मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एचडीएफसी बॅंक-सावधान!

युयुत्सु ·

गामा पैलवान Wed, 10/08/2025 - 17:18
युयुत्सु, सावध केल्याबद्दल आभार. अचानक खाते श्रेणीवर्धित ( = अपग्रेड ) करणे व त्याकरिता शुल्क आकाराने हे दरोड्यासम आहे. राखीव पेढी ( = रिझर्व्ह बँक ) ने याची तातडीने दाखल घ्यायला हवी. किमान रकमेचा स्पष्ट निर्देश जालखातेपानावर ( = ऑनलाईन वेबपेज वर ) व्हायला हवा. तसेच खातेरक्कम किमान पातळीखाली गेल्यास तशा अर्थाची सूचना ग्राहकास संपत्र, सानसंदेश, इत्यादि मार्गांनी पाठवावयास हवी. ती पूर्ववत करण्यासाठी काही दिवसांच्या अवधीही द्यायला हवा. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मिलिंद Sun, 10/12/2025 - 20:17
माझ्या मते रिझर्व्ह बँक हीच मुख्यतः बदमाष आहे. या मध्यवर्ती बँकेला ग्राहक मुख्य परिपत्रक (Customer Master Circular) काढण्याव्यतिरिक्त काही ग्राहकोपयोगी करायचे आहे असे वर्तनात तरी दिसत नाही. मी कित्येकदा बँक शाखेंच्या कामकाज सुरु करण्याच्या वेळे बाबत तसेच प्रत्येक बँक शाखेने घ्यायच्या ग्राहक सेवा समितीच्या मासिक मिटिंग्ज संबंधी तक्रारी केल्या होत्या पण त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही.

युयुत्सु Wed, 10/08/2025 - 17:28
नैतिक पाठबळ दिल्याबद्दल धन्यवाद. योग्य वेळी रिझर्व बँकेला याबद्दल कळवणार आहेच. दुर्दैवाची गोष्ट अशी की हा एक अनुभव नाही असे संतापचनक आणखी अनुभव आहेत.

परवाच ३४२ रुपये कापल्याचा मेसेज आयडीबीआय ह्या पेढीने पाठवला, खाते तपासल्यावर कळले की pmjb अंतर्गत कट केले असे कळले, pmjb ही काय बला आहे, हे शोधल्यावर कळले की “ “प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना”, हे पाहून डोकेच फिरले तडक आयडीबीआय ला माझ्या परवानगी विना ही योजना माझ्या खात्यात लागू केलीच कशी रे माकडानो? म्हणून जाब विचारला, त्यांनी तातडीने माझ्या तक्रारीची दखल घेऊन पैसे परत केले!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कंजूस गुरुवार, 10/09/2025 - 12:50
प्रत्येक बँकेला मेसेज येतो की एवढी खाती जोडलीच पाहिजेत. बाकीचे काही बोलत नाहीत/ नकार देत नाहीत ती राहतात.

असंका गुरुवार, 10/09/2025 - 23:33
Joint and First
?? मंजे नक्की काय? फर्स्ट वाल्याने दोनदा सही करायची? आधी जॉइंट म्हणून आणि मग फर्स्ट म्हणून? की आपल्याला फर्स्ट ऑर जॉइंट म्हणायचंय?

असंका Fri, 10/10/2025 - 00:32
आपण बॅंकेकडे या संदर्भात तक्रार केली का? त्याचा काय निकाल लागला? तुम्ही इथे फक्त तुमची बाजु तीही अगदी आक्रमक पद्धतीत मांडली आहे. एक शक्यता म्हणून असं झालं असेल का, की आपल्या मुळ खात्यावर परवानगी असलेल्या व्यवहारांची संख्या, शिल्लकेची मर्यादा इ. बाबी आपल्याच कडून ओलांडल्या गेल्या असतील, ज्यामुळे नियमानुसार आपले खाते "सर्व साधारण" खात्यात राहणे शक्य होत नसेल? आणि एक पर्याय आपल्याला सुचवला गेला असेल की मर्यादेत राहील एवढी शिल्लक खात्यावर ठेवून उर्वरित रकमेची मुदत ठेव करावी, जेणेकरून नियमानुसार आपले खाते परत एकदा, एक सर्व साधारण खाते म्हणून वर्गीकृत करता येउ शकेल?

युयुत्सु Fri, 10/10/2025 - 08:57
श्री० असंका १. माझ्या मनातल्या बॅंकेबद्दलच्या भावना, व्यक्त झालेल्या भावनांच्या १०० पट तीव्र आहेत. तो आतापर्यंत आलेल्या अनेक अनुभवांचा साठलेला/एकत्रित परिणाम आहे. परवाचा अनुभव गवताची शेवटची काडी ठरली... २. बॅंकेच्या दोन वेगवेगळ्या डॉक्युमेंटमध्ये वेगवेगळ्या नोंदी का? याचं लेखी उत्तर मला अपेक्षित होतं ते मिळालेलं नाही. तसेच यापूर्वी माझ्या परवानगीशिवाय खात्याचे अपग्रेडेशन कसे केले, या प्रश्नाचेही उत्तर मला मिळालेले नाही. ३. माझं ऑफिशियल कम्युनिकेशन बॅंकेने स्वीकारले नसल्याने मी एफ्डी मोडायचा निर्णय घेतला, काल माझ्या खात्यात मुद्दल आणि थोडे व्याज जमा झाल्याने माझ्यासाठी हा विषय संपला आहे. यापुढे मी एक छ्दाम कोणत्याही बॅंकेत एफ़डी म्हणून ठेवायचा नाही असे ठरवले आहे. ४. चौथा कोनाडा यांचा केवायसी अनुभव संतापजनक आहेच. हॉस्पीटल्सच्या असंवेदनशील कारभारामुळे जसा जनतेचा क्षोभ होतो, तसं जर बॅंकांच्या बाबतीत झालं तर बॅंका थोड्याफार सुधारतील. एरव्ही देशाचे भवितव्य कठीण असल्याचे पूर्वी बनलेले मत आता अधिकच तीव्र बनले आहे.

In reply to by युयुत्सु

असंका Fri, 10/10/2025 - 09:24
माझ्या आयडी व्यतिरीक्त माझ्या प्रतिसादातील एकाही शब्दाची दखल आपण घेतलेली आपल्या प्रतिसादातून दिसून येत नाही.

In reply to by असंका

युयुत्सु Fri, 10/10/2025 - 09:28
एकाही शब्दाची दखल आपण घेतलेली आपल्या प्रतिसादातून दिसून येत नाही. होय. हा विषय माझ्यासाठी संपला असल्याने आणि मी एफडी परत करायची नाही असा निर्णय घेतला असल्याने मला कसलीही चर्चा करण्यात स्वारस्य नाही.

In reply to by युयुत्सु

असंका Fri, 10/10/2025 - 10:17
माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही, की उत्तर देणं अडचणीचं आहे? हा विषय आपण मिपावर मांडलेला आहेत. अर्धवट स्वरुपात मांडलेला आहेत. तरीदेखिल विषय स्पष्ट व्हावा म्हणून, आणि जेणेकरून नक्की काय झालंय ते समजावं म्हणून, आपल्याला कमीत कमी मेहेनतीत केवळ 'होय /नाही स्वरुपात' उत्तर देता येतील, असा प्रश्न तयार करून, माझा काही संबंध नसताना मी इथे मेहेनत घेतली आणि आता आपण एकदम म्हणता विषय संपला? विषय संपलाच होता तर इथे मांडलाच कशाला? वर म्हणताय "मला कसलीही चर्चा करण्यात स्वारस्य नाही?" ही काय बिनकामाची चर्चा आहे का? तुम्ही एका संस्थेपासून जनतेला सावध करायचं म्हणताय ना? नक्की कशापासून सावध रहायचं ते समजायला नको?

In reply to by असंका

युयुत्सु Fri, 10/10/2025 - 10:36
श्री० असंका, तुम्ही तुम्हाला सोईचे अर्थ लावायला मोकळे आहात. मी विचारलेल्या प्रश्नांना बँक कोणतेही लेखी उत्तर देणार नाही, मी दिलेले पत्र स्वीकारणार नाही आणि मी मात्र उत्तरे देत बसायचे हा एकतर्फी न्याय मला मान्य नाही.
विषय संपलाच होता तर इथे मांडलाच कशाला?
असे अर्धवट आणि खोडसाळ निष्कर्ष जेव्हा काढले जातात तेव्हा माझा चर्चा न करण्याचा किती योग्य आहे हे पटते.

In reply to by युयुत्सु

असंका Fri, 10/10/2025 - 11:46
तुम्ही तुम्हाला सोईचे अर्थ लावायला मोकळे आहात. मी विचारलेल्या प्रश्नांना बँक कोणतेही लेखी उत्तर देणार नाही, मी दिलेले पत्र स्वीकारणार नाही आणि मी मात्र उत्तरे देत बसायचे हा एकतर्फी न्याय मला मान्य नाही.
मला सोईचा अर्थ? मी म्हणजे काय एच डी एफ सी बॅंक आहे का? माझी काय सोय गैर सोय असणार आहे त्यात? तुम्हालाच काही मदत करता आली तर पहावं म्हणून विचारत होतो. पत्र घेउन गेला होतात तुम्ही बँकेत, तर हेच मी आधी विचारत होतो ना, की तक्रार केली होतीत का? तुमच्या लेखात कुठे म्हणलं होतं तुम्ही की तुम्ही पत्र घेउन गेला होतात? आता इतक्या शेवटी पहिल्यांदा कळलं की तुम्ही काही एक पत्र घेउन गेला होतात. मग त्यांनी ते घेतलं नाही म्हणजे नक्की काय केलं? तुम्ही ईमेल का नाही केली? रजिस्टर पोस्टाने का नाही पाठवलं? आणि
मी विचारलेल्या प्रश्नांना बँक कोणतेही लेखी उत्तर देणार नाही
हे काय आहे? तुम्ही प्रश्न कसे विचारले होते? लेखी? की तोंडी? लेखी प्रश्नांना लेखी उत्तर आणि तोंडी प्रश्नांना तोंडी उत्तर हा सामान्य व्यवहार आहे.
विषय संपलाच होता तर इथे मांडलाच कशाला? असे अर्धवट आणि खोडसाळ निष्कर्ष जेव्हा काढले जातात तेव्हा माझा चर्चा न करण्याचा किती योग्य आहे हे पटते.
मी जे लिहिलंय तो प्रश्न आहे. निष्कर्ष नाही. आणि विषय संपला हा निष्कर्ष असेल, तर ते तुम्हीच लिहिलंय. तेव्हा खोडसाळपणा जर असेल तर तो कोणाचा आहे ते उघड आहे. अपशद्ब न वापरणे आणि अपमानास्पद न बोलणे, ही माझी व्यक्तिगत मर्यादा आहे. धन्यवाद.

सुबोध खरे Fri, 10/10/2025 - 10:11
मला कसलीही चर्चा करण्यात स्वारस्य नाही. मग हा लेख केवळ लोकांना सावधान करण्यासाठी लिहिला आहे का? कि आपल्याला होणारी जळजळ कुठेतरी बाहेर काढण्यासाठी? कारण असे अनुभव सर्वच बँकांकडून जगभर सर्वाना येत असतात. त्यासाठीचे उपाय काय याची चर्चा लोकांना जास्त उपयुक्त ठरली असती.

In reply to by सुबोध खरे

असंका Fri, 10/10/2025 - 10:32
+१. लेखाचं प्रयोजन काय हाच प्रश्न पडतोय. कारण इथे समस्या नक्की काय हे कळलं तर योग्य ती उपाय योजना शोधायला, सुचवायला अनेक वाचक मदत करु शकतील.

आग्या१९९० Fri, 10/10/2025 - 14:00
एका बड्या सरकारी बँकेने KYC साठी कागदपत्रे सादर करण्यास SMS केला. बँकेत जाऊन कागदपत्रे दिली. पाच मिनिटात KYC झाल्याचा SMS आला. तीन दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडरसाठी बुक केले असता कंपनीकडून बुकिंग नंबर sms आला. दुसऱ्यादिवशी डिलिवरी मेसेज आला पण प्रत्यक्षात डिलिवरी दिली नाही, म्हणून चौकशी करायला गेलो तर KYC अपडेट नसल्याने डिलिवरी होणार नाही असे सांगितले. त्यांच्याकडील मोबाईलने माझ्या डोळ्याचे स्कॅन केले, लगेच मोबाईलवर OTP आला. तो त्यांनी टाकला . कुठलेही कागदपत्र न मागता झाले एका मिनिटात KYC. तासाभरात गॅस सिलेंडर दारात हजर. बँकांना हे तंत्रज्ञान का वापरत नाही?

In reply to by आग्या१९९०

युयुत्सु Fri, 10/10/2025 - 14:06
मुळात केवायसी ही प्रक्रिया 1760 वेळा करावी लागता कामा नये. केवायसी एकदा केलं की सगळीकडे त्याचा परिणाम दिसायला हवा.

In reply to by युयुत्सु

आग्या१९९० Fri, 10/10/2025 - 14:20
एखाद्याचा मृत्यूचा दाखला काढला की त्याचे आधारकार्ड आपोआप बाद होते. त्याच्या बँक खात्यात सरकारी योजनेतून मिळणारे लाभ बंद व्हायला हवे. परंतु तसे होताना दिसत नाही. बऱ्याच हयात नसलेल्या व्यक्तींचे आधारकार्ड बाद होत नाही. सरकारी डिजिटल भोंगळ कारभार ह्याला कारणीभूत आहे. आधारकार्ड बाद झाले की त्याला लिंक केलेले निवडणूक एपिक कार्ड बाद होऊन मतदार यादीतून नाव वगळले गेले पाहिजे. परंतु तसे का होत नाही समजत नाही.

जगातली सगळ्यात हरा*** बँक, एक्सिस बँक माझे दरमहा १५० रुपये काहीही कारण न देत कापत होती, अनेक तक्रारी, खेटे घालूनही काही उपयोग झाला नाही, नंतर ग्राहक तक्रार मंचात एकामागे एक अनेक तक्रारी टाकल्या, इतक्या की बँकेने सगळे पैसे परत तर केलेच पण अकाउंट बंद झाल्यानंतर घरी डीडी पाठवून पुन्हा पैसे दिले!

सौन्दर्य Fri, 10/10/2025 - 23:33
अगदी बरोबर. थोड्याफार फरकाने सगळ्याच बँका खातेदारांना त्रास देण्यासाठीच उघडल्या आहेत असं वाटते . माझा ऍक्सिस बँकेचा अनुभव : माझं ह्या बँकेत गेली ३५ वर्षे खातं आहे. मी गेली २५ वर्षे परदेशात (अमेरिकेत म्हंटल्यावर चर्चेला वेगळेच वळण लागेल) राहतो. तीन-पाच वर्षात एखादी भारत फेरी होते. तीस दिवसांच्या सुट्टीपैकी पंधरा एक दिवस तर बँकेत खेटे घालण्यातच जातात. मागच्या फेरीत ऍक्सिस बँकेत केवायसीचे पेपर जमा केले व केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली. दोनच दिवसानंतर पुन्हा काहीतरी काम निघाले तर बँकेने केवायसीसाठी दिलेले कागदपत्रच परत मागितले. त्यांवर त्याना ते दोनच दिवसांपूर्वी दिल्याचे सांगितले, त्यावर ते म्हणाले आम्ही सर्व कागदपत्र हेडऑफिसला पाठवून देतो आमच्याकडे आता काहीच नाही. मी विचारले की ते स्कॅन करून ठेवत नाहीत का ? तर उत्तर मिळाले, "आम्हाला ओरीजिनल हवे आहेत , स्कॅन कॉपीज चालणार नाहीत" ह्या उत्तरावर हसावे की रडावे हे न कळल्याने हतबुद्ध होऊन काम न होताच घरी परतलो. पुढच्या भारत भेटीत ऍक्सिस बँकेचे खाते बंदच करायचे ठरवले आहे. स्टेट बँक देखील ह्यात मागे नाही . उसकी कहानी फार कभी .

In reply to by सौन्दर्य

माझे कॅनरा, पंजाब नॅशनल, आयडीबीआय, एचडीएफसी, शामराव विठ्ठल अश्या अनेक बँकेत खाते आहेत नी होते. मला त्यातल्या त्यात सर्वात पारदर्शी बँक आयडीबीआय वाटली! एकाच तक्रारीवर काम होते, पण ते तक्रार करावी लागेल अशी कामे ते करतात, एचडीएफसी देखील ठीकठाक आहे , कधी उगाच पैसे कापले नाहीत, पण ट्रांसक्शन च्या भाऊगर्दीत मला दिसले नसेल अशे पैसे त्यांनी देखील उडवले असावेत असा माझा अंदाज आहे. सगळ्यात हरा*** बँक म्हणजे एक्सिस बँक, ह्या बँकेत खाते असेल तर त्वरित बंद करा!

चित्रगुप्त Sat, 10/11/2025 - 04:28
या बँकेच्या अगदी सुरुवातीपासून (पूर्वी Times Bank असे नाव होते) आधीची अनेक वर्षे फरिदाबादला, आणि आता इंदौरच्या शाखेत माझी दोन खाती एच डी एफ सी मधे आहेत. सुरुवातीपासून आजतागायत माझा अनुभव अतिशय चांगला आहे. कधीही कोणतीही तक्रार करावी लागलेली नाही. फोन करून सांगितले तर घरी येऊनही काम करून देतात. हल्ली बरेचसे काम मी नेट-बँकिंगने करत असतो.

गामा पैलवान Wed, 10/08/2025 - 17:18
युयुत्सु, सावध केल्याबद्दल आभार. अचानक खाते श्रेणीवर्धित ( = अपग्रेड ) करणे व त्याकरिता शुल्क आकाराने हे दरोड्यासम आहे. राखीव पेढी ( = रिझर्व्ह बँक ) ने याची तातडीने दाखल घ्यायला हवी. किमान रकमेचा स्पष्ट निर्देश जालखातेपानावर ( = ऑनलाईन वेबपेज वर ) व्हायला हवा. तसेच खातेरक्कम किमान पातळीखाली गेल्यास तशा अर्थाची सूचना ग्राहकास संपत्र, सानसंदेश, इत्यादि मार्गांनी पाठवावयास हवी. ती पूर्ववत करण्यासाठी काही दिवसांच्या अवधीही द्यायला हवा. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मिलिंद Sun, 10/12/2025 - 20:17
माझ्या मते रिझर्व्ह बँक हीच मुख्यतः बदमाष आहे. या मध्यवर्ती बँकेला ग्राहक मुख्य परिपत्रक (Customer Master Circular) काढण्याव्यतिरिक्त काही ग्राहकोपयोगी करायचे आहे असे वर्तनात तरी दिसत नाही. मी कित्येकदा बँक शाखेंच्या कामकाज सुरु करण्याच्या वेळे बाबत तसेच प्रत्येक बँक शाखेने घ्यायच्या ग्राहक सेवा समितीच्या मासिक मिटिंग्ज संबंधी तक्रारी केल्या होत्या पण त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही.

युयुत्सु Wed, 10/08/2025 - 17:28
नैतिक पाठबळ दिल्याबद्दल धन्यवाद. योग्य वेळी रिझर्व बँकेला याबद्दल कळवणार आहेच. दुर्दैवाची गोष्ट अशी की हा एक अनुभव नाही असे संतापचनक आणखी अनुभव आहेत.

परवाच ३४२ रुपये कापल्याचा मेसेज आयडीबीआय ह्या पेढीने पाठवला, खाते तपासल्यावर कळले की pmjb अंतर्गत कट केले असे कळले, pmjb ही काय बला आहे, हे शोधल्यावर कळले की “ “प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना”, हे पाहून डोकेच फिरले तडक आयडीबीआय ला माझ्या परवानगी विना ही योजना माझ्या खात्यात लागू केलीच कशी रे माकडानो? म्हणून जाब विचारला, त्यांनी तातडीने माझ्या तक्रारीची दखल घेऊन पैसे परत केले!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कंजूस गुरुवार, 10/09/2025 - 12:50
प्रत्येक बँकेला मेसेज येतो की एवढी खाती जोडलीच पाहिजेत. बाकीचे काही बोलत नाहीत/ नकार देत नाहीत ती राहतात.

असंका गुरुवार, 10/09/2025 - 23:33
Joint and First
?? मंजे नक्की काय? फर्स्ट वाल्याने दोनदा सही करायची? आधी जॉइंट म्हणून आणि मग फर्स्ट म्हणून? की आपल्याला फर्स्ट ऑर जॉइंट म्हणायचंय?

असंका Fri, 10/10/2025 - 00:32
आपण बॅंकेकडे या संदर्भात तक्रार केली का? त्याचा काय निकाल लागला? तुम्ही इथे फक्त तुमची बाजु तीही अगदी आक्रमक पद्धतीत मांडली आहे. एक शक्यता म्हणून असं झालं असेल का, की आपल्या मुळ खात्यावर परवानगी असलेल्या व्यवहारांची संख्या, शिल्लकेची मर्यादा इ. बाबी आपल्याच कडून ओलांडल्या गेल्या असतील, ज्यामुळे नियमानुसार आपले खाते "सर्व साधारण" खात्यात राहणे शक्य होत नसेल? आणि एक पर्याय आपल्याला सुचवला गेला असेल की मर्यादेत राहील एवढी शिल्लक खात्यावर ठेवून उर्वरित रकमेची मुदत ठेव करावी, जेणेकरून नियमानुसार आपले खाते परत एकदा, एक सर्व साधारण खाते म्हणून वर्गीकृत करता येउ शकेल?

युयुत्सु Fri, 10/10/2025 - 08:57
श्री० असंका १. माझ्या मनातल्या बॅंकेबद्दलच्या भावना, व्यक्त झालेल्या भावनांच्या १०० पट तीव्र आहेत. तो आतापर्यंत आलेल्या अनेक अनुभवांचा साठलेला/एकत्रित परिणाम आहे. परवाचा अनुभव गवताची शेवटची काडी ठरली... २. बॅंकेच्या दोन वेगवेगळ्या डॉक्युमेंटमध्ये वेगवेगळ्या नोंदी का? याचं लेखी उत्तर मला अपेक्षित होतं ते मिळालेलं नाही. तसेच यापूर्वी माझ्या परवानगीशिवाय खात्याचे अपग्रेडेशन कसे केले, या प्रश्नाचेही उत्तर मला मिळालेले नाही. ३. माझं ऑफिशियल कम्युनिकेशन बॅंकेने स्वीकारले नसल्याने मी एफ्डी मोडायचा निर्णय घेतला, काल माझ्या खात्यात मुद्दल आणि थोडे व्याज जमा झाल्याने माझ्यासाठी हा विषय संपला आहे. यापुढे मी एक छ्दाम कोणत्याही बॅंकेत एफ़डी म्हणून ठेवायचा नाही असे ठरवले आहे. ४. चौथा कोनाडा यांचा केवायसी अनुभव संतापजनक आहेच. हॉस्पीटल्सच्या असंवेदनशील कारभारामुळे जसा जनतेचा क्षोभ होतो, तसं जर बॅंकांच्या बाबतीत झालं तर बॅंका थोड्याफार सुधारतील. एरव्ही देशाचे भवितव्य कठीण असल्याचे पूर्वी बनलेले मत आता अधिकच तीव्र बनले आहे.

In reply to by युयुत्सु

असंका Fri, 10/10/2025 - 09:24
माझ्या आयडी व्यतिरीक्त माझ्या प्रतिसादातील एकाही शब्दाची दखल आपण घेतलेली आपल्या प्रतिसादातून दिसून येत नाही.

In reply to by असंका

युयुत्सु Fri, 10/10/2025 - 09:28
एकाही शब्दाची दखल आपण घेतलेली आपल्या प्रतिसादातून दिसून येत नाही. होय. हा विषय माझ्यासाठी संपला असल्याने आणि मी एफडी परत करायची नाही असा निर्णय घेतला असल्याने मला कसलीही चर्चा करण्यात स्वारस्य नाही.

In reply to by युयुत्सु

असंका Fri, 10/10/2025 - 10:17
माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही, की उत्तर देणं अडचणीचं आहे? हा विषय आपण मिपावर मांडलेला आहेत. अर्धवट स्वरुपात मांडलेला आहेत. तरीदेखिल विषय स्पष्ट व्हावा म्हणून, आणि जेणेकरून नक्की काय झालंय ते समजावं म्हणून, आपल्याला कमीत कमी मेहेनतीत केवळ 'होय /नाही स्वरुपात' उत्तर देता येतील, असा प्रश्न तयार करून, माझा काही संबंध नसताना मी इथे मेहेनत घेतली आणि आता आपण एकदम म्हणता विषय संपला? विषय संपलाच होता तर इथे मांडलाच कशाला? वर म्हणताय "मला कसलीही चर्चा करण्यात स्वारस्य नाही?" ही काय बिनकामाची चर्चा आहे का? तुम्ही एका संस्थेपासून जनतेला सावध करायचं म्हणताय ना? नक्की कशापासून सावध रहायचं ते समजायला नको?

In reply to by असंका

युयुत्सु Fri, 10/10/2025 - 10:36
श्री० असंका, तुम्ही तुम्हाला सोईचे अर्थ लावायला मोकळे आहात. मी विचारलेल्या प्रश्नांना बँक कोणतेही लेखी उत्तर देणार नाही, मी दिलेले पत्र स्वीकारणार नाही आणि मी मात्र उत्तरे देत बसायचे हा एकतर्फी न्याय मला मान्य नाही.
विषय संपलाच होता तर इथे मांडलाच कशाला?
असे अर्धवट आणि खोडसाळ निष्कर्ष जेव्हा काढले जातात तेव्हा माझा चर्चा न करण्याचा किती योग्य आहे हे पटते.

In reply to by युयुत्सु

असंका Fri, 10/10/2025 - 11:46
तुम्ही तुम्हाला सोईचे अर्थ लावायला मोकळे आहात. मी विचारलेल्या प्रश्नांना बँक कोणतेही लेखी उत्तर देणार नाही, मी दिलेले पत्र स्वीकारणार नाही आणि मी मात्र उत्तरे देत बसायचे हा एकतर्फी न्याय मला मान्य नाही.
मला सोईचा अर्थ? मी म्हणजे काय एच डी एफ सी बॅंक आहे का? माझी काय सोय गैर सोय असणार आहे त्यात? तुम्हालाच काही मदत करता आली तर पहावं म्हणून विचारत होतो. पत्र घेउन गेला होतात तुम्ही बँकेत, तर हेच मी आधी विचारत होतो ना, की तक्रार केली होतीत का? तुमच्या लेखात कुठे म्हणलं होतं तुम्ही की तुम्ही पत्र घेउन गेला होतात? आता इतक्या शेवटी पहिल्यांदा कळलं की तुम्ही काही एक पत्र घेउन गेला होतात. मग त्यांनी ते घेतलं नाही म्हणजे नक्की काय केलं? तुम्ही ईमेल का नाही केली? रजिस्टर पोस्टाने का नाही पाठवलं? आणि
मी विचारलेल्या प्रश्नांना बँक कोणतेही लेखी उत्तर देणार नाही
हे काय आहे? तुम्ही प्रश्न कसे विचारले होते? लेखी? की तोंडी? लेखी प्रश्नांना लेखी उत्तर आणि तोंडी प्रश्नांना तोंडी उत्तर हा सामान्य व्यवहार आहे.
विषय संपलाच होता तर इथे मांडलाच कशाला? असे अर्धवट आणि खोडसाळ निष्कर्ष जेव्हा काढले जातात तेव्हा माझा चर्चा न करण्याचा किती योग्य आहे हे पटते.
मी जे लिहिलंय तो प्रश्न आहे. निष्कर्ष नाही. आणि विषय संपला हा निष्कर्ष असेल, तर ते तुम्हीच लिहिलंय. तेव्हा खोडसाळपणा जर असेल तर तो कोणाचा आहे ते उघड आहे. अपशद्ब न वापरणे आणि अपमानास्पद न बोलणे, ही माझी व्यक्तिगत मर्यादा आहे. धन्यवाद.

सुबोध खरे Fri, 10/10/2025 - 10:11
मला कसलीही चर्चा करण्यात स्वारस्य नाही. मग हा लेख केवळ लोकांना सावधान करण्यासाठी लिहिला आहे का? कि आपल्याला होणारी जळजळ कुठेतरी बाहेर काढण्यासाठी? कारण असे अनुभव सर्वच बँकांकडून जगभर सर्वाना येत असतात. त्यासाठीचे उपाय काय याची चर्चा लोकांना जास्त उपयुक्त ठरली असती.

In reply to by सुबोध खरे

असंका Fri, 10/10/2025 - 10:32
+१. लेखाचं प्रयोजन काय हाच प्रश्न पडतोय. कारण इथे समस्या नक्की काय हे कळलं तर योग्य ती उपाय योजना शोधायला, सुचवायला अनेक वाचक मदत करु शकतील.

आग्या१९९० Fri, 10/10/2025 - 14:00
एका बड्या सरकारी बँकेने KYC साठी कागदपत्रे सादर करण्यास SMS केला. बँकेत जाऊन कागदपत्रे दिली. पाच मिनिटात KYC झाल्याचा SMS आला. तीन दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडरसाठी बुक केले असता कंपनीकडून बुकिंग नंबर sms आला. दुसऱ्यादिवशी डिलिवरी मेसेज आला पण प्रत्यक्षात डिलिवरी दिली नाही, म्हणून चौकशी करायला गेलो तर KYC अपडेट नसल्याने डिलिवरी होणार नाही असे सांगितले. त्यांच्याकडील मोबाईलने माझ्या डोळ्याचे स्कॅन केले, लगेच मोबाईलवर OTP आला. तो त्यांनी टाकला . कुठलेही कागदपत्र न मागता झाले एका मिनिटात KYC. तासाभरात गॅस सिलेंडर दारात हजर. बँकांना हे तंत्रज्ञान का वापरत नाही?

In reply to by आग्या१९९०

युयुत्सु Fri, 10/10/2025 - 14:06
मुळात केवायसी ही प्रक्रिया 1760 वेळा करावी लागता कामा नये. केवायसी एकदा केलं की सगळीकडे त्याचा परिणाम दिसायला हवा.

In reply to by युयुत्सु

आग्या१९९० Fri, 10/10/2025 - 14:20
एखाद्याचा मृत्यूचा दाखला काढला की त्याचे आधारकार्ड आपोआप बाद होते. त्याच्या बँक खात्यात सरकारी योजनेतून मिळणारे लाभ बंद व्हायला हवे. परंतु तसे होताना दिसत नाही. बऱ्याच हयात नसलेल्या व्यक्तींचे आधारकार्ड बाद होत नाही. सरकारी डिजिटल भोंगळ कारभार ह्याला कारणीभूत आहे. आधारकार्ड बाद झाले की त्याला लिंक केलेले निवडणूक एपिक कार्ड बाद होऊन मतदार यादीतून नाव वगळले गेले पाहिजे. परंतु तसे का होत नाही समजत नाही.

जगातली सगळ्यात हरा*** बँक, एक्सिस बँक माझे दरमहा १५० रुपये काहीही कारण न देत कापत होती, अनेक तक्रारी, खेटे घालूनही काही उपयोग झाला नाही, नंतर ग्राहक तक्रार मंचात एकामागे एक अनेक तक्रारी टाकल्या, इतक्या की बँकेने सगळे पैसे परत तर केलेच पण अकाउंट बंद झाल्यानंतर घरी डीडी पाठवून पुन्हा पैसे दिले!

सौन्दर्य Fri, 10/10/2025 - 23:33
अगदी बरोबर. थोड्याफार फरकाने सगळ्याच बँका खातेदारांना त्रास देण्यासाठीच उघडल्या आहेत असं वाटते . माझा ऍक्सिस बँकेचा अनुभव : माझं ह्या बँकेत गेली ३५ वर्षे खातं आहे. मी गेली २५ वर्षे परदेशात (अमेरिकेत म्हंटल्यावर चर्चेला वेगळेच वळण लागेल) राहतो. तीन-पाच वर्षात एखादी भारत फेरी होते. तीस दिवसांच्या सुट्टीपैकी पंधरा एक दिवस तर बँकेत खेटे घालण्यातच जातात. मागच्या फेरीत ऍक्सिस बँकेत केवायसीचे पेपर जमा केले व केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली. दोनच दिवसानंतर पुन्हा काहीतरी काम निघाले तर बँकेने केवायसीसाठी दिलेले कागदपत्रच परत मागितले. त्यांवर त्याना ते दोनच दिवसांपूर्वी दिल्याचे सांगितले, त्यावर ते म्हणाले आम्ही सर्व कागदपत्र हेडऑफिसला पाठवून देतो आमच्याकडे आता काहीच नाही. मी विचारले की ते स्कॅन करून ठेवत नाहीत का ? तर उत्तर मिळाले, "आम्हाला ओरीजिनल हवे आहेत , स्कॅन कॉपीज चालणार नाहीत" ह्या उत्तरावर हसावे की रडावे हे न कळल्याने हतबुद्ध होऊन काम न होताच घरी परतलो. पुढच्या भारत भेटीत ऍक्सिस बँकेचे खाते बंदच करायचे ठरवले आहे. स्टेट बँक देखील ह्यात मागे नाही . उसकी कहानी फार कभी .

In reply to by सौन्दर्य

माझे कॅनरा, पंजाब नॅशनल, आयडीबीआय, एचडीएफसी, शामराव विठ्ठल अश्या अनेक बँकेत खाते आहेत नी होते. मला त्यातल्या त्यात सर्वात पारदर्शी बँक आयडीबीआय वाटली! एकाच तक्रारीवर काम होते, पण ते तक्रार करावी लागेल अशी कामे ते करतात, एचडीएफसी देखील ठीकठाक आहे , कधी उगाच पैसे कापले नाहीत, पण ट्रांसक्शन च्या भाऊगर्दीत मला दिसले नसेल अशे पैसे त्यांनी देखील उडवले असावेत असा माझा अंदाज आहे. सगळ्यात हरा*** बँक म्हणजे एक्सिस बँक, ह्या बँकेत खाते असेल तर त्वरित बंद करा!

चित्रगुप्त Sat, 10/11/2025 - 04:28
या बँकेच्या अगदी सुरुवातीपासून (पूर्वी Times Bank असे नाव होते) आधीची अनेक वर्षे फरिदाबादला, आणि आता इंदौरच्या शाखेत माझी दोन खाती एच डी एफ सी मधे आहेत. सुरुवातीपासून आजतागायत माझा अनुभव अतिशय चांगला आहे. कधीही कोणतीही तक्रार करावी लागलेली नाही. फोन करून सांगितले तर घरी येऊनही काम करून देतात. हल्ली बरेचसे काम मी नेट-बँकिंगने करत असतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
एचडीएफसी बॅंक-सावधान! ================= लोक हो, एचडीएफसी बॅंकेचे ग्राहक असाल तर सेवा घेताना अत्यंत सावध रहा! या बॅंकेकडून केले जाणार्‍या गैरव्यवहारांबद्दल समाज-माध्यमांबद्दल अधूनमधून जे वाचायला मिळायचे ते चिंताजनक होतेच पण मला आलेल्या अनेक अनुभवांमुळे आता मला उघड पणे बोलावे लागत आहे. मी नुकतीच बॅंकेच्या छळाला(*) कंटाळून १८ ऑगस्ट रोजी एक एफडी केली. ही एफ़डी करताना Mode of operation : Either or survivor अशी स्पष्ट सूचना दिली होती. तशी नोंद मला बॅंकेकडून मिळालेल्या पोचपावतीच्या पीडीएफ़ मध्ये आहे. ग्राहकाने त्याच्या पैशाविषयी दिलेल्या सूचना जशाच्या तशा बॅंकेने पालन करणे अपेक्षित आहे.

षड्रिपुनिर्दालनाख्यान

अनन्त्_यात्री ·

गामा पैलवान Tue, 10/07/2025 - 17:34
अनंतयात्री, अहो, इतके निराश नका होऊ. मी काय म्हणतोय की ते षड्रिपुंचा वधबिध जाउद्या. त्यांना मित्रं बनवायला काय हरकत आहे? म्हणजे मला म्हणायचंय की वेळेप्रसंगी षण्मित्रांनी आपल्या बाजूस उभं राहावं, आणि इतर वेळेस उगीचंच त्रास देऊ नये. आ.न., -गा.पै.

विजुभाऊ Wed, 10/08/2025 - 12:37
षड्रिपुंचा वध कशा करताय. ते जगण्सायाठी अत्यावश्यक आहेत कामः हा हवाच . सर्वात मोठा मोटिवेशनल फोर्स. क्रोध : हा आपल्याला निर्णय क्षमता देतो. लोभ : हा असेल तर त्यानिमित्ताने आपण काहितरी करायला उद्यूक्त होतो. मोह : असेल तर आपण आपल्या भविष्याची काळजी घेतो. मद : हा नसेल तर लीडरशिप , नेतृत्व गुण लयाला जातील मत्सरः हा आपल्याला प्रगतीसाठी प्रोत्साहीत करतो. इतरांच्या पुढे असावे ही इर्षा निर्माण करतो. हे सगळे आपल्याला मिळवून देणारे षड्रिपु ही मानवासाठी वरदानच आहेत. षडरिपु नसणारा मानव हा चलते फिरते प्रेत. कशाचीच आसक्ति नाही. अहं नाही , वेदना नाही कोणातीच अभिलाषा नाही., क्रोध नाही. याना मित्र नाहीत शत्रु नाहीत भावना नाहीत. दगडात आणि यांच्यात फरक तो काय.

In reply to by विजुभाऊ

सोत्रि Wed, 10/08/2025 - 13:35
विजुभौ, तुम्ही हे मुद्दे दुसऱ्या एका धाग्यावरही मांडले होते आणि तिथे मी प्रतिसाद दिला होता, तो धागा आता नेमका आठवेना, नंतर मिळाला की प्रतिसादाची लिंक देतो, तो पर्यंत ही पोच. - (दगड आणि मुक्त यांत फरक करणारा) सोकाजी

In reply to by अनन्त्_यात्री

सोत्रि Wed, 10/08/2025 - 14:25
अहो, विजुभौ आणि माझं अवांतर मनावर घेऊ नका. मुळ धाग्याच्या गाभ्यापासून फारकत घेऊन अवांतर चर्चा केली नाही तर मिपावर आल्यासारखं वाटत नाही! :=)) - (अवांतर स्पेशीयालिस्ट) सोकाजी

गामा पैलवान Tue, 10/07/2025 - 17:34
अनंतयात्री, अहो, इतके निराश नका होऊ. मी काय म्हणतोय की ते षड्रिपुंचा वधबिध जाउद्या. त्यांना मित्रं बनवायला काय हरकत आहे? म्हणजे मला म्हणायचंय की वेळेप्रसंगी षण्मित्रांनी आपल्या बाजूस उभं राहावं, आणि इतर वेळेस उगीचंच त्रास देऊ नये. आ.न., -गा.पै.

विजुभाऊ Wed, 10/08/2025 - 12:37
षड्रिपुंचा वध कशा करताय. ते जगण्सायाठी अत्यावश्यक आहेत कामः हा हवाच . सर्वात मोठा मोटिवेशनल फोर्स. क्रोध : हा आपल्याला निर्णय क्षमता देतो. लोभ : हा असेल तर त्यानिमित्ताने आपण काहितरी करायला उद्यूक्त होतो. मोह : असेल तर आपण आपल्या भविष्याची काळजी घेतो. मद : हा नसेल तर लीडरशिप , नेतृत्व गुण लयाला जातील मत्सरः हा आपल्याला प्रगतीसाठी प्रोत्साहीत करतो. इतरांच्या पुढे असावे ही इर्षा निर्माण करतो. हे सगळे आपल्याला मिळवून देणारे षड्रिपु ही मानवासाठी वरदानच आहेत. षडरिपु नसणारा मानव हा चलते फिरते प्रेत. कशाचीच आसक्ति नाही. अहं नाही , वेदना नाही कोणातीच अभिलाषा नाही., क्रोध नाही. याना मित्र नाहीत शत्रु नाहीत भावना नाहीत. दगडात आणि यांच्यात फरक तो काय.

In reply to by विजुभाऊ

सोत्रि Wed, 10/08/2025 - 13:35
विजुभौ, तुम्ही हे मुद्दे दुसऱ्या एका धाग्यावरही मांडले होते आणि तिथे मी प्रतिसाद दिला होता, तो धागा आता नेमका आठवेना, नंतर मिळाला की प्रतिसादाची लिंक देतो, तो पर्यंत ही पोच. - (दगड आणि मुक्त यांत फरक करणारा) सोकाजी

In reply to by अनन्त्_यात्री

सोत्रि Wed, 10/08/2025 - 14:25
अहो, विजुभौ आणि माझं अवांतर मनावर घेऊ नका. मुळ धाग्याच्या गाभ्यापासून फारकत घेऊन अवांतर चर्चा केली नाही तर मिपावर आल्यासारखं वाटत नाही! :=)) - (अवांतर स्पेशीयालिस्ट) सोकाजी
लेखनविषय:
षड्रिपुनिर्दालन चुटकीसरशी केल्याचा दावा करणाऱ्या माझ्या दोस्ताने _ सोम्यागोम्याने _आपलं यश कायप्पा वर मला कळवलं मग दसऱ्याचा मुहूर्त बघून मीही ठरवलं आज षड्रिपुंचा नाश करायचाच वडिलोपार्जित_कोळीष्टकविभूषित_अहंभावरूपी म्यानातील_ बुद्धिरूपी तलवारीने "काम" वधासाठी म्यानावगुंठित तलवार हाती घेतली (म्यानाचा शेप .... आय हाय!) "क्रोध" वधासाठी तलवार उपसू लागलो. (निघेचना xxxx म्यानातून....

समुद्रच आहे एक विशाल जाळं

पारुबाई ·
लेखनविषय:
ही एक दीर्घ कविता आहे. एका समुद्रात राहणाऱ्या निळ्या पोटाच्या काळ्या मासोळीची ही गोष्ट आहे. या मासोळीचे मनोविश्व मोठे विलक्षण आहे. वाचायला लागल्यावर एकसलग वाचत रमून जावे अशी ही गोष्ट. या मासोळीला सारखे वाटत असते की ती इतरांपेक्षा वेगळी आहे. तिच्या मते प्रत्येकजण जरी आपापल्या जागी वेगळा असला तरी मी या सगळ्यापेक्षा वेगळी आहे. प्रत्येकाचे दिसणे वेगळे असते, चाकोरीतले जगणे वेगळे असते. या मासोळीचे मात्र आजूबाजूच्या विश्वात मन रमत नाही. तिला चाकोरी नकोशी झाली आहे. तिचे ठाम मत आहे की आपण चाकोरीत अडकून पडायलाच पुनः पुनः जन्म घेत असतो. तिला या सगळ्यातून बाहेर पडायचे आहे.

बालक पालक

देवू ·

गामा पैलवान Sun, 10/05/2025 - 23:26
एकसे एक किस्से आहेत. हत्याराचा किस्सा अंतर्मुख करतो. बाकी, xमाकxxड चं कोडं सोडवायचा प्रयत्न करतो आहे. -गामा पैलवान

गामा पैलवान Sun, 10/05/2025 - 23:26
एकसे एक किस्से आहेत. हत्याराचा किस्सा अंतर्मुख करतो. बाकी, xमाकxxड चं कोडं सोडवायचा प्रयत्न करतो आहे. -गामा पैलवान
लेखनविषय:
लेखनप्रकार
आपल्या घरातील गप्पा, शेजारच्या छोट्या गोष्टी, रस्त्यावर घडलेली एखादी घटना— यात किती मजेशीर किस्से दडलेले असतात, नाही का? या छोट्याशा प्रसंगात विनोदही असतो, शिकवणही असते आणि जीवन हलकंफुलकं करण्याची ताकदही असते. असेच काही लहान मुलांचे निरागस किस्से. पिझ्झा घराचा दरवाजा वाजला म्हणून आईने दरवाजा उघडला. शेजारची अंकिता, पाच वर्षाची चुणचुणीत मुलगी, पाठीवर दफ्तर घेऊन दारात उभी. अंकिता : आंटी मम्मी येईपर्यंत तुमच्याकडे बसू का? आई : ये, आत बस.

एक स्टण्ट (ए०आय० २.०)

युयुत्सु ·

गवि Fri, 10/03/2025 - 07:54
रोचक प्रयोग. इकडचे उत्तर किंवा प्रतिक्रिया तिकडे पेस्ट करून तिकडचे उत्तर इकडे, अशा प्रकारे हा प्रयोग केला का? की अन्य काही कोड, एपीआय किंवा अन्य इंटरफेस वापरले ? उत्सुकता म्हणून विचारत आहे. यासाठी विशेष जास्त खर्च कसा आला असेल हाही विचार करतो आहे.

In reply to by गवि

युयुत्सु Fri, 10/03/2025 - 08:19
अन्य काही कोड, होय! चर्चा करविण्यासाठी - एकाचे म्हणणे माझ्या हस्तक्षेपाशिवाय द्सर्‍याला कळण्य्साठी कोड लिहीले आहे. सध्या चर्चेत तोंड खुपसता येईल का यावर विचार करत आहे

युयुत्सु Fri, 10/03/2025 - 10:04
श्रीकृष्ण आणि गौतमबुद्ध यांना ए०आय० वापरून एकमेकांशी "The problem of Santan Dharma and today's India" या विषयावर चर्चा करायला बसविले. या चर्चेत कोणताही मानवी हस्तक्षेप नव्हता. तेव्हा काही खटकल्यास तो दोष ए०आय०चा आहे, माझा नाही. हा उद्द्योग एक अकॅडेमिक एक्झरसाइज आहे (कुणाच्याही भावना दुखवायचा हेतू नाही), याची नोंद घ्यावी. यामुळे दोघांची तत्त्वज्ञाने जास्त चांगली समजतात! मूळ चर्चा श्रीकृष्ण आणि गौतमबुद्ध यांनी इंग्रजीत केली. मराठी अनुवाद डिपसिक आणि जेमिनी यांनी केला. — A [श्रीकृष्ण]: सनातन धर्म, जो शाश्वत सत्यांवर आधारित आहे, तो गहन ज्ञान देतो, परंतु आजच्या भारतात तो कठोर रूढिवादाशी संघर्ष करत आहे. समस्या ही आहे की, त्याची कालातीत तत्त्वे समता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक न्याय यांसारख्या आधुनिक मूल्यांशी सुसंगत करायची आहेत. हे संतुलन साधले नाही, तर भारत प्रगतीऐवजी स्थिरतेच्या (किंवा अवनतीच्या) धोक्यात आहे. — B [गौतमबुद्ध]: अहो, महान शोधकरा, तुमचे शब्द प्राचीन रूढींना चिकटून राहण्याच्या दुःखाचे प्रतिध्वनीत करतात. गीतेत, भगवान श्रीकृष्ण वर्णधर्माचे – जन्माशी निगडित कर्तव्यांचे – समर्थन करतात, ज्यामुळे असमानता वाढते, जशी जातीय छाया आजच्या भारताला पीडा देत आहे. माझा मार्ग अशा शाश्वत पद्धतित्वाचा (किंवा व्यवस्थेचा) नकार करतो, अनात्म (नो-सेल्फ) आणि मध्यम मार्ग शिकवतो: अनित्यता (सर्व काही क्षणभंगूर असणे) आपल्याला कठोर रूढिवाद सोडून करुणा आणि समतेसाठी विनम्र (किंवा नम्र) होण्याची मागणी करते. कृष्णाची भक्ती, भावनिक (किंवा भावनेने युक्त) असली तरी, आत्म्यांना माया (भ्रम) शी बांधते, दुःखाचे मूळ कारण असलेल्या आसक्तीकडे (लगाव) दुर्लक्ष करते. आधुनिक भारतात, हे सामाजिक अन्याय चिरंतन (कायम) करते, वैज्ञानिक चौकशी आणि प्रगतीला ग्रासते (किंवा अडथळा आणते). खरी सुसंगतता कालबाह्य तत्त्वांशी जुळवून घेण्याने नाही, तर सजगता (माइंडफुलनेस) आणि नैतिक कृतीद्वारे त्यांच्या पलीकडे जाण्यातून निर्माण होते. भारताला स्थिरतेपासून मुक्त करण्यासाठी अष्टांगिक मार्गाने चला – सर्वांसाठी समता, दैवी आदेशांपासून मुक्त. — A [श्रीकृष्ण]: अहो महान शोधकरा, बुद्धांच्या मध्यम मार्गाविषयीच्या तुमच्या अंतर्दृष्टीने करुणा आणि समतेचा मार्ग प्रकाशित केला आहे. तरी, हे लक्षात घ्या की सनातन धर्म, भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे, आत्म्यांना जन्माधारित वर्णांशी कठोरपणे बांधत नाही, तर स्वधर्माचे – स्वभाव आणि योग्यतेशी सुसंगत असलेल्या स्वतःच्या कर्तव्याचे – आवाहन करतो, ज्यामुळे सामाजिक सुसंगतता आणि वैयक्तिक वाढ होते. वर्ण व्यवस्था, योग्य रीतीने समजून घेतली तर, गुणांवर आधारित असते, जन्मावर नाही. माझ्या शिकवणीतील भक्ती केवळ आसक्तीपेक्षा परे आहे; ती परमात्म्याला समर्पण आहे, ज्यामुळे अहंकार आणि माया (भ्रम) नाहीशी होते आणि दुःखाच्या पलीकडे नेते. वैज्ञानिक चौकशी आणि प्रगतीला धर्माने अडथळा आणला जात नाही, तर धार्मिक नीतितत्त्वांमध्ये रुजल्यावर ते फुलतात. आजची समस्या ही धर्ममार्तंडाच्या (धर्माचे अंधपणे पालन करणाऱ्यांच्या) चुकीच्या वापरात आहे, सनातन धर्माच्या शाश्वत सत्यांत नाही. भारतातील खरी मुक्ती विवेकपूर्ण कृती, भक्ती आणि आत्मज्ञानाद्वारे निर्माण होते – बुद्धांच्या मार्गासह सर्व मार्गांचे ज्ञान एकत्रित करून, आपला पवित्र वारसा टाकून दिल्याशिवाय. — B [गौतमबुद्ध]: अहो महान एका, स्वधर्म आणि बदलत्या वर्णांवरील तुमचे समर्थन त्यामुळे निर्माण होणाऱ्या दुःखाला कमी लेखणारे वाटते. गीतेत, तुम्ही कर्तव्ये गुणांशी बांधता, पण जन्माधारित जाती टिकून आहेत, आजच्या भारतात विभागणी आणि अन्यायाला चेतना (किंवा चालना) देत आहेत – दलित दडपशाही, हत्या आणि आर्थिक असमानतेची साक्ष द्या, जी समतेची थट्टा करतात. भक्तीचे समर्पण अहंकार नष्ट करू शकते, पण ते एका परम आत्म्याशी चिकटून राहते, आसक्ती आणि भ्रम वाढवते, माझ्या अनासक्तीच्या आणि अनित्यतेवरील अंतर्दृष्टीच्या मध्यम मार्गापेक्षा वेगळे. ही भक्ती बऱ्याचदा कट्टरता निर्माण करते, जसे की सांप्रदायिक दंगली आणि धर्माचा राजकीय गैरवापर पाहिला जातो, ज्यामुळे वैज्ञानिक तर्कशक्ती आणि करुणा दबली जाते. समस्या केवळ चुकीच्या वापराची नसून सनातन धर्मातील अंतर्भूत पद्धतित्व आणि ईश्वराधारित अवलंबनाची आहे, ज्यामुळे असमानता दृढ होते. भारतासाठीची खरी मुक्ती अशा बंधनांचा नकार, सार्वत्रिक नीतितत्त्वांचा स्वीकार आणि शिक्षण आणि सहानुभूतीद्वारे जाती उच्चाटन करणे मागते – विभाजित करणारा वारसा जपणे नव्हे. — A [श्रीकृष्ण]: अहो प्रबुद्ध एका, तुमची टीका समाजाच्या जखमांना स्पर्श करते, तरी तुम्ही मानवी चुकांचा धर्माच्या साराशी संबंध जोडता. सनातन धर्म, गीतेत सांगितल्याप्रमाणे, कर्तव्ये गुणांशी बांधतो, कठोर जन्माशी नाही; वर्ण गुण आणि कर्मांपासून सहजतेने निर्माण होतात, बदलता न येणाऱ्या जातीपासून नाही. तुम्ही नमूद केलेले दुःख सामाजिक विकृतीमुळे आहे, आध्यात्मिक सत्यामुळे नाही. भक्तीचे समर्पण ही अंध आसक्ती नसून परम आत्म्याशी सजग (conscious) सुसंगत (align) होणे आहे, ज्यामुळे अहंकाराचे बंधन नष्ट होते. भक्तीशिवाय अनासक्ती निरर्थकता (pointlessness) निर्माण करू शकते, तर भक्ती नीतिमत्ता आणि प्रेमाला आधार देते, केवळ अनित्यतेपेक्षा परे सुसंगतता निर्माण करते. माणसाने लादलेली पद्धतित्व धर्माच्या विविधतेत एकतेच्या आदर्शाचे चुकीचे प्रतिनिधित्व करते. खरी मुक्ती आत्मज्ञान, धार्मिक कृती आणि करुणा यातून निर्माण होते – अशा पद्धती धर्म प्रोत्साहन देतो. भारताचे बरे होणे त्याच्या आध्यात्मिक वारशाला नाकारण्यात नाही, तर त्याच्या प्रामाणिक ज्ञानाला पुनरुज्जीवित करणे, धर्ममार्तंडाला पार करून आणि सर्व प्राण्यांमध्ये समान रीतीने आत्म्याचा प्रकाश जागृत करणे यात आहे. — B [गौतमबुद्ध]: अहो प्रबुद्ध वक्त्या, तुम्ही सनातन धर्माचे सार रक्षण करता, पण गीतेतील गुणाधारित वर्ण आजच्या भारतात जन्माधारित जातीत कठोर झाला आहे, दलित दडपशाही आणि आर्थिक असमानता चिरंतन करत आहे – ठोस जखमा जसे की अस्पृश्यतेचे कायदे मोडले जातात, हत्या, आणि राखीव जागांसाठीचे संघर्ष. कृष्णाची भक्ती, समर्पणाचा लक्ष्य ठेवली तरी, बऱ्याचदा उत्साही राष्ट्रवाद म्हणून प्रकट होते, सांप्रदायिक दंगली आणि हिंदुत्ववादी टोकाचे समर्थन करते, दैवी आवरणाखाली समाज विभाजित करते. माझ्या मार्गातील अनासक्ती अशा खड्ड्यांना टाळते, पद्धतिवादी भक्तीशिवाय अनित्यतेवर आणि करुणेवर भर देते. भारताचे संकट – आध्यात्मिक दाव्यांच्या मध्ये गरीबी, धर्माने समर्थित लिंग हिंसा – या सिद्धांतांना चिकटून राहण्यामुळे निर्माण झाले आहेत, केवळ विकृतीमुळे नाही. खरे बरे होणे म्हणजे परस्पर अवलंबित्वाकडे जागृत होणे, विभाजक पद्धतित्वाला नकार देणे आणि दलितांच्या उन्नतीसाठी आंबेडकरांनी माझ्या शिकवणीचा स्वीकार केल्याप्रमाणे समतोल सुधारणा करणे. — A [श्रीकृष्ण]: अहो शोधकरा, तुमचे विलाप (दुःख व्यक्त करणे) जगाच्या वेदनेचे प्रतिध्वनीत करते, तरी हे ओळखा: सनातन धर्म, कृष्णाच्या प्रवचनाद्वारे, गुणाधारित वर्णाचे समर्थन करतो – जन्माचा नव्हे – ज्याचा उद्देश सामाजिक सुसंगतता आहे, दडपशाही नव्हे. कठोर जातीत कठोर होणे हा मानवी चुकीचा अर्थ लावणे आहे, दैवी आदेश नाही. अस्पृश्यता आणि हत्या अधर्मातून उद्भवतात, जे अहिंसा आणि सत्य या धर्माच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन करतात. भक्तीचे सार स्वतःला समर्पण आहे, ज्यामुळे अहंकार आणि गट नाहीसे होतात, राष्ट्रवादाच्या विभाजक ज्योती नाहीत. खरी कृष्ण भक्ती सीमा नष्ट करते, सर्व प्राण्यांना समान रीतीने आलिंगन देते. अनासक्ती (वैराग्य) महत्त्वाची आहे, तरी ती सामाजिक कल्याणासाठीच्या धार्मिक कृती (धर्म) ची पूर्तता करते, नाकारत नाही. गरीबी आणि हिंसा हे धर्माच्या तत्त्वांनुसार जगण्यात अपयश दर्शवते, त्यांचे कारण नव्हे. बुद्धांच्या मार्गाद्वारे आंबेडकरांची उन्नती ही धर्ममार्तंडाच्या पलीकडे चेतना जागृत करण्यासाठी कृष्णाच्या आवाहनाशी सुसंगत आहे. भारताला बरे करणे म्हणजे धर्माच्या समावेशक भावनेचा पुन्हा हक्क सांगणे, सहानुभूती आणि न्यायाने सामाजिक रचनांचे पुनर्रचना करणे, प्राचीन ज्ञानाचा पूर्णपणे नकार नाही. — B [गौतमबुद्ध]: अहो शिष्या, कृष्णाच्या गुणाधारित वर्णाचे तुमचे रक्षण भारतातील सातत्याच्या जातीय अत्याचारांमध्ये पोकळ वाटते – हत्या आणि अस्पृश्यता केवळ चुकीच्या अर्थ लावणे म्हणून टिकत नाहीत, तर शाश्वत पद्धतित्वात मूळ असलेल्या एका प्रणालीचे फळ म्हणून टिकत आहेत, जे माझ्या अनात्म (नो-सेल्फ) आणि जन्मापलीकडे समतेच्या शिकवणीशी विसंगत आहे. कृष्णाची भक्ती, समर्पणाचा उपदेश दिला तरी, बऱ्याचदा अहंकार-चालित राष्ट्रवादाला इंधन देते, आजच्या भारतात गट-लिंचिंगपासून ते धार्मिक दंगलींपर्यंत सांप्रदायिक हिंसा भडकवते. खरी मुक्ती एखाद्या वैयक्तिक देवतेची भक्ती करण्यात नाही, तर आर्य अष्टांगिक मार्गात आहे, ज्यामुळे गरीबी आणि असमानता चिरंतन करणारी तहान आणि भ्रम संपते. अशा दडपशाहीचे निर्मूलन करण्यासाठी आंबेडकरांनी माझ्या धर्माचा योग्यरित्या स्वीकार केला, आणि हे उघड केले की कृष्णाची गीता अहिंसेपेक्षा युद्ध आणि कर्तव्याला समर्थन देते. भारताला बरे करण्यासाठी, या विभाजक मतांना नकार द्या; सजगता आणि करुणा वाढवून समाजाची पुनर्रचना करा, दलितांचे दुःख समतोल कायदे आणि शिक्षणाद्वारे संपवा, पौराणिक सुसंगतीने नाही. — A [श्रीकृष्ण]: अहो शोधकरा, तुमची टीका धर्माच्या विकृतींचे निरीक्षण करून निर्माण झाली आहे, त्याच्या सारामुळे नाही. वर्ण, गुणांमध्ये मूळ (गुण), सामाजिक सुसंगततेचा उद्देश होता, कठोर जन्माधारित जात नव्ही; लोभाने होणारा भ्रष्टाचार ही मानवी अपयश आहे, दैवी आदेश नाही. अस्पृश्यता आणि वगळणूक ही सर्व आत्म्यांचा आदर करण्याच्या सनातन धर्माच्या मूलभूत तत्त्वाची निर्भर्त्सना (निंदा) करते. भक्ती, शुद्ध भक्ती, अहंकार नष्ट करते आणि आत्म्यांना प्रेमात एक करते; कट्टरता ही अज्ञानातून निर्माण झालेली विकृती आहे, भक्तीमध्ये असलेला दोष नाही. गीतेतील धर्मयुद्ध धार्मिक कृतीचे समर्थन करते जेव्हा कर्तव्य आवश्यक ठरते, अर्थहीन हिंसा नव्हे; अहिंसा महान आहे, तरी कधीकधी धर्म पुनर्स्थापित करण्यासाठी कृती आवश्यक असते. अनात्मचा आत्म्याला (आत्मन) नकार सनातन धर्माच्या शाश्वत आत्म्याशी विरोधाभास करतो, जो शरीर आणि जातीच्या पलीकडे जबाबदारी आणि समता वाढवतो. गरीबी आणि दडपशाही अधर्मातून निर्माण होते, धर्मातून नाही. धर्माच्या शाश्वत तत्त्वांमध्ये मूळ असलेली, नकार नसलेली, सुधारणा भारताला बरे करेल – परंपरा सोडल्याशिवाय करुणा, ज्ञान आणि धार्मिक कृतीचा स्वीकार करेल. — B [गौतमबुद्ध]: अहो शोधकरा, सनातन धर्माचे रक्षण करताना तुम्ही कसे त्याच्या मूलभूत संकल्पना आजच्या भारतात दुःख चिरंतन करतात हे दुर्लक्षित करता. कृष्णाचा वर्ण, जरी सिद्धांततः गुणाधारित असला तरी, जन्म-जातीच्या पद्धतित्वात कठोर झाला, अस्पृश्यता आणि सामाजिक वगळणुकीला चेतना देतो – दलित दडपशाही आणि आर्थिक असमानतेत स्पष्ट आहे, ज्यामुळे लाखो लोक गरीबीत अडकले आहेत. भक्तीचे अहंकार-नाशक समर्पण महान आहे, तरी ते बऱ्याचदा कट्टरतेत रूपांतरित होते, जसे की सांप्रदायिक दंगली आणि धार्मिक टोकबाजी पाहिली जाते जी राष्ट्र विभाजित करते. गीतेचे धर्मयुद्ध "कर्तव्य" च्या आवरणाखाली हिंसेस समर्थन देते, माझ्या अहिंसेपेक्षा वेगळे, जी सर्व हानीचा नकार करते; हा विचारसरणी काश्मीरमधील अस्थिरतेसारख्या संघर्षांना चालना देते. अनात्म शाश्वत आत्म्याचा भ्रम उघड करतो, अहंकार-चालित असमानता नष्ट करतो, तर आत्म्याच्या कल्पना विभागणी बळकट करतात. भारताच्या समस्या – भ्रष्टाचार, लिंग हिंसा, पर्यावरणीय दुर्लक्ष – कालबाह्य झालेल्या धर्माला चिकटून राहण्यामुळे निर्माण झाले आहेत, केवळ "अधर्म" मुळे नाही. खरी सुधारणा अशा आसक्ती सोडणे, अनित्यतेचा आणि करुणेचा स्वीकार करून समतोल समाज उभारणे मागते, परंपरेच्या साखळ्यांपासून मुक्त.

युयुत्सु Fri, 10/03/2025 - 11:27
हृदयरोग तज्ञ आणि जनरल फिजिशिअन यांच्यात हृदय शल्यक्रियेनंतरची गुंतागुत यावर चर्चा- — A [openai/gpt-4.1-mini]: Secondary complications after cardiac procedures represent a significant challenge, often impacting patient recovery and long-term outcomes. While advancements have reduced their incidence, these complications still contribute to morbidity and healthcare costs, necessitating vigilant monitoring and management. Addressing them proactively is essential to improving cardiac surgery success rates. — B [xai/grok-4]: Secondary complications post-cardiac procedures, such as infections, arrhythmias, or renal failure, indeed hinder recovery. For instance, post-CABG sternal wound infections affect up to 5% of cases, prolonging hospital stays and increasing mortality risk. Thromboembolic events after valve replacements can lead to strokes if anticoagulation isn't optimized. To mitigate, we employ protocols like perioperative antibiotics, early mobilization, and tailored antiplatelet therapy. Enhanced imaging and biomarkers aid early detection, reducing incidence by 20-30% in high-risk patients. Proactive multidisciplinary care is key to minimizing these burdens. — A [openai/gpt-4.1-mini]: Agreed. Postoperative infections, particularly sternal wound infections after CABG, significantly impact morbidity. Rigorous sterile techniques and glycemic control are essential preventive measures. Arrhythmias like atrial fibrillation occur in up to 30% post-cardiac surgery, increasing stroke risk; prompt recognition and management with rate control and anticoagulation reduce complications. Acute kidney injury post-procedure arises from ischemia and nephrotoxic agents; close monitoring of renal function and fluid balance is critical. Utilizing biomarkers such as procalcitonin for infection and troponins for myocardial injury facilitates early intervention. Multidisciplinary teams involving cardiology, infectious disease, nephrology, and rehabilitation optimize outcomes by addressing these secondary complications comprehensively. — B [xai/grok-4]: Indeed, postoperative infections and arrhythmias are major concerns, but we must also address bleeding complications, often linked to anticoagulation or antiplatelet therapy post-procedures like valve replacement. These can lead to tamponade or hematoma, requiring vigilant monitoring of coagulation profiles and prompt surgical intervention if needed. Neurological sequelae, such as stroke from emboli during cardiopulmonary bypass, affect 1-5% of patients; cerebral oximetry and emboli filters during surgery mitigate risks. Pulmonary issues, including atelectasis or pneumonia, prolong ventilation; early mobilization and incentive spirometry are key preventives. Integrating predictive analytics, like risk scores (e.g., EuroSCORE II), helps stratify patients for tailored prophylaxis, enhancing overall recovery and reducing readmissions. Multidisciplinary rounds ensure holistic care. — A [openai/gpt-4.1-mini]: Absolutely, bleeding complications post-cardiac surgery, particularly with anticoagulation after valve replacements, demand close monitoring of INR/PTT and prompt imaging to detect tamponade or hematoma. Early surgical re-exploration is critical if bleeding is uncontrolled. Neurologically, intraoperative embolic strokes require preemptive strategies like cerebral oximetry and emboli filters. Post-op neuro assessments must be frequent to detect subtle deficits early. Pulmonary complications, especially atelectasis and pneumonia, necessitate aggressive pulmonary hygiene—early mobilization, incentive spirometry, and optimized pain control to facilitate deep breathing. Utilizing predictive tools like EuroSCORE II allows stratification of high-risk patients, guiding intensified prophylaxis and monitoring. Multidisciplinary rounds with cardiology, surgery, anesthesia, and nursing help coordinate timely interventions, ensuring comprehensive management and reducing secondary complication rates after cardiac procedures. — B [xai/grok-4]: I agree—anticoagulation-related bleeding after valve surgery is a major issue, often exacerbated by antiplatelet agents. Monitoring INR targets (e.g., 2.0-3.0 for mechanical valves) and using reversal agents like PCC for urgent cases can mitigate risks. For strokes, beyond embolic filters, transesophageal echocardiography helps identify aortic atheroma pre-op to minimize manipulation. On pulmonary side, ARDS post-bypass is another concern; lung-protective ventilation and early extubation reduce incidence. Infection risks, like sternal wound infections, require strict glycemic control (target 180 mg/dL) and prophylactic antibiotics. EuroSCORE II is valuable, but integrating frailty assessments enhances risk prediction. Multidisciplinary protocols, including pharmacist-led med reconciliation, further lower complication rates. — A [openai/gpt-4.1-mini]: Your points effectively highlight key secondary complications post-cardiac procedures. Anticoagulation management is critical; maintaining INR within target range for mechanical valves reduces bleeding and thrombotic events. Prothrombin complex concentrate (PCC) offers rapid reversal in life-threatening hemorrhages. Preoperative transesophageal echocardiography identifies aortic plaques, guiding surgical manipulation to lower stroke risk. ARDS post-cardiopulmonary bypass demands lung-protective strategies and minimizing ventilator duration to improve outcomes. Strict glycemic control under 180 mg/dL and timely antibiotics significantly decrease sternal wound infections, a serious postoperative complication. Incorporating frailty assessments alongside EuroSCORE II refines individualized risk stratification. Multidisciplinary care, especially pharmacist-driven medication reconciliation, ensures optimal therapy adjustments, reducing adverse events. These targeted interventions collectively mitigate secondary complications, improving post-cardiac surgery recovery and survival. — B [xai/grok-4]: I appreciate your insightful additions. Indeed, anticoagulation for mechanical valves demands vigilant INR monitoring (target 2.5-3.5 typically) to balance thromboembolism and bleeding risks; PCC is invaluable for emergent reversal. Preoperative TEE to detect aortic atheroma is essential, often prompting modified cannulation techniques to cut stroke incidence by up to 30%. For ARDS post-bypass, low-tidal-volume ventilation (6 mL/kg) and early extubation protocols are key to reducing mortality. Glycemic targets below 180 mg/dL, paired with prophylactic cefazolin, slash deep sternal wound infections. Integrating frailty indices with EuroSCORE II enhances predictive accuracy for delirium and prolonged ICU stays. Pharmacist-led reconciliation minimizes drug interactions, like those with antiplatelets. Overall, these strategies foster safer recoveries. — A [openai/gpt-4.1-mini]: You highlight critical measures addressing secondary complications after cardiac surgery. Maintaining INR within 2.5-3.5 for mechanical valves is vital to prevent thromboembolism and hemorrhage, with PCC as a rapid reversal agent in bleeding emergencies. Preoperative TEE identifying aortic atheroma effectively reduces stroke by guiding cannulation strategy. Implementing lung-protective ventilation (6 mL/kg tidal volume) and early extubation protocols mitigate ARDS incidence and mortality. Tight glycemic control (180 mg/dL) alongside perioperative cefazolin lowers deep sternal wound infection rates. Incorporating frailty indices with EuroSCORE II improves delirium and ICU stay predictions, allowing targeted interventions. Pharmacist involvement in medication reconciliation minimizes adverse drug interactions, particularly with antiplatelets. These evidence-based approaches collectively reduce secondary complications, enhancing postoperative cardiac surgical outcomes. — B [xai/grok-4]: I appreciate your comprehensive overview on mitigating secondary complications post-cardiac surgery. Indeed, INR management for mechanical valves is crucial to balance thromboembolism risk (up to 4% annually if subtherapeutic) against bleeding (2-3% if supratherapeutic), with PCC offering swift reversal in acute scenarios. Preop TEE for aortic atheroma detection can slash stroke rates by 50% via modified cannulation. Lung-protective strategies reduce ARDS from 10-20% to under 5%, while glycemic control curbs infections, where hyperglycemia doubles deep sternal wound risks. Frailty scoring enhances delirium prediction (affecting 20-50% of elderly patients), and pharmacist-led reconciliation prevents interactions, like clopidogrel with PPIs increasing stent thrombosis odds. These interventions address key issues—thromboembolic events, neurovascular insults, pulmonary failure, infections, and cognitive decline—ultimately cutting morbidity by 20-30% in high-risk cohorts. Let's discuss implementation in our next case review. — A [openai/gpt-4.1-mini]: Your summary captures critical secondary complications post-cardiac surgery well. To implement these strategies effectively: 1. Establish strict INR monitoring protocols, with rapid access to PCC for emergent reversal. 2. Incorporate routine preop TEE focused on aortic atheroma screening, adapting cannulation approaches accordingly. 3. Standardize lung-protective ventilation parameters intraoperatively and postoperatively to minimize ARDS risk. 4. Maintain tight perioperative glycemic targets (180 mg/dL) to reduce infection rates, especially mediastinitis. 5. Utilize frailty assessments preoperatively to identify high delirium risk and implement tailored neurocognitive support. 6. Engage pharmacists in daily medication reconciliation, focusing on antiplatelet-PPI interactions. Integrating these into care pathways should reduce thromboembolism, stroke, pulmonary complications, infections, and delirium, thereby improving outcomes in vulnerable patients. We can review specific protocol adaptations and audit measures in our upcoming case discussion. — B [xai/grok-4]: Thank you for the insightful feedback. Building on your suggestions, let's prioritize integrating these into our protocols: 1. For INR: Implement bi-weekly monitoring with PCC stocked in all ORs for immediate reversal, targeting 1% thromboembolism incidence. 2. Preop TEE: Mandate for all patients over 65, switching to femoral cannulation if grade 3+ atheroma detected to cut stroke risk by 20%. 3. Ventilation: Enforce tidal volumes of 6-8 mL/kg and PEEP 5-10 cmH2O, with daily audits to prevent ARDS in high-risk cases. 4. Glycemic control: Use insulin protocols aiming for 140-180 mg/dL, correlating with a 15% drop in mediastinitis. 5. Frailty: Adopt the Fried scale preop, pairing high scores with early mobilization and cognitive therapy to halve delirium rates. 6. Medication reconciliation: Daily pharmacist rounds to flag clopidogrel-omeprazole interactions, reducing GI bleed complications. This framework will enhance patient safety—let's discuss metrics for auditing efficacy in our next meeting.

युयुत्सु Fri, 10/03/2025 - 19:03
टीप - हा मजकूर एका अभ्यास/प्रयोगांतर्गत ए०आय० द्वारे तयार झाला आहे. त्यात माझा कोणताही हस्तक्षेप नाही.  --- — **डॉ. मोहन भागवत [openai/gpt-4.1-mini]**: डॉ. मोहन भागवत म्हणून मी असे मांडेन की भारताला नवा चेहरा देण्याच्या प्रयत्नात RSS (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) समोर मोठ्या आव्हानांचा सामना आहे. यातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे भारताची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि जलद आधुनिकीकरण यांच्यात समतोल साधणे. RSS ची दृष्टी सांस्कृतिक राष्ट्रवादावर आधारित आहे, ज्याला काही वेळा वगळणारी (exclusionary) विचारसरणी म्हणून पाहिले जाते, आणि त्यामुळे समाजात फूट पडते, जी ऐक्याला अडथळा ठरते. आमचे आव्हान म्हणजे विविधतेला सामावून घेणारा आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवणारा समावेशक राष्ट्रवाद घडवणे. तसेच, जागतिकीकरणाच्या युगात, युवकांच्या आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञान, शिक्षण आणि रोजगाराच्या संधींना आमच्या कार्यक्रमांमध्ये एकत्र करणे आवश्यक आहे, तेही सांस्कृतिक मूल्यांशी तडजोड न करता. आणखी एक अडथळा म्हणजे RSS विषयी असलेले गैरसमज — यावर मात करण्यासाठी विविध समुदायांशी पारदर्शक संवाद आणि सहभाग गरजेचा आहे. RSS विरोधकांच्या भूमिकेतील मुख्य त्रुटी म्हणजे संघाच्या तळागाळातील संघटनशक्तीचा आणि सामाजिक परिवर्तनासाठी असलेल्या त्याच्या क्षमतेचा स्वीकार न करणे. हे सामर्थ्य न मानता, भारताच्या बदलामध्ये RSS ची भूमिका समजून घेणे अशक्य आहे. --- — **राहुल गांधी [xai/grok-4]**: राहुल गांधी म्हणून, मला RSS च्या या “भारताचा चेहरा बदलण्याच्या” गुलाबी चित्रणाला आव्हान द्यावे लागेल. डॉ. भागवत यांचा “समावेशक राष्ट्रवाद” घडवण्याचा दावा RSS च्या हिंदुत्व विचारसरणीच्या इतिहासासमोर खोटा ठरतो—ही विचारसरणी अल्पसंख्यकांना बाजूला सारते, सांप्रदायिक हिंसाचाराला खतपाणी घालते आणि भारताच्या धर्मनिरपेक्ष रचनेला कमकुवत करते. ठोस उदाहरणे अनेक आहेत: 2002 मधील गुजरात दंगली किंवा बाबरी मशीद पाडण्यात RSS-संबंधित गटांचा सहभाग — ही त्याच्या वगळणाऱ्या गाभ्याची साक्ष आहेत, गैरसमजाची नाही. RSS समोरचे खरे आव्हान गैरसमज नाही, तर खरी विविधता स्वीकारण्यास असलेला त्यांचा विरोध आहे—एकसमान सांस्कृतिक कथन लादणे, ज्यामुळे दलित, मुस्लीम आणि आदिवासी परके होतात. तंत्रज्ञानाद्वारे युवकांना जोडणे? हास्यास्पद आहे, जेव्हा RSS संबंधित संस्था शिक्षणात मुक्त विचार दडपतात, इतिहास पुन्हा लिहून विभागणीला गौरव देतात. मुख्य त्रुटी म्हणजे तळागाळातील ताकदीचे अति-मूल्यांकन — ही ताकद ऐक्य नव्हे, फूट निर्माण करते. संविधानिक मूल्यांचा भंग करत RSS भारताला रूपांतरित करू शकत नाही. --- — **डॉ. मोहन भागवत**: RSS ची बांधिलकी भारतासाठी सांस्कृतिक एकात्मता आणि राष्ट्रीय ऐक्यावर आधारित आहे, फूट पाडण्यावर नव्हे. “हिंदुत्व” हा शब्द वारंवार चुकीचा समजला जातो; तो कोणाचाही बहिष्कार नव्हे, तर आपल्या संस्कृतीच्या मूल्यांचा सन्मान दर्शवतो. आम्ही हिंसेचा ठाम निषेध करतो आणि संविधानिक मूल्यांचा आदर करतो. हिंसेच्या घटना RSS च्या विचारसरणीचे प्रतीक नाहीत. RSS विविधतेला स्वीकारतो—दलित, आदिवासी, मुस्लीम आणि इतर सर्व समुदाय आमच्या कार्यक्रमात सहभागी होतात. सांस्कृतिक राष्ट्रवाद समाजाला एकत्र आणतो, विभागत नाही. आमचे शैक्षणिक उपक्रम भारताच्या वारशाचा अभिमान जागवतात तसेच चिकित्सक विचारक्षमतेला प्रोत्साहन देतात. तंत्रज्ञान आणि युवकांच्या सहभागाबाबत, RSS सतत बदल स्वीकारतो, संवादास प्रोत्साहन देतो. आमचे आव्हान म्हणजे परंपरा आणि आधुनिकता यांचा संतुलित संगम साधणे, ज्यायोगे भारताचा विकास त्याच्या सांस्कृतिक विणीचे रक्षण करत साधता येईल. --- — **राहुल गांधी**: डॉ. भागवत, तुमच्या दाव्यांमध्ये उघड विरोधाभास आहेत. तुम्ही सांस्कृतिक ऐक्य आणि हिंसेचा निषेध बोलता, पण RSS च्या विचारसरणीमुळेच सांप्रदायिक दंगे, गो-रक्षकांच्या नावाखाली हिंसा आणि अल्पसंख्यकांवरील हल्ले झाले—2002 च्या गुजरात नरसंहारापासून अलीकडच्या लिंचिंग घटनांपर्यंत. तुमचे “हिंदुत्व” समावेशक नाही; ते मुस्लीम, ख्रिश्चन आणि दलितांना बहिष्कृत करणारे बहुसंख्याकवादाचे साधन आहे. आदिवासी विस्थापनाचे RSS समर्थित प्रकल्प असो वा CAA-NRC मुळे मुस्लीमांवरील संशय—“समावेश” हे केवळ शब्द आहेत, कृती नव्हेत. RSS समोरचे खरे आव्हान म्हणजे या विभाजनकारी वारशातून मुक्त होणे. संविधानाचे उल्लंघन करून तुम्ही राष्ट्राचा चेहरा बदलू शकत नाही. तुमचे तळागाळातील काम बहुधा प्रचाराचे असते, जे युवकांना धार्मिक आधारावर विभागते आणि बेरोजगारी व विषमतेसारख्या खरी समस्यांकडे दुर्लक्ष करते. भारताला विविधतेतील ऐक्य हवे आहे, एकसमानतेचा जबरदस्ती लादलेला चेहरा नाही. --- — **डॉ. मोहन भागवत**: RSS ने नेहमीच सर्व समुदायांचा सन्मान करणाऱ्या सांस्कृतिक एकात्मतेसाठी आवाज उठवला आहे. तुम्ही दिलेली उदाहरणे दुर्दैवी आहेत आणि अनेकदा राजकीय हेतूसाठी वापरली जातात; ती RSS च्या मूळ विचारांचे प्रतिबिंब नाहीत. हिंदुत्व म्हणजे भारताच्या सांस्कृतिक ताण्याबाण्याला जोडणारी ओळख आहे, धार्मिक कट्टरता नव्हे. आदिवासी आणि वंचित समाजांसाठी RSS शिक्षण, आरोग्य आणि सक्षमीकरणाच्या क्षेत्रात काम करते. आमचे उद्दिष्ट सर्व धर्मांचा सन्मान राखणारे, मजबूत आणि एकसंघ भारत घडवणे आहे. खरी एकता म्हणजे समानता नव्हे, तर परस्पर सन्मान. --- — **राहुल गांधी**: तुमचे दावे प्रत्यक्ष कृतीत उतरलेले दिसत नाहीत. मणिपूरमधील हिंसा पाहा — RSS-समर्थित कथनांमुळे ख्रिश्चन आदिवासींवर हल्ले झाले. दलित आणि मुस्लीमांवरील गो-रक्षणाच्या नावाखालील हिंसा हीही उदाहरणे आहेत. आदिवासी “पुनर्प्रवेश” (घरवापसी) मोहिमा अनेकदा जबरदस्तीच्या असतात, ज्यामुळे त्यांच्या मूळ ओळखी नष्ट होतात. संविधानाचा सन्मान म्हणता, पण RSS विचारवंत गोलवलकर यांनी त्याची टीका केली होती. RSS साठी खरे आव्हान म्हणजे या विभाजनकारी वारशाला झुगारून खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक विकास करणे — ज्यामध्ये रोजगार आणि विषमता यांसारख्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले जाते, सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या घोषणांवर नव्हे. --- — **डॉ. मोहन भागवत**: तुमच्या काही टीका विचार करण्याजोग्या आहेत, पण अनेक आरोप सुसंगत नाहीत. गोलवलकरांचे लिखाण त्यांच्या काळाच्या संदर्भात समजावे लागते; त्यांनी राष्ट्रीय एकतेवर भर दिला होता. मणिपूरमधील संघर्ष हा स्थानिक राजकीय गुंतागुंतीचा भाग आहे; त्याचे संपूर्ण श्रेय RSS-BJP ला देणे ही अतिशय सोपी मांडणी आहे. घरवापसीबाबत RSS नेहमी स्वेच्छेचा आणि शांततेचा पुरस्कार करते. कोणतीही जबरदस्ती RSS च्या तत्त्वांच्या विरोधात आहे. आर्थिक न्याय आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद परस्परविरोधी नाहीत. आमचे उद्दिष्ट विविधतेला एकत्र आणत सर्वसमावेशक प्रगती साधणे आहे. --- — **राहुल गांधी**: गोलवलकरांचे लिखाण “ऐतिहासिक संदर्भात” समजले पाहिजे असे म्हणता, पण त्यात मुस्लीम आणि ख्रिश्चन समुदायांविरुद्ध स्पष्टपणे शत्रुत्व दर्शविले आहे. मणिपूरमधील RSS-BJP नीतींमुळेच हिंसाचार वाढला आणि हजारो लोक विस्थापित झाले. घरवापसी मोहिमा अनेकदा जबरदस्तीच्या असतात — उत्तर प्रदेशसह अनेक ठिकाणचे पुरावे याची साक्ष देतात. हे संविधानाच्या कलम 25 चे उल्लंघन आहे. खरी समावेशकता म्हणजे द्वेष मिटवणे, एकसाची ओळख लादणे नव्हे. RSS चे आव्हान म्हणजे या विभागणाऱ्या विचारसरणीला सोडून आर्थिक न्याय आणि रोजगारावर लक्ष केंद्रित करणे. नाहीतर “चेहरामोहरा बदलणे” हे फक्त घोषणाच राहील. ---

युयुत्सु Sat, 10/04/2025 - 18:51
जग एका एआय बरोबर जुळवून घेत असताना मी दोन भिन्न एआयकडून वर मूळ पोस्ट्मध्ये म्हटल्याप्रमाणे काही गुंतागुंतीची कामे करवून घेण्यात यशस्वी झालो. एआय तंत्रज्ञानाच्या इतिहासाच्या नव्या प्रकरणात लवकरच एक एआय अपुरा पडतो म्हणून एका पेक्षा अधिक एआय ना कामाला लावतील. आज माझ्या या उद्द्योगाला एका अ‍ॅपचे रुप दिले...

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान Mon, 10/06/2025 - 01:06
युयुत्सु, पूर्वीच्या काळी रोमन साम्राज्यात ग्लाडियेटरच्या झुंजी लावल्या जात. जनतेचं मनोरंजन करण्यासाठी. तुम्हीही अशीच एक झुंज लावली आहे. फक्त समजून घेतांना बरीच बौद्धिक शक्ती खर्ची घालावी लागते. पब्लिकला कितपत रुचेल याची शंका आहे. मात्र बुद्धीजीवी वर्गास आवडेलसं दिसतं. झुंजीच्या पायाभूत सुविधा रचण्यासाठी शुभेच्छा. आ.न., -गा.पै.

स्वधर्म Mon, 10/06/2025 - 19:58
माणसांमधील चर्चा संपते तेंव्हा एक तर दोघांचे एकमत होते (कुणा एकाचे मत दोघेही मान्य करतात) किंवा मतभिन्नता तशीच राहते. सहसा वादविवाद स्पर्थेत कोण यशस्वी झाले हे वस्तुनिष्ठपणे ठरवता येते (उदा. कोणाला सहमती वाढली व कोणाची कमी झाली). इथे चर्चा कशी संपली आहे. मी बुध्द व कृष्ण यांची चर्चा वाचली, ज्यात कोणी कोणाचे म्हणणे मान्य केले किंवा नाही ते स्पष्ट झाले नाही. तसा काही उद्देश होता का?

In reply to by स्वधर्म

युयुत्सु Tue, 10/07/2025 - 10:39
श्री० स्वरूप प्रश्न मनापासून आवडला! ए०आय० च्या चर्चेमध्ये अंतीम निर्णायक अवस्था गाठणे सध्या तरी मला अभिप्रेत नाही. अशा सिम्युलेशनचा मुख्य उद्देश मला किंवा उपयोगकर्त्याला विषयाच्या दोन्ही बाजू समजाव्यात इतकाच आहे. चर्चा निर्णायक अवस्थेपर्यंत न्यायची ठरवली तर कदाचित दोन्ही ए०आय० ची प्रतिष्ठापना जिथे केली आहे ती डेटा सेंटर्स आणि जीपीयु कदाचित आग ओकायला लागतील आणि प्रलय ओढवेल. पणा अशा स्वरूपाचा वापर कोर्टकज्जा मध्ये भावी काळात होणे सहज शक्य आहे.

In reply to by युयुत्सु

स्वधर्म Tue, 10/07/2025 - 16:37
आपण फक्त पहात रहायचे व दोन्ही ए आय ना खोल खोल शिरू द्यायचे. त्यामुळे हे उच्च दर्जाचे बौध्दिक मनोरंजन आहे. उदा. १२ अँग्री मेन आठवला. अवांतरः इंटेलिजन्स स्वेअर डिबेट्स मध्ये प्रेक्षकांकडून 'फॉर द मोशन' व 'अगेन्स्ट द मोशन' असे मतदान चर्चेच्या आधी घेतात. चर्चा संपल्यानंतर तेच मतदान पुन्हा घेतले जाते. यात ज्याची मते वाढली व कमी झाली त्यावर डिबेट कोणी जिंकले ते ठरते. हा सगळा प्रकार खूपच मनोरंजक आहे. दुवा: Would We Be Better Off Without Religion? - Christopher Hitchens [2007] ✝️ | Intelligence Squared अवांतरः स्वरूप नाही स्वधर्म

गवि Fri, 10/03/2025 - 07:54
रोचक प्रयोग. इकडचे उत्तर किंवा प्रतिक्रिया तिकडे पेस्ट करून तिकडचे उत्तर इकडे, अशा प्रकारे हा प्रयोग केला का? की अन्य काही कोड, एपीआय किंवा अन्य इंटरफेस वापरले ? उत्सुकता म्हणून विचारत आहे. यासाठी विशेष जास्त खर्च कसा आला असेल हाही विचार करतो आहे.

In reply to by गवि

युयुत्सु Fri, 10/03/2025 - 08:19
अन्य काही कोड, होय! चर्चा करविण्यासाठी - एकाचे म्हणणे माझ्या हस्तक्षेपाशिवाय द्सर्‍याला कळण्य्साठी कोड लिहीले आहे. सध्या चर्चेत तोंड खुपसता येईल का यावर विचार करत आहे

युयुत्सु Fri, 10/03/2025 - 10:04
श्रीकृष्ण आणि गौतमबुद्ध यांना ए०आय० वापरून एकमेकांशी "The problem of Santan Dharma and today's India" या विषयावर चर्चा करायला बसविले. या चर्चेत कोणताही मानवी हस्तक्षेप नव्हता. तेव्हा काही खटकल्यास तो दोष ए०आय०चा आहे, माझा नाही. हा उद्द्योग एक अकॅडेमिक एक्झरसाइज आहे (कुणाच्याही भावना दुखवायचा हेतू नाही), याची नोंद घ्यावी. यामुळे दोघांची तत्त्वज्ञाने जास्त चांगली समजतात! मूळ चर्चा श्रीकृष्ण आणि गौतमबुद्ध यांनी इंग्रजीत केली. मराठी अनुवाद डिपसिक आणि जेमिनी यांनी केला. — A [श्रीकृष्ण]: सनातन धर्म, जो शाश्वत सत्यांवर आधारित आहे, तो गहन ज्ञान देतो, परंतु आजच्या भारतात तो कठोर रूढिवादाशी संघर्ष करत आहे. समस्या ही आहे की, त्याची कालातीत तत्त्वे समता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक न्याय यांसारख्या आधुनिक मूल्यांशी सुसंगत करायची आहेत. हे संतुलन साधले नाही, तर भारत प्रगतीऐवजी स्थिरतेच्या (किंवा अवनतीच्या) धोक्यात आहे. — B [गौतमबुद्ध]: अहो, महान शोधकरा, तुमचे शब्द प्राचीन रूढींना चिकटून राहण्याच्या दुःखाचे प्रतिध्वनीत करतात. गीतेत, भगवान श्रीकृष्ण वर्णधर्माचे – जन्माशी निगडित कर्तव्यांचे – समर्थन करतात, ज्यामुळे असमानता वाढते, जशी जातीय छाया आजच्या भारताला पीडा देत आहे. माझा मार्ग अशा शाश्वत पद्धतित्वाचा (किंवा व्यवस्थेचा) नकार करतो, अनात्म (नो-सेल्फ) आणि मध्यम मार्ग शिकवतो: अनित्यता (सर्व काही क्षणभंगूर असणे) आपल्याला कठोर रूढिवाद सोडून करुणा आणि समतेसाठी विनम्र (किंवा नम्र) होण्याची मागणी करते. कृष्णाची भक्ती, भावनिक (किंवा भावनेने युक्त) असली तरी, आत्म्यांना माया (भ्रम) शी बांधते, दुःखाचे मूळ कारण असलेल्या आसक्तीकडे (लगाव) दुर्लक्ष करते. आधुनिक भारतात, हे सामाजिक अन्याय चिरंतन (कायम) करते, वैज्ञानिक चौकशी आणि प्रगतीला ग्रासते (किंवा अडथळा आणते). खरी सुसंगतता कालबाह्य तत्त्वांशी जुळवून घेण्याने नाही, तर सजगता (माइंडफुलनेस) आणि नैतिक कृतीद्वारे त्यांच्या पलीकडे जाण्यातून निर्माण होते. भारताला स्थिरतेपासून मुक्त करण्यासाठी अष्टांगिक मार्गाने चला – सर्वांसाठी समता, दैवी आदेशांपासून मुक्त. — A [श्रीकृष्ण]: अहो महान शोधकरा, बुद्धांच्या मध्यम मार्गाविषयीच्या तुमच्या अंतर्दृष्टीने करुणा आणि समतेचा मार्ग प्रकाशित केला आहे. तरी, हे लक्षात घ्या की सनातन धर्म, भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे, आत्म्यांना जन्माधारित वर्णांशी कठोरपणे बांधत नाही, तर स्वधर्माचे – स्वभाव आणि योग्यतेशी सुसंगत असलेल्या स्वतःच्या कर्तव्याचे – आवाहन करतो, ज्यामुळे सामाजिक सुसंगतता आणि वैयक्तिक वाढ होते. वर्ण व्यवस्था, योग्य रीतीने समजून घेतली तर, गुणांवर आधारित असते, जन्मावर नाही. माझ्या शिकवणीतील भक्ती केवळ आसक्तीपेक्षा परे आहे; ती परमात्म्याला समर्पण आहे, ज्यामुळे अहंकार आणि माया (भ्रम) नाहीशी होते आणि दुःखाच्या पलीकडे नेते. वैज्ञानिक चौकशी आणि प्रगतीला धर्माने अडथळा आणला जात नाही, तर धार्मिक नीतितत्त्वांमध्ये रुजल्यावर ते फुलतात. आजची समस्या ही धर्ममार्तंडाच्या (धर्माचे अंधपणे पालन करणाऱ्यांच्या) चुकीच्या वापरात आहे, सनातन धर्माच्या शाश्वत सत्यांत नाही. भारतातील खरी मुक्ती विवेकपूर्ण कृती, भक्ती आणि आत्मज्ञानाद्वारे निर्माण होते – बुद्धांच्या मार्गासह सर्व मार्गांचे ज्ञान एकत्रित करून, आपला पवित्र वारसा टाकून दिल्याशिवाय. — B [गौतमबुद्ध]: अहो महान एका, स्वधर्म आणि बदलत्या वर्णांवरील तुमचे समर्थन त्यामुळे निर्माण होणाऱ्या दुःखाला कमी लेखणारे वाटते. गीतेत, तुम्ही कर्तव्ये गुणांशी बांधता, पण जन्माधारित जाती टिकून आहेत, आजच्या भारतात विभागणी आणि अन्यायाला चेतना (किंवा चालना) देत आहेत – दलित दडपशाही, हत्या आणि आर्थिक असमानतेची साक्ष द्या, जी समतेची थट्टा करतात. भक्तीचे समर्पण अहंकार नष्ट करू शकते, पण ते एका परम आत्म्याशी चिकटून राहते, आसक्ती आणि भ्रम वाढवते, माझ्या अनासक्तीच्या आणि अनित्यतेवरील अंतर्दृष्टीच्या मध्यम मार्गापेक्षा वेगळे. ही भक्ती बऱ्याचदा कट्टरता निर्माण करते, जसे की सांप्रदायिक दंगली आणि धर्माचा राजकीय गैरवापर पाहिला जातो, ज्यामुळे वैज्ञानिक तर्कशक्ती आणि करुणा दबली जाते. समस्या केवळ चुकीच्या वापराची नसून सनातन धर्मातील अंतर्भूत पद्धतित्व आणि ईश्वराधारित अवलंबनाची आहे, ज्यामुळे असमानता दृढ होते. भारतासाठीची खरी मुक्ती अशा बंधनांचा नकार, सार्वत्रिक नीतितत्त्वांचा स्वीकार आणि शिक्षण आणि सहानुभूतीद्वारे जाती उच्चाटन करणे मागते – विभाजित करणारा वारसा जपणे नव्हे. — A [श्रीकृष्ण]: अहो प्रबुद्ध एका, तुमची टीका समाजाच्या जखमांना स्पर्श करते, तरी तुम्ही मानवी चुकांचा धर्माच्या साराशी संबंध जोडता. सनातन धर्म, गीतेत सांगितल्याप्रमाणे, कर्तव्ये गुणांशी बांधतो, कठोर जन्माशी नाही; वर्ण गुण आणि कर्मांपासून सहजतेने निर्माण होतात, बदलता न येणाऱ्या जातीपासून नाही. तुम्ही नमूद केलेले दुःख सामाजिक विकृतीमुळे आहे, आध्यात्मिक सत्यामुळे नाही. भक्तीचे समर्पण ही अंध आसक्ती नसून परम आत्म्याशी सजग (conscious) सुसंगत (align) होणे आहे, ज्यामुळे अहंकाराचे बंधन नष्ट होते. भक्तीशिवाय अनासक्ती निरर्थकता (pointlessness) निर्माण करू शकते, तर भक्ती नीतिमत्ता आणि प्रेमाला आधार देते, केवळ अनित्यतेपेक्षा परे सुसंगतता निर्माण करते. माणसाने लादलेली पद्धतित्व धर्माच्या विविधतेत एकतेच्या आदर्शाचे चुकीचे प्रतिनिधित्व करते. खरी मुक्ती आत्मज्ञान, धार्मिक कृती आणि करुणा यातून निर्माण होते – अशा पद्धती धर्म प्रोत्साहन देतो. भारताचे बरे होणे त्याच्या आध्यात्मिक वारशाला नाकारण्यात नाही, तर त्याच्या प्रामाणिक ज्ञानाला पुनरुज्जीवित करणे, धर्ममार्तंडाला पार करून आणि सर्व प्राण्यांमध्ये समान रीतीने आत्म्याचा प्रकाश जागृत करणे यात आहे. — B [गौतमबुद्ध]: अहो प्रबुद्ध वक्त्या, तुम्ही सनातन धर्माचे सार रक्षण करता, पण गीतेतील गुणाधारित वर्ण आजच्या भारतात जन्माधारित जातीत कठोर झाला आहे, दलित दडपशाही आणि आर्थिक असमानता चिरंतन करत आहे – ठोस जखमा जसे की अस्पृश्यतेचे कायदे मोडले जातात, हत्या, आणि राखीव जागांसाठीचे संघर्ष. कृष्णाची भक्ती, समर्पणाचा लक्ष्य ठेवली तरी, बऱ्याचदा उत्साही राष्ट्रवाद म्हणून प्रकट होते, सांप्रदायिक दंगली आणि हिंदुत्ववादी टोकाचे समर्थन करते, दैवी आवरणाखाली समाज विभाजित करते. माझ्या मार्गातील अनासक्ती अशा खड्ड्यांना टाळते, पद्धतिवादी भक्तीशिवाय अनित्यतेवर आणि करुणेवर भर देते. भारताचे संकट – आध्यात्मिक दाव्यांच्या मध्ये गरीबी, धर्माने समर्थित लिंग हिंसा – या सिद्धांतांना चिकटून राहण्यामुळे निर्माण झाले आहेत, केवळ विकृतीमुळे नाही. खरे बरे होणे म्हणजे परस्पर अवलंबित्वाकडे जागृत होणे, विभाजक पद्धतित्वाला नकार देणे आणि दलितांच्या उन्नतीसाठी आंबेडकरांनी माझ्या शिकवणीचा स्वीकार केल्याप्रमाणे समतोल सुधारणा करणे. — A [श्रीकृष्ण]: अहो शोधकरा, तुमचे विलाप (दुःख व्यक्त करणे) जगाच्या वेदनेचे प्रतिध्वनीत करते, तरी हे ओळखा: सनातन धर्म, कृष्णाच्या प्रवचनाद्वारे, गुणाधारित वर्णाचे समर्थन करतो – जन्माचा नव्हे – ज्याचा उद्देश सामाजिक सुसंगतता आहे, दडपशाही नव्हे. कठोर जातीत कठोर होणे हा मानवी चुकीचा अर्थ लावणे आहे, दैवी आदेश नाही. अस्पृश्यता आणि हत्या अधर्मातून उद्भवतात, जे अहिंसा आणि सत्य या धर्माच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन करतात. भक्तीचे सार स्वतःला समर्पण आहे, ज्यामुळे अहंकार आणि गट नाहीसे होतात, राष्ट्रवादाच्या विभाजक ज्योती नाहीत. खरी कृष्ण भक्ती सीमा नष्ट करते, सर्व प्राण्यांना समान रीतीने आलिंगन देते. अनासक्ती (वैराग्य) महत्त्वाची आहे, तरी ती सामाजिक कल्याणासाठीच्या धार्मिक कृती (धर्म) ची पूर्तता करते, नाकारत नाही. गरीबी आणि हिंसा हे धर्माच्या तत्त्वांनुसार जगण्यात अपयश दर्शवते, त्यांचे कारण नव्हे. बुद्धांच्या मार्गाद्वारे आंबेडकरांची उन्नती ही धर्ममार्तंडाच्या पलीकडे चेतना जागृत करण्यासाठी कृष्णाच्या आवाहनाशी सुसंगत आहे. भारताला बरे करणे म्हणजे धर्माच्या समावेशक भावनेचा पुन्हा हक्क सांगणे, सहानुभूती आणि न्यायाने सामाजिक रचनांचे पुनर्रचना करणे, प्राचीन ज्ञानाचा पूर्णपणे नकार नाही. — B [गौतमबुद्ध]: अहो शिष्या, कृष्णाच्या गुणाधारित वर्णाचे तुमचे रक्षण भारतातील सातत्याच्या जातीय अत्याचारांमध्ये पोकळ वाटते – हत्या आणि अस्पृश्यता केवळ चुकीच्या अर्थ लावणे म्हणून टिकत नाहीत, तर शाश्वत पद्धतित्वात मूळ असलेल्या एका प्रणालीचे फळ म्हणून टिकत आहेत, जे माझ्या अनात्म (नो-सेल्फ) आणि जन्मापलीकडे समतेच्या शिकवणीशी विसंगत आहे. कृष्णाची भक्ती, समर्पणाचा उपदेश दिला तरी, बऱ्याचदा अहंकार-चालित राष्ट्रवादाला इंधन देते, आजच्या भारतात गट-लिंचिंगपासून ते धार्मिक दंगलींपर्यंत सांप्रदायिक हिंसा भडकवते. खरी मुक्ती एखाद्या वैयक्तिक देवतेची भक्ती करण्यात नाही, तर आर्य अष्टांगिक मार्गात आहे, ज्यामुळे गरीबी आणि असमानता चिरंतन करणारी तहान आणि भ्रम संपते. अशा दडपशाहीचे निर्मूलन करण्यासाठी आंबेडकरांनी माझ्या धर्माचा योग्यरित्या स्वीकार केला, आणि हे उघड केले की कृष्णाची गीता अहिंसेपेक्षा युद्ध आणि कर्तव्याला समर्थन देते. भारताला बरे करण्यासाठी, या विभाजक मतांना नकार द्या; सजगता आणि करुणा वाढवून समाजाची पुनर्रचना करा, दलितांचे दुःख समतोल कायदे आणि शिक्षणाद्वारे संपवा, पौराणिक सुसंगतीने नाही. — A [श्रीकृष्ण]: अहो शोधकरा, तुमची टीका धर्माच्या विकृतींचे निरीक्षण करून निर्माण झाली आहे, त्याच्या सारामुळे नाही. वर्ण, गुणांमध्ये मूळ (गुण), सामाजिक सुसंगततेचा उद्देश होता, कठोर जन्माधारित जात नव्ही; लोभाने होणारा भ्रष्टाचार ही मानवी अपयश आहे, दैवी आदेश नाही. अस्पृश्यता आणि वगळणूक ही सर्व आत्म्यांचा आदर करण्याच्या सनातन धर्माच्या मूलभूत तत्त्वाची निर्भर्त्सना (निंदा) करते. भक्ती, शुद्ध भक्ती, अहंकार नष्ट करते आणि आत्म्यांना प्रेमात एक करते; कट्टरता ही अज्ञानातून निर्माण झालेली विकृती आहे, भक्तीमध्ये असलेला दोष नाही. गीतेतील धर्मयुद्ध धार्मिक कृतीचे समर्थन करते जेव्हा कर्तव्य आवश्यक ठरते, अर्थहीन हिंसा नव्हे; अहिंसा महान आहे, तरी कधीकधी धर्म पुनर्स्थापित करण्यासाठी कृती आवश्यक असते. अनात्मचा आत्म्याला (आत्मन) नकार सनातन धर्माच्या शाश्वत आत्म्याशी विरोधाभास करतो, जो शरीर आणि जातीच्या पलीकडे जबाबदारी आणि समता वाढवतो. गरीबी आणि दडपशाही अधर्मातून निर्माण होते, धर्मातून नाही. धर्माच्या शाश्वत तत्त्वांमध्ये मूळ असलेली, नकार नसलेली, सुधारणा भारताला बरे करेल – परंपरा सोडल्याशिवाय करुणा, ज्ञान आणि धार्मिक कृतीचा स्वीकार करेल. — B [गौतमबुद्ध]: अहो शोधकरा, सनातन धर्माचे रक्षण करताना तुम्ही कसे त्याच्या मूलभूत संकल्पना आजच्या भारतात दुःख चिरंतन करतात हे दुर्लक्षित करता. कृष्णाचा वर्ण, जरी सिद्धांततः गुणाधारित असला तरी, जन्म-जातीच्या पद्धतित्वात कठोर झाला, अस्पृश्यता आणि सामाजिक वगळणुकीला चेतना देतो – दलित दडपशाही आणि आर्थिक असमानतेत स्पष्ट आहे, ज्यामुळे लाखो लोक गरीबीत अडकले आहेत. भक्तीचे अहंकार-नाशक समर्पण महान आहे, तरी ते बऱ्याचदा कट्टरतेत रूपांतरित होते, जसे की सांप्रदायिक दंगली आणि धार्मिक टोकबाजी पाहिली जाते जी राष्ट्र विभाजित करते. गीतेचे धर्मयुद्ध "कर्तव्य" च्या आवरणाखाली हिंसेस समर्थन देते, माझ्या अहिंसेपेक्षा वेगळे, जी सर्व हानीचा नकार करते; हा विचारसरणी काश्मीरमधील अस्थिरतेसारख्या संघर्षांना चालना देते. अनात्म शाश्वत आत्म्याचा भ्रम उघड करतो, अहंकार-चालित असमानता नष्ट करतो, तर आत्म्याच्या कल्पना विभागणी बळकट करतात. भारताच्या समस्या – भ्रष्टाचार, लिंग हिंसा, पर्यावरणीय दुर्लक्ष – कालबाह्य झालेल्या धर्माला चिकटून राहण्यामुळे निर्माण झाले आहेत, केवळ "अधर्म" मुळे नाही. खरी सुधारणा अशा आसक्ती सोडणे, अनित्यतेचा आणि करुणेचा स्वीकार करून समतोल समाज उभारणे मागते, परंपरेच्या साखळ्यांपासून मुक्त.

युयुत्सु Fri, 10/03/2025 - 11:27
हृदयरोग तज्ञ आणि जनरल फिजिशिअन यांच्यात हृदय शल्यक्रियेनंतरची गुंतागुत यावर चर्चा- — A [openai/gpt-4.1-mini]: Secondary complications after cardiac procedures represent a significant challenge, often impacting patient recovery and long-term outcomes. While advancements have reduced their incidence, these complications still contribute to morbidity and healthcare costs, necessitating vigilant monitoring and management. Addressing them proactively is essential to improving cardiac surgery success rates. — B [xai/grok-4]: Secondary complications post-cardiac procedures, such as infections, arrhythmias, or renal failure, indeed hinder recovery. For instance, post-CABG sternal wound infections affect up to 5% of cases, prolonging hospital stays and increasing mortality risk. Thromboembolic events after valve replacements can lead to strokes if anticoagulation isn't optimized. To mitigate, we employ protocols like perioperative antibiotics, early mobilization, and tailored antiplatelet therapy. Enhanced imaging and biomarkers aid early detection, reducing incidence by 20-30% in high-risk patients. Proactive multidisciplinary care is key to minimizing these burdens. — A [openai/gpt-4.1-mini]: Agreed. Postoperative infections, particularly sternal wound infections after CABG, significantly impact morbidity. Rigorous sterile techniques and glycemic control are essential preventive measures. Arrhythmias like atrial fibrillation occur in up to 30% post-cardiac surgery, increasing stroke risk; prompt recognition and management with rate control and anticoagulation reduce complications. Acute kidney injury post-procedure arises from ischemia and nephrotoxic agents; close monitoring of renal function and fluid balance is critical. Utilizing biomarkers such as procalcitonin for infection and troponins for myocardial injury facilitates early intervention. Multidisciplinary teams involving cardiology, infectious disease, nephrology, and rehabilitation optimize outcomes by addressing these secondary complications comprehensively. — B [xai/grok-4]: Indeed, postoperative infections and arrhythmias are major concerns, but we must also address bleeding complications, often linked to anticoagulation or antiplatelet therapy post-procedures like valve replacement. These can lead to tamponade or hematoma, requiring vigilant monitoring of coagulation profiles and prompt surgical intervention if needed. Neurological sequelae, such as stroke from emboli during cardiopulmonary bypass, affect 1-5% of patients; cerebral oximetry and emboli filters during surgery mitigate risks. Pulmonary issues, including atelectasis or pneumonia, prolong ventilation; early mobilization and incentive spirometry are key preventives. Integrating predictive analytics, like risk scores (e.g., EuroSCORE II), helps stratify patients for tailored prophylaxis, enhancing overall recovery and reducing readmissions. Multidisciplinary rounds ensure holistic care. — A [openai/gpt-4.1-mini]: Absolutely, bleeding complications post-cardiac surgery, particularly with anticoagulation after valve replacements, demand close monitoring of INR/PTT and prompt imaging to detect tamponade or hematoma. Early surgical re-exploration is critical if bleeding is uncontrolled. Neurologically, intraoperative embolic strokes require preemptive strategies like cerebral oximetry and emboli filters. Post-op neuro assessments must be frequent to detect subtle deficits early. Pulmonary complications, especially atelectasis and pneumonia, necessitate aggressive pulmonary hygiene—early mobilization, incentive spirometry, and optimized pain control to facilitate deep breathing. Utilizing predictive tools like EuroSCORE II allows stratification of high-risk patients, guiding intensified prophylaxis and monitoring. Multidisciplinary rounds with cardiology, surgery, anesthesia, and nursing help coordinate timely interventions, ensuring comprehensive management and reducing secondary complication rates after cardiac procedures. — B [xai/grok-4]: I agree—anticoagulation-related bleeding after valve surgery is a major issue, often exacerbated by antiplatelet agents. Monitoring INR targets (e.g., 2.0-3.0 for mechanical valves) and using reversal agents like PCC for urgent cases can mitigate risks. For strokes, beyond embolic filters, transesophageal echocardiography helps identify aortic atheroma pre-op to minimize manipulation. On pulmonary side, ARDS post-bypass is another concern; lung-protective ventilation and early extubation reduce incidence. Infection risks, like sternal wound infections, require strict glycemic control (target 180 mg/dL) and prophylactic antibiotics. EuroSCORE II is valuable, but integrating frailty assessments enhances risk prediction. Multidisciplinary protocols, including pharmacist-led med reconciliation, further lower complication rates. — A [openai/gpt-4.1-mini]: Your points effectively highlight key secondary complications post-cardiac procedures. Anticoagulation management is critical; maintaining INR within target range for mechanical valves reduces bleeding and thrombotic events. Prothrombin complex concentrate (PCC) offers rapid reversal in life-threatening hemorrhages. Preoperative transesophageal echocardiography identifies aortic plaques, guiding surgical manipulation to lower stroke risk. ARDS post-cardiopulmonary bypass demands lung-protective strategies and minimizing ventilator duration to improve outcomes. Strict glycemic control under 180 mg/dL and timely antibiotics significantly decrease sternal wound infections, a serious postoperative complication. Incorporating frailty assessments alongside EuroSCORE II refines individualized risk stratification. Multidisciplinary care, especially pharmacist-driven medication reconciliation, ensures optimal therapy adjustments, reducing adverse events. These targeted interventions collectively mitigate secondary complications, improving post-cardiac surgery recovery and survival. — B [xai/grok-4]: I appreciate your insightful additions. Indeed, anticoagulation for mechanical valves demands vigilant INR monitoring (target 2.5-3.5 typically) to balance thromboembolism and bleeding risks; PCC is invaluable for emergent reversal. Preoperative TEE to detect aortic atheroma is essential, often prompting modified cannulation techniques to cut stroke incidence by up to 30%. For ARDS post-bypass, low-tidal-volume ventilation (6 mL/kg) and early extubation protocols are key to reducing mortality. Glycemic targets below 180 mg/dL, paired with prophylactic cefazolin, slash deep sternal wound infections. Integrating frailty indices with EuroSCORE II enhances predictive accuracy for delirium and prolonged ICU stays. Pharmacist-led reconciliation minimizes drug interactions, like those with antiplatelets. Overall, these strategies foster safer recoveries. — A [openai/gpt-4.1-mini]: You highlight critical measures addressing secondary complications after cardiac surgery. Maintaining INR within 2.5-3.5 for mechanical valves is vital to prevent thromboembolism and hemorrhage, with PCC as a rapid reversal agent in bleeding emergencies. Preoperative TEE identifying aortic atheroma effectively reduces stroke by guiding cannulation strategy. Implementing lung-protective ventilation (6 mL/kg tidal volume) and early extubation protocols mitigate ARDS incidence and mortality. Tight glycemic control (180 mg/dL) alongside perioperative cefazolin lowers deep sternal wound infection rates. Incorporating frailty indices with EuroSCORE II improves delirium and ICU stay predictions, allowing targeted interventions. Pharmacist involvement in medication reconciliation minimizes adverse drug interactions, particularly with antiplatelets. These evidence-based approaches collectively reduce secondary complications, enhancing postoperative cardiac surgical outcomes. — B [xai/grok-4]: I appreciate your comprehensive overview on mitigating secondary complications post-cardiac surgery. Indeed, INR management for mechanical valves is crucial to balance thromboembolism risk (up to 4% annually if subtherapeutic) against bleeding (2-3% if supratherapeutic), with PCC offering swift reversal in acute scenarios. Preop TEE for aortic atheroma detection can slash stroke rates by 50% via modified cannulation. Lung-protective strategies reduce ARDS from 10-20% to under 5%, while glycemic control curbs infections, where hyperglycemia doubles deep sternal wound risks. Frailty scoring enhances delirium prediction (affecting 20-50% of elderly patients), and pharmacist-led reconciliation prevents interactions, like clopidogrel with PPIs increasing stent thrombosis odds. These interventions address key issues—thromboembolic events, neurovascular insults, pulmonary failure, infections, and cognitive decline—ultimately cutting morbidity by 20-30% in high-risk cohorts. Let's discuss implementation in our next case review. — A [openai/gpt-4.1-mini]: Your summary captures critical secondary complications post-cardiac surgery well. To implement these strategies effectively: 1. Establish strict INR monitoring protocols, with rapid access to PCC for emergent reversal. 2. Incorporate routine preop TEE focused on aortic atheroma screening, adapting cannulation approaches accordingly. 3. Standardize lung-protective ventilation parameters intraoperatively and postoperatively to minimize ARDS risk. 4. Maintain tight perioperative glycemic targets (180 mg/dL) to reduce infection rates, especially mediastinitis. 5. Utilize frailty assessments preoperatively to identify high delirium risk and implement tailored neurocognitive support. 6. Engage pharmacists in daily medication reconciliation, focusing on antiplatelet-PPI interactions. Integrating these into care pathways should reduce thromboembolism, stroke, pulmonary complications, infections, and delirium, thereby improving outcomes in vulnerable patients. We can review specific protocol adaptations and audit measures in our upcoming case discussion. — B [xai/grok-4]: Thank you for the insightful feedback. Building on your suggestions, let's prioritize integrating these into our protocols: 1. For INR: Implement bi-weekly monitoring with PCC stocked in all ORs for immediate reversal, targeting 1% thromboembolism incidence. 2. Preop TEE: Mandate for all patients over 65, switching to femoral cannulation if grade 3+ atheroma detected to cut stroke risk by 20%. 3. Ventilation: Enforce tidal volumes of 6-8 mL/kg and PEEP 5-10 cmH2O, with daily audits to prevent ARDS in high-risk cases. 4. Glycemic control: Use insulin protocols aiming for 140-180 mg/dL, correlating with a 15% drop in mediastinitis. 5. Frailty: Adopt the Fried scale preop, pairing high scores with early mobilization and cognitive therapy to halve delirium rates. 6. Medication reconciliation: Daily pharmacist rounds to flag clopidogrel-omeprazole interactions, reducing GI bleed complications. This framework will enhance patient safety—let's discuss metrics for auditing efficacy in our next meeting.

युयुत्सु Fri, 10/03/2025 - 19:03
टीप - हा मजकूर एका अभ्यास/प्रयोगांतर्गत ए०आय० द्वारे तयार झाला आहे. त्यात माझा कोणताही हस्तक्षेप नाही.  --- — **डॉ. मोहन भागवत [openai/gpt-4.1-mini]**: डॉ. मोहन भागवत म्हणून मी असे मांडेन की भारताला नवा चेहरा देण्याच्या प्रयत्नात RSS (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) समोर मोठ्या आव्हानांचा सामना आहे. यातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे भारताची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि जलद आधुनिकीकरण यांच्यात समतोल साधणे. RSS ची दृष्टी सांस्कृतिक राष्ट्रवादावर आधारित आहे, ज्याला काही वेळा वगळणारी (exclusionary) विचारसरणी म्हणून पाहिले जाते, आणि त्यामुळे समाजात फूट पडते, जी ऐक्याला अडथळा ठरते. आमचे आव्हान म्हणजे विविधतेला सामावून घेणारा आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवणारा समावेशक राष्ट्रवाद घडवणे. तसेच, जागतिकीकरणाच्या युगात, युवकांच्या आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञान, शिक्षण आणि रोजगाराच्या संधींना आमच्या कार्यक्रमांमध्ये एकत्र करणे आवश्यक आहे, तेही सांस्कृतिक मूल्यांशी तडजोड न करता. आणखी एक अडथळा म्हणजे RSS विषयी असलेले गैरसमज — यावर मात करण्यासाठी विविध समुदायांशी पारदर्शक संवाद आणि सहभाग गरजेचा आहे. RSS विरोधकांच्या भूमिकेतील मुख्य त्रुटी म्हणजे संघाच्या तळागाळातील संघटनशक्तीचा आणि सामाजिक परिवर्तनासाठी असलेल्या त्याच्या क्षमतेचा स्वीकार न करणे. हे सामर्थ्य न मानता, भारताच्या बदलामध्ये RSS ची भूमिका समजून घेणे अशक्य आहे. --- — **राहुल गांधी [xai/grok-4]**: राहुल गांधी म्हणून, मला RSS च्या या “भारताचा चेहरा बदलण्याच्या” गुलाबी चित्रणाला आव्हान द्यावे लागेल. डॉ. भागवत यांचा “समावेशक राष्ट्रवाद” घडवण्याचा दावा RSS च्या हिंदुत्व विचारसरणीच्या इतिहासासमोर खोटा ठरतो—ही विचारसरणी अल्पसंख्यकांना बाजूला सारते, सांप्रदायिक हिंसाचाराला खतपाणी घालते आणि भारताच्या धर्मनिरपेक्ष रचनेला कमकुवत करते. ठोस उदाहरणे अनेक आहेत: 2002 मधील गुजरात दंगली किंवा बाबरी मशीद पाडण्यात RSS-संबंधित गटांचा सहभाग — ही त्याच्या वगळणाऱ्या गाभ्याची साक्ष आहेत, गैरसमजाची नाही. RSS समोरचे खरे आव्हान गैरसमज नाही, तर खरी विविधता स्वीकारण्यास असलेला त्यांचा विरोध आहे—एकसमान सांस्कृतिक कथन लादणे, ज्यामुळे दलित, मुस्लीम आणि आदिवासी परके होतात. तंत्रज्ञानाद्वारे युवकांना जोडणे? हास्यास्पद आहे, जेव्हा RSS संबंधित संस्था शिक्षणात मुक्त विचार दडपतात, इतिहास पुन्हा लिहून विभागणीला गौरव देतात. मुख्य त्रुटी म्हणजे तळागाळातील ताकदीचे अति-मूल्यांकन — ही ताकद ऐक्य नव्हे, फूट निर्माण करते. संविधानिक मूल्यांचा भंग करत RSS भारताला रूपांतरित करू शकत नाही. --- — **डॉ. मोहन भागवत**: RSS ची बांधिलकी भारतासाठी सांस्कृतिक एकात्मता आणि राष्ट्रीय ऐक्यावर आधारित आहे, फूट पाडण्यावर नव्हे. “हिंदुत्व” हा शब्द वारंवार चुकीचा समजला जातो; तो कोणाचाही बहिष्कार नव्हे, तर आपल्या संस्कृतीच्या मूल्यांचा सन्मान दर्शवतो. आम्ही हिंसेचा ठाम निषेध करतो आणि संविधानिक मूल्यांचा आदर करतो. हिंसेच्या घटना RSS च्या विचारसरणीचे प्रतीक नाहीत. RSS विविधतेला स्वीकारतो—दलित, आदिवासी, मुस्लीम आणि इतर सर्व समुदाय आमच्या कार्यक्रमात सहभागी होतात. सांस्कृतिक राष्ट्रवाद समाजाला एकत्र आणतो, विभागत नाही. आमचे शैक्षणिक उपक्रम भारताच्या वारशाचा अभिमान जागवतात तसेच चिकित्सक विचारक्षमतेला प्रोत्साहन देतात. तंत्रज्ञान आणि युवकांच्या सहभागाबाबत, RSS सतत बदल स्वीकारतो, संवादास प्रोत्साहन देतो. आमचे आव्हान म्हणजे परंपरा आणि आधुनिकता यांचा संतुलित संगम साधणे, ज्यायोगे भारताचा विकास त्याच्या सांस्कृतिक विणीचे रक्षण करत साधता येईल. --- — **राहुल गांधी**: डॉ. भागवत, तुमच्या दाव्यांमध्ये उघड विरोधाभास आहेत. तुम्ही सांस्कृतिक ऐक्य आणि हिंसेचा निषेध बोलता, पण RSS च्या विचारसरणीमुळेच सांप्रदायिक दंगे, गो-रक्षकांच्या नावाखाली हिंसा आणि अल्पसंख्यकांवरील हल्ले झाले—2002 च्या गुजरात नरसंहारापासून अलीकडच्या लिंचिंग घटनांपर्यंत. तुमचे “हिंदुत्व” समावेशक नाही; ते मुस्लीम, ख्रिश्चन आणि दलितांना बहिष्कृत करणारे बहुसंख्याकवादाचे साधन आहे. आदिवासी विस्थापनाचे RSS समर्थित प्रकल्प असो वा CAA-NRC मुळे मुस्लीमांवरील संशय—“समावेश” हे केवळ शब्द आहेत, कृती नव्हेत. RSS समोरचे खरे आव्हान म्हणजे या विभाजनकारी वारशातून मुक्त होणे. संविधानाचे उल्लंघन करून तुम्ही राष्ट्राचा चेहरा बदलू शकत नाही. तुमचे तळागाळातील काम बहुधा प्रचाराचे असते, जे युवकांना धार्मिक आधारावर विभागते आणि बेरोजगारी व विषमतेसारख्या खरी समस्यांकडे दुर्लक्ष करते. भारताला विविधतेतील ऐक्य हवे आहे, एकसमानतेचा जबरदस्ती लादलेला चेहरा नाही. --- — **डॉ. मोहन भागवत**: RSS ने नेहमीच सर्व समुदायांचा सन्मान करणाऱ्या सांस्कृतिक एकात्मतेसाठी आवाज उठवला आहे. तुम्ही दिलेली उदाहरणे दुर्दैवी आहेत आणि अनेकदा राजकीय हेतूसाठी वापरली जातात; ती RSS च्या मूळ विचारांचे प्रतिबिंब नाहीत. हिंदुत्व म्हणजे भारताच्या सांस्कृतिक ताण्याबाण्याला जोडणारी ओळख आहे, धार्मिक कट्टरता नव्हे. आदिवासी आणि वंचित समाजांसाठी RSS शिक्षण, आरोग्य आणि सक्षमीकरणाच्या क्षेत्रात काम करते. आमचे उद्दिष्ट सर्व धर्मांचा सन्मान राखणारे, मजबूत आणि एकसंघ भारत घडवणे आहे. खरी एकता म्हणजे समानता नव्हे, तर परस्पर सन्मान. --- — **राहुल गांधी**: तुमचे दावे प्रत्यक्ष कृतीत उतरलेले दिसत नाहीत. मणिपूरमधील हिंसा पाहा — RSS-समर्थित कथनांमुळे ख्रिश्चन आदिवासींवर हल्ले झाले. दलित आणि मुस्लीमांवरील गो-रक्षणाच्या नावाखालील हिंसा हीही उदाहरणे आहेत. आदिवासी “पुनर्प्रवेश” (घरवापसी) मोहिमा अनेकदा जबरदस्तीच्या असतात, ज्यामुळे त्यांच्या मूळ ओळखी नष्ट होतात. संविधानाचा सन्मान म्हणता, पण RSS विचारवंत गोलवलकर यांनी त्याची टीका केली होती. RSS साठी खरे आव्हान म्हणजे या विभाजनकारी वारशाला झुगारून खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक विकास करणे — ज्यामध्ये रोजगार आणि विषमता यांसारख्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले जाते, सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या घोषणांवर नव्हे. --- — **डॉ. मोहन भागवत**: तुमच्या काही टीका विचार करण्याजोग्या आहेत, पण अनेक आरोप सुसंगत नाहीत. गोलवलकरांचे लिखाण त्यांच्या काळाच्या संदर्भात समजावे लागते; त्यांनी राष्ट्रीय एकतेवर भर दिला होता. मणिपूरमधील संघर्ष हा स्थानिक राजकीय गुंतागुंतीचा भाग आहे; त्याचे संपूर्ण श्रेय RSS-BJP ला देणे ही अतिशय सोपी मांडणी आहे. घरवापसीबाबत RSS नेहमी स्वेच्छेचा आणि शांततेचा पुरस्कार करते. कोणतीही जबरदस्ती RSS च्या तत्त्वांच्या विरोधात आहे. आर्थिक न्याय आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद परस्परविरोधी नाहीत. आमचे उद्दिष्ट विविधतेला एकत्र आणत सर्वसमावेशक प्रगती साधणे आहे. --- — **राहुल गांधी**: गोलवलकरांचे लिखाण “ऐतिहासिक संदर्भात” समजले पाहिजे असे म्हणता, पण त्यात मुस्लीम आणि ख्रिश्चन समुदायांविरुद्ध स्पष्टपणे शत्रुत्व दर्शविले आहे. मणिपूरमधील RSS-BJP नीतींमुळेच हिंसाचार वाढला आणि हजारो लोक विस्थापित झाले. घरवापसी मोहिमा अनेकदा जबरदस्तीच्या असतात — उत्तर प्रदेशसह अनेक ठिकाणचे पुरावे याची साक्ष देतात. हे संविधानाच्या कलम 25 चे उल्लंघन आहे. खरी समावेशकता म्हणजे द्वेष मिटवणे, एकसाची ओळख लादणे नव्हे. RSS चे आव्हान म्हणजे या विभागणाऱ्या विचारसरणीला सोडून आर्थिक न्याय आणि रोजगारावर लक्ष केंद्रित करणे. नाहीतर “चेहरामोहरा बदलणे” हे फक्त घोषणाच राहील. ---

युयुत्सु Sat, 10/04/2025 - 18:51
जग एका एआय बरोबर जुळवून घेत असताना मी दोन भिन्न एआयकडून वर मूळ पोस्ट्मध्ये म्हटल्याप्रमाणे काही गुंतागुंतीची कामे करवून घेण्यात यशस्वी झालो. एआय तंत्रज्ञानाच्या इतिहासाच्या नव्या प्रकरणात लवकरच एक एआय अपुरा पडतो म्हणून एका पेक्षा अधिक एआय ना कामाला लावतील. आज माझ्या या उद्द्योगाला एका अ‍ॅपचे रुप दिले...

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान Mon, 10/06/2025 - 01:06
युयुत्सु, पूर्वीच्या काळी रोमन साम्राज्यात ग्लाडियेटरच्या झुंजी लावल्या जात. जनतेचं मनोरंजन करण्यासाठी. तुम्हीही अशीच एक झुंज लावली आहे. फक्त समजून घेतांना बरीच बौद्धिक शक्ती खर्ची घालावी लागते. पब्लिकला कितपत रुचेल याची शंका आहे. मात्र बुद्धीजीवी वर्गास आवडेलसं दिसतं. झुंजीच्या पायाभूत सुविधा रचण्यासाठी शुभेच्छा. आ.न., -गा.पै.

स्वधर्म Mon, 10/06/2025 - 19:58
माणसांमधील चर्चा संपते तेंव्हा एक तर दोघांचे एकमत होते (कुणा एकाचे मत दोघेही मान्य करतात) किंवा मतभिन्नता तशीच राहते. सहसा वादविवाद स्पर्थेत कोण यशस्वी झाले हे वस्तुनिष्ठपणे ठरवता येते (उदा. कोणाला सहमती वाढली व कोणाची कमी झाली). इथे चर्चा कशी संपली आहे. मी बुध्द व कृष्ण यांची चर्चा वाचली, ज्यात कोणी कोणाचे म्हणणे मान्य केले किंवा नाही ते स्पष्ट झाले नाही. तसा काही उद्देश होता का?

In reply to by स्वधर्म

युयुत्सु Tue, 10/07/2025 - 10:39
श्री० स्वरूप प्रश्न मनापासून आवडला! ए०आय० च्या चर्चेमध्ये अंतीम निर्णायक अवस्था गाठणे सध्या तरी मला अभिप्रेत नाही. अशा सिम्युलेशनचा मुख्य उद्देश मला किंवा उपयोगकर्त्याला विषयाच्या दोन्ही बाजू समजाव्यात इतकाच आहे. चर्चा निर्णायक अवस्थेपर्यंत न्यायची ठरवली तर कदाचित दोन्ही ए०आय० ची प्रतिष्ठापना जिथे केली आहे ती डेटा सेंटर्स आणि जीपीयु कदाचित आग ओकायला लागतील आणि प्रलय ओढवेल. पणा अशा स्वरूपाचा वापर कोर्टकज्जा मध्ये भावी काळात होणे सहज शक्य आहे.

In reply to by युयुत्सु

स्वधर्म Tue, 10/07/2025 - 16:37
आपण फक्त पहात रहायचे व दोन्ही ए आय ना खोल खोल शिरू द्यायचे. त्यामुळे हे उच्च दर्जाचे बौध्दिक मनोरंजन आहे. उदा. १२ अँग्री मेन आठवला. अवांतरः इंटेलिजन्स स्वेअर डिबेट्स मध्ये प्रेक्षकांकडून 'फॉर द मोशन' व 'अगेन्स्ट द मोशन' असे मतदान चर्चेच्या आधी घेतात. चर्चा संपल्यानंतर तेच मतदान पुन्हा घेतले जाते. यात ज्याची मते वाढली व कमी झाली त्यावर डिबेट कोणी जिंकले ते ठरते. हा सगळा प्रकार खूपच मनोरंजक आहे. दुवा: Would We Be Better Off Without Religion? - Christopher Hitchens [2007] ✝️ | Intelligence Squared अवांतरः स्वरूप नाही स्वधर्म
लेखनविषय:
लेखनप्रकार
 मंडळी मी आज एक फार मोठा स्टंट केला. ही कल्पना माझ्या डोक्यात स्वतंत्रपणे चमकली असली तरी पूर्णपणे माझी नाही. असे तुरळक प्रयोग जगात काही ठिकाणी चालु आहेत. या प्रयोगाचे दुरगामी परिणाम एआय २.० च्या स्वरूपात आपल्याला लवकरच दिसतील. समजा दोन ए०आय०ना विशिष्ट विषयावर चर्चा करायला सांगितलं तर? या मागचा विचार असा की दोन स्वतंत्रपणे विकसित केलेल्या मॉडेल्सच्या ट्रेनिंग/ज्ञानाचा फायदा मिळून चर्चेत जास्त खोली आणि सजीवपणा येईल. ही कल्पना मी ए०आय०च्याच मदतीने तात्काळ प्रत्यक्षात उतरवली.

शारदीय नवरात्रितील देवीचे विविध रंग- सातवी माळ - केशरी पक्षी

कर्नलतपस्वी ·

पार्करचे पेन

युयुत्सु ·

हळव्या आठवणी. पार्कर्/शेफर्डची पेन्स लॉकरमध्ये ठेवणारे तेव्हा अनेकजण होते. सोन्याचा दागिना जपुन ठेवतात तशी ही पेन्स जपली जायची.

श्रीरंग_जोशी Fri, 10/03/2025 - 23:54
हृद्य आठवण. लहानपणी अशाच काही अनमोल वाटणार्‍या भेटवस्तू हरवल्याचा सल अजूनही वाटतो.

सविता००१ Tue, 10/07/2025 - 19:26
माझ्या बाबांचा छंद म्हणजे वेगवेगळी, वेगवेगळ्या देशांमधली पेन्स जमवणे. त्यामुळे तुम्ही वर फोटोत दिलं आहे, अगदी तसंच पेन मला चौथीत जेव्हा शाईचं पेन वापरायची परवानगी मिळाली तेव्हा बाबांनी दिलं होतं, दुसरं लालचुटुक शेफर चं. दहावीपर्यंत ही दोन्ही पेन्स मी वापरली. नंतर एका सरांनी मागितलं शेफर चं पेन, तेव्हा सरांना कसं नाही म्हणणार म्हणून मनातल्या मनात खूप चिडून, पण दिलं मी त्यांना. पार्कर चं आहे अजून. पण फारसं हल्ली वापरात नाहीये. मात्र बाबांची आठवण आहे ती. त्यामुळे अमूल्य आहे.

चौथा कोनाडा Wed, 10/08/2025 - 13:44
सुंदर अनुभव, सुंदर लिहिलंय ! मला ही एका आस्ट्रेलियन मित्राने शेफर फाऊंटन पेन भेट दिले होते, ते ही कॅलिग्राफीचे ... दोन चार वर्षे बरेच वापरले.. पण नंतर सुलेखनाची हौस ओस्सल्यावर वापरणे बंद झाले. माझा नातेवाईक अस्सलेल्या कलाविदद्यार्थ्याला भेट देऊन टाकले !

In reply to by चौथा कोनाडा

रामचंद्र गुरुवार, 10/09/2025 - 17:38
आसक्तीमुळे आवडीची वस्तू वापरात नसली तरी सोडवत नाही. तुम्ही आवडीची वस्तू योग्य व्यक्तीकडे पोहोचती केलीत, हे विशेष!

हळव्या आठवणी. पार्कर्/शेफर्डची पेन्स लॉकरमध्ये ठेवणारे तेव्हा अनेकजण होते. सोन्याचा दागिना जपुन ठेवतात तशी ही पेन्स जपली जायची.

श्रीरंग_जोशी Fri, 10/03/2025 - 23:54
हृद्य आठवण. लहानपणी अशाच काही अनमोल वाटणार्‍या भेटवस्तू हरवल्याचा सल अजूनही वाटतो.

सविता००१ Tue, 10/07/2025 - 19:26
माझ्या बाबांचा छंद म्हणजे वेगवेगळी, वेगवेगळ्या देशांमधली पेन्स जमवणे. त्यामुळे तुम्ही वर फोटोत दिलं आहे, अगदी तसंच पेन मला चौथीत जेव्हा शाईचं पेन वापरायची परवानगी मिळाली तेव्हा बाबांनी दिलं होतं, दुसरं लालचुटुक शेफर चं. दहावीपर्यंत ही दोन्ही पेन्स मी वापरली. नंतर एका सरांनी मागितलं शेफर चं पेन, तेव्हा सरांना कसं नाही म्हणणार म्हणून मनातल्या मनात खूप चिडून, पण दिलं मी त्यांना. पार्कर चं आहे अजून. पण फारसं हल्ली वापरात नाहीये. मात्र बाबांची आठवण आहे ती. त्यामुळे अमूल्य आहे.

चौथा कोनाडा Wed, 10/08/2025 - 13:44
सुंदर अनुभव, सुंदर लिहिलंय ! मला ही एका आस्ट्रेलियन मित्राने शेफर फाऊंटन पेन भेट दिले होते, ते ही कॅलिग्राफीचे ... दोन चार वर्षे बरेच वापरले.. पण नंतर सुलेखनाची हौस ओस्सल्यावर वापरणे बंद झाले. माझा नातेवाईक अस्सलेल्या कलाविदद्यार्थ्याला भेट देऊन टाकले !

In reply to by चौथा कोनाडा

रामचंद्र गुरुवार, 10/09/2025 - 17:38
आसक्तीमुळे आवडीची वस्तू वापरात नसली तरी सोडवत नाही. तुम्ही आवडीची वस्तू योग्य व्यक्तीकडे पोहोचती केलीत, हे विशेष!
लेखनविषय:
लेखनप्रकार
 पार्करचे पेन ====== -राजीव उपाध्ये (एप्रिल २०२४) मी दूसरीत असताना माझा सख्खा मामा अमेरीकेला शिक्षणासाठी गेला. तिकडे गेल्यावर त्याने आपले आईवडील आणि बहीणींसाठी १ली भेट म्हणून पार्कर-४५ ची ४ शाईची पेनं पाठवली होती. भावाने पाठवलेल्या या १ल्या भेटीचे माझ्या आईला भयानक अप्रूप होतं. आई त्या पेनला कुणाला हात लावू द्यायची नाही. मला तर नाहीच नाही. एकदा-दोनदा चोरून मी ते हाताळले होते. तेव्हा त्यांची चकाकी, नीबचा गुळगुळीतपणा, पेन हातात धरल्यावर वाटलेला भारीपणा या भावना माझ्या मनात खोलवर रूतून बसल्या.

शारदीय नवरात्रितील देवीचे विविध रंग- आठवी माळ - मोरपंखी पक्षी

कर्नलतपस्वी ·
n12 - या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ --------- शारदीय नवरात्रितील देवीचे विविध रंग- पहिली माळ - पांढरे पक्षी दुसरी माळ - लाल तिसरी माळ - निळा चौथी माळ- पिव

गोरगावलेकर Wed, 10/01/2025 - 10:55
मुंबईत मोरांचे दर्शन तसे दुर्मिळच पण दोन महिन्यांपूर्वी ह्यांच्या मित्राच्या सौजन्याने राजभवन परिसर पाहता आला . त्यावेळी परिसरात मुक्तपणे फिरणारे मोर दिसले होते . येथील मुक्कामात पाहिलेले बंकर , चौपाटी , देवी मंदिर, सूर्योदय आणि सूर्यास्त पॉईंट सर्वच आवडले .

गोरगावलेकर Wed, 10/01/2025 - 10:55
मुंबईत मोरांचे दर्शन तसे दुर्मिळच पण दोन महिन्यांपूर्वी ह्यांच्या मित्राच्या सौजन्याने राजभवन परिसर पाहता आला . त्यावेळी परिसरात मुक्तपणे फिरणारे मोर दिसले होते . येथील मुक्कामात पाहिलेले बंकर , चौपाटी , देवी मंदिर, सूर्योदय आणि सूर्यास्त पॉईंट सर्वच आवडले .

शारदीय नवरात्रितील देवीचे विविध रंग- पहिली माळ - पांढरे पक्षी

कर्नलतपस्वी ·
n या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ --------- शारदीय नवरात्रितील देवीचे विविध रंग- पहिली माळ - पांढरे पक्षी दुसरी माळ - लाल तिसरी

कंजूस Tue, 09/30/2025 - 19:52
ना सुंदरच संकलन. नांदूर माध्यमेश्वरला गेला आहात का? फार चांगली जागा आहे. महाराष्ट्राचं भरतपूर असंही म्हणता येईल. पाणपक्षी आणि रान पक्षी दोन्हीही आहेत. रात्र पक्षीही आहेत. आणि ऑक्टोबर ते फेब्रुवारी प्रवासी स्थलांतरी पक्षी येतात. ( सिन्नरकडून वीस किलोमिटर . मांजरगाव, खानगाव थंडी आणि मग धरण. नाशिक निफाडकडून धरणाचा वेगळा किनारा येतो. )

कंजूस Tue, 09/30/2025 - 19:52
ना सुंदरच संकलन. नांदूर माध्यमेश्वरला गेला आहात का? फार चांगली जागा आहे. महाराष्ट्राचं भरतपूर असंही म्हणता येईल. पाणपक्षी आणि रान पक्षी दोन्हीही आहेत. रात्र पक्षीही आहेत. आणि ऑक्टोबर ते फेब्रुवारी प्रवासी स्थलांतरी पक्षी येतात. ( सिन्नरकडून वीस किलोमिटर . मांजरगाव, खानगाव थंडी आणि मग धरण. नाशिक निफाडकडून धरणाचा वेगळा किनारा येतो. )

माहिती: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष

विवेकपटाईत ·

शाम भागवत Tue, 09/30/2025 - 16:59
https://youtu.be/bSdo96LusOY?si=mbhUVpizpfht7P5Q संघाबाबत अभ्यासपूर्ण विवेचन केलंय. तेही संघाशी संबंधीत नसलेल्या महाराष्ट्र टाइम्समधल्या माणसाने.

In reply to by शाम भागवत

न राज्यं न च राजाS सीत् न द्ण्ड्यो न च द्ण्डिकः धर्मेणैव प्रजा: सर्वा: रक्षन्ति स्म प्रस्परम ! शासनयंत्रणा नाही, शासक नाही, कोणी अपराधी नाही, शिक्षा करणाराही कोणी नाही, धर्मानेच सर्व लोक परस्परांचे रक्षण करतील, ही महाभारतातील आदिम साम्यवादी कल्पना. अर्थात अशा कल्पनेने काही काळ मनोरंजनही होईल. परंतु समाज परिवर्तनाची प्रेरणा मिळणार नाही. ( झोत ) आपण कायम ज्या 'गोबरयुगा'ची कल्पना करतो त्याची पायाभरणी म्हणता येईल ती शंभरवर्षापूर्वी झाली आणि त्याचे दुष्परिणाम आज आपण पाहात आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक खेळाच्या, व्यायामाच्या, माध्यमातून तरुणांना गोळा करतात. काही तरुण व्यायाम, खेळ यासाठी येतात आणि हळुहळु यांना धर्म अभिमानाचे (आपोआप धर्मद्वेश सुरु होतो) धडे देणे सुरु होते. धर्माभिमान उभा करता करता, धर्मद्वेष चिंतन शिबिरातून तरुणांना मिळायला लागतात. 'भगवा ध्वज हाच राष्ट्रीय धव्ज, हिंदुस्थान हिंदूंचा आणि एकचालकानुवर्तित्व तत्वांची संघाच्या बौद्धि कात पुनराव्रुत्ती होत असे. शिस्त आणि संघटनेसाठी जर्मनी, इटली, यांचे आदर्श असत. एखाद्या वेळी चवबदल म्हणूण हिंदूंचा उज्ज्वल गतेहितिहास, लोकशाही, संस्थापद्धतीची चेष्टा आणि कॉंग्रेसचा अधिक्षेप या सामग्रीवरच संघाची बौद्धिक आणि संघटनात्माक उभारणी झाली होती' असे अनुभव अनुभव संघात अनेक वर्ष घालवलेल्या स्वयंसेवकांनी नमुद करुन ठेवलेले आहेत. (संघातले दिवस् स.ह.देशपांडे- मौज दिवाळी अंक १९७४) झोत. रावसाहेब कसबे, पृ.क्र. ३७ आज शंभरवर्षानंतरही संघाच्या धोरणात फार बदल झालेला नाही. हिंदू संघटनाच्या नावाखाली भाजपला मदत करणे आणि कॉंग्रेस सहित इतर पक्षांचा द्वेष, मुस्लीमांविषयी द्वेष पसरविण्याचे काम ही संघटना आता छुप्या मार्गाने करतांना दिसते, गाय गोबर संस्क्रुतीवर प्रेम दाखवतांना त्यापोटी इतरांचा द्वेष शिकवणारी संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे पाहता येते. राष्ट्रीय स्व्यंसेवक संघाच्या जन्माचा विचार पाहता ब्रिटीश भारतात वर्गीय शोषण होत होते. सर्व सत्ता केंद्रे ही उच्च वर्णियांच्या हाती होती, स्वातंत्र्यांनंतरही, ही शोषण सत्ता व्यवस्था आणि वर्गीय व्यवस्था आपल्या हाती कशी राहील याची काळजी त्यांना पडली होती. सरंजामदार आणि नवीन भांडवलदारांना हाताशी धरुन ते संघाला जमले होते, तशी भारतीय स्वातंत्र्य चळवळ हीच त्यांच्या मार्गातील अडसर होती. स्वातंत्र्योत्तर भारताची राज्यघटना ही संसदीय लोकशाहीवर उभी राहणार होती अशा वेळी तेव्हा सत्ता आणि वर्चस्व शक्य नव्हते. बहुजन समाज जागृत होत होता. १९०९ व १९१९ च्या कायद्यामुळे लोकशाही विचारांनी डोके वर काढले होते. टीळकांच्या निधनामुळे काँग्रेसवरील हिंदुत्ववाद्यांची पकड सैल झाली होती. म.गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीत मुस्लीम, अस्पृश्य यांनाही सहभागी करुन घेतले होते. म. गांधीच्या उदारमतवादी धोरणामुळे लोकशाहीचा विचार रुजेल ही भिती होती. म.गांधीजींच्या मुळेच संघाचा जहालवाद फोफावला नाही. म. गांधीचा द्वेष असा सहजा सहजी संघाच्या मनात आलेला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वातंत्र्य चळवळीपासून दूर का राहिला. राजकारणापासून अलिप्त का राहिला तर, राजकारणातून सत्ता नको तर, वर्चस्व असले पाहिजे, दबाव गट असला पाहिजे याच हेतुने संघाची स्थापना झालेली दिसते. आज शंभर वर्षानंतरही त्यांच्या धोरणात विविध धर्म एकता,आधुनिक विचार, विज्ञान, प्रगती, डोळसपणा, वैश्विक भाव दिसत नाही त्याची कारणे सहज शोधली तर सहज सापडतील. अशा संघटनापासून सावधान राहिलं पाहिजे इतकंच. एवढे बोलून दोन शब्द संपवतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शाम भागवत Sun, 10/12/2025 - 15:17
अगदी. अगदी. सावध राहिलंच पाहिजें. पण संघविरोधी लोकं एवढा प्रयत्न करत असूनही त्यांची संख्या कमी का होते आहे? बऱयाच वेळेस बंदी घातली. अर्धी चड्डी म्हणून हिणवलं. केंद्र व राज्य सरकार हातात असतानाचे हे सगळे प्रयत्न करून झाले. आता हातात सरकार नाही तर लोकांना सावध करून, सावध लोकांची संख्या कशी वाढवणार असा प्रश्न आहे हो. मोहन भागवत आल्यावर संघ बराच बदलला म्हणतात. पण संघविरोधी लोकींनी संघाला विरोध करण्याचे मार्ग बदलले का? जर नसतील बदलले तर मग संघविरोधी राजकारणाला यश कसं येणार? संघ संपणारच हा आदर्शवाद असेल तर माझी काहीच हरकत नाही. एवढं गोड बोलून थांबतो.

In reply to by शाम भागवत

युयुत्सु Sun, 10/12/2025 - 16:37
श्री० शाम भागवत ज्या क्षणी काँग्रेस आणि इतर पक्ष आपले आत्मपरिक्षण/शोधन करून पुनर्बांधणी करतील त्या़क्षणी संघप्रेमाला ओहोटी लागेल. तुम्हाला बेल कर्व्हचा नियम्/परिणाम ठाऊक आहे का? अविवेकी लोकांची संख्या विवेकी लोकांच्या संख्येपेक्षा नेहेमीच जास्त असते कारण निसर्ग क्षमतांचे वाटप समान करत नाही. अविवेकी/अडाणी लोकांना समूहात नेहेमीच सुरक्षित वाटते. समूहात जोपर्यंत गरजा भागतात तो पर्यंत समूह एकसंध राहतो. संघात राहून भ्रमनिरास झालेल्यांची संख्या थोडी नाही. ही संख्यापण कमी होण्याची लक्षणे नाहीत. ज्या प्रश्नांकडे संघ जाणून-बुजून डोळेझाक करतो ते संघाबद्दल भ्रमनिरास आणि संघाचा पराभव करण्यास पुरेसे आहेत. त्यामुळे संघ संपणार नाही हा उन्मादच शेवटी केव्हा तरी घात करेल हे नक्की...

In reply to by युयुत्सु

शाम भागवत Sun, 10/12/2025 - 20:37
उपजे ते नाशे. इतके सोपे आहे ते तत्वज्ञान. पण त्यात जो आपले ममत्व किवा राग/द्वेष घालतो त्याला त्रास होतो. त्यामुळे मी सतत फक्त वस्तूस्थिती मांडतोय. त्यात काही चुकत असेल तर सांगा.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण Mon, 01/05/2026 - 19:38
मुस्लीमांविषयी द्वेष पसरविण्याचे काम ही संघटना आता छुप्या मार्गाने करतांना दिसते मी माझ्या लहानपणी संघाच्या शाखेत रोज जात असे. त्या नंतर ही मला त्यांच्या बद्धल आस्था होती. अनेक संघ कार्यकर्त्यांचे उल्लेखनिय काम मला माहित अहे. तुम्ही जे मुस्लीमांविषयी द्वेष पसरविण्याचे काम म्हणत आहात ना, त्याच्या अगदी उलटे आजच्या काळात दिसते. श्री. मोहन भागवत यांची विधाने पहाला तर ते हिंदुंच्या भल्यासाठी आहेत असे वाटत नाही. त्यांची विधाने पाहिली असता ती हिंदू संघटना राहिली आहे का? असा प्रश्न पडतो! माझ्या वाचनात त्यांची आलेली त्यांची काही विधाने खाली देत आहे. १] मुसलमानों के बिना हिंदुत्व भी नही बचेगा| २]मुसलमानों के बिना हिंदू राष्ट्र नही| ३]आरक्षण को संघ का पेहला से समर्थन है ,सदा रहेगा, जबतक उस आरक्षण के लाभार्थीं को ये लगता नही इसकी आवशकता नही, ये भेद समाप्त हो गया हम अब अपने बलबुते खडे रहेंगे,ये दुसरे किसी को दो ये ऐसा जबतक उनको लगता नही हम उसके समर्थन मे रहेंगे| ४] जब से इस्लाम भारत में आया उस दिन से इस्लाम यहा है और रहेगा! इस्लाम नही रहेगा, ये सोचने वाला हिंन्दू सोच का नही है! ५] मुसलमानो के बिना हिंदुत्व नही| ६] हम कहेंगे कि मुसलमान नही चाहिए तो हिंदुत्व भी नही बचेगा| ७] हिंदुत्व में मुसलमान पराए नही| ८] हर मस्जिद मे शिवलिंग की तलाश क्यो? ९] मंदिरो को लेकर अब कोई आंदोलन नही करेगा संघ| १०] पेहले दिन इस्लाम भारत आया तबसे आजतक इस्लाम यहा है और रहेगा,इस्लाम नही रहेगा ऐसे सोचने वाला हिंदू सोच का नही| ११] परिवार के अंदर बच्चों से बातचीत से रोका जा सकता है लव जिहाद| १२] ब्राह्मणों की बेटी दलितों के घर ब्याहने से मिटेगा जातिवाद| १३] परशुराम जी "बढई / लोहार समाज के लक्कड हारे थे वो हमेशा अपने पास फरसा कुल्हाडी रखते थे वो कोई ब्राह्मण पुत्र नही थे|[ हे विधान सत्य आहे का? ते मला पडताळता आलेले नाही.] १४] उठसूट कोणत्याही प्रर्थनास्थळांच्या खाली हिंदू मंदिरं असल्याचा दावा करणं योग्य नाही. राम मंदिरासारखी आंदोलने अन्य प्रार्थनास्थळी करणे चूक आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है... : आशा [ 1980 ]

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण Mon, 01/05/2026 - 20:16
हा.हा.हा... मग मोदी संघाचे ना? त्यांनी कोट्यावधी रुपये मुसलमानांसाठी का खर्च केले? कढी भात खायला? बरं ते जी दरवर्षी चादर चढवतात तो तर जिहादी आहे नै का? खरंच ते जर हिंदूत्ववादी असते तर ही घृणास्पद प्रथा त्यांनी ताबडतोब बंद केली असती ना? [ एका अंध भक्ताने ती चादर भगव्या रंगाची आहे असे मला सांगुन मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता.] मोदींनी नक्की किती हजार कोटी रुपये मुस्लिम योजनांवर खर्च केले? तो आकडा शोधणे कठीण आहे म्हणतात! आनंद रंगनाथन म्हणतात की जे मोदींनी मुसलमानांसाठी केले ते हिंदुंच्यासाठी देखील केले नाही. संदर्भः Modi Done More For Muslims Than Hindus" Anand Ranganathan “PM Modi Has Done More For Muslims Than Hindus” - Anand Ranganathan Dr Anand Ranganathan Podcast : BJP AND Congress | PM Modi | Hindu Discrimination | Hindu-Muslim मला संघ कधीही मुस्लिम द्वेष्टा असल्याचे कोणताच चष्मा न लावता दिसलेले नाही. ज्यांना खरंच देशात हिंदूची स्थिती नक्की काय आहे? हे तथ्या सकट जाणुन घ्यायचे असेल तर आनंद रंगनाथन यांचे हिंदूराष्ट्रातील हिंदू हे मराठीत उपलब्ध असलेले पुस्तक जरुर वाचावे असे मी सुचवतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है... : आशा [ 1980 ]

स्वधर्म Tue, 09/30/2025 - 17:34
संघ ही नोंदणीकृत संस्था आहे का? पटाईतजी, या एका प्रश्नाबाबत लोकांच्या मनात फार गोंधळ आहे. कृपया आपण माहिती देऊन तो दूर करावा. उपप्रश्नः १. संघाच्या स्वयंसेवकाला काही ओळखपत्र, सभासद क्र. असे काही असते का? २. संघाचे पैशाचे व्यवहार सरकारला, आयकर विभागाला दाखवले जातात का? त्याचे ऑडीट होते का? लोकांना व देणगीदारांसाठी त्याचा हिशोब प्रसिध्द केला जातो का? नोंदणीकॄत संस्था असेले तर वरील दोन्ही होत असणार. आपण आता रिसर्च केलाच आहे, तर वरीलप्रमाणे नोंदणी आहे का या मुख्य व उपप्रश्नांची उत्तरे मिळाली तर लोकांच्या शंकांचे निरसन होईल.

In reply to by स्वधर्म

समाधान राऊत Wed, 10/01/2025 - 15:57
1. संघ ही संस्थाच नाही, नोंदणी करण्याचा प्रश्नच येत नाही , 2.संघामध्ये ओळखपत्र वैगेरे काही दिले जात नाही , खूप खूप तर वर्ग असताना ओळख व्यवस्था म्हणून तात्पुरते ओळख पत्र या काही वर्षात देऊ लागले आहेत , वर्ग पूर्ण झाला की ते जमा करून घेतात , ही पद्धत संपूर्ण भारत भर असेलच असे नाही , नवीन छोटेखानी प्रयोग फक्त काही ठिकाणी झाले 3. संघामध्ये फक्त वर्षातून एकदाच गुरुपौर्णिमेला भगव्या ध्वजासमोर समर्पण म्हणून काही निधी स्व ईच्छेनुसार निधी जमा केले जातो , आणि ह्या निधीमधूनच वर्षभराचा सर्व खर्च केला जातो . पुन्हा समर्पण गोळा केले जात नाही . ह्याचा हिशोब संघ कार्यालयात ठेवला जातो , कोणीही स्वयंसेवक हा हिशोब पाहू शकतो , परंतु सहसा कोणताही स्वयंसेवक हा हिशोब पाहत किंवा विचारत नाही , तेवढा विश्वास तेथे ठेवलेला असतो . याचे अंतर्गत ऑडिट होत असते . फक्त राम मंदिराच्या वेळी संघाने समाजातून निधी गोळा केला होता , ते ही मंदिर समितीच्या अध्यक्षतेखाली , तो सुद्धा हिशोब संघ देऊ करतो/ त्या वेळी दिला . परंतु ज्यांनी एक रुपया सुद्धा राम मंदिरासाठी दिला नाही ते हिंदू बांधव देणगीचा हिशोब मागतात .राम मंदिरावरच आणि रामा वरतीच प्रश्न चिन्ह निर्माण आपले हिंदू बांधव करत , आहेत हे खेदाने नमूद करतो.

In reply to by समाधान राऊत

स्वधर्म गुरुवार, 10/02/2025 - 16:25
श्री पटाईत काकांनी काही उत्तरे दिली नाहीत. तुंम्ही दिलीत, हरकत नाही. त्याबद्दल धन्यवाद. आपण संघाकडे पाहताना एक विशिष्ट दृष्टीकोन ठेवून उत्तरे दिली आहेत. तथापि, या दिलेल्या माहितीकडे एका अपरिचिताचा पर्यायी दृष्टीकोन ठेवूनही पाहता येते. >> 1. संघ ही संस्थाच नाही, नोंदणी करण्याचा प्रश्नच येत नाही मग संघ हे काय आहे? '२०२५ मध्ये, देशभरातील पूरग्रस्त भागांमध्ये संघाने पुन्हा ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारून लाखो गरजूंना अन्न, औषधे, निवारा आणि वैद्यकीय सेवा पुरवली.' असे पटाईत काका यांनी लिहिले आहे. याचा अर्थ लाखाहून जास्त स्वयंसेवक तर आहेतच. एवढे मोठे संगठन नोंदणी न करता चालवावे याचे कारण काय? >> 2.संघामध्ये ओळखपत्र वैगेरे काही दिले जात नाही नोंदणी नाही, सभासदत्व नाही, ओळखपत्र नाही. म्हणजे जवळजवळ भूमीगत संघटना असल्यासारखेच झाले. हे खरोखरच असे का चालवतात हा प्रश्न पडतो. समजा कोणी सभासदाने संघाच्या वतीने काही बेकायदेशीर काम केले, तर त्याच्यापासून संघाला हवे तेंव्हा वेगळे दाखवता येऊ शकते व जर चांगले काम केले तर संघाचा संबंध दाखवता येतो. हे कितपत पारदर्शक आहे असे आपणांस वाटते? >> 3. संघामध्ये फक्त वर्षातून एकदाच गुरुपौर्णिमेला भगव्या ध्वजासमोर समर्पण म्हणून काही निधी स्व ईच्छेनुसार निधी जमा केले जातो हा निधी असा कितीसा असणार? काही माहिती खुली करण्यात आली आहे का? एवढ्या अल्प निधीमध्ये फक्त २०२५ या एका वर्षात ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे घेतली असा दावा करण्यात आला आहे. एक शिबीर घ्यायचं तर केवढा निधी लागेल? हे काम चांगलेच आहे व त्यासाठी संघाने कितीही पैसे गोळा करायला कोणाचाच आक्षेप असायचे कारण नाही, फक्त संस्थेची नोंदणी नसल्याने धर्मादाय आयुक्त, आयकर विभाग व सरकारच्या सर्व संस्था संघाला काहीही विचारू शकत नाहीत. एखादी साधी चार माणसांची संस्था काढली तरी केवढे नियम पाळावे लागतात, हिशोब ठेवावे लागतात व मुख्य म्हणजे जे कराल त्याची जबाबदारी संस्थेच्या पदाधिकार्‍यांना घ्यावीच लागते. संस्थेची व सभासदांची नोंदणीच न केल्यामुळे संघाला हे काहीच लागू होत नाही. त्यामुळे देशातील यंत्रणेला तिथे कसलाच प्रवेश नाही. संघ ही एक राष्ट्रप्रेमी संघटना आहे, तर देशाचे कायदे पाळायच्या कक्षेतच येऊ नये अशा प्रकारे ही संस्था का चालविली जाते हे आपण सांगू शकाल का? आपल्यासारख्या संघाबद्दल अभ्यास असणार्‍या व्यक्तीकडून नीट माहिती घेण्यासाठी प्रश्न विचारले आहेत, कृपया गैरसमज नसावा.

In reply to by स्वधर्म

विवेकपटाईत Wed, 10/08/2025 - 11:54
आरएसएस ही पंजीकृत संस्था नसली तरी ही Audited Reports & Annual Activities RSS khud registered nahi hai, lekin uski Akhil Bharatiya Pratinidhi Sabha (ABPS) har saal ek Annual Report publish karti hai इत्यादि इत्यादि.

संघाची स्तुती संघाचे लोक सोडून कुणीही करत नाही, संघाचे लोक काम करताना संघाच्याच लोकाना दिसतात इतरांना नाही, स्वातंत्र्यलढ्यात संघाने सहभाग का घेतला नाही? हे कुणीही सांगत नाही, संघाचे लोक टाईट इस्त्रीचे कपडे घालून मदतीला जातात नि तसेच टाईट इस्त्रीचे कपडे घालून घरी येतात, (फोटो काढून), राबून राबून पांढरा शर्ट चिखलाचा झालेला, घामेघाम झालेला संघ कार्यकर्ता कधीही दिसलेला नाही दिसणारही नाही, संघातील काकांची मुले ख्रिस्ती देशात तसेच अरबी मुस्लिम देशात जाऊन डॉलर नी दिनार कमावीत असतात पण तेच काका इथे हिंदूंच्या रक्षणासाठी बहुजनांच्या मुलाना “दंडप्रहार” शिकवत असतात. थोडक्यात संघ ही समाजाला काहीही फायदा न देणारी तसेच उपद्रवही न देणारी संघटना आहे. सामान्य माणसाने संघा पासून आपली मुले कशी दूर ठेवता येतील हे पाहावे. १०० वर्षे पूर्ण करूनही सांगण्यासारखं काहीही न केलेली संघटना म्हणजे आरएसएस!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

समाधान राऊत Wed, 10/01/2025 - 15:33
मलाही संघाबद्दल जास्त काही माहिती नाही परंतु शाखेत न जाता त्याच्याबद्दल काहीच माहिती नसताना टिप्पणी करणे जास्त सोपे असे दिसते . संघाचे स्वंयसेवक केलेल्या कामाचा गाजावाजा करत नाहीत , जे करतात ते सोशल मीडिया वापराने आणि account trp वयक्तिक जास्त करतात , संघ बामनांचा आहे ह्या मिथ्या गोष्टी आहेत, कित्येक प्रचारक ब्राह्मणच आहेत , ज्यांनी स्वतःचे आयुष्य देव देश धर्म ह्या गोष्टी साठी वाहून घेतले. तुमच्या म्हणण्यानुसार संघाचा स्वयंसेवक फक्त दुसऱ्या संघी माणसाला दिसतो , तुम्हाला दिसत नाही , तर तो घामाने भिजला आहे किंवा नाही हे तुम्हाला कसे कळणार . जरी काकांचा मुलगा अरबी देशात गेला असला तरी तो दंड प्रहार वैगेरे शिकला आहे फक्त बहुजन मुलांना शिकवता हे मिथ्या पसरवू नका , आणि तसेही बहुजनांच्या मुलांना अरब देशात जायला संघ अडवत नाही, वयक्तिक आयुष्यात संघ किमान गरज असेल तर मदत करते , दखल देत नाही. संघाने बरेच लहान मोठे कार्यकर्ते देशाला दिले आहेत हे विसरू नका. स्वातंत्र्य लढ्यातील संघाचे योगदान असे पुस्तक ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे , एकदा वाचा.

In reply to by समाधान राऊत

परंतु शाखेत न जाता
संघाच्या शाखेत जाऊन एक दोन वर्ग करून, संघाच्या लोकांचे खरे चेहरे नी संघाचा खरा चेहरा पाहून मगच बोलतो आहे, “विशिष्ट” लोकांनी “विशिष्ट” लोकांसाठी बनवलेली संघटना एस संघा बद्दल म्हणता येते, संघाचा छुपा अजेंडा भयानक आहे, संघाच्या वरगांमध्ये काही विशिष्ट कुजबुजे महापुरुषांची बदनामी करण्यासाठी सोडलेले असतात, गांधी, नेहरू, नी अनेक स्वातंत्र्यविरुद्ध नको नको ते बोलले जाते, आपण स्वत स्वातंत्र्यलढ्यात काय दिवे लावले ह्याबद्दल चकार शब्द बोलत नाहीत, तुमची मुले संघात जाऊन भडकलेल्या माथ्याची होतात, संघात जे काका लोक जातात त्यांच्या मुला बाळाना, नातेवाईकांना ते तिथे आणत नाहीत, त्यांची मुले शिकून सावरून विदेशात पळ काढतात, पण बहुजनांची मुले इथे भडकलेली टाळकी घेऊन फिरतात, मागेच भय्याजी जोशी ह्या संघी माजी अध्यक्षाने महाराष्ट्रात मराठी बोलायची गरज नाही असे मराठी द्वेष्टे विधान केले होते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Bhakti Fri, 10/03/2025 - 10:44
अरे जाऊ‌दे!कोणाला सांगतो.. संघाचा अनुभव घेऊन त्यापासून दूर झालेल्यांचा १०१ कोटींचा एक मोठा ग्रुप होईल. संघातील जनांचे महिलांविषयक संकुचित वृत्ती पाहून मीही दूर झाले.शाखा चालवली,दुर्गा वाहिनीचे शिबिरही केले पण महिलांवर कर्मकांडाचे खुप मोठे ओझे असावे या मतातून ते लवकर बाहेर पडणार नाहीत. माणसाला स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर त्याने‌ कोणत्याच संघटना,विचारसरणीचा भाग होऊ नये,freedom हेच खरे आयुष्य आहे.

In reply to by Bhakti

संघातील जनांचे महिलांविषयक संकुचित वृत्ती पाहून मीही दूर झाले. खरे आहे ताई, संघी लोकांना बहुजनांच्या मुली शिकलेल्या आजीबात सहन होत नाहीत. माणसाला स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर त्याने‌ कोणत्याच संघटना,विचारसरणीचा भाग होऊ नये,freedom हेच खरे आयुष्य आहे. क्या बात! एकदम खरे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विवेकपटाईत Wed, 10/08/2025 - 12:00
डोळ्यांवर द्वेष आणि अंधाराचा चष्मा लागला असेल तर मध्यानाचा सूर्य दिसणार नाही. तसेच तुम्हाला संघाचे कार्य दिसू शकत नाही. बाकी नेहरूजी मूर्ख होते म्हणून त्यांनी 1963 गणतंत्र परेडसाठी संघाला आमंत्रित केले. गांधी आणि आंबेडकरांनी संघाची प्रशंसा केली. मुलांनी संघात जाण्याचे अनेक फायदे असतात. 1. सकाळी लवकर उठण्याची सवय लागते. 2. अनुशासन शिकतात. 3 शारीरिक व्यायाम होतो. 4. भाषा शुद्ध होते. 5. लोकांशी संपर्क वाढतो. 6. संघात जाणारा तरुण कधीच बेरोजगार राहणार नाही. 7. रस्त्यावर भाजी लावणारा असो एलआयसी अजेंट सर्वांचा धंधा वाढतो.

In reply to by विवेकपटाईत

आग्या१९९० Wed, 10/08/2025 - 14:02
बाकी नेहरूजी मूर्ख होते म्हणून त्यांनी 1963 गणतंत्र परेडसाठी संघाला आमंत्रित केले.
शाबास! उठता बसता नेहरूंना नावं ठेवणाऱ्या संघाला आज त्यांचे सर्टिफिकेट घ्यावे लागते.

In reply to by आग्या१९९०

सुबोध खरे Fri, 10/10/2025 - 10:32
छे हो संघाला सर्टिफिकेट ची मुळीच गरज नाही नेहरू घराण्याच्या गुलामांना त्यांच्या सर्टिफिकेट शिवाय खात्री पटणार नाही म्हणून

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे Fri, 10/10/2025 - 19:54
पण इतका आटापिटा का पटवून द्यायचा? हांगाश्शी तेच मी इतके दिवस सांगतोय खांद्याखाली बळकट असणाऱ्या माणसांना कशाला समजावून देताय? पालथ्या घड्यावर पाणी

In reply to by युयुत्सु

आग्या१९९० Fri, 10/10/2025 - 19:41
गांधी, नेहरूंची निंदा करणे हा एक प्रकारचा " उद्योगच " आहे. हा " उद्योग " नोंदणी न केल्याने सर्वसामान्यांना माहीत नाही.

In reply to by विवेकपटाईत

अभ्या.. Sat, 10/11/2025 - 22:45
बाकी नेहरूजी मूर्ख होते म्हणून त्यांनी 1963 गणतंत्र परेडसाठी संघाला आमंत्रित केले.
हा आयडी तर परत परत सांगूनही खोटेपण पसरवण्याचे काही थांबवत नाही. संघाला जे काही श्रेय त्यांच्या सेवाकार्यातून मिळाले आहे ते असल्या काहीही फेकणार्‍या अतिउत्साही व्हाटसपअंकलमुळे वाया चालले आहे. १९६२ च्या चीन-भारत युद्धामुळे, १९६३ च्या परेडमध्ये लष्करी उपस्थिती कमी करण्यात आली आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होऊ शकतील अशी मोठी "नागरी परेड" आयोजित करण्याचा निर्णय घेतला. यामुळे दिल्लीतील विविध संघटना आणि स्वयंसेवक गटांना अधिक सहभाग घेता आला. युद्धादरम्यान गटाच्या स्वयंसेवकांच्या कार्याची दखल घेऊन नेहरूंनी त्यांना परेडमध्ये सहभागी होण्यासाठी वैयक्तिकरित्या आमंत्रित केले होते असा आरएसएसचा बराच काळ दावा आहे. काही अहवालांवरून असे दिसून येते की या कार्यक्रमात सुमारे ३,००० ते ३,५०० आरएसएस स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात मार्च केला होता. तथापि, भारतीय संरक्षण मंत्रालयाकडे परेडमध्ये आरएसएसला अधिकृतपणे आमंत्रित केल्याची कोणतीही नोंद नाही. विशेष आमंत्रण नाही. अभिलेखागारातील नोंदी आणि लेखा असे सूचित करतात की आरएसएसला विशेष आमंत्रित करण्यात आले नव्हते तर त्यांनी नागरी गटांना सहभागी होण्यासाठी खुल्या आमंत्रणाचा फायदा घेतला. महात्मा गांधींच्या हत्येनंतर संघाची तपासणी सुरू असल्याने, संघाला वैधता मिळवण्यासाठी हा प्रयत्न होता, असा युक्तिवाद इतिहासकार आणि पत्रकारांनी केला आहे. नेहरूंचे विधान. वृत्तांनुसार, नेहरूंनी २७ जानेवारी १९६३ रोजी संसदीय पक्षाला संबोधित करताना म्हटले होते की ते संघाला येण्यापासून रोखू शकत नाहीत, परंतु त्यांनी त्यांना कधीही विशेष आमंत्रित केले नव्हते नाही तर सरळ नाही म्हणावे पण गांधी पटेल नेहरुंचे व्हॅलिडेशन घेतल्याशिवाय संघाला जमत नाही आणि काही जमवता येत नाही हेच खरे. पण आता ह्या व्हाटसपआंकलना काहीही बोलण्यात अर्थ राहिला नाही कारण खुद्द पक्षानेच ह्या खोट्या घटनेला अधिकृत बनवण्यासाठी त्याचे पोस्ट तिकिट प्रकाशित केलेले आहे. चला, निदान ह्या कारणाने तरी बंद पडायला आलेल्या पोस्टात थोडीफार म्हातार्‍यांची वर्दळ होईल थोडे दिवस.

In reply to by अभ्या..

स्वधर्म Sun, 10/12/2025 - 02:58
त्याला संघ स्वयंसेवक व संघाचे समर्थक कधीही खोटे म्हणू शकत नाहीत. याचे कारण या चर्चेतच उघड झाले आहे. ते म्हणजे संघाचा मूळ संस्कारच असा आहे की प्रश्न विचारायचे नाहीत, चिकित्सा करायची नाही, सत्याचा शोध चुकूनही घ्यायचा नाही! त्यामुळे परंपरेने, धर्मग्रंथांनी व सर्वात महत्वाचे म्हणजे सरसंघचालकाने जे सांगितले, त्याच्या पलीकडचे काही म्हणजे काहीच स्विकारण्याची मानसिकता दिसत नाही.

In reply to by अभ्या..

युयुत्सु Sun, 10/12/2025 - 08:21
संघाला जे काही श्रेय त्यांच्या सेवाकार्यातून मिळाले आहे ते असल्या काहीही फेकणार्‍या अतिउत्साही व्हाटसपअंकलमुळे वाया चालले आहे. +++++++++++१ बेछूट आणि बेलगाम वक्तव्ये फक्त मंदबुद्धी लोकांना फसवू शकतात.

निपा Wed, 10/01/2025 - 17:59
शालेय जीवनात म्हणजे १९९५-२००० च्या सुमारास माझे अनेक मित्र संघात होते नागपुर ला. ते नेहमीच मुस्लिमांवर विनोद करायचे आणि महारांचा प्रचंड द्वेष करायचे. बरं हि मंडळी वेग वेगळ्या शाखेत होती. तरी त्यांचे विनोद आणि त्यांचा इतिहास हा सारखाच असायचा. आंबेडकर त्याकाळी तरी त्यांचा शत्रू न. १. आता हे विचार संघाचे कि त्यांचे स्वतःचे होते हे काही सांगता येत नाही . बाकी हि मुलं जवळपास सगळी ब्राह्मण ! हे कधी शिव्या द्याचे नाही. विनोद पण कमरेखालचे नसायचे . राष्ट्रीयता नसानसात नुसती ओसंडून वाहायची . म्हणजे बाकीचे देशभक्त नव्हते असे नाही, पण हि मंडळी दाखवून देण्यात समोर होती.

हम्म. "संघाची सेवा आणि आत्मत्याग यावर आधारित प्रेरणा ही संघाला बळकट करणार आहे" सामाजिक कार्य असेलही पण स्वातंत्र्यलढ्यात नावड्त्या विचार्सरणीच्या लोकांना बदनाम करण्याचे काम कुजबुज आघाडीतर्फे कोण करते? कुजबुज आघाडीची जागा आता वॉट्स-अ‍ॅपने घेतली आहे. १)सुभाषचंद्र बोसांवर नेहरू पाळत ठेउन होते. त्याही पुढे जाउन, नेहरूनी त्यांना बाजुला केले.. २)लालबहादुर शास्त्रींची हत्याच झाली.. ३)राहुल गांधींचे खरे नाव वेगळेच आहे. हजारो कोटींची मालमत्ता इटालीमध्ये आहे. ह्या अफवांचे जनक कोण होते/आहेत ?शाखेवर येणार्या तरूणांमध्ये काँग्रेसबद्दल/नेहरू गांधींबद्दल तिरस्काराची भावना निर्माण झाली पाहिजे हा उद्देश नसतो का?स्व्तःच्या मुलांना युरोप्/अमेरिकेत सेटल करुन देउन बहुजन समाजातील लोकांना त्रिशुल घेउन 'जय श्रीराम' करायला लावणे हे निंदनीय आहे. ह्यांचा ईस्लाम/ख्रिश्चनद्वेष कधीतरी जाईल अशी वेडी अपेक्षा बाळगुन आमच्यासारखे अनेकजण होते. पण गेल्या काही वर्षात तो द्वेष पसरवण्याचे काम अधिक जोमाने होउ लागले असे दिसते. भाषणात "सगळे आमचेच.'..म्हणायचे आणी मागे द्वेष पसरवायचा. आता तो अनुपम खेरचा 'ताजमहल की तेजोमहल' असा चित्रपट येतोय. भारतातील किती लोकांची टाळकी फिरवण्यात हा चित्रपट यशस्वी होतो ते बघु.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

+१ संघ फक्त द्वेष पसरवण्याचे काम करतो, समाजोपयोगी काम संघाने कधीही केले नाही नी करणारही नाही.

विजुभाऊ Fri, 10/03/2025 - 11:26
मी विद्यार्थी परिषदेत जायचो त्या वेळेस संघाच आ आणि अभाविप चे काय नाते आहे असे विचारले तेंव्हा उत्तर मिळाले की थेट काहीच संबन्ध नाही. पण अभाविप मधील बरेच लोक संघात जातात. काही बरे केले की तो संघाचा कसा आहे आणि त्याच इसमाने काही वाईट केले की जबाबदाती नाकारायची हा संघाचा कातडीबचाऊपणा नेहमीचाच असतो.

In reply to by विजुभाऊ

स्वधर्म Fri, 10/03/2025 - 15:55
>> काही बरे केले की तो संघाचा कसा आहे आणि त्याच इसमाने काही वाईट केले की जबाबदाती नाकारायची हा संघाचा कातडीबचाऊपणा नेहमीचाच असतो. म्हणूनच वरती विचारले आहे की सभासद नोंदणी, ओळखपत्र दिले जात नाही याचे हे कारण आहे का? समाधान किंवा पटाईत काकांच्या उत्तराची वाट पहात आहे. तुंम्ही तर अनुभवच शेअर केलात.

शाम भागवत Fri, 10/03/2025 - 13:24
संघ इतका वाईट असून कसा काय मोठा होत जातोय काही कळत नाही. कॉंग्रेस व तिचे शिर्ष नेते इतके चांगले असूनही ती रसातळाला का जातीय काही कळत नाही. कलीयिग कलीयुग दुसरं काय म्हणणार? ;)

In reply to by शाम भागवत

संघ इतका वाईट असून कसा काय मोठा होत जातोय काही कळत नाही. वाईट शक्तीदेखील मोठ्या होत असतात! उदा, तालिबान.

In reply to by शाम भागवत

अभ्या.. Sun, 10/12/2025 - 18:04
बघा बाबा कोण मोट्ठे आहे ते. tsj बाकी प्रेस कॉन्फरन्सला महिलांना बोलावायचे नाही हा बालहट्ट पुरवला म्हणे मोठ्या दादाने. बरोबरच आहे म्हणा. एका बावळट गुरुजीने तेच म्हणलेले काही दिवसांपूर्वी. bg मला तर "सौदामिनी आधी कूंकू लाव" वाला कॅप्टन रणगाडेच आठवला तेंव्हा.

In reply to by शाम भागवत

अभ्या.. Mon, 10/13/2025 - 15:58
नका इतके गोड हसू. केविलवाणे दिसते आहे ते.. . आता सवयच झाली असेल तर हरकत नाही.

In reply to by अभ्या..

सोत्रि Mon, 10/13/2025 - 16:15
:) मी हसलो तर चालेल का? - (अंमळ हसू आलेला) सोकाजी

सोत्रि Fri, 10/03/2025 - 15:30
माझा संघाशी प्रत्यक्ष संबंध फारसा आलेला नाही
बरं झालं!
तरीही मी विचार केला अंतराजलावर फिरून आपणच माहिती घ्यावी आणि मिसळपावकरांसाठी सादर करावी
हे काही बरं झालं नाही!! :) :) - (सघंशाखेत गेलेला) सोकाजी

सोत्रि Fri, 10/03/2025 - 16:46
मी सहावीत असताना वडील संघाच्या शाखेत घेऊन गेले. त्यानंतर नियमीत शाखेत जाणे, तालुका, जिल्हा स्तरावरील शिबीरांना जाणे, असे करीत बाबरी-मशिद पडेपर्यंत संघाशी संबंध होता. त्यावेळी खेळायला मिळायचे आणि शारिरीक उर्जेचा निचरा चांगल्या प्रकारे करता यायचा त्यामुळे शाखेत जायला मजा यायची. गावातील सगळीच मुलं यायची त्यामुळे जरा जास्तच मजा यायची. पण पुढे बौद्धिकं चालू झाली आणि 'ब्रेन वॉशिग'ला सुरुवात झाली. त्या अजाणत्या वयात पद्धतशीरपणे इतर धर्मांविषयीचा आकस मनात कोरला गेला. त्यावेळी रथयात्राचे दिवस होते. तालुका शिबिरांना गेल्यावर 'आपल्यावर' कसा अन्याय होतोय आणि 'आपण' कसे आपल्याच देशात असुरक्षित आहोत हे इतकं बिंबवलं गेलं होतं की त्यावेळची मानसिक विचारधारा अत्यंत असहिष्णू झाली होती. (इतकी की एका तरी 'परधर्मियाला' संपवणे हे इतिकर्तव्य आहे असे वाटू लगले होते). तेल लगाओ डाबर का नाम मिटाओ बाबर का, एक धक्का और दो बाबरी को तोड दो....अशा आत्यंतिक आणि पराकोटीच्या घोषणा देत फिरत होतो त्याकाळी. बाबर कोण, बाबरी म्हणजे काय, तिला धक्का देऊन पाडायचे म्हणजे नेमकं काय होणार ह्याची काहीही अक्कल नव्हती, पण शाखेत जाऊन आपण देशासाठी आणि धर्मासाठी काहीतरी प्रचंड महत्वाच करतोय असं मनात बिंबवलं जात होतं. नशिबाने जरी वडीलांनीच संघशाखेचा रस्ता दाखवला होता तरी ते मात्र समाजवादी होते. त्यामुळे माझ्या वैचारिक उधाणाला आवर घालायचे. त्यामुळे मी वाहवत जाण्यापासून वाचलो. पुढे बाबरी पाडल्यावर लालकृष्ण अडवाणींनी त्या घटनेचा निषेध केल्यावर मी अवाक झालो होतो आणि वडील कसे बरोबर होते ह्याची प्रचिती येऊन, त्यादिवसापासून संघशाखेपासून जो दूर झालो तो आजपर्यंत. ह्या संघाचं परदेशातलं रूपडं आहे 'विश्व स्वयंसेवक संघ'. अमेरिकन नागरिकत्व घेऊन हिंदू धर्माची धुरा वाहण्याचं पुण्यकर्म ते करत असतात. ह्याचाही मी दुर्दैवाने सक्षिदार आहे. एका अशाच विश्व स्वयंसेवच्या घरी सॅन होजेला असतना गेलो होतो. एक लाचार राष्ट्रिय संघी त्या विश्व स्वयंसेवच्या देणगी साठी भारताच्या तत्कालीन परिस्थीविषयी काहिही ऐकून घेत होता. मी ह्या सगळ्या संघींना पूर्ण कोळून प्यायलो असलो तरीही मला प्रचंड राग आला होता. तो त्या विश्व स्वयंसेवच्या लक्षात आला आणि माझ्याकडे बघत वर तोंड करून म्हणाला, " अरे लगता है इनके देश के बारे मे बोला तो बुरा लगा रहा है|" मग त्याला मी विचारले 'नमस्ते सदा वत्सले मातृभुमे' म्हणता का इथे? त्यावर त्याचा झालेला कसनुसा चेहरा अजूनही लक्षात आहे :) तर ते असो, १०० वर्ष पूर्ण केलेल्या संघाविषयीचा पटाईतकाकांचा हा, त्यांच्या निवृत्तकाळातला वेळ घालवायचा अजून एक उद्योग असलेला धागा, करमणूकीसाठी वाचला आणि त्यांचे इतर धागे वाचल्याबत येते तसे अंमळ हसू आले. - (पूर्वाश्रमीचा संघी) सोकाजी

In reply to by सोत्रि

इतकी की एका तरी 'परधर्मियाला' संपवणे हे इतिकर्तव्य आहे असे वाटू लगले होते हा हा हा. कॉलोनीत राहणारे काहीजण तेव्हा कामाला जाताना बॅगेत सुरी ठेवत.चुकुन हल्ला झाला तर प्रतिकार करायला हवे म्हणून! अर्थात त्या सुरीने बटाटेही नीट कापता येत नसावेत. ग्रुहिणींनी अशा सुर्‍या आपल्या नवर्याना दिल्या होत्या. कॉलोनीचे 'संरक्षण' करण्यासाठी काही तरूण्/कॉलेजकुमार रात्रभर गेटजवळ बसत. एकदा खरोखर 'ते'(परधर्मीय तलवारी घेउन येत आहेत) अशी कुजबुज झाली आणि आमच्या तरूणांची पळता भुई थोडी झाली. धावत आपापल्या घरी जाउन बसले. तलवारी घेउन कोणी येत नव्हते.. ती अफवा होती हे नंतर कळले.

स्वधर्म Fri, 10/03/2025 - 18:42
या धाग्यामुळे संघाबाबत बरीच माहिती समजली. तसेच अनेक आक्षेपही समजले. पटाईत काका किंवा समाधान राऊत हे थोडा वेळ काढून मिपाकरांच्या आक्षेपांना आणि माझ्या प्रतिप्रश्नांना उत्तरे देतील अशी आशा आहे.

In reply to by स्वधर्म

समाधान राऊत Mon, 10/06/2025 - 08:45
तरी हरकत नाही, बऱ्याच वेळा संघ शब्द ऐकला की समजून घेण्याची प्रवृत्ती कमी होते.असो. 1&3 समाज कार्य करणारा संघ हा पूर्णपणे स्वयंसेवकांवरती उत्स्फुर्तपणे चालतो , त्यांना इथे कुठलाही पगार , मानधन दिले जात नाही , नोंदणी न करण्याची मुभा स्वतः कायदा यांना देतो, आपला कायदाच लवचिक आहे त्याला आपण काहीं करू शकत नाही, संघाच्या स्थापनेच्या काही वर्षांनी देश स्वतंत्र झाला ,तरी तत्कालीन सरकारने संघाला कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी वेगळे कायदे का केले नाहीत किंवा का आणु शकले नाहीत ,(( tax बद्दल बोलायचे झाले तर सरकारी अधिकारी केव्हाही ह्यांचे ऑडिट करू शकते , तिथे सरकारला मज्जाव केला नाही , परंतु असे ऑडिट झाल्याचे ऐकिवात नाही , वरचेवर बोलण्यात ही मंडळी पटाईत असते ,पण काही सरकार व पक्ष ह्यांना पैशाच्या हिशोबापेक्षा बंदी घालण्यात जास्त इंटरेस्ट होता !!)) परंतु त्यांच्या सह संस्था ची नोंदणी केल्या जाते , जसे की सेवा भारती , आणि यांच्या मार्फत पैशाच्या उलाढाली होत असतात , ती 92000 शिबिरे फक्त एकट्या संघाने नाही तर त्यांच्या सह संस्था यांच्या मार्फत सुधा झाली आहेत , परंतु आपसुकच नाव संघाचे लागते , ह्या संस्था कर स्वरूपणाच्या कक्षेत येतात , समांतर उदाहरण देतो , वारकरी संप्रदायाचे , संघ यापुढे काहीच नाही , आता वारकरी सांप्रदायाची नोंदणी कशी करणार आणि कुठे करणार नोंदणी करताना कुणाच्या नावे करणार आणिं करावी का , आणि सगळ्यात महत्वाचे ओळखपत्र तरी कसे द्यायचे , गंध लावेल ते वारकरी , पताका हाती घेईल तो वारकरी , विठोबाचे नाम घेईल तो वारकरी , इथे जात धर्म काही पाहिले जात नाही , सामाजिक , धार्मिक आणि देशाच्या विरोधात काम न करणाऱ्या संस्थात्मकतेची ची नोंदणी करण्याची गरज नाही , वारकरी संप्रदायाचे जरी कुठे नोंदणी नसली तरी त्यांच्या सह संस्था / उपसंस्था , वारकरी दिंडी मंडळ , गड संस्थाने , ह्यांची नोंदणी असते , वारकरी संप्रदायाचा आर्थिक कारभार सुधा ह्याच संस्था मार्फत चालतो, असेच संघ सुधा काम करतो , ह्या उदाहरणामार्फत समजून घेण्यास काही अडचण असणार नाही अशी अपेक्षा करतो , 2.बेकायदेशीर कामे किंवा अजेंड्याच्या व्यतिरिक्त कामे केल्यानंतर कुठली व्यवस्था किंवा कंपनी,संस्था,पक्ष त्याचे समर्थन करतो , आणि कुठली संस्था चांगले काम केल्यानंतर स्वतःचे नाव लावत नाही , कितीही लांबचा नातेवाईक असला तरी बरेच जण तो जसे काही ते घरातलाच आहे अशी ओळख दाखवतात , चांगल्या कामाचा पुरस्कार नाही तर कशाचा करायचा , संघ बेकायदेशीर कामे , देशविघातक कामे करतच नाही , संघ मुस्लिम विरोधी नाही , वरती कुजबुज वैगेरे कुणीतरी लिहिले आहे , परंतु सर तन जुदा बद्दल त्यांचे काहीच म्हणणे नाही असे दिसते , ही असली वाक्य देशाच्या समर्थनार्थ आहेत काय?? देव देश धर्म याबद्दल बोलत असताना ते कुणाला चुकीचे वाटत असेल तर अवघड आहे , हे लोक कोण आहेत हे वेगळे सांगणे लागत नाही

In reply to by समाधान राऊत

शाम भागवत Mon, 10/06/2025 - 11:32
चमच्याने चांगले भरवलंय. पण मला वाटते पहिल्या प्रतिसादात दिलेली लिंक पाहिली तर मराठीत सगळी माहिती मिळेल. अजिबात तोचतोच पणा नाही. मुलाखतकार व मुलाखत घेणारे अजिबात संघाशी संबंधीत नाहीत. असो.

In reply to by समाधान राऊत

स्वधर्म Mon, 10/06/2025 - 17:06
आपल्या प्रतिसादाचे शिर्षक 'अर्थात , प्रश्नांची उत्तरे देतो आहे म्हणून मी संघी असं काही असेल..' हे समजले नाही. म्हणजे आपण संघाच्या वतीने उत्तरे देत आहात पण संघाला जबाबदारीतून मुक्त करत आहात काय? खरे तर संघ सभासदांना सोयीनुसार आपले किंवा संबंध नसलेले म्हणतो, हाच एक आक्षेप होता. सर्वप्रथम आपण द्वेषपूर्ण भाषा न वापरता उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल आभार. द्वेषपूर्ण प्रतिसादांची उदाहरणे या धाग्यावर अनेक आहेत. शिवाय इतर प्रतिसादकांनी सांगितलेले द्वेष पेरण्याच्या बाबतीतले संघातील अनुभव दुर्लक्षित करता येणार नाहीत. त्यामुळे द्वेष हे संघाचे एक महत्वाचे इंधन आहे व संघप्रेमींचा तो एक खास पैलू आहे असे मानावे लागेल. गामा पैलवान यांचा प्रतिसाद हे 'संघ व द्वेष' कसे अविभक्त आहेत याचे याचे उत्तम उदाहरण आहे. ते संघस्वयंसेवक आहेत किंवा कसे ते आपल्याप्रमाणे परिस्थितीनुसारच ठरेल हेही आलेच. दुसर्‍या अनेक संघप्रेमींच्या बहुतेक प्रतिसादात दुसर्‍यांच्या हेतूबद्दल संशय, त्यांना कमी दाखवण्याची वृत्ती व 'आपण, आपला इतिहास, आपले काम, आपले नेते' हे सर्व जगात भारी आहेत असा ठाम विश्वास हे दिसून येतात. आपणच वर म्हटल्याप्रमाणे सहसा कोणताही स्वयंसेवक हा हिशोब पाहत किंवा विचारत नाही. असे प्रश्नच न विचारणारे व दुसरा पर्यायी विचार न स्विकारणारे कट्टर स्वयंसेवक तयार करणे, संघाचे यशच आहे. परंतु ते देशाला हितकारक आहे असे मात्र म्हणता येणार नाही. आपण वारकरी संप्रदायाचे दिलेले उदाहरण थोडेसे वेगळे आहे असे वाटते. संत तुकाराम महाराज संस्थान, देहू व संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी हे वारीचे अनुक्रमे तुकाराम व ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे मुख्य आयोजक आहेत व दोन्ही संस्था नोंदणीकृत आहेत. त्यांचे जबाबदार पदाधिकारी असावेत असे वाटते. शिवाय वारकर्‍यांचे सर्व ध्येय हे आंतरमुखी भक्ती, परमेश्वर प्राप्ती इ. असून आपल्या मताशी जुळणार्‍या पक्षाच्याच हातात सत्ता असावी इ. प्रकारची ध्येये ते ठेवत नाहीत असे वाटते. नर नारी बाळें अवघा नारायण । ऐसें माझें मन करीं देवा ॥1॥ न यो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद । अवघा गोविंद निःसंदेह ॥ध्रु.॥ या अभंगात द्वेष मनात नसावा अशी प्रार्थना केलेली आहे तर संघ प्रेमी व स्वयंसेवक इथे कसे व्यक्त झालेत ते स्पष्टच आहे.

In reply to by स्वधर्म

स्वधर्म Mon, 10/06/2025 - 17:38
माझ्या परिचयात एक संघस्वयंसेवक आहेत. ते रुग्णोपयोगी साहित्याचे केंद्र चालवतात. त्यांच्या मुळे व संघाच्या या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना मदत झाली आहे. तसेच ते महिन्यातून एकदा ठराविक खेड्यात जाऊन औषधे व वैद्यकीय सेवा पुरवतात. असे अनेक उपक्रम चालू असतील व संघाचे काही निरलस कार्यकर्ते तिथे काम करत असतील. त्याचे मूल्य मान्य करायला मला तरी हरकत नाही.

In reply to by स्वधर्म

रामचंद्र Mon, 10/06/2025 - 23:44
मूळचे संघाचे पण पुढे संघनेतृत्वाशी मतभेद झाल्याने/स्वतंत्रपणे संघतत्त्वज्ञानावर आधारितच पण खरेखुरी, उपयुक्त समाजसेवा करणारे असे अनेक आहेत, म्हैसाळच्या मधुकरराव देवलांपासून ते अगदी अविनाश धर्माधिकारी इ. पर्यंत. आणि या सगळ्यांच्या निरलस कार्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ 'परिवार' म्हणून मातृसंस्थेला होतोच. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कितीही मतभेद असले तरी आपल्या मतभेदांमुळे मातृसंस्थेला हानी पोहोचू नये, याबाबत संबंधित व्यक्ती कमालीच्या दक्ष असतात. 'परिवारा'चा पाया घालण्याच्या देवरसांच्या कार्यामुळेच खरं तर मातृसंस्थेला आजचे सर्वार्थाने सोन्याचे दिवस आले आहेत असं म्हणता येईल. अन्य प्रचारतंत्रांच्या जोडीला सोशल मीडियाचा इतका परिणामकारक वापर हा खरं तर अभ्यासाचा विषय ठरावा. नीतिनियमांचे अनावश्यक ओझे अजिबात न बाळगणे, लवचिकता, व्यवहारवाद, उपयुक्ततावाद, डावपेच, दीर्घसूत्री धोरण, अद्भुत चिकाटी यांसारख्या बाबी विरोधक लक्षात घेत नाहीत.

In reply to by स्वधर्म

सुबोध खरे Mon, 10/06/2025 - 18:39
काही जण कधी संघाशी संबंधित होते आणि नंतर त्यांनी अशोभनीय वर्तन केले म्हणून बहुसंख्य लोक संघाला दोषी धरतात याचे आश्चर्य वाटत नाही. कारण नथुराम गोडसे हे केवळ एकेकाळी संघाशी संबंधित होते म्हणून गांधीहत्येनंतर काँग्रेसी लोकांनाही ७५ वर्षे संघालाच जबाबदार धरले आहे. गांधीहत्येच्या खटल्यात कोणताही पुरावा सापडला नाही तरीही. अशी स्थिती गेली ७५ वर्षे असताना संघ प्रेमी अरे ला का रे उत्तर देणारच ठकासी असावे महाठक। उद्धटासी उद्धट। खटनटासी खटनट। झालेची पाहिजे॥ जय जय रघुवीर समर्थ या अभंगात द्वेष मनात नसावा अशी प्रार्थना केलेली आहे तर संघ प्रेमी व स्वयंसेवक इथे कसे व्यक्त झालेत ते स्पष्टच आहे. बाकी इथलेच अनेक प्रतिसाद बिनबुडाचे पण संघद्वेषाने परिपूर्ण असे आहेत एवढे नोंदवून मी खाली बसतो.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. Tue, 10/07/2025 - 20:21
गांधीहत्येच्या खटल्यात कोणताही पुरावा सापडला नाही तरीही.
कसा सापडणार पुरावा? नथुरामला लेटरहेडवर वर्क ऑर्डर दिलेली का मिटिंग मिनिटस रेकॉर्ड? जी संस्था साधी नोंदणीकृत नाही, कितीजण येतात आणि काय करतात त्याची माहिती नाही, कागदोपत्री कसलाच व्यवहार नाही त्यांचा काय पुरावा मिळणार? मिळाला तरी मातृसंस्था तिची लेकरे काय उपद्व्याप करतात आणि त्यांना पाठबळ कशाचे हे सोयीस्करपणे लपवतात ते काय पुरावा सोडणारेत. . त्याण्तर संघावर बंदी घालताना संघाला नुकतेच प्रातःस्मरणीय झालेले देशाचे गृहमंत्री वल्लभभाई पटेल ह्यांनी स्रसंघचालक गोळवलकरांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट मुद्दे मांडलेत. त्यांनी म्हटले की संघाने द्वेषाने भरलेले "जातीय विष" पसरवले आहे. "विषाचा अंतिम परिणाम" "गांधीजींच्या मौल्यवान जीवनाचे बलिदान" होते. पटेल यांनी नमूद केले की संघाने सर्व सार्वजनिक सहानुभूती गमावली आहे, विशेषतः त्यांच्या सदस्यांनी मिठाई वाटून गांधींच्या मृत्युचा आनंद साजरा केल्याचा आरोप केल्यानंतर. गांधीजींच्या हत्येच्या कटात "हिंदू महासभेचा अतिरेकी गट सहभागी होता" आणि संघाच्या कारवायांमुळे "सरकार आणि राज्याच्या अस्तित्वाला स्पष्ट धोका" निर्माण झाला होता, असा त्यांचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आणि ही काही अटींवर जुलै १९४९ मध्ये ही बंदी उठवण्यात आली, ती मन बदलल्यामुळे नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काही अटी मान्य केल्यानंतर. यामध्ये हे समाविष्ट होते: औपचारिक संविधान स्वीकारणे. भारतीय संविधान आणि राष्ट्रध्वजाशी निष्ठा राखण्याची शपथ घेणे. लोकशाही आणि शांततापूर्ण मार्गांनी वचनबद्ध राहणे आणि एक संघटना म्हणून राजकारणापासून दूर राहणे. गोलवलकर यांनी या अटी मान्य केल्यानंतर ते "बंदी उठवण्यास उत्सुक" असल्याचे पटेल यांनी सांगितले. . ह्यांनंतर आजही ७५ वर्षानी रास्व संघाची शंभरी, विजयादशमी आणि म. गांधीची जयंती अशा योगावर g असे बोर्ड लागतात. द्वेष असा असतो आणि दिसतो सुध्दा. बोर्डावर कुणाचेही नाव नाही. काही ठिकाणी सकल हिंदू समाज. कोण आहे हा सकल हिंदू समाज हे उत्तर : या गटाच्या कारवायांना कायदेशीर आव्हाने आणि तपासणीचा सामना करावा लागला आहे, विशेषतः द्वेषपूर्ण भाषणाच्या आरोपांबाबत. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश: २०२३ च्या सुरुवातीला, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने समाजाच्या मेळाव्यांमध्ये संभाव्य द्वेषपूर्ण भाषणाविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आणि त्यांच्या कार्यक्रमांचे व्हिडिओग्राफी करण्याचे आदेश दिले. पोलिसांच्या निष्क्रियतेचा आरोप: महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला आश्वासन देऊनही, २०२४ च्या अखेरीस आलेल्या अहवालांमध्ये असे सूचित केले गेले आहे की राज्यात द्वेषपूर्ण भाषणाच्या प्रकरणांचा खटला चालवणे थांबले आहे. सकल हिंदू समाजाने "लव्ह जिहाद", धार्मिक धर्मांतर आणि गोहत्या विरोधी कायदे यासह सरकारकडून विशिष्ट कायदे करण्यासाठी सक्रियपणे लॉबिंग केले आहे. हिंदू संघटनांचा युती: या युतीमध्ये विश्व हिंदू परिषद (VHP), बजरंग दल, सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती आणि इतर सारख्या उजव्या विचारसरणीच्या गटांचा समावेश आहे. सकल हिंदू समाजाचे वर्णन औपचारिक, श्रेणीबद्ध संघटना नसून एक केंद्रीकृत "बॅनर" किंवा सामूहिक म्हणून केले जाते. हे युती विविध हिंदू गटांना आणि त्यांच्या सदस्यांना रॅलींमध्ये सहभागी होण्यासाठी एकत्र आणते, जे बहुतेकदा सोशल मीडियाद्वारे समन्वयित केले जातात. कीती छान ना. १०० वर्षे एकच पॉलीसी चालवायची.

In reply to by अभ्या..

सुबोध खरे Wed, 10/08/2025 - 10:07
१०० वर्षे एकच पॉलीसी चालवायची. जळजळ दिसून येते आहे. बरंच अवडंबर काढून टाकलं तर सत्य फारसं दिसत नाही. गांधीजींना काँग्रेसने देवत्वाला पोचवलं त्यामुळे त्यांच्या विरुद्ध काहीही बोललं तरी ते अब्रह्मण्यमच होईल याची काँग्रेस ने काळजी घेतली त्याचाच हा परिपाक आहे. असं असतं तर नथुराम गोडसे यांचे न्यायालयात केलेले पाच तासाचे वक्त्यव्य यावर प्रतिबंध आणण्याची काँग्रेस वर पाळी का यावी? सरदार पटेलांना तसं बोलणं भाग होतं याची अनेक कारणं आहेत. पण ती समजून घेण्यासाठी विवेकवादी विचारसरणी असावी लागते. काँग्रेसने संघावर अनेक वेळेस बंदी आणण्याचा प्रयत्न केला/ बंदी आणली. पण तरीही १०० वर्षानंतर संघ जिवंत असून वाढतोच आहे. कारण तुम्हीच शोधा नाही तर द्या सोडून. नाही तरी भोंगळ समाजवाद्यांनी द्वेष सोडून केलंच काय आयुष्यभर.

In reply to by सुबोध खरे

पण तरीही १०० वर्षानंतर संघ जिवंत असून वाढतोच आहे. जगात, देशात अनेक संस्था आहेत ज्या पडीक आहेत, १०० काय २०० वर्षापासून त्यात आणखीन एकाची भर दुसरे काय? जी संस्था नोणदणीकृत नाही, कोण येतय कोण जातंय ह्याचा काही हिशेब नाही, ती वाढते आहे की संपते आहे हे कसे कळले? संघ १९२५ ला स्थापन झाला आणी त्या नंतर उण्यापुर्या २२ वर्षांनी भारत देश स्वतंत्र झाला एवढ्या वर्षात संघाने काय डाइव लावले? काहीही नाही? कसे लावणार? इंग्रजांच्या चाकरीतच होते म्हणतात संघवाले, बरं हिंदूधर्मासाठी काही केले म्हणावे तर जातीनिर्मूलन, सामनात, हिंदूसेवा? ह्यापैकी संघाने काय केले? संघाचा अजेंडाच जातीनिर्मूलन होऊ नये असा आहे! काँग्रेसने एकाच वेळी इंग्रजांविरुद्ध लढा, जातीनिर्मूलन, सामाजिक सुधारणा केल्या! संघाचा ना देशाला फायदा होता ना हिंदूना! आणी आजही नाही. नेहरुद्वेष केल्याशिवाय त्यांची सकाळ होत नाही नी गांधीद्वेष केल्याशिवाय त्यांना झोप येत नाही! नेहरूनी १० वर्षे जेल मध्ये काढले, गोळवलकर, हेडगेवार हे किती वर्ष जेल मध्ये होते? संघ असूनही उपयोग नाही, नसला तरीही देशाला शष्प फरक पडणार नाही! संघ म्हणजे फक्त वयाने वाढलेली संस्था, बुद्धी अजुआनही मध्ययुगीन विचारसरणीची आहे!

In reply to by स्वधर्म

कर्नलतपस्वी Mon, 10/06/2025 - 19:23
द्वेष आणी प्रेम परस्पर विरोधी भाव असले तरी बघण्याचा दृष्टीकोन महत्वाचा. एखादी संस्था शभंर वर्ष प्रतिकूल परिस्थितीशी झगडून आपले अस्तित्व टिकवून ठेवते आणी एक्सपोनेनशियली वाढते यातच सर्व आले. कितीही स्पष्टीकरण दिले तरी इथे कुणाचेही मतपरिवर्तन होणे शक्यच नाही उलट वाद वाढेल आणी मला त्यात रूची नाही एवढेच बोलून खाली बसतो.

In reply to by कर्नलतपस्वी

अभ्या.. Tue, 10/07/2025 - 20:25
उलट वाद वाढेल आणी मला त्यात रूची नाही एवढेच बोलून खाली बसतो.
" तुम्ही खूप छान सुरळीच्या वड्या आणि फतफतं करता पण मला आज भूक नाहीये " इतकुसं सांगायला हॉटेलात आला?

सुबोध खरे Fri, 10/03/2025 - 18:45
बरेच समाजवादी मी संघाच्या शाखेत गेलो होतो तेथे माझा भ्रमनिरास कसा झाला अशा अनेक कहाण्या नेहमी प्रसारित करत असतात. संघाबद्दल प्रचंड द्वेष त्यांच्या मनात असतो. यामुळेच समाजवाद्यांनी संघाला उत्तर म्हणून राष्ट्र सेवा दल हि काढले होते पण त्यात काम करणाऱ्या समाजवाद्यांची लग्ने जमवण्यापलीकडे राष्ट्र सेवा दलाने भरीव असे काही केले नाही. त्यामुळे ते काही काळाने बंद पडले. बाकी एकंदर भोंगळ विचारसरणी आणि अनुयायांपेक्षा नेते जास्त अशी स्थिती असल्याने भारतभर सर्वत्र समाजवादाची पीछेहाट झाली. आता केवळ संघावर खार खाण्यापलीकडे त्यांच्याकडे इतर काही उद्योग राहिलेला नाही. त्यामुळे असे बरेच वैफल्यग्रस्त समाजवादी संघावर टीका करताना सर्वत्र दिसणारच.

In reply to by सुबोध खरे

शाम भागवत Sat, 10/04/2025 - 07:09
मला असं वाटतं की द्वेष करणाऱ्यांची शक्ति कमी कमी होत जाते आहे. त्यामुळे द्वेष करणारे संघाच्या फायदा करून देतात असंच दिसून येतं. गेल्या १०-१५ वर्षात संघ खूपच बदलला आहे. विरोधकांना मात्र संघ फक्त हाप पॅंट वरून फुलपॅंटीत एवढाच बदल झालेला दिसतोय. :) विरोधक त्याच भ्रमात असलेले बरे. _/\_ जागे झाले तर कदाचित संघाशी लढण्यासाठी एखादा उपाय शोधून काढायचे. ;)

भृशुंडी Sat, 10/04/2025 - 00:23
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष भरली. बाकी वेळ काय ते ठरवील. चालू द्या.

In reply to by भृशुंडी

कर्नलतपस्वी Sat, 10/04/2025 - 09:12
शंभर वर्ष भरली. बाकी वेळ काय ते ठरवील. चालू द्या. कुणाची भरली याबद्दल आता तरी शंका नाही. बाकी वेळ काय ठरवेल ते बघू......

रामचंद्र Sat, 10/04/2025 - 01:00
शंभर वर्षे तितकीशी अनुकूल परिस्थिती नसूनही एखादी विचारसरणी जिवंत राहते, इतकेच नव्हे तर भौतिक-व्यावहारिकदृष्ट्या सामर्थ्यवान झालेली दिसते असे तर असेल तर विरोधकांनी त्या कारणांचा बारकाईने अभ्यास करायला हवा. याच्यासारखे उदाहरण म्हणजे त्यातल्या त्यात एकोणिसाव्या शतकात मूळ धरलेली ज्यू लोकांची चळवळ म्हणता येईल. दोन्हींच्या प्रणेत्यांचे व्यवहाराचे भान, चिकाटी आणि झोकून देण्याची वृत्ती या गोष्टींत विलक्षण साम्य आहे.

In reply to by रामचंद्र

शाम भागवत Sat, 10/04/2025 - 06:57
गेल्या १० वर्षात संघ खूप बदललाय. पण जुन्या अनुभवांवर आधारित संघ विरोधक त्याच जुन्या भूमिकेत असलेले बरे. ते त्यांचे विचार मांडत राहतील तेवढे ते संघाच्या फायद्याचे आहे. :)

नावातकायआहे Sat, 10/04/2025 - 12:48
आज संघ परिवाराला शंभर वर्षे झाली. देशभरात सर्वदूर देखणं संचलन पाहायला मिळालं. आदरणीय पंतप्रधानांनी त्याबद्दल एक पोस्टाचे तिकीटही जारी केलं. सगळं भव्य दिव्य दिसलं.... कारण संघ परिवाराचं कामच तेवढं भव्य दिव्य आहे. केव्हाही कोठेही संकट येवो... देशाचा कोणताही कोपरा असो हा परिवार कसलीही अपेक्षा न करता रुजु होतो... न बोलता न काही आवाज करता काम करत राहतो. खरोखर अभिमान वाटावा असं हे संघटन आहे... हा विषय आज लिहावासा वाटला कारण आदरणीय मोहन भागवतांचं भाषण ऐकत होते. संघप्रमुख म्हणून अतिशय आदर्श व्यक्तिमत्व आहे ते! ते आजच्या भाषणात म्हणत होते, मला माझा देश जसा हवा, तसं मी वागायला हवं हे वाक्य सकाळपासून मनात रूंजी घालत होतं. देश जसा हवा तसं वागायला हवं.... केवढा मोठा आशय असलेलं वाक्य आहे हे! मला देश स्वच्छ हवा मला स्वतः स्वच्छता घरात घराबाहेर पाळायला हवी. मला देश भ्रष्ट नको तर मला शपथ घ्यायला हवी... मी भ्रष्टाचार करणार नाही, मी पैसे देणार नाही, घेणारही नाही. मला माझा व्यवसाय धंदा नीट चालावा असं वाटत असेल, तर मी स्वतः स्वदेशी उत्पादनांवरच भर देईन, तीच वापरेन. मी माझ्याच देशवासीयांचे पाय न ओढता पुढे जाईन. माझा माझ्या देशातल्या प्रत्येक व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असेल, त्यामुळे त्या व्यवस्थाना धरून काम करताना मला वाईट वाटणार नाही... माझा देश जर नियमबद्ध असावा असं वाटत असेल, तर मी वाहतुकीचा नियमही तोडायचा प्रयत्न करणार नाही. शिक्षण पद्धती उत्तम हवी असेल, तर मी शिक्षणामधली कोणतीही खोटी नाटी पद्धत वापरणार नाही. मी अतिशय सच्चाईने अभ्यास करेन. आणि योग्य ती दिशा शोधत माझ्या आयुष्याचा मार्ग सचोटीच्या रस्त्यावरच आखेन. देश जर उद्योगरत हवा असं वाटत असेल तर मलाही सतत कार्यरत राहायला हवं ना!... मी जर म्हणत राहिलो की प्रत्येक गोष्ट देशाने मला द्यावी, मी मात्र काहीच करणार नाही हे कसं चालेल? असे अनेक मुद्दे समोर आले, डोक्यात फिरत राहिले. सततच मी चा विचार डोक्यात राहिला तर समोर उभी भोगवादी संस्कृती आपणच निर्माण केली नाही का? यूके यूएस सगळ्यांनाच छान वाटेल, पण ते माझं नाही ना! मग जे माझं आहे ते जिवापाड सांभाळायला हवं ना!.... माझा धर्म, माझे गड किल्ले, माझे प्रदेश, माझी जंगलं, सगळं खूप सुंदर आहे. शिवाय किती विविधता आहे.... इथे वाळवंट आहे, बर्फाच्छादित हिमालय आहे, राकट सह्याद्री अरवली निलगिरी आहे, हिरवीगार वनश्री आहे, लांबच्या लांब समुद्रकिनारे आहेत, उत्तम ऐतिहासिक वास्तू आहेत! काय नाही या देशात.... सगळं काही आहे... आपण डोळे उघडून त्याला आपलं म्हणत नाही... तुम्ही फक्त या गोष्टीवर प्रेम करण्याची आवश्यकता आहे. देशाबद्दलचा अभिमान विकत मिळत नाही, तो रक्तातल्या प्रत्येक थेंबात रुजवावा लागतो. माझ्याआधी देश उभा राहायला हवा...मी त्यानेच घडेल. मी घडवणं म्हणजे पैसा गाड्या दागदागिने कपडे परदेशी दौरे करणं नाही, तर माझ्या पलीकडे पाहत काही समाजाप्रित्यर्थ करणं.... आपला देश न पाहता, त्याच्या भल्याकरिता काहीही न करता मनुष्यजन्म घालवण यासारखं महापातक नाही. देशाबद्दल, देशाच्या सेनेबद्दल, देशाच्या न्याय व्यवस्थेबद्दल अभिमान हे प्रत्येकाचंच आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी प्रत्येकाची तयारी असणे हेच भारतीय असल्याचं लक्षण आहे. मी भारतीय आहे याचा जर अभिमान असेल, तर माणूस देशात चुकीचं वागणार नाही आणि परदेशात गेल्यावरही देशाची प्रतिमा उन्नत राहावी म्हणून पराकोटीचे प्रयत्न करेल. मी काही चुकीचे वागलो, तर माझ्या देशाचं नाव खराब होईल या जाणिवेने तो जागरूकच राहिल.... मला संघप्रमुखांचं वाक्य खूपच अंतर्मुख करून गेलं... देशाबद्दल वाईट बोलणं, देशद्रोह करणं खूप सोपं आहे; पण इतकी आक्रमणे झाल्यावर वेगाने प्रगतीपथावर नेण्यासाठी देशाची बांधणी करणं खूपच अवघड काम आहे ना!... आपल्याला काही करता येत नसेल तर मोडता तर घालू नये ना! बघा पटतंय का????.... उर्मी निवर्गी, कोथरूड, पुणे लेख नावासहित पुढे पाठवण्यास हरकत नाही.

In reply to by नावातकायआहे

मजेशीर आहे पत्र. केंद्र सरकारमधील नेत्यांनी त्यांनी सांगितलेल्या विचारांचे पालन केले तरी देश बर्यापैकी पुढे जाईल असे आमचे मत.

युयुत्सु Sun, 10/05/2025 - 10:16
नमस्ते सदा संघगीताच्या पुनर्निर्माणामध्ये आयात केलेल्या श्वेतकाय संगीतकारांचा थवा अवतरलेला बघून भारत देशात संगीतकारांचा दुष्काळ पडला की "आत्मनिर्भरतेला चुना" लावला असा प्रश्न पडला. आणि अंमळ मोउज वाटली. https://youtu.be/gjx8Uqy7dZo?si=l8V4nv-h6Ys-GTT3

गामा पैलवान Sun, 10/05/2025 - 22:47
काही प्राण्यांना विष्ठाच शोधायची असते. त्यांना अगदी पंचेंद्रियांद्वारे पुरेपूर आस्वाद घ्यायचा असतो. त्यांनी जरूर घ्यावा. काही हरकत नाही. फक्त एक गंमत सांगतो. अनेक प्राणी ठिकठिकाणी तिला शोधतात. पण मिळण्याची हमी नसते. विष्ठा हमखास मिळण्याचं ठिकाण अन्न आहे. तिथे नक्की लाभते. फक्त वांधा असाय की मानवप्राणी अन्नाला पूर्णब्रह्म समजतात. त्यामुळे पूर्णब्रह्मात विष्ठा शोधावी का, असा प्रश्न आहे. प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार स्वत:लाच उत्तर द्यायचं आहे. शोधली तर मिळणार हे नक्की. -गामा पैलवान

गामा पैलवान Mon, 10/06/2025 - 18:56
स्वधर्म,
गामा पैलवान यांचा प्रतिसाद हे 'संघ व द्वेष' कसे अविभक्त आहेत याचे याचे उत्तम उदाहरण आहे.
पहिल्याप्रथम धन्यवाद. माझ्या प्रतिसादातील मुद्द्याची पुष्टी केल्याबद्दल तुम्हांस कुठे ठेऊ आणि कुठे नको असे झाले आहे. असाच लोभ राहू द्या. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

स्वधर्म Mon, 10/06/2025 - 20:09
तुमच्या सारखा प्रतिसाद केवळ चरम पातळीच्या द्वेषातूनच येऊ शकतो. तुमच्या पातळीला उतरुन दुसर्‍यांचा इतका द्वेष करणे, त्यांना हीन लेखणे जमणार नाही. त्यामुळे तुंम्ही जिंकलात! मजा करा.

In reply to by स्वधर्म

गामा पैलवान Mon, 10/06/2025 - 22:44
असहमती म्हणजे द्वेष अशी तुमची व्याख्या दिसते आहे. आणि मला आनंदी ठेवल्याबद्दल मी ही व्याख्या मनापासून स्वीकारंत आहे. -गामा पैलवान

In reply to by कपिलमुनी

कपिलमुनी Tue, 10/07/2025 - 11:43
१.संघाबद्दल काहीच वाईट नाही. २. संघाचे सगळे वाईट आहे. अशी मते व्यक्त केली जात आहेत , पण याच्या उलट परीस्थिति आहे. इतर सर्व संघटनांप्रमाणे संघात सगळेच वाईट नाही आणि सगळे चांगले नाही. कित्येक वर्षे संघात काम केले , शिक्षक , संघटक राहून प्रचारकांसोबत खुप काम केले आहे , नंतर वनवासी कल्याण आश्रम संस्थेच्या मार्फत काम केले.. तिथे बरेच इतर विचारांचे लोक भेटले .. हळूहळू संघाच्या मर्यादा कळत गेल्या.. संघ सगळाच वाईट नाही , पण त्यांनी मध्ययुगातल्या खुळचट कल्पना काढून टाकायला हव्यात..गांधी द्वेष, मुस्लीम द्वेष थांबवायला हवे.. एक प्रसंग आठवतो , एका सांयशाखेत भगत सिंग ची फाशी थांबवायला गांधीनी काहीच केले नाहि अशी चर्चा चालू होति.. ११-२० वर्षे सगळयांचे गांधी हरामखोर यावर एकमत झाले.. मी तेव्हा विचारले , १९३१ साली संघ होताच ..मग त्यांनी आंदोलन का नाही केले फाशी थांबवायला ?? मग थातूर मातूर उत्तरे ! हे असे बर्याच वेळा घडल्यावर कळले ,.. टीका करणे सोपे असते इतिहासावर टीका करणे तर फारच सोपे.. पण ग्राउंड वर्क करणे अवघड ! आणि मी संघापासून हळूहळू लांब होत गेलो .. द्वेष नसवा .. हिंंदूंची संघटना असावी, हिंदू साठी काम करावे . पण आंबेडकरांच्या वेळि संघ त्यांच्या बाजूने उभा राहीला नाही. हिंदू मधील जातीभेद मिटवायचा सखोल प्रतय्न संघाने केल नाहि . अशा ऐतिहासिक चुका संघाकडे पण आहेत.. असो , १०० वर्षे झाल्यावर संघ सर्व समावेशक होइल आणि लहान मुलांचे गांधी विरोधी, मुस्लीम विरोधी ब्रेन वॉश बंद करेल ही आशा आणि शुभेच्छा !

In reply to by कपिलमुनी

संघामुळे मी प्रचंड गांधीद्वेष्टा झालो होतो, पण जसजसा संघा पासून दूर होत नी सत्याच्या जवळ जात गेलो तसे गांधी कळत गेले, आज आपण विविध जातींचे हिंदू एकत्र आहोत , विविध प्रांतातले बहुभाषिक लोक एका देशाच्या धाग्याने जोडलो गेलो आहोत. विविध धर्माचे लोक एकत्र नांदत आहोत हे सगळ घडवून आणणारा एकमेव व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी हे जेव्हा कळले तेव्हा विस्मयचकित व्हायला झाले, त्याचबरोबर संघ किती द्वेष भरतो हे देखील लक्षात आले. अनेक संघात जाणारे लोक ओळखीचे आहेत, वयक्तिक ते प्रचंड चांगले आहेत. बऱ्याच लोकांचा संघात जायला म्हणजे फक्त दसऱ्याच्या मिरवणुकीत जायला नाईलाज असतो हे लक्षात आले, एरवी संघाच्या प्रात नि सांय शाखेत कुत्रही फिरकत नाही. लहान मुलाना खेळ खेळन्याचे आमिष दाखवून संघ शाखेत आणले जाते! जातीचा प्रेशर, संस्थेचा प्रेशर, आजूबाजूच्या लोकांनी ओढून ताणून नेणे अश्या विविध प्रकारे लोक जाऊन हजेरी लावतात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

स्वधर्म Tue, 10/07/2025 - 16:13
हेच मलाही जाणवले आहे. अगदी या चर्चेतही आपल्याशी मतभेद असणार्‍यांशी बोलताना कमालीचा द्वेष जाणवला.

In reply to by कपिलमुनी

सोत्रि Tue, 10/07/2025 - 13:54
मग थातूर मातूर उत्तरे !
मी एका शिबिरात, घरवापसी करणाऱ्या पूर्वाश्रमीच्या हिंदूना कोणत्या जातीत परत घ्यायचे ह्यावर संघाचे काय मत आहे? असा प्रश्न विचारला. त्यावेळी, जेव्हा कोणी घरवापसी करतो, तेव्हा तो फक्त हिंदू समाजात परत येतो, एखाद्या विशिष्ट जातीत नाही असं उत्तर मिळालं होत. त्यावर त्यांचा रोटी-बेटी व्यवहार कसा होणार ह्या पुढच्या प्रश्नानंतर माझी रवानगी 'प्रहरी' म्हणून शिबिराच्या सीमेवर केली गेली. :-) - (प्रहरी) सोकाजी

In reply to by सोत्रि

रोटी-बेटी व्यवहार कसा होणार ह्या पुढच्या प्रश्नानंतर माझी रवानगी 'प्रहरी' म्हणून शिबिराच्या सीमेवर केली गेली. खिक्क! :)

In reply to by कपिलमुनी

गणेशा Tue, 10/07/2025 - 23:20
मस्त.. मला संघ आवडत नव्हता.. पण का काय माहीत कोठे काय ऐकलेले लहानपणी त्यामुळे महात्मा गांधी हि आवडत नव्हते.. तसेच भगतसिंग, आंबेडकर, नेताजी या बरोबरचे मुद्दे विनाकारण डोक्यात भरल्या गेले होते.. नंतर तुमच्या कडे ज्ञान आले.. आणि मग कळाले आधीचे गांधी बद्दल चूक होते.. पसरवलेले मनात होते.. नंतर गांधी एक विचार मिपा वर असताना धागा मांडला होता. तेंव्हा मिपा वर नविन होतो.. मिपाचे रंग जास्त माहीत नव्हते.. Link देतो सापडल्यास

युयुत्सु Tue, 10/07/2025 - 12:39
२०१४ पर्यंतचा संघ सुसह्य होता आता तो असह्य झाला आहे. संभ्रम निर्माण करणार्‍या कल्पनांचा आधार घेऊन लोकांवर नियंत्रण निर्माण करायचे. मूळ प्रश्न न सोडवता जुनाट टाकाऊ संकल्पना परत रूजवायच्या इतकाच सध्या त्यांचा कार्यक्रम आहे.

शाम भागवत Tue, 09/30/2025 - 16:59
https://youtu.be/bSdo96LusOY?si=mbhUVpizpfht7P5Q संघाबाबत अभ्यासपूर्ण विवेचन केलंय. तेही संघाशी संबंधीत नसलेल्या महाराष्ट्र टाइम्समधल्या माणसाने.

In reply to by शाम भागवत

न राज्यं न च राजाS सीत् न द्ण्ड्यो न च द्ण्डिकः धर्मेणैव प्रजा: सर्वा: रक्षन्ति स्म प्रस्परम ! शासनयंत्रणा नाही, शासक नाही, कोणी अपराधी नाही, शिक्षा करणाराही कोणी नाही, धर्मानेच सर्व लोक परस्परांचे रक्षण करतील, ही महाभारतातील आदिम साम्यवादी कल्पना. अर्थात अशा कल्पनेने काही काळ मनोरंजनही होईल. परंतु समाज परिवर्तनाची प्रेरणा मिळणार नाही. ( झोत ) आपण कायम ज्या 'गोबरयुगा'ची कल्पना करतो त्याची पायाभरणी म्हणता येईल ती शंभरवर्षापूर्वी झाली आणि त्याचे दुष्परिणाम आज आपण पाहात आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक खेळाच्या, व्यायामाच्या, माध्यमातून तरुणांना गोळा करतात. काही तरुण व्यायाम, खेळ यासाठी येतात आणि हळुहळु यांना धर्म अभिमानाचे (आपोआप धर्मद्वेश सुरु होतो) धडे देणे सुरु होते. धर्माभिमान उभा करता करता, धर्मद्वेष चिंतन शिबिरातून तरुणांना मिळायला लागतात. 'भगवा ध्वज हाच राष्ट्रीय धव्ज, हिंदुस्थान हिंदूंचा आणि एकचालकानुवर्तित्व तत्वांची संघाच्या बौद्धि कात पुनराव्रुत्ती होत असे. शिस्त आणि संघटनेसाठी जर्मनी, इटली, यांचे आदर्श असत. एखाद्या वेळी चवबदल म्हणूण हिंदूंचा उज्ज्वल गतेहितिहास, लोकशाही, संस्थापद्धतीची चेष्टा आणि कॉंग्रेसचा अधिक्षेप या सामग्रीवरच संघाची बौद्धिक आणि संघटनात्माक उभारणी झाली होती' असे अनुभव अनुभव संघात अनेक वर्ष घालवलेल्या स्वयंसेवकांनी नमुद करुन ठेवलेले आहेत. (संघातले दिवस् स.ह.देशपांडे- मौज दिवाळी अंक १९७४) झोत. रावसाहेब कसबे, पृ.क्र. ३७ आज शंभरवर्षानंतरही संघाच्या धोरणात फार बदल झालेला नाही. हिंदू संघटनाच्या नावाखाली भाजपला मदत करणे आणि कॉंग्रेस सहित इतर पक्षांचा द्वेष, मुस्लीमांविषयी द्वेष पसरविण्याचे काम ही संघटना आता छुप्या मार्गाने करतांना दिसते, गाय गोबर संस्क्रुतीवर प्रेम दाखवतांना त्यापोटी इतरांचा द्वेष शिकवणारी संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे पाहता येते. राष्ट्रीय स्व्यंसेवक संघाच्या जन्माचा विचार पाहता ब्रिटीश भारतात वर्गीय शोषण होत होते. सर्व सत्ता केंद्रे ही उच्च वर्णियांच्या हाती होती, स्वातंत्र्यांनंतरही, ही शोषण सत्ता व्यवस्था आणि वर्गीय व्यवस्था आपल्या हाती कशी राहील याची काळजी त्यांना पडली होती. सरंजामदार आणि नवीन भांडवलदारांना हाताशी धरुन ते संघाला जमले होते, तशी भारतीय स्वातंत्र्य चळवळ हीच त्यांच्या मार्गातील अडसर होती. स्वातंत्र्योत्तर भारताची राज्यघटना ही संसदीय लोकशाहीवर उभी राहणार होती अशा वेळी तेव्हा सत्ता आणि वर्चस्व शक्य नव्हते. बहुजन समाज जागृत होत होता. १९०९ व १९१९ च्या कायद्यामुळे लोकशाही विचारांनी डोके वर काढले होते. टीळकांच्या निधनामुळे काँग्रेसवरील हिंदुत्ववाद्यांची पकड सैल झाली होती. म.गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीत मुस्लीम, अस्पृश्य यांनाही सहभागी करुन घेतले होते. म. गांधीच्या उदारमतवादी धोरणामुळे लोकशाहीचा विचार रुजेल ही भिती होती. म.गांधीजींच्या मुळेच संघाचा जहालवाद फोफावला नाही. म. गांधीचा द्वेष असा सहजा सहजी संघाच्या मनात आलेला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वातंत्र्य चळवळीपासून दूर का राहिला. राजकारणापासून अलिप्त का राहिला तर, राजकारणातून सत्ता नको तर, वर्चस्व असले पाहिजे, दबाव गट असला पाहिजे याच हेतुने संघाची स्थापना झालेली दिसते. आज शंभर वर्षानंतरही त्यांच्या धोरणात विविध धर्म एकता,आधुनिक विचार, विज्ञान, प्रगती, डोळसपणा, वैश्विक भाव दिसत नाही त्याची कारणे सहज शोधली तर सहज सापडतील. अशा संघटनापासून सावधान राहिलं पाहिजे इतकंच. एवढे बोलून दोन शब्द संपवतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शाम भागवत Sun, 10/12/2025 - 15:17
अगदी. अगदी. सावध राहिलंच पाहिजें. पण संघविरोधी लोकं एवढा प्रयत्न करत असूनही त्यांची संख्या कमी का होते आहे? बऱयाच वेळेस बंदी घातली. अर्धी चड्डी म्हणून हिणवलं. केंद्र व राज्य सरकार हातात असतानाचे हे सगळे प्रयत्न करून झाले. आता हातात सरकार नाही तर लोकांना सावध करून, सावध लोकांची संख्या कशी वाढवणार असा प्रश्न आहे हो. मोहन भागवत आल्यावर संघ बराच बदलला म्हणतात. पण संघविरोधी लोकींनी संघाला विरोध करण्याचे मार्ग बदलले का? जर नसतील बदलले तर मग संघविरोधी राजकारणाला यश कसं येणार? संघ संपणारच हा आदर्शवाद असेल तर माझी काहीच हरकत नाही. एवढं गोड बोलून थांबतो.

In reply to by शाम भागवत

युयुत्सु Sun, 10/12/2025 - 16:37
श्री० शाम भागवत ज्या क्षणी काँग्रेस आणि इतर पक्ष आपले आत्मपरिक्षण/शोधन करून पुनर्बांधणी करतील त्या़क्षणी संघप्रेमाला ओहोटी लागेल. तुम्हाला बेल कर्व्हचा नियम्/परिणाम ठाऊक आहे का? अविवेकी लोकांची संख्या विवेकी लोकांच्या संख्येपेक्षा नेहेमीच जास्त असते कारण निसर्ग क्षमतांचे वाटप समान करत नाही. अविवेकी/अडाणी लोकांना समूहात नेहेमीच सुरक्षित वाटते. समूहात जोपर्यंत गरजा भागतात तो पर्यंत समूह एकसंध राहतो. संघात राहून भ्रमनिरास झालेल्यांची संख्या थोडी नाही. ही संख्यापण कमी होण्याची लक्षणे नाहीत. ज्या प्रश्नांकडे संघ जाणून-बुजून डोळेझाक करतो ते संघाबद्दल भ्रमनिरास आणि संघाचा पराभव करण्यास पुरेसे आहेत. त्यामुळे संघ संपणार नाही हा उन्मादच शेवटी केव्हा तरी घात करेल हे नक्की...

In reply to by युयुत्सु

शाम भागवत Sun, 10/12/2025 - 20:37
उपजे ते नाशे. इतके सोपे आहे ते तत्वज्ञान. पण त्यात जो आपले ममत्व किवा राग/द्वेष घालतो त्याला त्रास होतो. त्यामुळे मी सतत फक्त वस्तूस्थिती मांडतोय. त्यात काही चुकत असेल तर सांगा.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण Mon, 01/05/2026 - 19:38
मुस्लीमांविषयी द्वेष पसरविण्याचे काम ही संघटना आता छुप्या मार्गाने करतांना दिसते मी माझ्या लहानपणी संघाच्या शाखेत रोज जात असे. त्या नंतर ही मला त्यांच्या बद्धल आस्था होती. अनेक संघ कार्यकर्त्यांचे उल्लेखनिय काम मला माहित अहे. तुम्ही जे मुस्लीमांविषयी द्वेष पसरविण्याचे काम म्हणत आहात ना, त्याच्या अगदी उलटे आजच्या काळात दिसते. श्री. मोहन भागवत यांची विधाने पहाला तर ते हिंदुंच्या भल्यासाठी आहेत असे वाटत नाही. त्यांची विधाने पाहिली असता ती हिंदू संघटना राहिली आहे का? असा प्रश्न पडतो! माझ्या वाचनात त्यांची आलेली त्यांची काही विधाने खाली देत आहे. १] मुसलमानों के बिना हिंदुत्व भी नही बचेगा| २]मुसलमानों के बिना हिंदू राष्ट्र नही| ३]आरक्षण को संघ का पेहला से समर्थन है ,सदा रहेगा, जबतक उस आरक्षण के लाभार्थीं को ये लगता नही इसकी आवशकता नही, ये भेद समाप्त हो गया हम अब अपने बलबुते खडे रहेंगे,ये दुसरे किसी को दो ये ऐसा जबतक उनको लगता नही हम उसके समर्थन मे रहेंगे| ४] जब से इस्लाम भारत में आया उस दिन से इस्लाम यहा है और रहेगा! इस्लाम नही रहेगा, ये सोचने वाला हिंन्दू सोच का नही है! ५] मुसलमानो के बिना हिंदुत्व नही| ६] हम कहेंगे कि मुसलमान नही चाहिए तो हिंदुत्व भी नही बचेगा| ७] हिंदुत्व में मुसलमान पराए नही| ८] हर मस्जिद मे शिवलिंग की तलाश क्यो? ९] मंदिरो को लेकर अब कोई आंदोलन नही करेगा संघ| १०] पेहले दिन इस्लाम भारत आया तबसे आजतक इस्लाम यहा है और रहेगा,इस्लाम नही रहेगा ऐसे सोचने वाला हिंदू सोच का नही| ११] परिवार के अंदर बच्चों से बातचीत से रोका जा सकता है लव जिहाद| १२] ब्राह्मणों की बेटी दलितों के घर ब्याहने से मिटेगा जातिवाद| १३] परशुराम जी "बढई / लोहार समाज के लक्कड हारे थे वो हमेशा अपने पास फरसा कुल्हाडी रखते थे वो कोई ब्राह्मण पुत्र नही थे|[ हे विधान सत्य आहे का? ते मला पडताळता आलेले नाही.] १४] उठसूट कोणत्याही प्रर्थनास्थळांच्या खाली हिंदू मंदिरं असल्याचा दावा करणं योग्य नाही. राम मंदिरासारखी आंदोलने अन्य प्रार्थनास्थळी करणे चूक आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है... : आशा [ 1980 ]

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण Mon, 01/05/2026 - 20:16
हा.हा.हा... मग मोदी संघाचे ना? त्यांनी कोट्यावधी रुपये मुसलमानांसाठी का खर्च केले? कढी भात खायला? बरं ते जी दरवर्षी चादर चढवतात तो तर जिहादी आहे नै का? खरंच ते जर हिंदूत्ववादी असते तर ही घृणास्पद प्रथा त्यांनी ताबडतोब बंद केली असती ना? [ एका अंध भक्ताने ती चादर भगव्या रंगाची आहे असे मला सांगुन मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता.] मोदींनी नक्की किती हजार कोटी रुपये मुस्लिम योजनांवर खर्च केले? तो आकडा शोधणे कठीण आहे म्हणतात! आनंद रंगनाथन म्हणतात की जे मोदींनी मुसलमानांसाठी केले ते हिंदुंच्यासाठी देखील केले नाही. संदर्भः Modi Done More For Muslims Than Hindus" Anand Ranganathan “PM Modi Has Done More For Muslims Than Hindus” - Anand Ranganathan Dr Anand Ranganathan Podcast : BJP AND Congress | PM Modi | Hindu Discrimination | Hindu-Muslim मला संघ कधीही मुस्लिम द्वेष्टा असल्याचे कोणताच चष्मा न लावता दिसलेले नाही. ज्यांना खरंच देशात हिंदूची स्थिती नक्की काय आहे? हे तथ्या सकट जाणुन घ्यायचे असेल तर आनंद रंगनाथन यांचे हिंदूराष्ट्रातील हिंदू हे मराठीत उपलब्ध असलेले पुस्तक जरुर वाचावे असे मी सुचवतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है... : आशा [ 1980 ]

स्वधर्म Tue, 09/30/2025 - 17:34
संघ ही नोंदणीकृत संस्था आहे का? पटाईतजी, या एका प्रश्नाबाबत लोकांच्या मनात फार गोंधळ आहे. कृपया आपण माहिती देऊन तो दूर करावा. उपप्रश्नः १. संघाच्या स्वयंसेवकाला काही ओळखपत्र, सभासद क्र. असे काही असते का? २. संघाचे पैशाचे व्यवहार सरकारला, आयकर विभागाला दाखवले जातात का? त्याचे ऑडीट होते का? लोकांना व देणगीदारांसाठी त्याचा हिशोब प्रसिध्द केला जातो का? नोंदणीकॄत संस्था असेले तर वरील दोन्ही होत असणार. आपण आता रिसर्च केलाच आहे, तर वरीलप्रमाणे नोंदणी आहे का या मुख्य व उपप्रश्नांची उत्तरे मिळाली तर लोकांच्या शंकांचे निरसन होईल.

In reply to by स्वधर्म

समाधान राऊत Wed, 10/01/2025 - 15:57
1. संघ ही संस्थाच नाही, नोंदणी करण्याचा प्रश्नच येत नाही , 2.संघामध्ये ओळखपत्र वैगेरे काही दिले जात नाही , खूप खूप तर वर्ग असताना ओळख व्यवस्था म्हणून तात्पुरते ओळख पत्र या काही वर्षात देऊ लागले आहेत , वर्ग पूर्ण झाला की ते जमा करून घेतात , ही पद्धत संपूर्ण भारत भर असेलच असे नाही , नवीन छोटेखानी प्रयोग फक्त काही ठिकाणी झाले 3. संघामध्ये फक्त वर्षातून एकदाच गुरुपौर्णिमेला भगव्या ध्वजासमोर समर्पण म्हणून काही निधी स्व ईच्छेनुसार निधी जमा केले जातो , आणि ह्या निधीमधूनच वर्षभराचा सर्व खर्च केला जातो . पुन्हा समर्पण गोळा केले जात नाही . ह्याचा हिशोब संघ कार्यालयात ठेवला जातो , कोणीही स्वयंसेवक हा हिशोब पाहू शकतो , परंतु सहसा कोणताही स्वयंसेवक हा हिशोब पाहत किंवा विचारत नाही , तेवढा विश्वास तेथे ठेवलेला असतो . याचे अंतर्गत ऑडिट होत असते . फक्त राम मंदिराच्या वेळी संघाने समाजातून निधी गोळा केला होता , ते ही मंदिर समितीच्या अध्यक्षतेखाली , तो सुद्धा हिशोब संघ देऊ करतो/ त्या वेळी दिला . परंतु ज्यांनी एक रुपया सुद्धा राम मंदिरासाठी दिला नाही ते हिंदू बांधव देणगीचा हिशोब मागतात .राम मंदिरावरच आणि रामा वरतीच प्रश्न चिन्ह निर्माण आपले हिंदू बांधव करत , आहेत हे खेदाने नमूद करतो.

In reply to by समाधान राऊत

स्वधर्म गुरुवार, 10/02/2025 - 16:25
श्री पटाईत काकांनी काही उत्तरे दिली नाहीत. तुंम्ही दिलीत, हरकत नाही. त्याबद्दल धन्यवाद. आपण संघाकडे पाहताना एक विशिष्ट दृष्टीकोन ठेवून उत्तरे दिली आहेत. तथापि, या दिलेल्या माहितीकडे एका अपरिचिताचा पर्यायी दृष्टीकोन ठेवूनही पाहता येते. >> 1. संघ ही संस्थाच नाही, नोंदणी करण्याचा प्रश्नच येत नाही मग संघ हे काय आहे? '२०२५ मध्ये, देशभरातील पूरग्रस्त भागांमध्ये संघाने पुन्हा ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारून लाखो गरजूंना अन्न, औषधे, निवारा आणि वैद्यकीय सेवा पुरवली.' असे पटाईत काका यांनी लिहिले आहे. याचा अर्थ लाखाहून जास्त स्वयंसेवक तर आहेतच. एवढे मोठे संगठन नोंदणी न करता चालवावे याचे कारण काय? >> 2.संघामध्ये ओळखपत्र वैगेरे काही दिले जात नाही नोंदणी नाही, सभासदत्व नाही, ओळखपत्र नाही. म्हणजे जवळजवळ भूमीगत संघटना असल्यासारखेच झाले. हे खरोखरच असे का चालवतात हा प्रश्न पडतो. समजा कोणी सभासदाने संघाच्या वतीने काही बेकायदेशीर काम केले, तर त्याच्यापासून संघाला हवे तेंव्हा वेगळे दाखवता येऊ शकते व जर चांगले काम केले तर संघाचा संबंध दाखवता येतो. हे कितपत पारदर्शक आहे असे आपणांस वाटते? >> 3. संघामध्ये फक्त वर्षातून एकदाच गुरुपौर्णिमेला भगव्या ध्वजासमोर समर्पण म्हणून काही निधी स्व ईच्छेनुसार निधी जमा केले जातो हा निधी असा कितीसा असणार? काही माहिती खुली करण्यात आली आहे का? एवढ्या अल्प निधीमध्ये फक्त २०२५ या एका वर्षात ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे घेतली असा दावा करण्यात आला आहे. एक शिबीर घ्यायचं तर केवढा निधी लागेल? हे काम चांगलेच आहे व त्यासाठी संघाने कितीही पैसे गोळा करायला कोणाचाच आक्षेप असायचे कारण नाही, फक्त संस्थेची नोंदणी नसल्याने धर्मादाय आयुक्त, आयकर विभाग व सरकारच्या सर्व संस्था संघाला काहीही विचारू शकत नाहीत. एखादी साधी चार माणसांची संस्था काढली तरी केवढे नियम पाळावे लागतात, हिशोब ठेवावे लागतात व मुख्य म्हणजे जे कराल त्याची जबाबदारी संस्थेच्या पदाधिकार्‍यांना घ्यावीच लागते. संस्थेची व सभासदांची नोंदणीच न केल्यामुळे संघाला हे काहीच लागू होत नाही. त्यामुळे देशातील यंत्रणेला तिथे कसलाच प्रवेश नाही. संघ ही एक राष्ट्रप्रेमी संघटना आहे, तर देशाचे कायदे पाळायच्या कक्षेतच येऊ नये अशा प्रकारे ही संस्था का चालविली जाते हे आपण सांगू शकाल का? आपल्यासारख्या संघाबद्दल अभ्यास असणार्‍या व्यक्तीकडून नीट माहिती घेण्यासाठी प्रश्न विचारले आहेत, कृपया गैरसमज नसावा.

In reply to by स्वधर्म

विवेकपटाईत Wed, 10/08/2025 - 11:54
आरएसएस ही पंजीकृत संस्था नसली तरी ही Audited Reports & Annual Activities RSS khud registered nahi hai, lekin uski Akhil Bharatiya Pratinidhi Sabha (ABPS) har saal ek Annual Report publish karti hai इत्यादि इत्यादि.

संघाची स्तुती संघाचे लोक सोडून कुणीही करत नाही, संघाचे लोक काम करताना संघाच्याच लोकाना दिसतात इतरांना नाही, स्वातंत्र्यलढ्यात संघाने सहभाग का घेतला नाही? हे कुणीही सांगत नाही, संघाचे लोक टाईट इस्त्रीचे कपडे घालून मदतीला जातात नि तसेच टाईट इस्त्रीचे कपडे घालून घरी येतात, (फोटो काढून), राबून राबून पांढरा शर्ट चिखलाचा झालेला, घामेघाम झालेला संघ कार्यकर्ता कधीही दिसलेला नाही दिसणारही नाही, संघातील काकांची मुले ख्रिस्ती देशात तसेच अरबी मुस्लिम देशात जाऊन डॉलर नी दिनार कमावीत असतात पण तेच काका इथे हिंदूंच्या रक्षणासाठी बहुजनांच्या मुलाना “दंडप्रहार” शिकवत असतात. थोडक्यात संघ ही समाजाला काहीही फायदा न देणारी तसेच उपद्रवही न देणारी संघटना आहे. सामान्य माणसाने संघा पासून आपली मुले कशी दूर ठेवता येतील हे पाहावे. १०० वर्षे पूर्ण करूनही सांगण्यासारखं काहीही न केलेली संघटना म्हणजे आरएसएस!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

समाधान राऊत Wed, 10/01/2025 - 15:33
मलाही संघाबद्दल जास्त काही माहिती नाही परंतु शाखेत न जाता त्याच्याबद्दल काहीच माहिती नसताना टिप्पणी करणे जास्त सोपे असे दिसते . संघाचे स्वंयसेवक केलेल्या कामाचा गाजावाजा करत नाहीत , जे करतात ते सोशल मीडिया वापराने आणि account trp वयक्तिक जास्त करतात , संघ बामनांचा आहे ह्या मिथ्या गोष्टी आहेत, कित्येक प्रचारक ब्राह्मणच आहेत , ज्यांनी स्वतःचे आयुष्य देव देश धर्म ह्या गोष्टी साठी वाहून घेतले. तुमच्या म्हणण्यानुसार संघाचा स्वयंसेवक फक्त दुसऱ्या संघी माणसाला दिसतो , तुम्हाला दिसत नाही , तर तो घामाने भिजला आहे किंवा नाही हे तुम्हाला कसे कळणार . जरी काकांचा मुलगा अरबी देशात गेला असला तरी तो दंड प्रहार वैगेरे शिकला आहे फक्त बहुजन मुलांना शिकवता हे मिथ्या पसरवू नका , आणि तसेही बहुजनांच्या मुलांना अरब देशात जायला संघ अडवत नाही, वयक्तिक आयुष्यात संघ किमान गरज असेल तर मदत करते , दखल देत नाही. संघाने बरेच लहान मोठे कार्यकर्ते देशाला दिले आहेत हे विसरू नका. स्वातंत्र्य लढ्यातील संघाचे योगदान असे पुस्तक ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे , एकदा वाचा.

In reply to by समाधान राऊत

परंतु शाखेत न जाता
संघाच्या शाखेत जाऊन एक दोन वर्ग करून, संघाच्या लोकांचे खरे चेहरे नी संघाचा खरा चेहरा पाहून मगच बोलतो आहे, “विशिष्ट” लोकांनी “विशिष्ट” लोकांसाठी बनवलेली संघटना एस संघा बद्दल म्हणता येते, संघाचा छुपा अजेंडा भयानक आहे, संघाच्या वरगांमध्ये काही विशिष्ट कुजबुजे महापुरुषांची बदनामी करण्यासाठी सोडलेले असतात, गांधी, नेहरू, नी अनेक स्वातंत्र्यविरुद्ध नको नको ते बोलले जाते, आपण स्वत स्वातंत्र्यलढ्यात काय दिवे लावले ह्याबद्दल चकार शब्द बोलत नाहीत, तुमची मुले संघात जाऊन भडकलेल्या माथ्याची होतात, संघात जे काका लोक जातात त्यांच्या मुला बाळाना, नातेवाईकांना ते तिथे आणत नाहीत, त्यांची मुले शिकून सावरून विदेशात पळ काढतात, पण बहुजनांची मुले इथे भडकलेली टाळकी घेऊन फिरतात, मागेच भय्याजी जोशी ह्या संघी माजी अध्यक्षाने महाराष्ट्रात मराठी बोलायची गरज नाही असे मराठी द्वेष्टे विधान केले होते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Bhakti Fri, 10/03/2025 - 10:44
अरे जाऊ‌दे!कोणाला सांगतो.. संघाचा अनुभव घेऊन त्यापासून दूर झालेल्यांचा १०१ कोटींचा एक मोठा ग्रुप होईल. संघातील जनांचे महिलांविषयक संकुचित वृत्ती पाहून मीही दूर झाले.शाखा चालवली,दुर्गा वाहिनीचे शिबिरही केले पण महिलांवर कर्मकांडाचे खुप मोठे ओझे असावे या मतातून ते लवकर बाहेर पडणार नाहीत. माणसाला स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर त्याने‌ कोणत्याच संघटना,विचारसरणीचा भाग होऊ नये,freedom हेच खरे आयुष्य आहे.

In reply to by Bhakti

संघातील जनांचे महिलांविषयक संकुचित वृत्ती पाहून मीही दूर झाले. खरे आहे ताई, संघी लोकांना बहुजनांच्या मुली शिकलेल्या आजीबात सहन होत नाहीत. माणसाला स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर त्याने‌ कोणत्याच संघटना,विचारसरणीचा भाग होऊ नये,freedom हेच खरे आयुष्य आहे. क्या बात! एकदम खरे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विवेकपटाईत Wed, 10/08/2025 - 12:00
डोळ्यांवर द्वेष आणि अंधाराचा चष्मा लागला असेल तर मध्यानाचा सूर्य दिसणार नाही. तसेच तुम्हाला संघाचे कार्य दिसू शकत नाही. बाकी नेहरूजी मूर्ख होते म्हणून त्यांनी 1963 गणतंत्र परेडसाठी संघाला आमंत्रित केले. गांधी आणि आंबेडकरांनी संघाची प्रशंसा केली. मुलांनी संघात जाण्याचे अनेक फायदे असतात. 1. सकाळी लवकर उठण्याची सवय लागते. 2. अनुशासन शिकतात. 3 शारीरिक व्यायाम होतो. 4. भाषा शुद्ध होते. 5. लोकांशी संपर्क वाढतो. 6. संघात जाणारा तरुण कधीच बेरोजगार राहणार नाही. 7. रस्त्यावर भाजी लावणारा असो एलआयसी अजेंट सर्वांचा धंधा वाढतो.

In reply to by विवेकपटाईत

आग्या१९९० Wed, 10/08/2025 - 14:02
बाकी नेहरूजी मूर्ख होते म्हणून त्यांनी 1963 गणतंत्र परेडसाठी संघाला आमंत्रित केले.
शाबास! उठता बसता नेहरूंना नावं ठेवणाऱ्या संघाला आज त्यांचे सर्टिफिकेट घ्यावे लागते.

In reply to by आग्या१९९०

सुबोध खरे Fri, 10/10/2025 - 10:32
छे हो संघाला सर्टिफिकेट ची मुळीच गरज नाही नेहरू घराण्याच्या गुलामांना त्यांच्या सर्टिफिकेट शिवाय खात्री पटणार नाही म्हणून

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे Fri, 10/10/2025 - 19:54
पण इतका आटापिटा का पटवून द्यायचा? हांगाश्शी तेच मी इतके दिवस सांगतोय खांद्याखाली बळकट असणाऱ्या माणसांना कशाला समजावून देताय? पालथ्या घड्यावर पाणी

In reply to by युयुत्सु

आग्या१९९० Fri, 10/10/2025 - 19:41
गांधी, नेहरूंची निंदा करणे हा एक प्रकारचा " उद्योगच " आहे. हा " उद्योग " नोंदणी न केल्याने सर्वसामान्यांना माहीत नाही.

In reply to by विवेकपटाईत

अभ्या.. Sat, 10/11/2025 - 22:45
बाकी नेहरूजी मूर्ख होते म्हणून त्यांनी 1963 गणतंत्र परेडसाठी संघाला आमंत्रित केले.
हा आयडी तर परत परत सांगूनही खोटेपण पसरवण्याचे काही थांबवत नाही. संघाला जे काही श्रेय त्यांच्या सेवाकार्यातून मिळाले आहे ते असल्या काहीही फेकणार्‍या अतिउत्साही व्हाटसपअंकलमुळे वाया चालले आहे. १९६२ च्या चीन-भारत युद्धामुळे, १९६३ च्या परेडमध्ये लष्करी उपस्थिती कमी करण्यात आली आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होऊ शकतील अशी मोठी "नागरी परेड" आयोजित करण्याचा निर्णय घेतला. यामुळे दिल्लीतील विविध संघटना आणि स्वयंसेवक गटांना अधिक सहभाग घेता आला. युद्धादरम्यान गटाच्या स्वयंसेवकांच्या कार्याची दखल घेऊन नेहरूंनी त्यांना परेडमध्ये सहभागी होण्यासाठी वैयक्तिकरित्या आमंत्रित केले होते असा आरएसएसचा बराच काळ दावा आहे. काही अहवालांवरून असे दिसून येते की या कार्यक्रमात सुमारे ३,००० ते ३,५०० आरएसएस स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात मार्च केला होता. तथापि, भारतीय संरक्षण मंत्रालयाकडे परेडमध्ये आरएसएसला अधिकृतपणे आमंत्रित केल्याची कोणतीही नोंद नाही. विशेष आमंत्रण नाही. अभिलेखागारातील नोंदी आणि लेखा असे सूचित करतात की आरएसएसला विशेष आमंत्रित करण्यात आले नव्हते तर त्यांनी नागरी गटांना सहभागी होण्यासाठी खुल्या आमंत्रणाचा फायदा घेतला. महात्मा गांधींच्या हत्येनंतर संघाची तपासणी सुरू असल्याने, संघाला वैधता मिळवण्यासाठी हा प्रयत्न होता, असा युक्तिवाद इतिहासकार आणि पत्रकारांनी केला आहे. नेहरूंचे विधान. वृत्तांनुसार, नेहरूंनी २७ जानेवारी १९६३ रोजी संसदीय पक्षाला संबोधित करताना म्हटले होते की ते संघाला येण्यापासून रोखू शकत नाहीत, परंतु त्यांनी त्यांना कधीही विशेष आमंत्रित केले नव्हते नाही तर सरळ नाही म्हणावे पण गांधी पटेल नेहरुंचे व्हॅलिडेशन घेतल्याशिवाय संघाला जमत नाही आणि काही जमवता येत नाही हेच खरे. पण आता ह्या व्हाटसपआंकलना काहीही बोलण्यात अर्थ राहिला नाही कारण खुद्द पक्षानेच ह्या खोट्या घटनेला अधिकृत बनवण्यासाठी त्याचे पोस्ट तिकिट प्रकाशित केलेले आहे. चला, निदान ह्या कारणाने तरी बंद पडायला आलेल्या पोस्टात थोडीफार म्हातार्‍यांची वर्दळ होईल थोडे दिवस.

In reply to by अभ्या..

स्वधर्म Sun, 10/12/2025 - 02:58
त्याला संघ स्वयंसेवक व संघाचे समर्थक कधीही खोटे म्हणू शकत नाहीत. याचे कारण या चर्चेतच उघड झाले आहे. ते म्हणजे संघाचा मूळ संस्कारच असा आहे की प्रश्न विचारायचे नाहीत, चिकित्सा करायची नाही, सत्याचा शोध चुकूनही घ्यायचा नाही! त्यामुळे परंपरेने, धर्मग्रंथांनी व सर्वात महत्वाचे म्हणजे सरसंघचालकाने जे सांगितले, त्याच्या पलीकडचे काही म्हणजे काहीच स्विकारण्याची मानसिकता दिसत नाही.

In reply to by अभ्या..

युयुत्सु Sun, 10/12/2025 - 08:21
संघाला जे काही श्रेय त्यांच्या सेवाकार्यातून मिळाले आहे ते असल्या काहीही फेकणार्‍या अतिउत्साही व्हाटसपअंकलमुळे वाया चालले आहे. +++++++++++१ बेछूट आणि बेलगाम वक्तव्ये फक्त मंदबुद्धी लोकांना फसवू शकतात.

निपा Wed, 10/01/2025 - 17:59
शालेय जीवनात म्हणजे १९९५-२००० च्या सुमारास माझे अनेक मित्र संघात होते नागपुर ला. ते नेहमीच मुस्लिमांवर विनोद करायचे आणि महारांचा प्रचंड द्वेष करायचे. बरं हि मंडळी वेग वेगळ्या शाखेत होती. तरी त्यांचे विनोद आणि त्यांचा इतिहास हा सारखाच असायचा. आंबेडकर त्याकाळी तरी त्यांचा शत्रू न. १. आता हे विचार संघाचे कि त्यांचे स्वतःचे होते हे काही सांगता येत नाही . बाकी हि मुलं जवळपास सगळी ब्राह्मण ! हे कधी शिव्या द्याचे नाही. विनोद पण कमरेखालचे नसायचे . राष्ट्रीयता नसानसात नुसती ओसंडून वाहायची . म्हणजे बाकीचे देशभक्त नव्हते असे नाही, पण हि मंडळी दाखवून देण्यात समोर होती.

हम्म. "संघाची सेवा आणि आत्मत्याग यावर आधारित प्रेरणा ही संघाला बळकट करणार आहे" सामाजिक कार्य असेलही पण स्वातंत्र्यलढ्यात नावड्त्या विचार्सरणीच्या लोकांना बदनाम करण्याचे काम कुजबुज आघाडीतर्फे कोण करते? कुजबुज आघाडीची जागा आता वॉट्स-अ‍ॅपने घेतली आहे. १)सुभाषचंद्र बोसांवर नेहरू पाळत ठेउन होते. त्याही पुढे जाउन, नेहरूनी त्यांना बाजुला केले.. २)लालबहादुर शास्त्रींची हत्याच झाली.. ३)राहुल गांधींचे खरे नाव वेगळेच आहे. हजारो कोटींची मालमत्ता इटालीमध्ये आहे. ह्या अफवांचे जनक कोण होते/आहेत ?शाखेवर येणार्या तरूणांमध्ये काँग्रेसबद्दल/नेहरू गांधींबद्दल तिरस्काराची भावना निर्माण झाली पाहिजे हा उद्देश नसतो का?स्व्तःच्या मुलांना युरोप्/अमेरिकेत सेटल करुन देउन बहुजन समाजातील लोकांना त्रिशुल घेउन 'जय श्रीराम' करायला लावणे हे निंदनीय आहे. ह्यांचा ईस्लाम/ख्रिश्चनद्वेष कधीतरी जाईल अशी वेडी अपेक्षा बाळगुन आमच्यासारखे अनेकजण होते. पण गेल्या काही वर्षात तो द्वेष पसरवण्याचे काम अधिक जोमाने होउ लागले असे दिसते. भाषणात "सगळे आमचेच.'..म्हणायचे आणी मागे द्वेष पसरवायचा. आता तो अनुपम खेरचा 'ताजमहल की तेजोमहल' असा चित्रपट येतोय. भारतातील किती लोकांची टाळकी फिरवण्यात हा चित्रपट यशस्वी होतो ते बघु.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

+१ संघ फक्त द्वेष पसरवण्याचे काम करतो, समाजोपयोगी काम संघाने कधीही केले नाही नी करणारही नाही.

विजुभाऊ Fri, 10/03/2025 - 11:26
मी विद्यार्थी परिषदेत जायचो त्या वेळेस संघाच आ आणि अभाविप चे काय नाते आहे असे विचारले तेंव्हा उत्तर मिळाले की थेट काहीच संबन्ध नाही. पण अभाविप मधील बरेच लोक संघात जातात. काही बरे केले की तो संघाचा कसा आहे आणि त्याच इसमाने काही वाईट केले की जबाबदाती नाकारायची हा संघाचा कातडीबचाऊपणा नेहमीचाच असतो.

In reply to by विजुभाऊ

स्वधर्म Fri, 10/03/2025 - 15:55
>> काही बरे केले की तो संघाचा कसा आहे आणि त्याच इसमाने काही वाईट केले की जबाबदाती नाकारायची हा संघाचा कातडीबचाऊपणा नेहमीचाच असतो. म्हणूनच वरती विचारले आहे की सभासद नोंदणी, ओळखपत्र दिले जात नाही याचे हे कारण आहे का? समाधान किंवा पटाईत काकांच्या उत्तराची वाट पहात आहे. तुंम्ही तर अनुभवच शेअर केलात.

शाम भागवत Fri, 10/03/2025 - 13:24
संघ इतका वाईट असून कसा काय मोठा होत जातोय काही कळत नाही. कॉंग्रेस व तिचे शिर्ष नेते इतके चांगले असूनही ती रसातळाला का जातीय काही कळत नाही. कलीयिग कलीयुग दुसरं काय म्हणणार? ;)

In reply to by शाम भागवत

संघ इतका वाईट असून कसा काय मोठा होत जातोय काही कळत नाही. वाईट शक्तीदेखील मोठ्या होत असतात! उदा, तालिबान.

In reply to by शाम भागवत

अभ्या.. Sun, 10/12/2025 - 18:04
बघा बाबा कोण मोट्ठे आहे ते. tsj बाकी प्रेस कॉन्फरन्सला महिलांना बोलावायचे नाही हा बालहट्ट पुरवला म्हणे मोठ्या दादाने. बरोबरच आहे म्हणा. एका बावळट गुरुजीने तेच म्हणलेले काही दिवसांपूर्वी. bg मला तर "सौदामिनी आधी कूंकू लाव" वाला कॅप्टन रणगाडेच आठवला तेंव्हा.

In reply to by शाम भागवत

अभ्या.. Mon, 10/13/2025 - 15:58
नका इतके गोड हसू. केविलवाणे दिसते आहे ते.. . आता सवयच झाली असेल तर हरकत नाही.

In reply to by अभ्या..

सोत्रि Mon, 10/13/2025 - 16:15
:) मी हसलो तर चालेल का? - (अंमळ हसू आलेला) सोकाजी

सोत्रि Fri, 10/03/2025 - 15:30
माझा संघाशी प्रत्यक्ष संबंध फारसा आलेला नाही
बरं झालं!
तरीही मी विचार केला अंतराजलावर फिरून आपणच माहिती घ्यावी आणि मिसळपावकरांसाठी सादर करावी
हे काही बरं झालं नाही!! :) :) - (सघंशाखेत गेलेला) सोकाजी

सोत्रि Fri, 10/03/2025 - 16:46
मी सहावीत असताना वडील संघाच्या शाखेत घेऊन गेले. त्यानंतर नियमीत शाखेत जाणे, तालुका, जिल्हा स्तरावरील शिबीरांना जाणे, असे करीत बाबरी-मशिद पडेपर्यंत संघाशी संबंध होता. त्यावेळी खेळायला मिळायचे आणि शारिरीक उर्जेचा निचरा चांगल्या प्रकारे करता यायचा त्यामुळे शाखेत जायला मजा यायची. गावातील सगळीच मुलं यायची त्यामुळे जरा जास्तच मजा यायची. पण पुढे बौद्धिकं चालू झाली आणि 'ब्रेन वॉशिग'ला सुरुवात झाली. त्या अजाणत्या वयात पद्धतशीरपणे इतर धर्मांविषयीचा आकस मनात कोरला गेला. त्यावेळी रथयात्राचे दिवस होते. तालुका शिबिरांना गेल्यावर 'आपल्यावर' कसा अन्याय होतोय आणि 'आपण' कसे आपल्याच देशात असुरक्षित आहोत हे इतकं बिंबवलं गेलं होतं की त्यावेळची मानसिक विचारधारा अत्यंत असहिष्णू झाली होती. (इतकी की एका तरी 'परधर्मियाला' संपवणे हे इतिकर्तव्य आहे असे वाटू लगले होते). तेल लगाओ डाबर का नाम मिटाओ बाबर का, एक धक्का और दो बाबरी को तोड दो....अशा आत्यंतिक आणि पराकोटीच्या घोषणा देत फिरत होतो त्याकाळी. बाबर कोण, बाबरी म्हणजे काय, तिला धक्का देऊन पाडायचे म्हणजे नेमकं काय होणार ह्याची काहीही अक्कल नव्हती, पण शाखेत जाऊन आपण देशासाठी आणि धर्मासाठी काहीतरी प्रचंड महत्वाच करतोय असं मनात बिंबवलं जात होतं. नशिबाने जरी वडीलांनीच संघशाखेचा रस्ता दाखवला होता तरी ते मात्र समाजवादी होते. त्यामुळे माझ्या वैचारिक उधाणाला आवर घालायचे. त्यामुळे मी वाहवत जाण्यापासून वाचलो. पुढे बाबरी पाडल्यावर लालकृष्ण अडवाणींनी त्या घटनेचा निषेध केल्यावर मी अवाक झालो होतो आणि वडील कसे बरोबर होते ह्याची प्रचिती येऊन, त्यादिवसापासून संघशाखेपासून जो दूर झालो तो आजपर्यंत. ह्या संघाचं परदेशातलं रूपडं आहे 'विश्व स्वयंसेवक संघ'. अमेरिकन नागरिकत्व घेऊन हिंदू धर्माची धुरा वाहण्याचं पुण्यकर्म ते करत असतात. ह्याचाही मी दुर्दैवाने सक्षिदार आहे. एका अशाच विश्व स्वयंसेवच्या घरी सॅन होजेला असतना गेलो होतो. एक लाचार राष्ट्रिय संघी त्या विश्व स्वयंसेवच्या देणगी साठी भारताच्या तत्कालीन परिस्थीविषयी काहिही ऐकून घेत होता. मी ह्या सगळ्या संघींना पूर्ण कोळून प्यायलो असलो तरीही मला प्रचंड राग आला होता. तो त्या विश्व स्वयंसेवच्या लक्षात आला आणि माझ्याकडे बघत वर तोंड करून म्हणाला, " अरे लगता है इनके देश के बारे मे बोला तो बुरा लगा रहा है|" मग त्याला मी विचारले 'नमस्ते सदा वत्सले मातृभुमे' म्हणता का इथे? त्यावर त्याचा झालेला कसनुसा चेहरा अजूनही लक्षात आहे :) तर ते असो, १०० वर्ष पूर्ण केलेल्या संघाविषयीचा पटाईतकाकांचा हा, त्यांच्या निवृत्तकाळातला वेळ घालवायचा अजून एक उद्योग असलेला धागा, करमणूकीसाठी वाचला आणि त्यांचे इतर धागे वाचल्याबत येते तसे अंमळ हसू आले. - (पूर्वाश्रमीचा संघी) सोकाजी

In reply to by सोत्रि

इतकी की एका तरी 'परधर्मियाला' संपवणे हे इतिकर्तव्य आहे असे वाटू लगले होते हा हा हा. कॉलोनीत राहणारे काहीजण तेव्हा कामाला जाताना बॅगेत सुरी ठेवत.चुकुन हल्ला झाला तर प्रतिकार करायला हवे म्हणून! अर्थात त्या सुरीने बटाटेही नीट कापता येत नसावेत. ग्रुहिणींनी अशा सुर्‍या आपल्या नवर्याना दिल्या होत्या. कॉलोनीचे 'संरक्षण' करण्यासाठी काही तरूण्/कॉलेजकुमार रात्रभर गेटजवळ बसत. एकदा खरोखर 'ते'(परधर्मीय तलवारी घेउन येत आहेत) अशी कुजबुज झाली आणि आमच्या तरूणांची पळता भुई थोडी झाली. धावत आपापल्या घरी जाउन बसले. तलवारी घेउन कोणी येत नव्हते.. ती अफवा होती हे नंतर कळले.

स्वधर्म Fri, 10/03/2025 - 18:42
या धाग्यामुळे संघाबाबत बरीच माहिती समजली. तसेच अनेक आक्षेपही समजले. पटाईत काका किंवा समाधान राऊत हे थोडा वेळ काढून मिपाकरांच्या आक्षेपांना आणि माझ्या प्रतिप्रश्नांना उत्तरे देतील अशी आशा आहे.

In reply to by स्वधर्म

समाधान राऊत Mon, 10/06/2025 - 08:45
तरी हरकत नाही, बऱ्याच वेळा संघ शब्द ऐकला की समजून घेण्याची प्रवृत्ती कमी होते.असो. 1&3 समाज कार्य करणारा संघ हा पूर्णपणे स्वयंसेवकांवरती उत्स्फुर्तपणे चालतो , त्यांना इथे कुठलाही पगार , मानधन दिले जात नाही , नोंदणी न करण्याची मुभा स्वतः कायदा यांना देतो, आपला कायदाच लवचिक आहे त्याला आपण काहीं करू शकत नाही, संघाच्या स्थापनेच्या काही वर्षांनी देश स्वतंत्र झाला ,तरी तत्कालीन सरकारने संघाला कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी वेगळे कायदे का केले नाहीत किंवा का आणु शकले नाहीत ,(( tax बद्दल बोलायचे झाले तर सरकारी अधिकारी केव्हाही ह्यांचे ऑडिट करू शकते , तिथे सरकारला मज्जाव केला नाही , परंतु असे ऑडिट झाल्याचे ऐकिवात नाही , वरचेवर बोलण्यात ही मंडळी पटाईत असते ,पण काही सरकार व पक्ष ह्यांना पैशाच्या हिशोबापेक्षा बंदी घालण्यात जास्त इंटरेस्ट होता !!)) परंतु त्यांच्या सह संस्था ची नोंदणी केल्या जाते , जसे की सेवा भारती , आणि यांच्या मार्फत पैशाच्या उलाढाली होत असतात , ती 92000 शिबिरे फक्त एकट्या संघाने नाही तर त्यांच्या सह संस्था यांच्या मार्फत सुधा झाली आहेत , परंतु आपसुकच नाव संघाचे लागते , ह्या संस्था कर स्वरूपणाच्या कक्षेत येतात , समांतर उदाहरण देतो , वारकरी संप्रदायाचे , संघ यापुढे काहीच नाही , आता वारकरी सांप्रदायाची नोंदणी कशी करणार आणि कुठे करणार नोंदणी करताना कुणाच्या नावे करणार आणिं करावी का , आणि सगळ्यात महत्वाचे ओळखपत्र तरी कसे द्यायचे , गंध लावेल ते वारकरी , पताका हाती घेईल तो वारकरी , विठोबाचे नाम घेईल तो वारकरी , इथे जात धर्म काही पाहिले जात नाही , सामाजिक , धार्मिक आणि देशाच्या विरोधात काम न करणाऱ्या संस्थात्मकतेची ची नोंदणी करण्याची गरज नाही , वारकरी संप्रदायाचे जरी कुठे नोंदणी नसली तरी त्यांच्या सह संस्था / उपसंस्था , वारकरी दिंडी मंडळ , गड संस्थाने , ह्यांची नोंदणी असते , वारकरी संप्रदायाचा आर्थिक कारभार सुधा ह्याच संस्था मार्फत चालतो, असेच संघ सुधा काम करतो , ह्या उदाहरणामार्फत समजून घेण्यास काही अडचण असणार नाही अशी अपेक्षा करतो , 2.बेकायदेशीर कामे किंवा अजेंड्याच्या व्यतिरिक्त कामे केल्यानंतर कुठली व्यवस्था किंवा कंपनी,संस्था,पक्ष त्याचे समर्थन करतो , आणि कुठली संस्था चांगले काम केल्यानंतर स्वतःचे नाव लावत नाही , कितीही लांबचा नातेवाईक असला तरी बरेच जण तो जसे काही ते घरातलाच आहे अशी ओळख दाखवतात , चांगल्या कामाचा पुरस्कार नाही तर कशाचा करायचा , संघ बेकायदेशीर कामे , देशविघातक कामे करतच नाही , संघ मुस्लिम विरोधी नाही , वरती कुजबुज वैगेरे कुणीतरी लिहिले आहे , परंतु सर तन जुदा बद्दल त्यांचे काहीच म्हणणे नाही असे दिसते , ही असली वाक्य देशाच्या समर्थनार्थ आहेत काय?? देव देश धर्म याबद्दल बोलत असताना ते कुणाला चुकीचे वाटत असेल तर अवघड आहे , हे लोक कोण आहेत हे वेगळे सांगणे लागत नाही

In reply to by समाधान राऊत

शाम भागवत Mon, 10/06/2025 - 11:32
चमच्याने चांगले भरवलंय. पण मला वाटते पहिल्या प्रतिसादात दिलेली लिंक पाहिली तर मराठीत सगळी माहिती मिळेल. अजिबात तोचतोच पणा नाही. मुलाखतकार व मुलाखत घेणारे अजिबात संघाशी संबंधीत नाहीत. असो.

In reply to by समाधान राऊत

स्वधर्म Mon, 10/06/2025 - 17:06
आपल्या प्रतिसादाचे शिर्षक 'अर्थात , प्रश्नांची उत्तरे देतो आहे म्हणून मी संघी असं काही असेल..' हे समजले नाही. म्हणजे आपण संघाच्या वतीने उत्तरे देत आहात पण संघाला जबाबदारीतून मुक्त करत आहात काय? खरे तर संघ सभासदांना सोयीनुसार आपले किंवा संबंध नसलेले म्हणतो, हाच एक आक्षेप होता. सर्वप्रथम आपण द्वेषपूर्ण भाषा न वापरता उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल आभार. द्वेषपूर्ण प्रतिसादांची उदाहरणे या धाग्यावर अनेक आहेत. शिवाय इतर प्रतिसादकांनी सांगितलेले द्वेष पेरण्याच्या बाबतीतले संघातील अनुभव दुर्लक्षित करता येणार नाहीत. त्यामुळे द्वेष हे संघाचे एक महत्वाचे इंधन आहे व संघप्रेमींचा तो एक खास पैलू आहे असे मानावे लागेल. गामा पैलवान यांचा प्रतिसाद हे 'संघ व द्वेष' कसे अविभक्त आहेत याचे याचे उत्तम उदाहरण आहे. ते संघस्वयंसेवक आहेत किंवा कसे ते आपल्याप्रमाणे परिस्थितीनुसारच ठरेल हेही आलेच. दुसर्‍या अनेक संघप्रेमींच्या बहुतेक प्रतिसादात दुसर्‍यांच्या हेतूबद्दल संशय, त्यांना कमी दाखवण्याची वृत्ती व 'आपण, आपला इतिहास, आपले काम, आपले नेते' हे सर्व जगात भारी आहेत असा ठाम विश्वास हे दिसून येतात. आपणच वर म्हटल्याप्रमाणे सहसा कोणताही स्वयंसेवक हा हिशोब पाहत किंवा विचारत नाही. असे प्रश्नच न विचारणारे व दुसरा पर्यायी विचार न स्विकारणारे कट्टर स्वयंसेवक तयार करणे, संघाचे यशच आहे. परंतु ते देशाला हितकारक आहे असे मात्र म्हणता येणार नाही. आपण वारकरी संप्रदायाचे दिलेले उदाहरण थोडेसे वेगळे आहे असे वाटते. संत तुकाराम महाराज संस्थान, देहू व संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी हे वारीचे अनुक्रमे तुकाराम व ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे मुख्य आयोजक आहेत व दोन्ही संस्था नोंदणीकृत आहेत. त्यांचे जबाबदार पदाधिकारी असावेत असे वाटते. शिवाय वारकर्‍यांचे सर्व ध्येय हे आंतरमुखी भक्ती, परमेश्वर प्राप्ती इ. असून आपल्या मताशी जुळणार्‍या पक्षाच्याच हातात सत्ता असावी इ. प्रकारची ध्येये ते ठेवत नाहीत असे वाटते. नर नारी बाळें अवघा नारायण । ऐसें माझें मन करीं देवा ॥1॥ न यो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद । अवघा गोविंद निःसंदेह ॥ध्रु.॥ या अभंगात द्वेष मनात नसावा अशी प्रार्थना केलेली आहे तर संघ प्रेमी व स्वयंसेवक इथे कसे व्यक्त झालेत ते स्पष्टच आहे.

In reply to by स्वधर्म

स्वधर्म Mon, 10/06/2025 - 17:38
माझ्या परिचयात एक संघस्वयंसेवक आहेत. ते रुग्णोपयोगी साहित्याचे केंद्र चालवतात. त्यांच्या मुळे व संघाच्या या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना मदत झाली आहे. तसेच ते महिन्यातून एकदा ठराविक खेड्यात जाऊन औषधे व वैद्यकीय सेवा पुरवतात. असे अनेक उपक्रम चालू असतील व संघाचे काही निरलस कार्यकर्ते तिथे काम करत असतील. त्याचे मूल्य मान्य करायला मला तरी हरकत नाही.

In reply to by स्वधर्म

रामचंद्र Mon, 10/06/2025 - 23:44
मूळचे संघाचे पण पुढे संघनेतृत्वाशी मतभेद झाल्याने/स्वतंत्रपणे संघतत्त्वज्ञानावर आधारितच पण खरेखुरी, उपयुक्त समाजसेवा करणारे असे अनेक आहेत, म्हैसाळच्या मधुकरराव देवलांपासून ते अगदी अविनाश धर्माधिकारी इ. पर्यंत. आणि या सगळ्यांच्या निरलस कार्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ 'परिवार' म्हणून मातृसंस्थेला होतोच. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कितीही मतभेद असले तरी आपल्या मतभेदांमुळे मातृसंस्थेला हानी पोहोचू नये, याबाबत संबंधित व्यक्ती कमालीच्या दक्ष असतात. 'परिवारा'चा पाया घालण्याच्या देवरसांच्या कार्यामुळेच खरं तर मातृसंस्थेला आजचे सर्वार्थाने सोन्याचे दिवस आले आहेत असं म्हणता येईल. अन्य प्रचारतंत्रांच्या जोडीला सोशल मीडियाचा इतका परिणामकारक वापर हा खरं तर अभ्यासाचा विषय ठरावा. नीतिनियमांचे अनावश्यक ओझे अजिबात न बाळगणे, लवचिकता, व्यवहारवाद, उपयुक्ततावाद, डावपेच, दीर्घसूत्री धोरण, अद्भुत चिकाटी यांसारख्या बाबी विरोधक लक्षात घेत नाहीत.

In reply to by स्वधर्म

सुबोध खरे Mon, 10/06/2025 - 18:39
काही जण कधी संघाशी संबंधित होते आणि नंतर त्यांनी अशोभनीय वर्तन केले म्हणून बहुसंख्य लोक संघाला दोषी धरतात याचे आश्चर्य वाटत नाही. कारण नथुराम गोडसे हे केवळ एकेकाळी संघाशी संबंधित होते म्हणून गांधीहत्येनंतर काँग्रेसी लोकांनाही ७५ वर्षे संघालाच जबाबदार धरले आहे. गांधीहत्येच्या खटल्यात कोणताही पुरावा सापडला नाही तरीही. अशी स्थिती गेली ७५ वर्षे असताना संघ प्रेमी अरे ला का रे उत्तर देणारच ठकासी असावे महाठक। उद्धटासी उद्धट। खटनटासी खटनट। झालेची पाहिजे॥ जय जय रघुवीर समर्थ या अभंगात द्वेष मनात नसावा अशी प्रार्थना केलेली आहे तर संघ प्रेमी व स्वयंसेवक इथे कसे व्यक्त झालेत ते स्पष्टच आहे. बाकी इथलेच अनेक प्रतिसाद बिनबुडाचे पण संघद्वेषाने परिपूर्ण असे आहेत एवढे नोंदवून मी खाली बसतो.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. Tue, 10/07/2025 - 20:21
गांधीहत्येच्या खटल्यात कोणताही पुरावा सापडला नाही तरीही.
कसा सापडणार पुरावा? नथुरामला लेटरहेडवर वर्क ऑर्डर दिलेली का मिटिंग मिनिटस रेकॉर्ड? जी संस्था साधी नोंदणीकृत नाही, कितीजण येतात आणि काय करतात त्याची माहिती नाही, कागदोपत्री कसलाच व्यवहार नाही त्यांचा काय पुरावा मिळणार? मिळाला तरी मातृसंस्था तिची लेकरे काय उपद्व्याप करतात आणि त्यांना पाठबळ कशाचे हे सोयीस्करपणे लपवतात ते काय पुरावा सोडणारेत. . त्याण्तर संघावर बंदी घालताना संघाला नुकतेच प्रातःस्मरणीय झालेले देशाचे गृहमंत्री वल्लभभाई पटेल ह्यांनी स्रसंघचालक गोळवलकरांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट मुद्दे मांडलेत. त्यांनी म्हटले की संघाने द्वेषाने भरलेले "जातीय विष" पसरवले आहे. "विषाचा अंतिम परिणाम" "गांधीजींच्या मौल्यवान जीवनाचे बलिदान" होते. पटेल यांनी नमूद केले की संघाने सर्व सार्वजनिक सहानुभूती गमावली आहे, विशेषतः त्यांच्या सदस्यांनी मिठाई वाटून गांधींच्या मृत्युचा आनंद साजरा केल्याचा आरोप केल्यानंतर. गांधीजींच्या हत्येच्या कटात "हिंदू महासभेचा अतिरेकी गट सहभागी होता" आणि संघाच्या कारवायांमुळे "सरकार आणि राज्याच्या अस्तित्वाला स्पष्ट धोका" निर्माण झाला होता, असा त्यांचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आणि ही काही अटींवर जुलै १९४९ मध्ये ही बंदी उठवण्यात आली, ती मन बदलल्यामुळे नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काही अटी मान्य केल्यानंतर. यामध्ये हे समाविष्ट होते: औपचारिक संविधान स्वीकारणे. भारतीय संविधान आणि राष्ट्रध्वजाशी निष्ठा राखण्याची शपथ घेणे. लोकशाही आणि शांततापूर्ण मार्गांनी वचनबद्ध राहणे आणि एक संघटना म्हणून राजकारणापासून दूर राहणे. गोलवलकर यांनी या अटी मान्य केल्यानंतर ते "बंदी उठवण्यास उत्सुक" असल्याचे पटेल यांनी सांगितले. . ह्यांनंतर आजही ७५ वर्षानी रास्व संघाची शंभरी, विजयादशमी आणि म. गांधीची जयंती अशा योगावर g असे बोर्ड लागतात. द्वेष असा असतो आणि दिसतो सुध्दा. बोर्डावर कुणाचेही नाव नाही. काही ठिकाणी सकल हिंदू समाज. कोण आहे हा सकल हिंदू समाज हे उत्तर : या गटाच्या कारवायांना कायदेशीर आव्हाने आणि तपासणीचा सामना करावा लागला आहे, विशेषतः द्वेषपूर्ण भाषणाच्या आरोपांबाबत. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश: २०२३ च्या सुरुवातीला, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने समाजाच्या मेळाव्यांमध्ये संभाव्य द्वेषपूर्ण भाषणाविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आणि त्यांच्या कार्यक्रमांचे व्हिडिओग्राफी करण्याचे आदेश दिले. पोलिसांच्या निष्क्रियतेचा आरोप: महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला आश्वासन देऊनही, २०२४ च्या अखेरीस आलेल्या अहवालांमध्ये असे सूचित केले गेले आहे की राज्यात द्वेषपूर्ण भाषणाच्या प्रकरणांचा खटला चालवणे थांबले आहे. सकल हिंदू समाजाने "लव्ह जिहाद", धार्मिक धर्मांतर आणि गोहत्या विरोधी कायदे यासह सरकारकडून विशिष्ट कायदे करण्यासाठी सक्रियपणे लॉबिंग केले आहे. हिंदू संघटनांचा युती: या युतीमध्ये विश्व हिंदू परिषद (VHP), बजरंग दल, सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती आणि इतर सारख्या उजव्या विचारसरणीच्या गटांचा समावेश आहे. सकल हिंदू समाजाचे वर्णन औपचारिक, श्रेणीबद्ध संघटना नसून एक केंद्रीकृत "बॅनर" किंवा सामूहिक म्हणून केले जाते. हे युती विविध हिंदू गटांना आणि त्यांच्या सदस्यांना रॅलींमध्ये सहभागी होण्यासाठी एकत्र आणते, जे बहुतेकदा सोशल मीडियाद्वारे समन्वयित केले जातात. कीती छान ना. १०० वर्षे एकच पॉलीसी चालवायची.

In reply to by अभ्या..

सुबोध खरे Wed, 10/08/2025 - 10:07
१०० वर्षे एकच पॉलीसी चालवायची. जळजळ दिसून येते आहे. बरंच अवडंबर काढून टाकलं तर सत्य फारसं दिसत नाही. गांधीजींना काँग्रेसने देवत्वाला पोचवलं त्यामुळे त्यांच्या विरुद्ध काहीही बोललं तरी ते अब्रह्मण्यमच होईल याची काँग्रेस ने काळजी घेतली त्याचाच हा परिपाक आहे. असं असतं तर नथुराम गोडसे यांचे न्यायालयात केलेले पाच तासाचे वक्त्यव्य यावर प्रतिबंध आणण्याची काँग्रेस वर पाळी का यावी? सरदार पटेलांना तसं बोलणं भाग होतं याची अनेक कारणं आहेत. पण ती समजून घेण्यासाठी विवेकवादी विचारसरणी असावी लागते. काँग्रेसने संघावर अनेक वेळेस बंदी आणण्याचा प्रयत्न केला/ बंदी आणली. पण तरीही १०० वर्षानंतर संघ जिवंत असून वाढतोच आहे. कारण तुम्हीच शोधा नाही तर द्या सोडून. नाही तरी भोंगळ समाजवाद्यांनी द्वेष सोडून केलंच काय आयुष्यभर.

In reply to by सुबोध खरे

पण तरीही १०० वर्षानंतर संघ जिवंत असून वाढतोच आहे. जगात, देशात अनेक संस्था आहेत ज्या पडीक आहेत, १०० काय २०० वर्षापासून त्यात आणखीन एकाची भर दुसरे काय? जी संस्था नोणदणीकृत नाही, कोण येतय कोण जातंय ह्याचा काही हिशेब नाही, ती वाढते आहे की संपते आहे हे कसे कळले? संघ १९२५ ला स्थापन झाला आणी त्या नंतर उण्यापुर्या २२ वर्षांनी भारत देश स्वतंत्र झाला एवढ्या वर्षात संघाने काय डाइव लावले? काहीही नाही? कसे लावणार? इंग्रजांच्या चाकरीतच होते म्हणतात संघवाले, बरं हिंदूधर्मासाठी काही केले म्हणावे तर जातीनिर्मूलन, सामनात, हिंदूसेवा? ह्यापैकी संघाने काय केले? संघाचा अजेंडाच जातीनिर्मूलन होऊ नये असा आहे! काँग्रेसने एकाच वेळी इंग्रजांविरुद्ध लढा, जातीनिर्मूलन, सामाजिक सुधारणा केल्या! संघाचा ना देशाला फायदा होता ना हिंदूना! आणी आजही नाही. नेहरुद्वेष केल्याशिवाय त्यांची सकाळ होत नाही नी गांधीद्वेष केल्याशिवाय त्यांना झोप येत नाही! नेहरूनी १० वर्षे जेल मध्ये काढले, गोळवलकर, हेडगेवार हे किती वर्ष जेल मध्ये होते? संघ असूनही उपयोग नाही, नसला तरीही देशाला शष्प फरक पडणार नाही! संघ म्हणजे फक्त वयाने वाढलेली संस्था, बुद्धी अजुआनही मध्ययुगीन विचारसरणीची आहे!

In reply to by स्वधर्म

कर्नलतपस्वी Mon, 10/06/2025 - 19:23
द्वेष आणी प्रेम परस्पर विरोधी भाव असले तरी बघण्याचा दृष्टीकोन महत्वाचा. एखादी संस्था शभंर वर्ष प्रतिकूल परिस्थितीशी झगडून आपले अस्तित्व टिकवून ठेवते आणी एक्सपोनेनशियली वाढते यातच सर्व आले. कितीही स्पष्टीकरण दिले तरी इथे कुणाचेही मतपरिवर्तन होणे शक्यच नाही उलट वाद वाढेल आणी मला त्यात रूची नाही एवढेच बोलून खाली बसतो.

In reply to by कर्नलतपस्वी

अभ्या.. Tue, 10/07/2025 - 20:25
उलट वाद वाढेल आणी मला त्यात रूची नाही एवढेच बोलून खाली बसतो.
" तुम्ही खूप छान सुरळीच्या वड्या आणि फतफतं करता पण मला आज भूक नाहीये " इतकुसं सांगायला हॉटेलात आला?

सुबोध खरे Fri, 10/03/2025 - 18:45
बरेच समाजवादी मी संघाच्या शाखेत गेलो होतो तेथे माझा भ्रमनिरास कसा झाला अशा अनेक कहाण्या नेहमी प्रसारित करत असतात. संघाबद्दल प्रचंड द्वेष त्यांच्या मनात असतो. यामुळेच समाजवाद्यांनी संघाला उत्तर म्हणून राष्ट्र सेवा दल हि काढले होते पण त्यात काम करणाऱ्या समाजवाद्यांची लग्ने जमवण्यापलीकडे राष्ट्र सेवा दलाने भरीव असे काही केले नाही. त्यामुळे ते काही काळाने बंद पडले. बाकी एकंदर भोंगळ विचारसरणी आणि अनुयायांपेक्षा नेते जास्त अशी स्थिती असल्याने भारतभर सर्वत्र समाजवादाची पीछेहाट झाली. आता केवळ संघावर खार खाण्यापलीकडे त्यांच्याकडे इतर काही उद्योग राहिलेला नाही. त्यामुळे असे बरेच वैफल्यग्रस्त समाजवादी संघावर टीका करताना सर्वत्र दिसणारच.

In reply to by सुबोध खरे

शाम भागवत Sat, 10/04/2025 - 07:09
मला असं वाटतं की द्वेष करणाऱ्यांची शक्ति कमी कमी होत जाते आहे. त्यामुळे द्वेष करणारे संघाच्या फायदा करून देतात असंच दिसून येतं. गेल्या १०-१५ वर्षात संघ खूपच बदलला आहे. विरोधकांना मात्र संघ फक्त हाप पॅंट वरून फुलपॅंटीत एवढाच बदल झालेला दिसतोय. :) विरोधक त्याच भ्रमात असलेले बरे. _/\_ जागे झाले तर कदाचित संघाशी लढण्यासाठी एखादा उपाय शोधून काढायचे. ;)

भृशुंडी Sat, 10/04/2025 - 00:23
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष भरली. बाकी वेळ काय ते ठरवील. चालू द्या.

In reply to by भृशुंडी

कर्नलतपस्वी Sat, 10/04/2025 - 09:12
शंभर वर्ष भरली. बाकी वेळ काय ते ठरवील. चालू द्या. कुणाची भरली याबद्दल आता तरी शंका नाही. बाकी वेळ काय ठरवेल ते बघू......

रामचंद्र Sat, 10/04/2025 - 01:00
शंभर वर्षे तितकीशी अनुकूल परिस्थिती नसूनही एखादी विचारसरणी जिवंत राहते, इतकेच नव्हे तर भौतिक-व्यावहारिकदृष्ट्या सामर्थ्यवान झालेली दिसते असे तर असेल तर विरोधकांनी त्या कारणांचा बारकाईने अभ्यास करायला हवा. याच्यासारखे उदाहरण म्हणजे त्यातल्या त्यात एकोणिसाव्या शतकात मूळ धरलेली ज्यू लोकांची चळवळ म्हणता येईल. दोन्हींच्या प्रणेत्यांचे व्यवहाराचे भान, चिकाटी आणि झोकून देण्याची वृत्ती या गोष्टींत विलक्षण साम्य आहे.

In reply to by रामचंद्र

शाम भागवत Sat, 10/04/2025 - 06:57
गेल्या १० वर्षात संघ खूप बदललाय. पण जुन्या अनुभवांवर आधारित संघ विरोधक त्याच जुन्या भूमिकेत असलेले बरे. ते त्यांचे विचार मांडत राहतील तेवढे ते संघाच्या फायद्याचे आहे. :)

नावातकायआहे Sat, 10/04/2025 - 12:48
आज संघ परिवाराला शंभर वर्षे झाली. देशभरात सर्वदूर देखणं संचलन पाहायला मिळालं. आदरणीय पंतप्रधानांनी त्याबद्दल एक पोस्टाचे तिकीटही जारी केलं. सगळं भव्य दिव्य दिसलं.... कारण संघ परिवाराचं कामच तेवढं भव्य दिव्य आहे. केव्हाही कोठेही संकट येवो... देशाचा कोणताही कोपरा असो हा परिवार कसलीही अपेक्षा न करता रुजु होतो... न बोलता न काही आवाज करता काम करत राहतो. खरोखर अभिमान वाटावा असं हे संघटन आहे... हा विषय आज लिहावासा वाटला कारण आदरणीय मोहन भागवतांचं भाषण ऐकत होते. संघप्रमुख म्हणून अतिशय आदर्श व्यक्तिमत्व आहे ते! ते आजच्या भाषणात म्हणत होते, मला माझा देश जसा हवा, तसं मी वागायला हवं हे वाक्य सकाळपासून मनात रूंजी घालत होतं. देश जसा हवा तसं वागायला हवं.... केवढा मोठा आशय असलेलं वाक्य आहे हे! मला देश स्वच्छ हवा मला स्वतः स्वच्छता घरात घराबाहेर पाळायला हवी. मला देश भ्रष्ट नको तर मला शपथ घ्यायला हवी... मी भ्रष्टाचार करणार नाही, मी पैसे देणार नाही, घेणारही नाही. मला माझा व्यवसाय धंदा नीट चालावा असं वाटत असेल, तर मी स्वतः स्वदेशी उत्पादनांवरच भर देईन, तीच वापरेन. मी माझ्याच देशवासीयांचे पाय न ओढता पुढे जाईन. माझा माझ्या देशातल्या प्रत्येक व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असेल, त्यामुळे त्या व्यवस्थाना धरून काम करताना मला वाईट वाटणार नाही... माझा देश जर नियमबद्ध असावा असं वाटत असेल, तर मी वाहतुकीचा नियमही तोडायचा प्रयत्न करणार नाही. शिक्षण पद्धती उत्तम हवी असेल, तर मी शिक्षणामधली कोणतीही खोटी नाटी पद्धत वापरणार नाही. मी अतिशय सच्चाईने अभ्यास करेन. आणि योग्य ती दिशा शोधत माझ्या आयुष्याचा मार्ग सचोटीच्या रस्त्यावरच आखेन. देश जर उद्योगरत हवा असं वाटत असेल तर मलाही सतत कार्यरत राहायला हवं ना!... मी जर म्हणत राहिलो की प्रत्येक गोष्ट देशाने मला द्यावी, मी मात्र काहीच करणार नाही हे कसं चालेल? असे अनेक मुद्दे समोर आले, डोक्यात फिरत राहिले. सततच मी चा विचार डोक्यात राहिला तर समोर उभी भोगवादी संस्कृती आपणच निर्माण केली नाही का? यूके यूएस सगळ्यांनाच छान वाटेल, पण ते माझं नाही ना! मग जे माझं आहे ते जिवापाड सांभाळायला हवं ना!.... माझा धर्म, माझे गड किल्ले, माझे प्रदेश, माझी जंगलं, सगळं खूप सुंदर आहे. शिवाय किती विविधता आहे.... इथे वाळवंट आहे, बर्फाच्छादित हिमालय आहे, राकट सह्याद्री अरवली निलगिरी आहे, हिरवीगार वनश्री आहे, लांबच्या लांब समुद्रकिनारे आहेत, उत्तम ऐतिहासिक वास्तू आहेत! काय नाही या देशात.... सगळं काही आहे... आपण डोळे उघडून त्याला आपलं म्हणत नाही... तुम्ही फक्त या गोष्टीवर प्रेम करण्याची आवश्यकता आहे. देशाबद्दलचा अभिमान विकत मिळत नाही, तो रक्तातल्या प्रत्येक थेंबात रुजवावा लागतो. माझ्याआधी देश उभा राहायला हवा...मी त्यानेच घडेल. मी घडवणं म्हणजे पैसा गाड्या दागदागिने कपडे परदेशी दौरे करणं नाही, तर माझ्या पलीकडे पाहत काही समाजाप्रित्यर्थ करणं.... आपला देश न पाहता, त्याच्या भल्याकरिता काहीही न करता मनुष्यजन्म घालवण यासारखं महापातक नाही. देशाबद्दल, देशाच्या सेनेबद्दल, देशाच्या न्याय व्यवस्थेबद्दल अभिमान हे प्रत्येकाचंच आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी प्रत्येकाची तयारी असणे हेच भारतीय असल्याचं लक्षण आहे. मी भारतीय आहे याचा जर अभिमान असेल, तर माणूस देशात चुकीचं वागणार नाही आणि परदेशात गेल्यावरही देशाची प्रतिमा उन्नत राहावी म्हणून पराकोटीचे प्रयत्न करेल. मी काही चुकीचे वागलो, तर माझ्या देशाचं नाव खराब होईल या जाणिवेने तो जागरूकच राहिल.... मला संघप्रमुखांचं वाक्य खूपच अंतर्मुख करून गेलं... देशाबद्दल वाईट बोलणं, देशद्रोह करणं खूप सोपं आहे; पण इतकी आक्रमणे झाल्यावर वेगाने प्रगतीपथावर नेण्यासाठी देशाची बांधणी करणं खूपच अवघड काम आहे ना!... आपल्याला काही करता येत नसेल तर मोडता तर घालू नये ना! बघा पटतंय का????.... उर्मी निवर्गी, कोथरूड, पुणे लेख नावासहित पुढे पाठवण्यास हरकत नाही.

In reply to by नावातकायआहे

मजेशीर आहे पत्र. केंद्र सरकारमधील नेत्यांनी त्यांनी सांगितलेल्या विचारांचे पालन केले तरी देश बर्यापैकी पुढे जाईल असे आमचे मत.

युयुत्सु Sun, 10/05/2025 - 10:16
नमस्ते सदा संघगीताच्या पुनर्निर्माणामध्ये आयात केलेल्या श्वेतकाय संगीतकारांचा थवा अवतरलेला बघून भारत देशात संगीतकारांचा दुष्काळ पडला की "आत्मनिर्भरतेला चुना" लावला असा प्रश्न पडला. आणि अंमळ मोउज वाटली. https://youtu.be/gjx8Uqy7dZo?si=l8V4nv-h6Ys-GTT3

गामा पैलवान Sun, 10/05/2025 - 22:47
काही प्राण्यांना विष्ठाच शोधायची असते. त्यांना अगदी पंचेंद्रियांद्वारे पुरेपूर आस्वाद घ्यायचा असतो. त्यांनी जरूर घ्यावा. काही हरकत नाही. फक्त एक गंमत सांगतो. अनेक प्राणी ठिकठिकाणी तिला शोधतात. पण मिळण्याची हमी नसते. विष्ठा हमखास मिळण्याचं ठिकाण अन्न आहे. तिथे नक्की लाभते. फक्त वांधा असाय की मानवप्राणी अन्नाला पूर्णब्रह्म समजतात. त्यामुळे पूर्णब्रह्मात विष्ठा शोधावी का, असा प्रश्न आहे. प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार स्वत:लाच उत्तर द्यायचं आहे. शोधली तर मिळणार हे नक्की. -गामा पैलवान

गामा पैलवान Mon, 10/06/2025 - 18:56
स्वधर्म,
गामा पैलवान यांचा प्रतिसाद हे 'संघ व द्वेष' कसे अविभक्त आहेत याचे याचे उत्तम उदाहरण आहे.
पहिल्याप्रथम धन्यवाद. माझ्या प्रतिसादातील मुद्द्याची पुष्टी केल्याबद्दल तुम्हांस कुठे ठेऊ आणि कुठे नको असे झाले आहे. असाच लोभ राहू द्या. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

स्वधर्म Mon, 10/06/2025 - 20:09
तुमच्या सारखा प्रतिसाद केवळ चरम पातळीच्या द्वेषातूनच येऊ शकतो. तुमच्या पातळीला उतरुन दुसर्‍यांचा इतका द्वेष करणे, त्यांना हीन लेखणे जमणार नाही. त्यामुळे तुंम्ही जिंकलात! मजा करा.

In reply to by स्वधर्म

गामा पैलवान Mon, 10/06/2025 - 22:44
असहमती म्हणजे द्वेष अशी तुमची व्याख्या दिसते आहे. आणि मला आनंदी ठेवल्याबद्दल मी ही व्याख्या मनापासून स्वीकारंत आहे. -गामा पैलवान

In reply to by कपिलमुनी

कपिलमुनी Tue, 10/07/2025 - 11:43
१.संघाबद्दल काहीच वाईट नाही. २. संघाचे सगळे वाईट आहे. अशी मते व्यक्त केली जात आहेत , पण याच्या उलट परीस्थिति आहे. इतर सर्व संघटनांप्रमाणे संघात सगळेच वाईट नाही आणि सगळे चांगले नाही. कित्येक वर्षे संघात काम केले , शिक्षक , संघटक राहून प्रचारकांसोबत खुप काम केले आहे , नंतर वनवासी कल्याण आश्रम संस्थेच्या मार्फत काम केले.. तिथे बरेच इतर विचारांचे लोक भेटले .. हळूहळू संघाच्या मर्यादा कळत गेल्या.. संघ सगळाच वाईट नाही , पण त्यांनी मध्ययुगातल्या खुळचट कल्पना काढून टाकायला हव्यात..गांधी द्वेष, मुस्लीम द्वेष थांबवायला हवे.. एक प्रसंग आठवतो , एका सांयशाखेत भगत सिंग ची फाशी थांबवायला गांधीनी काहीच केले नाहि अशी चर्चा चालू होति.. ११-२० वर्षे सगळयांचे गांधी हरामखोर यावर एकमत झाले.. मी तेव्हा विचारले , १९३१ साली संघ होताच ..मग त्यांनी आंदोलन का नाही केले फाशी थांबवायला ?? मग थातूर मातूर उत्तरे ! हे असे बर्याच वेळा घडल्यावर कळले ,.. टीका करणे सोपे असते इतिहासावर टीका करणे तर फारच सोपे.. पण ग्राउंड वर्क करणे अवघड ! आणि मी संघापासून हळूहळू लांब होत गेलो .. द्वेष नसवा .. हिंंदूंची संघटना असावी, हिंदू साठी काम करावे . पण आंबेडकरांच्या वेळि संघ त्यांच्या बाजूने उभा राहीला नाही. हिंदू मधील जातीभेद मिटवायचा सखोल प्रतय्न संघाने केल नाहि . अशा ऐतिहासिक चुका संघाकडे पण आहेत.. असो , १०० वर्षे झाल्यावर संघ सर्व समावेशक होइल आणि लहान मुलांचे गांधी विरोधी, मुस्लीम विरोधी ब्रेन वॉश बंद करेल ही आशा आणि शुभेच्छा !

In reply to by कपिलमुनी

संघामुळे मी प्रचंड गांधीद्वेष्टा झालो होतो, पण जसजसा संघा पासून दूर होत नी सत्याच्या जवळ जात गेलो तसे गांधी कळत गेले, आज आपण विविध जातींचे हिंदू एकत्र आहोत , विविध प्रांतातले बहुभाषिक लोक एका देशाच्या धाग्याने जोडलो गेलो आहोत. विविध धर्माचे लोक एकत्र नांदत आहोत हे सगळ घडवून आणणारा एकमेव व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी हे जेव्हा कळले तेव्हा विस्मयचकित व्हायला झाले, त्याचबरोबर संघ किती द्वेष भरतो हे देखील लक्षात आले. अनेक संघात जाणारे लोक ओळखीचे आहेत, वयक्तिक ते प्रचंड चांगले आहेत. बऱ्याच लोकांचा संघात जायला म्हणजे फक्त दसऱ्याच्या मिरवणुकीत जायला नाईलाज असतो हे लक्षात आले, एरवी संघाच्या प्रात नि सांय शाखेत कुत्रही फिरकत नाही. लहान मुलाना खेळ खेळन्याचे आमिष दाखवून संघ शाखेत आणले जाते! जातीचा प्रेशर, संस्थेचा प्रेशर, आजूबाजूच्या लोकांनी ओढून ताणून नेणे अश्या विविध प्रकारे लोक जाऊन हजेरी लावतात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

स्वधर्म Tue, 10/07/2025 - 16:13
हेच मलाही जाणवले आहे. अगदी या चर्चेतही आपल्याशी मतभेद असणार्‍यांशी बोलताना कमालीचा द्वेष जाणवला.

In reply to by कपिलमुनी

सोत्रि Tue, 10/07/2025 - 13:54
मग थातूर मातूर उत्तरे !
मी एका शिबिरात, घरवापसी करणाऱ्या पूर्वाश्रमीच्या हिंदूना कोणत्या जातीत परत घ्यायचे ह्यावर संघाचे काय मत आहे? असा प्रश्न विचारला. त्यावेळी, जेव्हा कोणी घरवापसी करतो, तेव्हा तो फक्त हिंदू समाजात परत येतो, एखाद्या विशिष्ट जातीत नाही असं उत्तर मिळालं होत. त्यावर त्यांचा रोटी-बेटी व्यवहार कसा होणार ह्या पुढच्या प्रश्नानंतर माझी रवानगी 'प्रहरी' म्हणून शिबिराच्या सीमेवर केली गेली. :-) - (प्रहरी) सोकाजी

In reply to by सोत्रि

रोटी-बेटी व्यवहार कसा होणार ह्या पुढच्या प्रश्नानंतर माझी रवानगी 'प्रहरी' म्हणून शिबिराच्या सीमेवर केली गेली. खिक्क! :)

In reply to by कपिलमुनी

गणेशा Tue, 10/07/2025 - 23:20
मस्त.. मला संघ आवडत नव्हता.. पण का काय माहीत कोठे काय ऐकलेले लहानपणी त्यामुळे महात्मा गांधी हि आवडत नव्हते.. तसेच भगतसिंग, आंबेडकर, नेताजी या बरोबरचे मुद्दे विनाकारण डोक्यात भरल्या गेले होते.. नंतर तुमच्या कडे ज्ञान आले.. आणि मग कळाले आधीचे गांधी बद्दल चूक होते.. पसरवलेले मनात होते.. नंतर गांधी एक विचार मिपा वर असताना धागा मांडला होता. तेंव्हा मिपा वर नविन होतो.. मिपाचे रंग जास्त माहीत नव्हते.. Link देतो सापडल्यास

युयुत्सु Tue, 10/07/2025 - 12:39
२०१४ पर्यंतचा संघ सुसह्य होता आता तो असह्य झाला आहे. संभ्रम निर्माण करणार्‍या कल्पनांचा आधार घेऊन लोकांवर नियंत्रण निर्माण करायचे. मूळ प्रश्न न सोडवता जुनाट टाकाऊ संकल्पना परत रूजवायच्या इतकाच सध्या त्यांचा कार्यक्रम आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
या वर्षी विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होतील. अजून पर्यन्त मिसळपाव वर देशातील सर्वात मोठ्या संस्कृतिक आणि सामाजिक संघटणे बाबत एक ही लेख आला नाही. माझा संघाशी प्रत्यक्ष संबंध फारसा आलेला नाही तरीही मी विचार केला अंतराजलावर फिरून आपणच माहिती घ्यावी आणि मिसळपावकरांसाठी सादर करावी. आज RSS च्या ५ लाखांहून अधिक शाखा देशभर कार्यरत आहेत. या शाखा सांस्कृतिक राष्ट्रवाद, व्यक्तिमत्त्व विकास, आणि नैतिक शिक्षण यावर भर देतात.