखल घ्यावी, दाद द्यावी ही गोष्ट लिहित्या-बोलत्या वाचकांसाठी तशी आनंदायी गोष्ट असते. मी-दीपाली आपण दखल घेतली, दाद दिली आभार. खरं तर, कविता वाचत गेलो, थांबत गेलो वाचत गेलो आणि जे उत्स्फूर्तपणे वाटलं ते लिहूनही टाकलं. खरं, तर अजून खूप काही लिहिता येईल अशा त्या प्रहरांच्या अक्षर नोंदी आहेत. धाग्यातही लिहिले होते की अनेक नोंदी सुटल्या. एक वाचक मित्र म्हणाले सर, थेट शांताबाई शेळके, इंदिरा संत यांची आठवण केली असे म्हणालात तर ते अधिक स्पष्ट करता येईल का ? मग आम्ही बोलत बसलो. निसर्ग पाहुन कोणाच्याही मनामधे प्रेम, आपूलकी निर्माण व्हावी. रंग, गंधात रमून जावे हा माणसाचा तसा नैसर्गिक स्वभाव आहे. माणूस घडतो, व्यक्तीमत्वविकास होतो. पाना-फुलांशी बोलायला जवळ जवळ सर्वांना आवडतं. निसर्गाची ओढ माणसाला जन्मजात असते. निसर्गात कोणास प्रियकर दिसतो, कोणास आई दिसते, कोणास मित्र दिसतो, मैत्रीण दिसते आणि आपला संवाद सुरु होतो. अशाच नोंदी प्रहरांच्या अक्षरनोंदीत दिसतात. कविता वाचतांना, इंदिराबाईंची आठवण व्हावी त्याचं कारण आसे की, त्यांचंही बालपण खेड्यात गेलं. बालपणापासून त्यांना निसर्गसहवास लाभला. शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण घेता घेताही त्यांचा निसर्ग संवाद सुरुच होता. आणि ते त्यांचं जीवनच बनून गेले. जुन्या काळी ओव्या आणि निसर्ग, गाणी हा जवळ जवळ जुन्या कुटुंबाचा भागच होता. निसर्गाशी संवास सुरु झालं की ते गाणं होतं. त्यांची एक 'कसे हासू' नावाची कविता आहे.
अंगणात जाई जुई हस तसे बिनमोल मन जाई खोलखोल झुळु झुळू येई वारा पाने फुले हालवीत मन पर्री थरारत.
साधा पाना फुलांना जागवणा-या वा-यांनी सुद्धा कवयित्रीचं मन थरारून जातं. साधी सोपी रचना असते आशय मात्र खोलवर जाणारा असतो. 'मन जाई खोल खोल' असा तो संवाद सुरु असतो. अशा अनेक त्यांच्या कविता आहेत. दीपाली ठाकूर यांचाही निसर्गाशी असाच स्नेह आणि संवाद आहे. त्यांची कविता त्याच वळणांची आहे, दीपाली ठाकूर म्हणतात-
वाट पाहती मिटून पाकळ्या जरा कोणत्या दिशेस तो असे रंगसोयरा पान पान आर्त सांगते ऋतूस संहिता साजि-या क्षणात जागल्या दिठी जुन्या व्यथा ( पुन्हा पुन्हा )
'पाकळ्या मिटून असतात, म्हणजे त्या वाट पाहात असतात' हे कोणाला सुचतं ? निसर्गप्रतिमा हे या कवितेंची वैशिष्ट्ये आहेत. असा तो सारखा निसर्ग संबंध काव्यसंग्रहात दिसून येतो. निसर्गाशी एकरुप झालेली ती कविता. अशा त्या गप्पा रंगल्या. निसर्गातील तरलेतेने आलेला अनुभव व्यक्त करण्याची पद्धती, निसर्गातील घटनांची संवेदनशीलता ही केवळ कवयित्रीपुरते मर्यादित राहात नाही. निसर्गकविता कवीची राहात नाही तर, तो निसर्ग अनुभव वाचक, समीक्षक, यांनाही तितकाच उत्कटतेने येतो हे त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्ये आहे, श्रीमंती आहे. मिपाकर, वाचक, प्रतिसाद देणा-या सर्वांचे मनापासून -दिलीप बिरुटे
लेखनविषय:

‘प्रहरांच्या अक्षरनोंदी’ या आपल्या मिपाकर मी-दिपाली उर्फ दीपाली ठाकूर यांच्या पहिल्या-वहिल्या कवितासंग्रहाचं नुकतंच प्रकाशन झालं. दीपाली ठाकूर या विज्ञान शाखेच्या प्राध्यापिका आहेत. दीपाली ठाकूर या आंतरजालावर प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या नावाची चर्चा झाली ती त्यांच्या 'बहावा' या कवितेमुळे. फेसबुक, इन्स्टाग्राम, मराठी संकेतस्थळे, ब्लॉग यावर त्यांची ही कविता झळकली आणि त्यानंतर त्यांची ही कविता कोणीतरी कॉपीपेस्ट वाल्याने 'इंदिरा संत' यांच्या नावाने पुढे ढकलली.

तुरीच्या दाण्यांची कचोरी

Bhakti ·

कंजूस 27/10/2025 - 06:33
एक फोटो झाडाचाही हवा. >> दारात ८ फूट तुरीचे एक झाड आलंय,ते तुरींच्या शेंगांनी‌ खुप लगडलेले आणि वाकलेलं आहे>> वा. कचोरी झकास लागणारच. दारात ८ फूट तुरीचे एक झाड आलंय,ते तुरींच्या शेंगांनी‌ खुप लगडलेले आणि वाकलेलं आहे

टर्मीनेटर 27/10/2025 - 12:46
भारीच 👍 "ही विदर्भातील पारंपरिक आणि चविष्ट नाश्त्याची रेसिपी आहे." सुरुवातीला हे वाचल्यावर मलापण ही शेगाव कचोरीची रेसिपी असावी असेच वाटले होते... वर श्वेता२४ ह्यांनी चवीबद्दल जे म्हंटले आहे तीच शंका माझीही आहे, चव सेम असते की काही फरक आहे?

Bhakti 27/10/2025 - 13:23
सर्वांना धन्यवाद! चव शेगावच्या कचोऱ्यांसारखी नाही वाटली. पण असाच पदार्थ गोल गोल तुरीच्या दाण्यांची+मटार दाण्यांची गुजरातमध्ये लिलवानी कचोरी म्हणून प्रसिद्ध आहे.ही माहिती मला दुसऱ्या ग्रुप वरून समजली.लिलवाचा अर्थ म्हणजे बहुतेक तूर असावा. बाकी मी फक्त तूरीच्या दाण्यांचीच कचोरी करणार होते.पण म्हटलं चव फसली तर... म्हणून मटार दाणे पण वापरायचं ठरवलं.पण अशी कचोरी अलरेडी इन्व्हेंट झाली आहे हे पाहून कमालच वाटली.मी योगायोगांवर खुप विश्वास ठेवते.काय भारी योगायोग जुळून आला,गंमतच वाटली :)

तुरीच्या झाडाला,भुईला वाकल्या दाण्याने भरल्या, खुणावू लागल्या, जीभ ही चटोरी, लपलप करी केली मी कचोरी कुरकुरीत..... मस्त रेसीपी. उकडलेल्या तुरीच्या शेंगा भारी लागतात.

कंजूस 27/10/2025 - 06:33
एक फोटो झाडाचाही हवा. >> दारात ८ फूट तुरीचे एक झाड आलंय,ते तुरींच्या शेंगांनी‌ खुप लगडलेले आणि वाकलेलं आहे>> वा. कचोरी झकास लागणारच. दारात ८ फूट तुरीचे एक झाड आलंय,ते तुरींच्या शेंगांनी‌ खुप लगडलेले आणि वाकलेलं आहे

टर्मीनेटर 27/10/2025 - 12:46
भारीच 👍 "ही विदर्भातील पारंपरिक आणि चविष्ट नाश्त्याची रेसिपी आहे." सुरुवातीला हे वाचल्यावर मलापण ही शेगाव कचोरीची रेसिपी असावी असेच वाटले होते... वर श्वेता२४ ह्यांनी चवीबद्दल जे म्हंटले आहे तीच शंका माझीही आहे, चव सेम असते की काही फरक आहे?

Bhakti 27/10/2025 - 13:23
सर्वांना धन्यवाद! चव शेगावच्या कचोऱ्यांसारखी नाही वाटली. पण असाच पदार्थ गोल गोल तुरीच्या दाण्यांची+मटार दाण्यांची गुजरातमध्ये लिलवानी कचोरी म्हणून प्रसिद्ध आहे.ही माहिती मला दुसऱ्या ग्रुप वरून समजली.लिलवाचा अर्थ म्हणजे बहुतेक तूर असावा. बाकी मी फक्त तूरीच्या दाण्यांचीच कचोरी करणार होते.पण म्हटलं चव फसली तर... म्हणून मटार दाणे पण वापरायचं ठरवलं.पण अशी कचोरी अलरेडी इन्व्हेंट झाली आहे हे पाहून कमालच वाटली.मी योगायोगांवर खुप विश्वास ठेवते.काय भारी योगायोग जुळून आला,गंमतच वाटली :)

तुरीच्या झाडाला,भुईला वाकल्या दाण्याने भरल्या, खुणावू लागल्या, जीभ ही चटोरी, लपलप करी केली मी कचोरी कुरकुरीत..... मस्त रेसीपी. उकडलेल्या तुरीच्या शेंगा भारी लागतात.
"तुरीच्या दाण्यांची कचोरी" ही विदर्भातील पारंपरिक आणि चविष्ट नाश्त्याची रेसिपी आहे. हिवाळ्यात तुरीच्या शेंगांपासून काढलेले हिरवे दाणे वापरून बनवली जाणारी ही कचोरी कुरकुरीत आणि मसालेदार असते.

समरसतेची ऐशी-तैशी

युयुत्सु ·

अभ्या.. 24/10/2025 - 19:13
तुम्हाला अजून संघ समजलाच(काही अंशी ते पूर्णांशाने) नाही. कळलाच नाही, वळलाच नाही, ओळखताच आला नाही, जाणवलाच नाही, झेपलाच नाही, स्वीकारताच आला नाही, मानवलाच नाही, विरोध करायची पध्दत आतातरी बदला. पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो.

In reply to by अभ्या..

आग्या१९९० 24/10/2025 - 22:10
केरळच्या २६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने संघाच्या " कामाचा " अनुभव घेतला. कामाचा दर्जा मानवाला नाही.गेला बिचारा.

छ. संभाजीनगर येथे शैक्षणिक संस्थांच्या बाहेर उभे राहून 'ज्वाइन अस' चे स्टॉल लावल्यानंतर शहरभर त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक सामाजिक संस्था आणि सामान्य नागरिकांनी या गोष्टीचा'योग्य समाचार' घेतला. संघटनेच्या द्वेष पसरविणे आणि देशविघातक कारवाया विचारात घेऊन देशातील कायद्याचे राज्य आणि सामाजिक सौहार्द टीकविण्यासाठी या रास्वसं या संघटनेवर बंदी घालावी यासाठी शहरात मोर्चा काढण्यात आला. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

समाधान राऊत 25/10/2025 - 18:21
Rss सारख्या संघटनेला 100 वर्ष पूर्ण होतात , भलेही इतरांच्या नजरेत निष्क्रिय असू द्या ,तरीही 100 वर्ष पूर्ण झाली , हे काही खपण्यासारखी गोष्ट नाही , शिवाय हे असेच चालू राहिले तर आपले नेक इरादे जसे की फोडा आणि राज्य करा सोबत सार्वभौमत्व नष्ट करा हे पूर्ण होणार नाहीत , म्हणून हे चालू झाले आहे बाकी काही नाही , 100 वे वर्ष साजरे करत असताना अशा घटनांसाठी किती तयार होता हे काही ऐकिवात नाही , पण असे नोंदणी किंवा join rss सारखे कार्यक्रम 100 वर्ष चालूच होते तेव्हा नाही पण अचानक जाग आल्यासारखे आताच कस काय आठवण आली काही कळत नाही बुवा, अशी बंदी वैगेरे संघासाठी नवीन नाही ,

In reply to by समाधान राऊत

समाधान राऊत 25/10/2025 - 18:22
भाजप आणि तत्सम विचारसरणीला हरवायचे असेल तर मुळावर घाव घालायचे हे एक कारण असू शकते म्हणून नवीन टार्गेट सेट केले असावे बहुतेक ,

In reply to by समाधान राऊत

अभ्या.. 25/10/2025 - 18:41
सोबत सार्वभौमत्व नष्ट करा
कुणाचे सार्वभौमत्व राउतसाहेब? कोण नष्ट करतंय? कसे? आणि नोंदणी कसली? नोंदणी तर नसते ना संघात? जॉइन एबीव्हीपी असे स्टीकर/पोस्टर्स्/वॉलपेन्टिंग बघितलेले आहेत कित्येक वर्षे. स्वयंसेवक संघाची कधी नाही पाहिली.

In reply to by अभ्या..

समाधान राऊत 25/10/2025 - 23:57
एखाद्या विशिष्ट भागाला स्वातंत्र्य देशाचा दर्जा द्या किंवा इतर देशाच्या घशात घाला म्हणून म्हणून चालू असलेली धडपड सर्वश्रुत आहेत , हे फक्त काश्मीर साठी लागू होत नाही , देशाच्या इतर भागात मुस्लिम तसेच व्यतिरिक्त संघटना सुद्धा अश्याच मागण्या जोर धरत असतात , मिनी पाकिस्तान शब्द वापरत असताना , सार्वभौमत्व सारखे शब्द शब्दकोशातून नाहीसे करावे लागतात . नोंदणी म्हणजे सर्टिफिकेशन ही संकल्पना इथे नाही , ज्यांना शाखेमध्ये जायच आहे परंतु कसे ते माहिती नाही त्यासाठी जॉइन आरएसएस हा उपक्रम / संकल्पना आहे , जो येईल त्याला बरोबर माहिती देणे , पटले तर शाखेत येईल अथवा नाही , जॉइन आरएसएस ही संकल्पना एखाद्या दिशा दर्शक फलकाप्रमाणे आहे , पुढे शाळा आहे , खड्डा आहे , विहिर आहे , मंदिर आहे वैगेरे , जायचे किंवा नाही हे ज्याने त्याने ठरवावे ,

आग्या१९९० 25/10/2025 - 11:37
संघाला आपल्या मर्यादांची जाणीव करून दिली हे योग्य केले. न केलेल्या कार्याचे श्रेय घेऊन हजार वर्ष संघटना टिकवून ठेऊ शकाल. उघडपणे आपले मनसुबे पूर्ण कराल तर संघटना वर्षभरात नष्ट होईल.

अर्धवटराव 31/10/2025 - 09:13
आंबेडकरी चळवळ संघाला टक्कर देणार ? ते ही बौद्ध स्वयंसेवक संघ स्थापुन ? =) =) आजवर दलीतांना नीट न्याय देऊ शकली नाहि, बौद्धेतर दलीतांना आपलसं करु शकली नाहि, ति आंबेडकरी चळवळ पॅन इण्डीया पातळीवर संघाला पर्याय उभा करणार ? संघाला पर्याय म्हणुन एक ते सेवादल आहे.. होतं म्हणायला हवं खरं तर. समाजवादाचा बाजार मांडणार्‍यांनी पार ऐसीतैसी केली त्याची. काँग्रेससारख्या प्रचंड जनाधार असलेल्या पक्षाला घराणेशाहीच्या दावणीला बांधुन एकतर त्या सेवादलाची राजकीय शक्ती क्षीण केली. वरतुन ममता, पवार साहेबांसारख्यांना पक्षाबाहेर फेकुन वर त्यांची ससेहोलपट केली.. आणि त्यांचा सामाजीक विचार रुजु द्यायला त्यांना उसंतच दिली नाहि. संघाच्या धार्मीक+सांस्कृतीक राष्ट्रवादाला वैचारीक भुमीकेतुन आव्हान द्यायला जो सांस्कृतीक समाजवाद आकाराला यायला हवा होता त्याला तर केराची टोपली दाखवली. अण्णा हजारे आणि तत्सम मंडळींनी सामाजीक उत्तरदायीत्वाचं भान असलेलं स्वच्छ राजकीय चारित्र्याचं बीजारोपण करतो म्हटलं तर ते व्यवस्थीत डेव्हलप होण्याअगोदर त्याची फळ ओरपण्याचा हावरटपणा केला दिल्लीकरांनी. साम्यवादी विचारधारेबाबत तर न बोललेलच. चांगला दिवस उगवला असताना मुद्दाम अंधार करुन दिवे विकायचे धंदे यांचे. ही सर्व पापं करुन वर सर्वजण संघाला आवर घालण्याची पोपटपंची करायला मोकळे. म्हणुनच संघाचं फावतं म्हणा.

In reply to by युयुत्सु

स्वधर्म 03/11/2025 - 16:30
माझ्या मते केरळ हे एक उत्तम राज्य आहे. त्यांची अर्थव्यवस्था महाराष्ट्रापेक्षा लहान असेल कदाचित पण शिक्षण, आरोग्य, कमी भ्रष्टाचार इ. गोष्टींमुळे लोकांचे जीवनमान, आनंद निर्देशांक नक्कीच वर असावा. उत्तरेतील कोणत्याही राज्यात राहण्यापेक्षा केरळमध्ये राहण्याचा अनुभव खूप म्हणजे खूपच चांगला आहे.

अभ्या.. 24/10/2025 - 19:13
तुम्हाला अजून संघ समजलाच(काही अंशी ते पूर्णांशाने) नाही. कळलाच नाही, वळलाच नाही, ओळखताच आला नाही, जाणवलाच नाही, झेपलाच नाही, स्वीकारताच आला नाही, मानवलाच नाही, विरोध करायची पध्दत आतातरी बदला. पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो.

In reply to by अभ्या..

आग्या१९९० 24/10/2025 - 22:10
केरळच्या २६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने संघाच्या " कामाचा " अनुभव घेतला. कामाचा दर्जा मानवाला नाही.गेला बिचारा.

छ. संभाजीनगर येथे शैक्षणिक संस्थांच्या बाहेर उभे राहून 'ज्वाइन अस' चे स्टॉल लावल्यानंतर शहरभर त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक सामाजिक संस्था आणि सामान्य नागरिकांनी या गोष्टीचा'योग्य समाचार' घेतला. संघटनेच्या द्वेष पसरविणे आणि देशविघातक कारवाया विचारात घेऊन देशातील कायद्याचे राज्य आणि सामाजिक सौहार्द टीकविण्यासाठी या रास्वसं या संघटनेवर बंदी घालावी यासाठी शहरात मोर्चा काढण्यात आला. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

समाधान राऊत 25/10/2025 - 18:21
Rss सारख्या संघटनेला 100 वर्ष पूर्ण होतात , भलेही इतरांच्या नजरेत निष्क्रिय असू द्या ,तरीही 100 वर्ष पूर्ण झाली , हे काही खपण्यासारखी गोष्ट नाही , शिवाय हे असेच चालू राहिले तर आपले नेक इरादे जसे की फोडा आणि राज्य करा सोबत सार्वभौमत्व नष्ट करा हे पूर्ण होणार नाहीत , म्हणून हे चालू झाले आहे बाकी काही नाही , 100 वे वर्ष साजरे करत असताना अशा घटनांसाठी किती तयार होता हे काही ऐकिवात नाही , पण असे नोंदणी किंवा join rss सारखे कार्यक्रम 100 वर्ष चालूच होते तेव्हा नाही पण अचानक जाग आल्यासारखे आताच कस काय आठवण आली काही कळत नाही बुवा, अशी बंदी वैगेरे संघासाठी नवीन नाही ,

In reply to by समाधान राऊत

समाधान राऊत 25/10/2025 - 18:22
भाजप आणि तत्सम विचारसरणीला हरवायचे असेल तर मुळावर घाव घालायचे हे एक कारण असू शकते म्हणून नवीन टार्गेट सेट केले असावे बहुतेक ,

In reply to by समाधान राऊत

अभ्या.. 25/10/2025 - 18:41
सोबत सार्वभौमत्व नष्ट करा
कुणाचे सार्वभौमत्व राउतसाहेब? कोण नष्ट करतंय? कसे? आणि नोंदणी कसली? नोंदणी तर नसते ना संघात? जॉइन एबीव्हीपी असे स्टीकर/पोस्टर्स्/वॉलपेन्टिंग बघितलेले आहेत कित्येक वर्षे. स्वयंसेवक संघाची कधी नाही पाहिली.

In reply to by अभ्या..

समाधान राऊत 25/10/2025 - 23:57
एखाद्या विशिष्ट भागाला स्वातंत्र्य देशाचा दर्जा द्या किंवा इतर देशाच्या घशात घाला म्हणून म्हणून चालू असलेली धडपड सर्वश्रुत आहेत , हे फक्त काश्मीर साठी लागू होत नाही , देशाच्या इतर भागात मुस्लिम तसेच व्यतिरिक्त संघटना सुद्धा अश्याच मागण्या जोर धरत असतात , मिनी पाकिस्तान शब्द वापरत असताना , सार्वभौमत्व सारखे शब्द शब्दकोशातून नाहीसे करावे लागतात . नोंदणी म्हणजे सर्टिफिकेशन ही संकल्पना इथे नाही , ज्यांना शाखेमध्ये जायच आहे परंतु कसे ते माहिती नाही त्यासाठी जॉइन आरएसएस हा उपक्रम / संकल्पना आहे , जो येईल त्याला बरोबर माहिती देणे , पटले तर शाखेत येईल अथवा नाही , जॉइन आरएसएस ही संकल्पना एखाद्या दिशा दर्शक फलकाप्रमाणे आहे , पुढे शाळा आहे , खड्डा आहे , विहिर आहे , मंदिर आहे वैगेरे , जायचे किंवा नाही हे ज्याने त्याने ठरवावे ,

आग्या१९९० 25/10/2025 - 11:37
संघाला आपल्या मर्यादांची जाणीव करून दिली हे योग्य केले. न केलेल्या कार्याचे श्रेय घेऊन हजार वर्ष संघटना टिकवून ठेऊ शकाल. उघडपणे आपले मनसुबे पूर्ण कराल तर संघटना वर्षभरात नष्ट होईल.

अर्धवटराव 31/10/2025 - 09:13
आंबेडकरी चळवळ संघाला टक्कर देणार ? ते ही बौद्ध स्वयंसेवक संघ स्थापुन ? =) =) आजवर दलीतांना नीट न्याय देऊ शकली नाहि, बौद्धेतर दलीतांना आपलसं करु शकली नाहि, ति आंबेडकरी चळवळ पॅन इण्डीया पातळीवर संघाला पर्याय उभा करणार ? संघाला पर्याय म्हणुन एक ते सेवादल आहे.. होतं म्हणायला हवं खरं तर. समाजवादाचा बाजार मांडणार्‍यांनी पार ऐसीतैसी केली त्याची. काँग्रेससारख्या प्रचंड जनाधार असलेल्या पक्षाला घराणेशाहीच्या दावणीला बांधुन एकतर त्या सेवादलाची राजकीय शक्ती क्षीण केली. वरतुन ममता, पवार साहेबांसारख्यांना पक्षाबाहेर फेकुन वर त्यांची ससेहोलपट केली.. आणि त्यांचा सामाजीक विचार रुजु द्यायला त्यांना उसंतच दिली नाहि. संघाच्या धार्मीक+सांस्कृतीक राष्ट्रवादाला वैचारीक भुमीकेतुन आव्हान द्यायला जो सांस्कृतीक समाजवाद आकाराला यायला हवा होता त्याला तर केराची टोपली दाखवली. अण्णा हजारे आणि तत्सम मंडळींनी सामाजीक उत्तरदायीत्वाचं भान असलेलं स्वच्छ राजकीय चारित्र्याचं बीजारोपण करतो म्हटलं तर ते व्यवस्थीत डेव्हलप होण्याअगोदर त्याची फळ ओरपण्याचा हावरटपणा केला दिल्लीकरांनी. साम्यवादी विचारधारेबाबत तर न बोललेलच. चांगला दिवस उगवला असताना मुद्दाम अंधार करुन दिवे विकायचे धंदे यांचे. ही सर्व पापं करुन वर सर्वजण संघाला आवर घालण्याची पोपटपंची करायला मोकळे. म्हणुनच संघाचं फावतं म्हणा.

In reply to by युयुत्सु

स्वधर्म 03/11/2025 - 16:30
माझ्या मते केरळ हे एक उत्तम राज्य आहे. त्यांची अर्थव्यवस्था महाराष्ट्रापेक्षा लहान असेल कदाचित पण शिक्षण, आरोग्य, कमी भ्रष्टाचार इ. गोष्टींमुळे लोकांचे जीवनमान, आनंद निर्देशांक नक्कीच वर असावा. उत्तरेतील कोणत्याही राज्यात राहण्यापेक्षा केरळमध्ये राहण्याचा अनुभव खूप म्हणजे खूपच चांगला आहे.
लेखनविषय:
समरसतेची ऐशी-तैशी =========== --राजीव उपाध्ये गेल्या काही आठवड्यातल्या बातम्या जर व्यवस्थित समजाऊन घेतल्या तर काही ठळक गोष्टी लक्षात येतात - संघाने आजवर सोडलेल्या पुड्यांपैकी ’समरसतेच्या’ पुडीला छानपैकी चुना लागलेला आहे. संघाच्या शंभरीच्या निमित्ताने जो उन्माद बाहेर पडला त्यात एक गोष्ट परत-परत उगाळली गेली, ती म्हणजे संघ बदलला पण टीकाकार तिथेच आहेत. हा उन्माद संघाच्या दिशाभूल करण्याच्या रणनीतीला साजेसाच आहे. पण एक लक्षात घेतले पाहिजे की उन्माद त्या व्यक्तीला/समूहाला नेहेमी बेसावध ठेवतो.

कळलं च नाई

सुखी ·
लेखनविषय:
इवले इवले डोळे, खूप खूप खेळले, दमून झोपी कधी गेले, कळलं च नाई. इवले इवले डोळे, खेळता खेळता रडले, रडता रडता कधी हसले, कळलं च नाई. इवले इवले डोळे, छोटे छोटे डोळे, मोठे कधी झाले, कळलं च नाई. इवले इवले डोळे, दूर निघून गेले, कधी परत येतात, कळलं च नाई. इवले इवले डोळे, परत फिरून आले, नवीन इवले डोळे, सोबत कधी आले कळलं च नाई.