मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मित्रमंडळांची नावे

विजुभाऊ ·

विजुभाऊ Mon, 09/15/2025 - 18:37
अहमदनगरला एक बोर्ड पाहिला होता " अचानक तरुण मंडळ" वाचून खूप हसलो होतो. कदचित ज्या तरुणाना आपण तरुण झाल्याची जाणीव अचानक झाली असेल असे तरुण यात असतील यावरून एक शेर आठवला जवां होने लगे जब वो तो हमसे कर लिया परदा हया यकलख़्त आई और शबाब आहिस्ता आहिस्ता

पुण्यात "प्रतिष्ठाण" चे पेव फुटले आहे. गोल्डन ग्रुप, वाय एस ग्रुप, एस पी ग्रुप वगैरे आहेतच. गोल्डन बॉईज, यंग सर्कल वगैरेही दिसतात. पण प्रतिष्ठाण म्हटले की कसे भारदस्त वाटते. काहीतरी मोठे समाजकार्य करतोय वगैरेसे वाटुन रस्ते अडवायला, मोठयाने डी जे लावायला, मोकळीक मिळते. त्यात अजुन पिवळे , निळे, भगवे झेंडे लावले की झालेच. मग कोणी आक्षेप घ्यायलाच येत नाही आणि आलाच तर........

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

प्रतिष्ठान एकेठिकाणी असेच काहीतरी अमुक तमुक प्रतिष्ठान असे लिहिले होते . तेही इंग्रजीत , त्यात योगायोगाने जागा कमी पडल्याने काही अक्षरे वर काही खाली असे लिहिले होते. P Ratishthan. "रतिस्थान"... ते वाचून एकदम LOL झाले . =))))

मीही `अचानक` लिहायला आलो होतो जे अबा यांनी आधीच लिहिले आहे. परंतु नंतर त्याच्या पुढच्या वर्षी `अचानक आणि भयानक मित्र मंडळ` असे बघितले होते.

In reply to by सिरुसेरि

अभ्या.. Tue, 09/16/2025 - 17:30
स्टार टेक्सास गविराज येतेत आता. त्यांची सांगली, लै लै चांगली. . पीटीएम (पाटाकडील तालीम मंडळ) म्हणजे कोल्हापूरचे बायेर्न आहे. पीटीएमची जर्सी अंगावर दुनिया घेतो शिंगावर.

In reply to by अभ्या..

रामचंद्र Tue, 09/16/2025 - 18:38
पीटीएम (पाटाकडील तालीम मंडळ), टीटीएम (तटाकडील तालीम मंडळ), केटीएम (खंडोबा तालीम मंडळ), टीएमटीएम (तुकाराम माळी तरुण मंडळ)... सर्व कोल्हापूर!

In reply to by अभ्या..

गवि Wed, 09/17/2025 - 12:16
स्टार टेक्सास गविराज येतेत आता.
तुमने पुकारा और.. आलोच. टेक्सास ओली भेळ. वाह.. मुंबईचे लोक भेळ बनवण्यात एकदम कंडम. चपटे भाजक्या पोह्यासारखे ते कुरमुरे आणि मुख्यतः शेव. फरसाण नाही.. पापडी नाही. मजा नाही. पण सांगली चांगली असली तरी आमची फारशी नव्हे. काही काळ तिथे उष्टे सांडले हे खरे आहे. पण तसे खूप इतर गावांत देखील सांडले. आमचे मूळ ठिकाण आणि ऋणानुबंध कोंकणाशी... तिकडे मित्र मंडळ प्रस्थ मी असेपर्यंत तरी जाणवले नव्हते.

In reply to by श्वेता२४

संजय पाटिल Wed, 10/08/2025 - 15:00
हो! माफ करा पण आजच बघितला प्रतिसाद. नाईक वाड्याजवळ घर आमचं... नरसोबा कट्टा... पण सध्या कोल्हापूरला असतो. आपण पण इचलकरंजी कर का?

In reply to by विजुभाऊ

धुळ्यातही चौकांना खुंट असे नाव आहे, किसन बत्तीवाला खुंट असे एक चौकाचे नाव आहे. कुणाला तरी विचारले होते खुंट हा काय प्रकार तर कळले की चौकात मोकळ्या जागेत जनावरे बांधली जायची त्यांचे खुंट तिथे होत्र म्हणून!

अनन्त्_यात्री गुरुवार, 09/18/2025 - 11:38
वॉशिंग मशीन भाजपेयी + सिंचन घोटाळी राष्ट्रवादी + खोकेसेना यांत विखुरलेल्या माझ्या काही मित्रांना एकत्र करून सर्व धर्मीय सण - समारंभ धूम धडाक्यात साजरे करण्याच्या सद् हेतूने दसऱ्याला "तीन तिगाडा मित्र मंडळ" स्थापन करीत आहे. सर्वांनी समारंभाला यायचं हं. ("हो - बहिरा डी जे मंडळाचा" डी जे अभ्यागतांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी ठेवलाय)

निमी Sat, 10/25/2025 - 10:30
कोल्हापुरात एके ठिकाणी गुगली नीट पत्ता सांगेना म्हणून पत्ता विचारायला गाडीतून खाली उतरले.. पत्ता विचारल्यावर सहज बेकरीचे नाव वाचले..ते होते 'अदृश्य बेकरी!'

विजुभाऊ Mon, 09/15/2025 - 18:37
अहमदनगरला एक बोर्ड पाहिला होता " अचानक तरुण मंडळ" वाचून खूप हसलो होतो. कदचित ज्या तरुणाना आपण तरुण झाल्याची जाणीव अचानक झाली असेल असे तरुण यात असतील यावरून एक शेर आठवला जवां होने लगे जब वो तो हमसे कर लिया परदा हया यकलख़्त आई और शबाब आहिस्ता आहिस्ता

पुण्यात "प्रतिष्ठाण" चे पेव फुटले आहे. गोल्डन ग्रुप, वाय एस ग्रुप, एस पी ग्रुप वगैरे आहेतच. गोल्डन बॉईज, यंग सर्कल वगैरेही दिसतात. पण प्रतिष्ठाण म्हटले की कसे भारदस्त वाटते. काहीतरी मोठे समाजकार्य करतोय वगैरेसे वाटुन रस्ते अडवायला, मोठयाने डी जे लावायला, मोकळीक मिळते. त्यात अजुन पिवळे , निळे, भगवे झेंडे लावले की झालेच. मग कोणी आक्षेप घ्यायलाच येत नाही आणि आलाच तर........

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

प्रतिष्ठान एकेठिकाणी असेच काहीतरी अमुक तमुक प्रतिष्ठान असे लिहिले होते . तेही इंग्रजीत , त्यात योगायोगाने जागा कमी पडल्याने काही अक्षरे वर काही खाली असे लिहिले होते. P Ratishthan. "रतिस्थान"... ते वाचून एकदम LOL झाले . =))))

मीही `अचानक` लिहायला आलो होतो जे अबा यांनी आधीच लिहिले आहे. परंतु नंतर त्याच्या पुढच्या वर्षी `अचानक आणि भयानक मित्र मंडळ` असे बघितले होते.

In reply to by सिरुसेरि

अभ्या.. Tue, 09/16/2025 - 17:30
स्टार टेक्सास गविराज येतेत आता. त्यांची सांगली, लै लै चांगली. . पीटीएम (पाटाकडील तालीम मंडळ) म्हणजे कोल्हापूरचे बायेर्न आहे. पीटीएमची जर्सी अंगावर दुनिया घेतो शिंगावर.

In reply to by अभ्या..

रामचंद्र Tue, 09/16/2025 - 18:38
पीटीएम (पाटाकडील तालीम मंडळ), टीटीएम (तटाकडील तालीम मंडळ), केटीएम (खंडोबा तालीम मंडळ), टीएमटीएम (तुकाराम माळी तरुण मंडळ)... सर्व कोल्हापूर!

In reply to by अभ्या..

गवि Wed, 09/17/2025 - 12:16
स्टार टेक्सास गविराज येतेत आता.
तुमने पुकारा और.. आलोच. टेक्सास ओली भेळ. वाह.. मुंबईचे लोक भेळ बनवण्यात एकदम कंडम. चपटे भाजक्या पोह्यासारखे ते कुरमुरे आणि मुख्यतः शेव. फरसाण नाही.. पापडी नाही. मजा नाही. पण सांगली चांगली असली तरी आमची फारशी नव्हे. काही काळ तिथे उष्टे सांडले हे खरे आहे. पण तसे खूप इतर गावांत देखील सांडले. आमचे मूळ ठिकाण आणि ऋणानुबंध कोंकणाशी... तिकडे मित्र मंडळ प्रस्थ मी असेपर्यंत तरी जाणवले नव्हते.

In reply to by श्वेता२४

संजय पाटिल Wed, 10/08/2025 - 15:00
हो! माफ करा पण आजच बघितला प्रतिसाद. नाईक वाड्याजवळ घर आमचं... नरसोबा कट्टा... पण सध्या कोल्हापूरला असतो. आपण पण इचलकरंजी कर का?

In reply to by विजुभाऊ

धुळ्यातही चौकांना खुंट असे नाव आहे, किसन बत्तीवाला खुंट असे एक चौकाचे नाव आहे. कुणाला तरी विचारले होते खुंट हा काय प्रकार तर कळले की चौकात मोकळ्या जागेत जनावरे बांधली जायची त्यांचे खुंट तिथे होत्र म्हणून!

अनन्त्_यात्री गुरुवार, 09/18/2025 - 11:38
वॉशिंग मशीन भाजपेयी + सिंचन घोटाळी राष्ट्रवादी + खोकेसेना यांत विखुरलेल्या माझ्या काही मित्रांना एकत्र करून सर्व धर्मीय सण - समारंभ धूम धडाक्यात साजरे करण्याच्या सद् हेतूने दसऱ्याला "तीन तिगाडा मित्र मंडळ" स्थापन करीत आहे. सर्वांनी समारंभाला यायचं हं. ("हो - बहिरा डी जे मंडळाचा" डी जे अभ्यागतांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी ठेवलाय)

निमी Sat, 10/25/2025 - 10:30
कोल्हापुरात एके ठिकाणी गुगली नीट पत्ता सांगेना म्हणून पत्ता विचारायला गाडीतून खाली उतरले.. पत्ता विचारल्यावर सहज बेकरीचे नाव वाचले..ते होते 'अदृश्य बेकरी!'
लेखनविषय:
लेखनप्रकार
ख फ वर एक मजेदार चर्चा वाचली. चर्चेची सुरवात अ बा नी सुरू मग गवि नी त्यात भर टाकली. त्यातली गम्मत इथे कळावी आणि त्या गमतीत आणखी भर पडावी म्हणून हा धागा. पुढचे शब्द गविं आहेत. मित्रमंडळांची नावे हा रोचक विषय आहे. माझ्या कॉलेज जीवनात, म्हणजे तीसेक वर्षे मागे जा.. तेव्हा रक्तपात, युद्ध, संघर्ष याला खूप सन्मान होता. संग्राम मित्र मंडळ, झुंजार मित्र मंडळ, क्रांती तरुण मंडळ, फायटर, तलवार, ... एका ठिकाणी तर ब्लड ग्रुप असे नाव वाचले होते.

अमेझॉन प्राईम सीरियल आस्वाद- 4 मोअर शॉट्स प्लीज !

प्रसाद गोडबोले ·

गवि Mon, 09/15/2025 - 16:38
ऑलरेडी बघून झाली आहे. आवडली होती. पण त्याबद्दल लिहिणारे बोलणारे मराठी संस्थळावर कोणी दिसले नाही. एका वेगळ्याच विश्वात जगणारी माणसे त्यात आहेत. पण जमून आली आहे खास. बघायला सुरुवात केली की त्या जगात ओढून नेऊन पूर्ण बघायला भाग पाडते. शेवटचा सीझन अर्थातच ओढून ताणून आहे. विशेषतः त्याची सुरुवात. जेह हे पात्र बेहद्द आवडले. त्यानंतर उमंग. समलैंगिक / बाय सेक्सुअल असून देखील जे स्ट्रेट आहेत त्यांनाही अशा प्रकारच्या संबंधात शरीराच्या पलीकडे ओढ आणि नातं असू शकतं हे कुठेही भडक न होता दाखवणे हे एक खास वैशिष्ट्य. हार्ट टचिंग भाग. त्या दोघींचा सुरुवातीचा. नंतर जेव्हा लिसाने साकारलेले पात्र उमंगला गृहीत धरू लागते तेव्हा वाईट वाटते आणि आपण बघता बघता लिंग, समलैंगिकता यापलीकडे जाऊन त्या नात्यातले धागे बघायला लागतो हेही कौतुकास्पद सादरीकरण.

चित्रगुप्त Tue, 09/16/2025 - 00:42
सुमारे दहा वर्षांपूर्वी असले काही बघण्यात कदाचित थोडी गोडी वाटली असती, पण आता मी एकादा दोन तासांचा सिनेमा पण चिकटीने बघू शकत नाही. शिरेल वगैरेंचा तर प्रश्नच नाही. या विषयावरील : Attention Span का कमी झालाय? | Dr.Nandu Mulmule | TATS EP 74। Marathi Podcast #ScreenTime https://youtu.be/16uTsKYcxz4?si=aEH7p-jbOxBSnCSp हा विडियो मननीय आहे.

In reply to by चित्रगुप्त

ओ काका
मी एकादा दोन तासांचा सिनेमा पण चिकटीने बघू शकत नाही. शिरेल वगैरेंचा तर प्रश्नच नाही.
असं काय करता ? आम्ही इतक्या कष्टाने लेख लिहायचा अन् तुम्ही सीरियल बघायला नाही म्हणायचं ?! श्या. किमान पहिला सीझन पहा, नाहीतर किमान पहिला एपोसिड पहा, तेही नाहीतर किमान पहिल्या एपिसोड मधील पहिला सीन पहा. स्त्री मुक्ती चळवळीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे ही सीरियल. सनातनी मनुवादी संस्कृती , त्यांनी स्त्रियांवर लादलेली बंधने ह्यांना लगावलेली सणसणीत चपराक आहे ही सीरियल. स्त्रीत्वाचा, सुधारणावादी पुरोगामित्वाचा, फेमिनिझम चां मुक्त हुंकार आहे ही सीरियल. हुंकारच का , सिंहीणगर्जना आहे ही सीरियल. स्वतःला पुरोगामी सुधारणावादी म्हणविणाऱ्या प्रत्येकाने सहकुटुंब सहपरिवार ही सीरियल बघितली पाहिजे, विशेष करून स्वतःच्या घरातील मुलींना स्त्रियांना आवर्जून दाखवली पाहिजे ही सीरियल. जेणे करून जास्तीत जास्त मुली ह्या पुरोगामित्वाचा मार्ग स्वीकारतील आणि मनुवादी संस्कृती झिडकारून टाकतील. हीच खरी स्त्री मुक्ती आहे ! नक्की आवर्जून पाहा ही सीरियल.

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त Wed, 09/17/2025 - 05:23
मी नाही त्यातला. ना मी सनातनी, ना पुरोगामी, ना सुधारणावादी. मी जो आहे, जसा आहे, तो आणि तसाच आहे, आणि त्यात खुष आहे. कुठल्या कोण त्या बायका आणि बाप्प्ये - त्यांच्या भानगडी तेच जाणोत. आपुनको कोई लेनादेनाईच नई भिडु. आता उरलासुरला वेळ आणि डोळ्यांची उरलीसुरली शक्ती असल्या भानगडीत घालवायची नाहीये. अर्थात तुम्ही कळकळीने वगैरे लिहीत आहात, याचे कवतिक आहेच.

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त Wed, 09/17/2025 - 15:43
विशेष करून स्वतःच्या घरातील मुलींना स्त्रियांना आवर्जून दाखवली पाहिजे ही सीरियल. जेणे करून जास्तीत जास्त मुली ह्या पुरोगामित्वाचा मार्ग स्वीकारतील आणि मनुवादी संस्कृती झिडकारून टाकतील. हीच खरी स्त्री मुक्ती आहे !
--- अहो, ही शिरेल न बघताच खुद्द आमच्या जवळच्या नात्यात तिशीतल्या पाच - सात 'जरठकुमारी' आहेत त्यांना लग्न करायचेच नाहीये. उस्सेभी जादा म्हणजे काही लग्न झालेल्या मुलींना संतती नको आहे. (या मुद्द्यावरून त्यांनी फारकतही घेतलेली आहे) --- मनुवादीच काय, खुद्द हिंदूच या भूतलावरून हळूहळू आपोआपच संपणारसे दिसतेय.

Bhakti Wed, 09/17/2025 - 10:55
नाही नाही स्त्री बंडाची सुरूवात होण्यासाठी थेट ही मालिका पाहायची नाही,ही सर्वात शेवटी पाहायची. आधी घरातल्या धुण्याभांड्यापासून..मोलकरणीकी सारखी वागणूक लाथाडण्यासाठी "द ग्रेट इंडियन किचन"पासून सुरूवात करायची. लग्नच सर्वस्व नाही,तर तुझा स्वाभिमान जप यासाठी"क्लीन", "इंग्लिश विंग्लिश","थप्पड" पाहायचा. आणि मग ही सिंहगर्जना असलेली 4 मोअर शॉट्स प्लीज पाहायची. मला अजून मनूवाद्यांना चिरडणारे सिनेमा आठवले की येथे देईनच.तोपर्यंत या यादीत भर टाकायची असेल तर जरूर ‌द्या!

In reply to by Bhakti

कॉमी Wed, 09/17/2025 - 21:05
ऍमेझॉन प्राईम वरच असलेली "स्त्रीत्वाचा मुक्त हुंकारा"च्या अगदी विरुद्ध चित्र (स्त्रीत्वाचा दमनाखालील हुंदका?) दाखवणारी "द हॅण्डमेड्स टेल" सुद्धा सुचवेन.

कर्नलतपस्वी Wed, 09/17/2025 - 17:36
रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग असेच वाटत असते. अर्थात हे मी माझ्यापुरते बोलतोय. आता मनोरंजन कमी आणी तू तू मै मै जास्त. टोकाची भुमिका, भाषेचा वापर....... स्वलाल धन्य आता खरोखरच वाटते जुने मिपा पार बदलून गेले आहे. थोडेच जुने सदस्य आहेत ज्यांनी अजून ग्राउंड सोडले नाही. मी नवाच आहे.

गवि Sun, 12/28/2025 - 09:43
काल सहज प्राईम उघडले असता याचा पुढचा सीझन आलेला अचानकच दिसला. बघायला सुरुवात केली आहे. चौघींच्याही वयातला फरक जाणवतो. पहिला एपिसोड अर्धा बघून झाला. अजून तरी काही बरेवाईट मत नाही. कथेला पुढे कसे नेतात ते बघायचे.

पण नाव आठवत नाही. ही मालिका बाघायचा प्रयत्न करेन. अवांतर- अशा मालिका बघताना एकिकडे "मी नाही त्यातली" म्हणुन हे कुठेतरी परग्रहावर घडतेय अशी समजूत करुन घ्यावी तर आपल्याच आजुबाजुला जरा कानोसा घेतला तर विषय दारापर्यंत आलाय असे जाणवते. कदाचित घरातही किवा बेडरूममध्येही. काहीही अशक्य नाही. साठसत्तर वर्षांच्या आयुष्यात आपापला आनंद मिळवायला कोण कुठला मार्ग निवडेल काही सांगता येत नाही. फार लांब कशाला--शाळेच्या गेट टू गेदरला गेल्यावर आपलेच जुने मित्र मैत्रिणी भेटतात तेव्हा २५-३० वर्षात प्रत्येकाचे आयुष्य काय काय वळणाने गेलेय ते पाहुन चकीत व्हायला होते. कुणाचे व्यसन, कुणाची लफडी, कुणी घटस्फोटित, कुणी लिव्ह ईन, कुणी सिंगल पेरेंटिंग करतेय, तरी अजुन एल जी बी टी क्यु ऐकायला आले नाहीये. तेही येईल कधीतरी. असो. नाकाने कांदे सोलणारे आपण कोण? ज्याची त्याची निवड.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कांदा लिंबू Wed, 12/31/2025 - 14:59
शाळेच्या गेट टू गेदरला गेल्यावर "तुमची X आता XL झालीय की XXL झालीय याची शहानिशा करण्याचा कार्यक्रम म्हणजे गेट टुगेदर!" असं एक व्हत्सप्प फॉरवर्ड आलं होतं.

गवि Mon, 09/15/2025 - 16:38
ऑलरेडी बघून झाली आहे. आवडली होती. पण त्याबद्दल लिहिणारे बोलणारे मराठी संस्थळावर कोणी दिसले नाही. एका वेगळ्याच विश्वात जगणारी माणसे त्यात आहेत. पण जमून आली आहे खास. बघायला सुरुवात केली की त्या जगात ओढून नेऊन पूर्ण बघायला भाग पाडते. शेवटचा सीझन अर्थातच ओढून ताणून आहे. विशेषतः त्याची सुरुवात. जेह हे पात्र बेहद्द आवडले. त्यानंतर उमंग. समलैंगिक / बाय सेक्सुअल असून देखील जे स्ट्रेट आहेत त्यांनाही अशा प्रकारच्या संबंधात शरीराच्या पलीकडे ओढ आणि नातं असू शकतं हे कुठेही भडक न होता दाखवणे हे एक खास वैशिष्ट्य. हार्ट टचिंग भाग. त्या दोघींचा सुरुवातीचा. नंतर जेव्हा लिसाने साकारलेले पात्र उमंगला गृहीत धरू लागते तेव्हा वाईट वाटते आणि आपण बघता बघता लिंग, समलैंगिकता यापलीकडे जाऊन त्या नात्यातले धागे बघायला लागतो हेही कौतुकास्पद सादरीकरण.

चित्रगुप्त Tue, 09/16/2025 - 00:42
सुमारे दहा वर्षांपूर्वी असले काही बघण्यात कदाचित थोडी गोडी वाटली असती, पण आता मी एकादा दोन तासांचा सिनेमा पण चिकटीने बघू शकत नाही. शिरेल वगैरेंचा तर प्रश्नच नाही. या विषयावरील : Attention Span का कमी झालाय? | Dr.Nandu Mulmule | TATS EP 74। Marathi Podcast #ScreenTime https://youtu.be/16uTsKYcxz4?si=aEH7p-jbOxBSnCSp हा विडियो मननीय आहे.

In reply to by चित्रगुप्त

ओ काका
मी एकादा दोन तासांचा सिनेमा पण चिकटीने बघू शकत नाही. शिरेल वगैरेंचा तर प्रश्नच नाही.
असं काय करता ? आम्ही इतक्या कष्टाने लेख लिहायचा अन् तुम्ही सीरियल बघायला नाही म्हणायचं ?! श्या. किमान पहिला सीझन पहा, नाहीतर किमान पहिला एपोसिड पहा, तेही नाहीतर किमान पहिल्या एपिसोड मधील पहिला सीन पहा. स्त्री मुक्ती चळवळीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे ही सीरियल. सनातनी मनुवादी संस्कृती , त्यांनी स्त्रियांवर लादलेली बंधने ह्यांना लगावलेली सणसणीत चपराक आहे ही सीरियल. स्त्रीत्वाचा, सुधारणावादी पुरोगामित्वाचा, फेमिनिझम चां मुक्त हुंकार आहे ही सीरियल. हुंकारच का , सिंहीणगर्जना आहे ही सीरियल. स्वतःला पुरोगामी सुधारणावादी म्हणविणाऱ्या प्रत्येकाने सहकुटुंब सहपरिवार ही सीरियल बघितली पाहिजे, विशेष करून स्वतःच्या घरातील मुलींना स्त्रियांना आवर्जून दाखवली पाहिजे ही सीरियल. जेणे करून जास्तीत जास्त मुली ह्या पुरोगामित्वाचा मार्ग स्वीकारतील आणि मनुवादी संस्कृती झिडकारून टाकतील. हीच खरी स्त्री मुक्ती आहे ! नक्की आवर्जून पाहा ही सीरियल.

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त Wed, 09/17/2025 - 05:23
मी नाही त्यातला. ना मी सनातनी, ना पुरोगामी, ना सुधारणावादी. मी जो आहे, जसा आहे, तो आणि तसाच आहे, आणि त्यात खुष आहे. कुठल्या कोण त्या बायका आणि बाप्प्ये - त्यांच्या भानगडी तेच जाणोत. आपुनको कोई लेनादेनाईच नई भिडु. आता उरलासुरला वेळ आणि डोळ्यांची उरलीसुरली शक्ती असल्या भानगडीत घालवायची नाहीये. अर्थात तुम्ही कळकळीने वगैरे लिहीत आहात, याचे कवतिक आहेच.

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त Wed, 09/17/2025 - 15:43
विशेष करून स्वतःच्या घरातील मुलींना स्त्रियांना आवर्जून दाखवली पाहिजे ही सीरियल. जेणे करून जास्तीत जास्त मुली ह्या पुरोगामित्वाचा मार्ग स्वीकारतील आणि मनुवादी संस्कृती झिडकारून टाकतील. हीच खरी स्त्री मुक्ती आहे !
--- अहो, ही शिरेल न बघताच खुद्द आमच्या जवळच्या नात्यात तिशीतल्या पाच - सात 'जरठकुमारी' आहेत त्यांना लग्न करायचेच नाहीये. उस्सेभी जादा म्हणजे काही लग्न झालेल्या मुलींना संतती नको आहे. (या मुद्द्यावरून त्यांनी फारकतही घेतलेली आहे) --- मनुवादीच काय, खुद्द हिंदूच या भूतलावरून हळूहळू आपोआपच संपणारसे दिसतेय.

Bhakti Wed, 09/17/2025 - 10:55
नाही नाही स्त्री बंडाची सुरूवात होण्यासाठी थेट ही मालिका पाहायची नाही,ही सर्वात शेवटी पाहायची. आधी घरातल्या धुण्याभांड्यापासून..मोलकरणीकी सारखी वागणूक लाथाडण्यासाठी "द ग्रेट इंडियन किचन"पासून सुरूवात करायची. लग्नच सर्वस्व नाही,तर तुझा स्वाभिमान जप यासाठी"क्लीन", "इंग्लिश विंग्लिश","थप्पड" पाहायचा. आणि मग ही सिंहगर्जना असलेली 4 मोअर शॉट्स प्लीज पाहायची. मला अजून मनूवाद्यांना चिरडणारे सिनेमा आठवले की येथे देईनच.तोपर्यंत या यादीत भर टाकायची असेल तर जरूर ‌द्या!

In reply to by Bhakti

कॉमी Wed, 09/17/2025 - 21:05
ऍमेझॉन प्राईम वरच असलेली "स्त्रीत्वाचा मुक्त हुंकारा"च्या अगदी विरुद्ध चित्र (स्त्रीत्वाचा दमनाखालील हुंदका?) दाखवणारी "द हॅण्डमेड्स टेल" सुद्धा सुचवेन.

कर्नलतपस्वी Wed, 09/17/2025 - 17:36
रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग असेच वाटत असते. अर्थात हे मी माझ्यापुरते बोलतोय. आता मनोरंजन कमी आणी तू तू मै मै जास्त. टोकाची भुमिका, भाषेचा वापर....... स्वलाल धन्य आता खरोखरच वाटते जुने मिपा पार बदलून गेले आहे. थोडेच जुने सदस्य आहेत ज्यांनी अजून ग्राउंड सोडले नाही. मी नवाच आहे.

गवि Sun, 12/28/2025 - 09:43
काल सहज प्राईम उघडले असता याचा पुढचा सीझन आलेला अचानकच दिसला. बघायला सुरुवात केली आहे. चौघींच्याही वयातला फरक जाणवतो. पहिला एपिसोड अर्धा बघून झाला. अजून तरी काही बरेवाईट मत नाही. कथेला पुढे कसे नेतात ते बघायचे.

पण नाव आठवत नाही. ही मालिका बाघायचा प्रयत्न करेन. अवांतर- अशा मालिका बघताना एकिकडे "मी नाही त्यातली" म्हणुन हे कुठेतरी परग्रहावर घडतेय अशी समजूत करुन घ्यावी तर आपल्याच आजुबाजुला जरा कानोसा घेतला तर विषय दारापर्यंत आलाय असे जाणवते. कदाचित घरातही किवा बेडरूममध्येही. काहीही अशक्य नाही. साठसत्तर वर्षांच्या आयुष्यात आपापला आनंद मिळवायला कोण कुठला मार्ग निवडेल काही सांगता येत नाही. फार लांब कशाला--शाळेच्या गेट टू गेदरला गेल्यावर आपलेच जुने मित्र मैत्रिणी भेटतात तेव्हा २५-३० वर्षात प्रत्येकाचे आयुष्य काय काय वळणाने गेलेय ते पाहुन चकीत व्हायला होते. कुणाचे व्यसन, कुणाची लफडी, कुणी घटस्फोटित, कुणी लिव्ह ईन, कुणी सिंगल पेरेंटिंग करतेय, तरी अजुन एल जी बी टी क्यु ऐकायला आले नाहीये. तेही येईल कधीतरी. असो. नाकाने कांदे सोलणारे आपण कोण? ज्याची त्याची निवड.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कांदा लिंबू Wed, 12/31/2025 - 14:59
शाळेच्या गेट टू गेदरला गेल्यावर "तुमची X आता XL झालीय की XXL झालीय याची शहानिशा करण्याचा कार्यक्रम म्हणजे गेट टुगेदर!" असं एक व्हत्सप्प फॉरवर्ड आलं होतं.
लेखनविषय:
लेखनप्रकार
#पुरोगामी सुधारणावादी लेखन #बहुजन हिताय बहुजन सुखाय ______ ४ मोअर शॉट्स प्लीज, स्त्रीत्वाचा मुक्त हुंकार !! ______ '४ मोअर शॉट्स प्लीज!' ही Amazon Prime Video वरील एक लोकप्रिय वेब सिरीज आहे जी नुकतीच पाहण्यात आली. ही सीरियल जी केवळ मनोरंजनापलीकडे जाऊन आधुनिक भारतीय महिलांच्या जीवनातील अनेक पैलूंचा वेध घेते. ही मालिका म्हणजे आजच्या स्त्रीच्या भावनांचा, तिच्या संघर्षाचा, तिच्या स्वप्नांचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्या 'मुक्त हुंकारा'चा आरसा आहे.

छोटाच होता,काही कळायचं वय नव्हते.

कर्नलतपस्वी ·

खूपच खतरनाक लिहिला आहे कर्नल साहेब. श्राद्धाचा स्वयंपाक ही एक स्वतंत्र पाककलेतील कला आहे. पण दुर्दैवाने या सर्व पदार्थांना श्राद्धाचे लेबल चिकटल्यामुळे अन्यवेळीस कधीच केल्या जात नाही त्या गोष्टी. मला स्वतःला तांदळाची खीर, डाळीचे वडे हे दोन्हीही फार आवडते पण शेवटचे कधी खाल्लेले ते आठवतही नाही आता. कथा छान आहे. मात्र पालकांनी मुलाला मारल हे वाचून वाटले. मृत्यू अंत्येष्टी श्राद्ध इत्यादी सर्व धार्मिक संकल्पनातून तत्वज्ञान पूर्णपणे विस्मरणात गेले असल्यामुळे लोकांना ह्यातील गमक कळतच नाही असो. विषयांतर नको. लिहित रहा

विवेकपटाईत Mon, 09/15/2025 - 17:36
उत्तर भारतात तांदूळाची खीर केंव्हाही करतात. आम्ही श्राद्ध पक्षात आणि तिथी असेल त्या दिवशी ही म्हणजे वर्षातून चार पाच वेळा तरी खीर होतेच.

श्वेता व्यास Mon, 09/15/2025 - 18:15
कथेचं वर्तुळ चांगलं पूर्ण झालंय, पण जे आईने केलं तेच मुलाने तरी नव्हतं करायला पाहिजे, पण राग आणि दुःखाच्या भरात कशीही वागतात माणसे.

धाड धाड वाचत शेवटपर्यंत आलो आणि शेवटच्या वाक्याला घशात आवंढा दाटला. बरेचदा बाहेरचा किवा दुसरा कुठला राग घरात मुलांवर निघतो पण पुढे काही वर्षांनी ते आठवले तरी नकोसे होते. असो. कथा आवडली.

कर्नलतपस्वी Mon, 09/15/2025 - 22:52
तोच आता मोठा झालायं. आजही मला भेटतो. त्याच्या डोळ्यात एक प्रश्न चिन्ह आजही मला दिसते. त्याची आई लहानपणीच न कळत्या वयात गेली. कशी गेली,केव्हां गेली या बद्दल कुणीच काही सांगत नाही. त्याला जाणून घ्यायची खुप इच्छा आहे. लहानपणी मनावर विपरित परिणाम होईल म्हणून सांगीतले नाही,आता त्याच्याच मनाने आईची निर्माण केलेल्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून कुणी सांगत नाही. प्रश्नाची पुनरावृत्ती एवढाच कथेचा गाभा आहे. सत्य अनुभव,मलाही बरेच दिवस सतावत होता. आज बाहेर पडला. सर्व वाचक ,प्रतिसादकांचे मनापासून आभार.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कर्नलतपस्वी Wed, 09/17/2025 - 06:42
प्रतिसादात लिहिलंय. दुर्दैवाने त्या गोष्टीचा साक्षीदार असल्याने तो माझ्या कडे आशेने बघतो पण न तो स्पष्ट विचारू शकतो न मी बोलू शकतो.

श्वेता२४ Tue, 09/16/2025 - 18:30
हळवी करणारी कथा.मी जेमतेम ८ वर्षाची होते. मलाही तांदळाची खीर व उडदाचे वडे खूप आवडतात. लहानपणी भर पंक्तीत मीहि मस्त झालेत ग आजी म्हणताच आई, आजी व मोठी बहीण खाउ की गिळु नजरेनं पाहत होत्या. मला काहीच कळेना. आजोबा शांतपणे म्हणाले...श्राद्धाच्या जेवणाला छान म्हणायचं नसतं. दु:खाचे जेवण असतं ते. माझी आई व तुझी पणजी देवाघरी गेली होती आज. मग काय झाले ते कळलं. ....असो. तुमचे लेखन वाचून वाटले...मी नशीबवान निघीले.. कुणी बदडलं नाही...काळ आला होता पण...

In reply to by श्वेता२४

कर्नलतपस्वी Wed, 09/17/2025 - 06:49
खरे आहे. काही चांगल्या जुन्या परंपरा माणूस विसरत चाललाय. दुखवटा काढणे एक पद्धत आहे. चौदाव्याला ज्याने अंतिम संस्कार केला त्याला नवीन कपडे,पंचा,उपरणे देत आम्ही तुझ्या दुखात सहभागी आहोत अशी भावना व्यक्त केली जायची. लहान मुलांना कळत नसते. निरागस अबोध असतात. काहीही विचारतात. कालच माझी छोटी नात विचारत होती सावत्र म्हणजे काय?

In reply to by कर्नलतपस्वी

गवि Wed, 09/24/2025 - 09:21
नवीन कपडे,पंचा,उपरणे देत आम्ही तुझ्या दुखात सहभागी आहोत अशी भावना व्यक्त केली जायची.
हे सर्व, आणि भोजन बेत वगैरे या सर्वांचा उद्देश "आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत" याहीपेक्षा "आता नेहमीचे आयुष्य सुरू करा. कायम दुखवटा पाळत राहण्यात अर्थ नाही.." असा अधिक आहे. दुःखात सहभागी आहोत हे तर आहेच. पण पुढचे अधिक महत्वाचे.

कथा छान आहे, मला श्राद्ध वगैरेच्या ठिकाणी जेवायला आवडत नाही. दुखी वातावरन असते त्यात जेवायचे? पण लोक तिथेही आग्रह करतात, पळूनही जाता येत नाही आणी नकारही देता येत नाही. :(

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कर्नलतपस्वी Wed, 09/17/2025 - 06:38
इतर कुठल्याही वेळी गेला नाहीत तरी चालेल पण मरणदारी आणी तोरणदारी जरूर जावे.या पाठिमागे मोठा उद्देश आहे. दोन्ही ठिकाणी मानसिक, शारिरीक, भावनिक मदतीची गरज असते व समाजाचा एक घटक म्हणून व्यक्तीचे कर्तव्य समजले जायचे. आता आशी वेळ आली आहे की स्वताचे कलेवर स्वताच खांद्यावर अंत्यसंस्कारासाठी घेऊन जावे लागेल की काय वाटते...... इतका माणूस एकटा होत चाललाय. पटलं तर बघा. नऊशे लोकांच्या सोसायटीत जवळचे नातेवाईक सोडून नऊ लोक सुद्धा जमा होत नाहीत.

निनाद Wed, 09/17/2025 - 16:24
या जेवणाला दु:खाचे वातावरण असू नये असे आमच्या गुरूजींनी एकदा मला व्यवस्थित पणे समजावून दिले. त्या नंतर माझे गैरसमज दूर झाले. श्राद्धाच्या वेळी पितरे येतात आणि जेवणार्‍यांच्या रुपाने (अन्न) ग्रहण करतात आणि वासनेतून सुटतात यावेळी पितरे आपल्याला आशिर्वाद देतात. जसे देव महत्त्वाचे तशी पितरे पण महत्त्वाची आहेत. कोणत्याही वडिलांना आणि आजोबांना आपल्या मुला नातवाचे वाईट व्हावे असे वाटत नाही. आपल्या वंशाचा विस्तार व्हावा प्रगती व्हावी हीच भावना असते. त्यामुळे श्राद्धाच्या जेवणास नि:संकोचपणे आणि अगत्याने जावे. पितरां विषयी सुयोग्य भाव मनात आणावा त्यांना योग्य ती गति मिळावी यासाठी प्रार्थना करावी. त्यांचे आशिर्वाद मागावेत. आणि मनापासून जेवण करावे. त्यातच आपले आणि पितरांचे कल्याण आहे. आपल्या रुपाने कोण जेऊन जाईल हे आपल्याला माहित नसते. आपापल्या पूर्वजन्मीच्या कर्माच्या फलानुसार ते घडते. असे नसते ते तर आपल्या पुर्वाजांनी या परंपरा, विधी आणलेच नसते.

In reply to by निनाद

गामा पैलवान Sat, 09/20/2025 - 20:00
निनाद, तुमच्या या संदेशाशी शंभर टक्के सहमत आहे. माणूस मेला तरी तो पुढल्या लोकात जिवंतच असतो. पोराबाळांना बडवायचा फुकट राडा केला की पितर दु:खी होतात. पितर तृप्त होणारेत यांतच आनंद मानून श्राद्धाचे जेवण आनंदानेच करावे. आ.न., -गा.पै.

कर्नलतपस्वी Wed, 09/17/2025 - 18:09
अतिशय संतुलित आणी व्यवहार्य प्रतिसाद. संस्कार,श्राद्ध इत्यादी समाज व्यवस्था होती काही प्रमाणात आजही आहे. संगणकाचे उद्योग, प्रशिक्षण वर्ग काढताना सुद्धा पुजा पाठ करूनच सुरुवात करतात. अनेक संतानी ,माउली,तुकोबाराय, एकनाथ, कबीरदास इत्यादींनी कर्मकांडावर ताशेरे ओढले असले तरी ते या पाठमागची मुळ भावनेचा आदरच करताना दिसले आहेत. उदाहरणार्थ, बाईल सवासिण आई । आपण पितरांचे ठायीं ॥१॥ थोर वेच जाला नष्टा । अवघ्या अपसव्य चेष्टा ॥ध्रु.॥ विषयांचे चरवणीं । केली आयुष्याची गाळणी ॥२॥ तुका म्हणे लंडा । नाहीं दया देव धोंडा ॥३॥ जित्या माय बापा न घालिती अन्न | मेल्या प्रेतावर करिती पिंडदान || पहा पहा संसाराचा कैसा आचारु | जिता अबोला मा मेल्या उच्चारू || जित्या मायबापा न करिती नमन | मेल्या मागे करिती मस्तक वपन || जित्या मायबापा धड गोड नाही | श्राद्धी तळण-मळण परवडी पाही || जिंदा बाप ना पुजे,मरे बाद पुजवाय मुठ्ठीभर चावल दे के कौवे को बाप बनवाय वरील संत वचने आजच्या समाज व्यवहारावर टिका केली आहे . काही विद्वान लोकांनी याचा वेगळाच अर्थ काढला. असो,कालाय तस्मै नमा:

In reply to by कर्नलतपस्वी

गामा पैलवान Sat, 09/20/2025 - 22:23
कर्नलतपस्वी,
काही विद्वान लोकांनी याचा वेगळाच अर्थ काढला.
सहमत आहे. यांतला काही म्हणजे कम्युनिस्ट. त्यांना श्राद्धविधी बंद पाडायचे आहेत. देवांच्या मूर्तींवरील मर्यादांचा उफराटा अर्थ सिख विकी वर आढळून येतो. संत नामदेव विठ्ठलाच्या मूर्तीस भावपूर्ण आळवायचे. त्यांच्या तोंडी बघा मूर्तीनिषिद्ध संवाद टाकलेत ( इंग्रजी दुवा ) : https://www.sikhiwiki.org/index.php/Bhagat_Namdev_and_Idol_Worship लगेच खाली गुरु ग्रंथसाहिब मधील अवतरण दिलं आहे. त्यात मूर्तीपूजेचा धिक्कार आजीबात केलेला दिसंत नाही. दैवी वचनांचा विपरीत अर्थ काढणे हा घोर अधर्म आहे. आ.न., -गा.पै.

सुबोध खरे Tue, 09/23/2025 - 11:33
श्राद्ध म्हणजे ज्या व्यक्ती बद्दल आपल्याला प्रेम होतं त्या व्यक्तीची श्रद्धेने आठवण काढणे. हा समारंभ दुःखाचा का समजतात हे समजले नाही. उलट दहाव्याला किंवा तेराव्याला गोडाचे जेवण केले जाते याचा मूळ हेतू आता दुःख बाजूला ठेवून व्यवहाराला सुरवात करा आयुष्य हा एक सण आहे आणि आता तोंड गोड करून हा सण साजरा करा असे धर्मशास्त्र सांगते. मृत्यू हे अटळ सत्य आहे. दोन दिवसापूर्वी माझा मामा (वय वर्षे ८७) निवर्तला. पण गेले वर्षभर तो अन्थरुणावर बेशुद्धावस्थेत खिळून होता. आता केवळ अस्तित्व संपले म्हणून तुम्हाला दुःख होणे हे साहजिक आहे परंतु हे दुःख किती कुरवाळत बसायचे ? तो गेला म्हणजे त्याचा प्राण मुक्त झाला म्हणून आनंद का करू नये? बहुसंख्य वेळेस लोक काय म्हणतील याचा विचार करून दुःखाचा बाजार मांडला जातो. पंजाबात "चौथ"करतात म्हणजे चौथ्या दिवशी सर्व जण गोडाचे जेवण करून व्यवहाराला लागतात. त्यात काही चूक आहे असे मला वाटत नाही. माझे वडील ८६ व्या वर्षी मेंदूत रक्तस्त्रावाने गेले. उत्तम स्थितीत असलेला मेंदू एक तासात निकामी झाला नि सहा दिवसात सर्व उपचार करूनही सर्व संपले. लोकांच्या दृष्टीने ८६ वय होते म्हणजे गेले ते ठीक आहे. आपण आमच्या दृष्टीने आयुष्यभराचा आधार गेला पोरके झाल्याची भावना आली. हे लोकांना कसे आणि काय समजणार? अकाली निधन झाले तर अत्यंत जवळच्या माणसांना होणारे दुःख सुद्धा त्यांचे स्वतःचे असते. जरा लांबची माणसे सुद्धा हळहळ व्यक्त करून काम सुरु करतात मग दुःख कुरवाळत बसून राहणे हे कशासाठी?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कर्नलतपस्वी Wed, 09/24/2025 - 10:57
आबा, अंतिम संस्कार हा प्रत्येक धर्मात प्रतिपादन केलेला आहे. प्रत्येक जण आपापल्या धर्मशास्त्रानुसार हे कार्य करतात. हिन्दू धर्मशास्त्रानुसार गरूड पुराण व इतर धर्मग्रंथात याचे सविस्तर वर्णन लिहून ठेवले आहे. कर्मकांडावर शास्त्रीय आधार कदाचित नसेल पण भावनिक नक्कीच आहे.

चित्रगुप्त Wed, 09/24/2025 - 08:09
मी अनेकांचे मृत्यू बघितलेले आहेत. त्यापैकी अगदी सगळ्यात दोन-तीन दिवसातच बायको/नवरा/ मुले/ नातेवाईक/ मित्र वगैरे अगदी 'नॉर्मल' झालेले आहेत. कुणी भेटायला आले की तेवढ्यापुरता उमाळा येतो. आतल्या खोलीत गेल्यावर तो लगेच ओसरतो, आणि हे सगळे अगदी नैसर्गिक आणि आवश्यकच आहे. वर्षश्राद्ध वगैरे तर खूप काळानंतर होत असते. हिंदु संस्कृतीत प्रत्येक घटनेला 'उत्सव' म्हणून साजरा करण्याची परंपरा खूपच चांगली आहे. प्रसंग कोणताही असो, 'आग्रहाने' जेवायला घालणे, यात जो जिव्हाळा असतो, तो बुफे मधे गर्दीत घुसून आपले आपणच डिशमधे घ्यायचे, गर्दीत कुठेतरी उभ्या उभ्या जेवायचे आणि निघून जायचे, यात मला तरी अजिबात अनुभवाला येत नाही.

कर्नलतपस्वी Wed, 09/24/2025 - 10:44
वेळ आणी विस्मरण हे बहुतेक दुखांवरचे रामबाण उपाय आहे. मृत्यूनंतर आयुष्य पूर्वपदावर येणे ही जगरहाटी. परंतू असामायीक मृत्यू हा सर्वात जास्त दु:खद व बराच काळ स्मरणात रहाते. विशाल प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

कानडाऊ योगेशु Wed, 09/24/2025 - 17:54
रामकृष्ण ही आले गेले त्याविना जग काय ओसची पडले? कुणी सदोदीत सूतक धरीले ? मग काय अटकले मज शिवाय? जन पळभर म्हणतील हायहाय मी जाता राहील कार्य काय?

खूपच खतरनाक लिहिला आहे कर्नल साहेब. श्राद्धाचा स्वयंपाक ही एक स्वतंत्र पाककलेतील कला आहे. पण दुर्दैवाने या सर्व पदार्थांना श्राद्धाचे लेबल चिकटल्यामुळे अन्यवेळीस कधीच केल्या जात नाही त्या गोष्टी. मला स्वतःला तांदळाची खीर, डाळीचे वडे हे दोन्हीही फार आवडते पण शेवटचे कधी खाल्लेले ते आठवतही नाही आता. कथा छान आहे. मात्र पालकांनी मुलाला मारल हे वाचून वाटले. मृत्यू अंत्येष्टी श्राद्ध इत्यादी सर्व धार्मिक संकल्पनातून तत्वज्ञान पूर्णपणे विस्मरणात गेले असल्यामुळे लोकांना ह्यातील गमक कळतच नाही असो. विषयांतर नको. लिहित रहा

विवेकपटाईत Mon, 09/15/2025 - 17:36
उत्तर भारतात तांदूळाची खीर केंव्हाही करतात. आम्ही श्राद्ध पक्षात आणि तिथी असेल त्या दिवशी ही म्हणजे वर्षातून चार पाच वेळा तरी खीर होतेच.

श्वेता व्यास Mon, 09/15/2025 - 18:15
कथेचं वर्तुळ चांगलं पूर्ण झालंय, पण जे आईने केलं तेच मुलाने तरी नव्हतं करायला पाहिजे, पण राग आणि दुःखाच्या भरात कशीही वागतात माणसे.

धाड धाड वाचत शेवटपर्यंत आलो आणि शेवटच्या वाक्याला घशात आवंढा दाटला. बरेचदा बाहेरचा किवा दुसरा कुठला राग घरात मुलांवर निघतो पण पुढे काही वर्षांनी ते आठवले तरी नकोसे होते. असो. कथा आवडली.

कर्नलतपस्वी Mon, 09/15/2025 - 22:52
तोच आता मोठा झालायं. आजही मला भेटतो. त्याच्या डोळ्यात एक प्रश्न चिन्ह आजही मला दिसते. त्याची आई लहानपणीच न कळत्या वयात गेली. कशी गेली,केव्हां गेली या बद्दल कुणीच काही सांगत नाही. त्याला जाणून घ्यायची खुप इच्छा आहे. लहानपणी मनावर विपरित परिणाम होईल म्हणून सांगीतले नाही,आता त्याच्याच मनाने आईची निर्माण केलेल्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून कुणी सांगत नाही. प्रश्नाची पुनरावृत्ती एवढाच कथेचा गाभा आहे. सत्य अनुभव,मलाही बरेच दिवस सतावत होता. आज बाहेर पडला. सर्व वाचक ,प्रतिसादकांचे मनापासून आभार.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कर्नलतपस्वी Wed, 09/17/2025 - 06:42
प्रतिसादात लिहिलंय. दुर्दैवाने त्या गोष्टीचा साक्षीदार असल्याने तो माझ्या कडे आशेने बघतो पण न तो स्पष्ट विचारू शकतो न मी बोलू शकतो.

श्वेता२४ Tue, 09/16/2025 - 18:30
हळवी करणारी कथा.मी जेमतेम ८ वर्षाची होते. मलाही तांदळाची खीर व उडदाचे वडे खूप आवडतात. लहानपणी भर पंक्तीत मीहि मस्त झालेत ग आजी म्हणताच आई, आजी व मोठी बहीण खाउ की गिळु नजरेनं पाहत होत्या. मला काहीच कळेना. आजोबा शांतपणे म्हणाले...श्राद्धाच्या जेवणाला छान म्हणायचं नसतं. दु:खाचे जेवण असतं ते. माझी आई व तुझी पणजी देवाघरी गेली होती आज. मग काय झाले ते कळलं. ....असो. तुमचे लेखन वाचून वाटले...मी नशीबवान निघीले.. कुणी बदडलं नाही...काळ आला होता पण...

In reply to by श्वेता२४

कर्नलतपस्वी Wed, 09/17/2025 - 06:49
खरे आहे. काही चांगल्या जुन्या परंपरा माणूस विसरत चाललाय. दुखवटा काढणे एक पद्धत आहे. चौदाव्याला ज्याने अंतिम संस्कार केला त्याला नवीन कपडे,पंचा,उपरणे देत आम्ही तुझ्या दुखात सहभागी आहोत अशी भावना व्यक्त केली जायची. लहान मुलांना कळत नसते. निरागस अबोध असतात. काहीही विचारतात. कालच माझी छोटी नात विचारत होती सावत्र म्हणजे काय?

In reply to by कर्नलतपस्वी

गवि Wed, 09/24/2025 - 09:21
नवीन कपडे,पंचा,उपरणे देत आम्ही तुझ्या दुखात सहभागी आहोत अशी भावना व्यक्त केली जायची.
हे सर्व, आणि भोजन बेत वगैरे या सर्वांचा उद्देश "आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत" याहीपेक्षा "आता नेहमीचे आयुष्य सुरू करा. कायम दुखवटा पाळत राहण्यात अर्थ नाही.." असा अधिक आहे. दुःखात सहभागी आहोत हे तर आहेच. पण पुढचे अधिक महत्वाचे.

कथा छान आहे, मला श्राद्ध वगैरेच्या ठिकाणी जेवायला आवडत नाही. दुखी वातावरन असते त्यात जेवायचे? पण लोक तिथेही आग्रह करतात, पळूनही जाता येत नाही आणी नकारही देता येत नाही. :(

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कर्नलतपस्वी Wed, 09/17/2025 - 06:38
इतर कुठल्याही वेळी गेला नाहीत तरी चालेल पण मरणदारी आणी तोरणदारी जरूर जावे.या पाठिमागे मोठा उद्देश आहे. दोन्ही ठिकाणी मानसिक, शारिरीक, भावनिक मदतीची गरज असते व समाजाचा एक घटक म्हणून व्यक्तीचे कर्तव्य समजले जायचे. आता आशी वेळ आली आहे की स्वताचे कलेवर स्वताच खांद्यावर अंत्यसंस्कारासाठी घेऊन जावे लागेल की काय वाटते...... इतका माणूस एकटा होत चाललाय. पटलं तर बघा. नऊशे लोकांच्या सोसायटीत जवळचे नातेवाईक सोडून नऊ लोक सुद्धा जमा होत नाहीत.

निनाद Wed, 09/17/2025 - 16:24
या जेवणाला दु:खाचे वातावरण असू नये असे आमच्या गुरूजींनी एकदा मला व्यवस्थित पणे समजावून दिले. त्या नंतर माझे गैरसमज दूर झाले. श्राद्धाच्या वेळी पितरे येतात आणि जेवणार्‍यांच्या रुपाने (अन्न) ग्रहण करतात आणि वासनेतून सुटतात यावेळी पितरे आपल्याला आशिर्वाद देतात. जसे देव महत्त्वाचे तशी पितरे पण महत्त्वाची आहेत. कोणत्याही वडिलांना आणि आजोबांना आपल्या मुला नातवाचे वाईट व्हावे असे वाटत नाही. आपल्या वंशाचा विस्तार व्हावा प्रगती व्हावी हीच भावना असते. त्यामुळे श्राद्धाच्या जेवणास नि:संकोचपणे आणि अगत्याने जावे. पितरां विषयी सुयोग्य भाव मनात आणावा त्यांना योग्य ती गति मिळावी यासाठी प्रार्थना करावी. त्यांचे आशिर्वाद मागावेत. आणि मनापासून जेवण करावे. त्यातच आपले आणि पितरांचे कल्याण आहे. आपल्या रुपाने कोण जेऊन जाईल हे आपल्याला माहित नसते. आपापल्या पूर्वजन्मीच्या कर्माच्या फलानुसार ते घडते. असे नसते ते तर आपल्या पुर्वाजांनी या परंपरा, विधी आणलेच नसते.

In reply to by निनाद

गामा पैलवान Sat, 09/20/2025 - 20:00
निनाद, तुमच्या या संदेशाशी शंभर टक्के सहमत आहे. माणूस मेला तरी तो पुढल्या लोकात जिवंतच असतो. पोराबाळांना बडवायचा फुकट राडा केला की पितर दु:खी होतात. पितर तृप्त होणारेत यांतच आनंद मानून श्राद्धाचे जेवण आनंदानेच करावे. आ.न., -गा.पै.

कर्नलतपस्वी Wed, 09/17/2025 - 18:09
अतिशय संतुलित आणी व्यवहार्य प्रतिसाद. संस्कार,श्राद्ध इत्यादी समाज व्यवस्था होती काही प्रमाणात आजही आहे. संगणकाचे उद्योग, प्रशिक्षण वर्ग काढताना सुद्धा पुजा पाठ करूनच सुरुवात करतात. अनेक संतानी ,माउली,तुकोबाराय, एकनाथ, कबीरदास इत्यादींनी कर्मकांडावर ताशेरे ओढले असले तरी ते या पाठमागची मुळ भावनेचा आदरच करताना दिसले आहेत. उदाहरणार्थ, बाईल सवासिण आई । आपण पितरांचे ठायीं ॥१॥ थोर वेच जाला नष्टा । अवघ्या अपसव्य चेष्टा ॥ध्रु.॥ विषयांचे चरवणीं । केली आयुष्याची गाळणी ॥२॥ तुका म्हणे लंडा । नाहीं दया देव धोंडा ॥३॥ जित्या माय बापा न घालिती अन्न | मेल्या प्रेतावर करिती पिंडदान || पहा पहा संसाराचा कैसा आचारु | जिता अबोला मा मेल्या उच्चारू || जित्या मायबापा न करिती नमन | मेल्या मागे करिती मस्तक वपन || जित्या मायबापा धड गोड नाही | श्राद्धी तळण-मळण परवडी पाही || जिंदा बाप ना पुजे,मरे बाद पुजवाय मुठ्ठीभर चावल दे के कौवे को बाप बनवाय वरील संत वचने आजच्या समाज व्यवहारावर टिका केली आहे . काही विद्वान लोकांनी याचा वेगळाच अर्थ काढला. असो,कालाय तस्मै नमा:

In reply to by कर्नलतपस्वी

गामा पैलवान Sat, 09/20/2025 - 22:23
कर्नलतपस्वी,
काही विद्वान लोकांनी याचा वेगळाच अर्थ काढला.
सहमत आहे. यांतला काही म्हणजे कम्युनिस्ट. त्यांना श्राद्धविधी बंद पाडायचे आहेत. देवांच्या मूर्तींवरील मर्यादांचा उफराटा अर्थ सिख विकी वर आढळून येतो. संत नामदेव विठ्ठलाच्या मूर्तीस भावपूर्ण आळवायचे. त्यांच्या तोंडी बघा मूर्तीनिषिद्ध संवाद टाकलेत ( इंग्रजी दुवा ) : https://www.sikhiwiki.org/index.php/Bhagat_Namdev_and_Idol_Worship लगेच खाली गुरु ग्रंथसाहिब मधील अवतरण दिलं आहे. त्यात मूर्तीपूजेचा धिक्कार आजीबात केलेला दिसंत नाही. दैवी वचनांचा विपरीत अर्थ काढणे हा घोर अधर्म आहे. आ.न., -गा.पै.

सुबोध खरे Tue, 09/23/2025 - 11:33
श्राद्ध म्हणजे ज्या व्यक्ती बद्दल आपल्याला प्रेम होतं त्या व्यक्तीची श्रद्धेने आठवण काढणे. हा समारंभ दुःखाचा का समजतात हे समजले नाही. उलट दहाव्याला किंवा तेराव्याला गोडाचे जेवण केले जाते याचा मूळ हेतू आता दुःख बाजूला ठेवून व्यवहाराला सुरवात करा आयुष्य हा एक सण आहे आणि आता तोंड गोड करून हा सण साजरा करा असे धर्मशास्त्र सांगते. मृत्यू हे अटळ सत्य आहे. दोन दिवसापूर्वी माझा मामा (वय वर्षे ८७) निवर्तला. पण गेले वर्षभर तो अन्थरुणावर बेशुद्धावस्थेत खिळून होता. आता केवळ अस्तित्व संपले म्हणून तुम्हाला दुःख होणे हे साहजिक आहे परंतु हे दुःख किती कुरवाळत बसायचे ? तो गेला म्हणजे त्याचा प्राण मुक्त झाला म्हणून आनंद का करू नये? बहुसंख्य वेळेस लोक काय म्हणतील याचा विचार करून दुःखाचा बाजार मांडला जातो. पंजाबात "चौथ"करतात म्हणजे चौथ्या दिवशी सर्व जण गोडाचे जेवण करून व्यवहाराला लागतात. त्यात काही चूक आहे असे मला वाटत नाही. माझे वडील ८६ व्या वर्षी मेंदूत रक्तस्त्रावाने गेले. उत्तम स्थितीत असलेला मेंदू एक तासात निकामी झाला नि सहा दिवसात सर्व उपचार करूनही सर्व संपले. लोकांच्या दृष्टीने ८६ वय होते म्हणजे गेले ते ठीक आहे. आपण आमच्या दृष्टीने आयुष्यभराचा आधार गेला पोरके झाल्याची भावना आली. हे लोकांना कसे आणि काय समजणार? अकाली निधन झाले तर अत्यंत जवळच्या माणसांना होणारे दुःख सुद्धा त्यांचे स्वतःचे असते. जरा लांबची माणसे सुद्धा हळहळ व्यक्त करून काम सुरु करतात मग दुःख कुरवाळत बसून राहणे हे कशासाठी?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कर्नलतपस्वी Wed, 09/24/2025 - 10:57
आबा, अंतिम संस्कार हा प्रत्येक धर्मात प्रतिपादन केलेला आहे. प्रत्येक जण आपापल्या धर्मशास्त्रानुसार हे कार्य करतात. हिन्दू धर्मशास्त्रानुसार गरूड पुराण व इतर धर्मग्रंथात याचे सविस्तर वर्णन लिहून ठेवले आहे. कर्मकांडावर शास्त्रीय आधार कदाचित नसेल पण भावनिक नक्कीच आहे.

चित्रगुप्त Wed, 09/24/2025 - 08:09
मी अनेकांचे मृत्यू बघितलेले आहेत. त्यापैकी अगदी सगळ्यात दोन-तीन दिवसातच बायको/नवरा/ मुले/ नातेवाईक/ मित्र वगैरे अगदी 'नॉर्मल' झालेले आहेत. कुणी भेटायला आले की तेवढ्यापुरता उमाळा येतो. आतल्या खोलीत गेल्यावर तो लगेच ओसरतो, आणि हे सगळे अगदी नैसर्गिक आणि आवश्यकच आहे. वर्षश्राद्ध वगैरे तर खूप काळानंतर होत असते. हिंदु संस्कृतीत प्रत्येक घटनेला 'उत्सव' म्हणून साजरा करण्याची परंपरा खूपच चांगली आहे. प्रसंग कोणताही असो, 'आग्रहाने' जेवायला घालणे, यात जो जिव्हाळा असतो, तो बुफे मधे गर्दीत घुसून आपले आपणच डिशमधे घ्यायचे, गर्दीत कुठेतरी उभ्या उभ्या जेवायचे आणि निघून जायचे, यात मला तरी अजिबात अनुभवाला येत नाही.

कर्नलतपस्वी Wed, 09/24/2025 - 10:44
वेळ आणी विस्मरण हे बहुतेक दुखांवरचे रामबाण उपाय आहे. मृत्यूनंतर आयुष्य पूर्वपदावर येणे ही जगरहाटी. परंतू असामायीक मृत्यू हा सर्वात जास्त दु:खद व बराच काळ स्मरणात रहाते. विशाल प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

कानडाऊ योगेशु Wed, 09/24/2025 - 17:54
रामकृष्ण ही आले गेले त्याविना जग काय ओसची पडले? कुणी सदोदीत सूतक धरीले ? मग काय अटकले मज शिवाय? जन पळभर म्हणतील हायहाय मी जाता राहील कार्य काय?
लेखनविषय:
लेखनप्रकार
छोटाच होता,काही कळायचं वय नव्हते. तो-आई,तांदळाची खीर कर ना! "हात मेल्या दळभद्री कुठला!" वडील दुसर्‍या गावी नोकरीवर होते.सुट्टीवर येताना रातराणीचा अपघात झाला. मोठा मुलगा म्हणून जे काही सांगितलं ते करत गेला. "बाई,आज आमच्या घरी चौदावा आहे,मी शाळेत येवू शकणार नाही". न सांगता घरी राहीला असता तरी कुणी काही म्हणले नसते. तांदळाची खीर वाढताना आईचा बांध फुटला. भर पंक्तीत त्याला बदडला. लहान होता तरी मोठे व्हावे लागले. उद्ध्वस्त घडी बसवायला अर्धे आयुष्य गेले. अचानक,म्हातारी आई गेली. तेरावा झाला,कोपर्‍यात बसून होता.

डोक्याला खुराक देणारा रंगतदार ‘ठोकळा’

हेमंतकुमार ·

युयुत्सु Mon, 09/15/2025 - 11:20
मला रुबिक क्युब १९८३ साली भेट म्हणुन मिळाला होता. मी तेव्हा पूर्ण क्युब २ मि १३ से० मध्ये सोडवत असे. त्यानंतर मला एका मित्राने रुबिक क्लॉक भेट दिले होते. ते पण मी पूर्णपणे स्वतःचे स्वतः सोडवत असे. नंतर १९९० साली रुबिक पिरॅमिड हाताळायला मिळाला. तो पण स्वतंत्र पणे सोडवू शकलो होतो. कारण तोपर्यंत अशी कोडी सोडवायचा जनरल अल्गो शोधण्यात यशस्वी झालो होतो. पुढे २००४-५ मध्ये ४ बाय ४ बाय ४ असा क्युब मिळाला. तो मात्र एकदा दोनदा सोडविल्यावर त्यातले नावीन्य संपले. मात्र अलिकडे चिनी/कोरीयन मुलं काही सेकंदात क्युब सोडवतात त्याचे मात्र मला अजुनही भयानक अप्रूप/वैषम्य आहे.

माझा मुलगा ७वी ८वीत असताना या रुबिक्स क्युबच्या प्रेमात पडला होता. तूनळीवरुन काय काय अल्गोरिदम शोधुन त्याने त्यात बरेच प्रावीण्य मिळवले होते. अर्थात मी कधी वेळ वगैरे मोजली नाही. मग ३ बाय३ चा कंटाळा आल्यावर ४ बाय ४, २ बाय २, पिरॅमिड, ट्विस्टर्,मिरर्,हेक्झागॉन असे क्युब आमच्याकडे जमा होऊ लागले. आलेल्या पाहुण्यांना भरभर क्युब सोडवुन चकीत करणे हा एक कार्यक्रमच झाला. मात्र पुढे वयानुसार तो छंद मागे पडला आणि आता ते क्युब कपाटात गेलेत. रच्याकने-मला हा खेळ काही झेपला नाही. किवा खेळावासा वाटला नाही. का कुणास ठाउक.

अभ्या.. Mon, 09/15/2025 - 16:02
लहानपणी त्यावर कलर्सचे स्टीकर्स असायचे ते काढून परत रंगानुसार बसवायचे इतकेच प्राविण्य माझे. ;) नंतर फिक्स कलर्स असलेले क्युब्ज आले मग माझा इंटरेस्ट संपला. . तसेही चेस, पत्ते, सुडोकू, आकडे, समीकरणे आणि कोडी हे माझे जन्मजात शत्रु आहेत.

गवि Mon, 09/15/2025 - 19:50
फार पूर्वी एकदा लॉजिक शिकून हे सोडवायचा प्रयास केला होता. एकूण आयुष्यात एकदाच ते जमले. पण त्यातील क्लिष्टता आणि लक्षात घेण्याच्या बाबींची संख्या पाहता परत ते कधी झेपले नाही. त्याचा मुख्य उपयोग म्हणजे इतरांना गिफ्ट म्हणून देणे आणि त्यांना तुम्ही कसे बुद्धीच्या दृष्टीने अगदी ह्या sss आहात असे वाटवणे इतकाच.

मारवा Tue, 09/16/2025 - 11:39
अशा अधिकाधिक पर्यायी मोबाईल scroll killers ची सध्या समाजाला नितांत आवश्यकता आहे.

कर्नलतपस्वी Tue, 09/16/2025 - 11:58
बदाम सात,भिकार सावकार ,सापशिडी खेळतो. बहुतेक वेळ मैदानावर घालवतो. पहिल्यांदा ॲक्टिव्ह भाग घ्यायचो आता दर्शक दिर्घा उबवतो. क्युब बरोबर दोस्ती दुपारी व संध्याकाळी फक्त ऑन दी राॅक्स वर,आता ती ही कमी होत चाललीय. बाकी लेख मस्तच आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

हेमंतकुमार Tue, 09/16/2025 - 12:32
बदाम सात,भिकार सावकार ,सापशिडी
अगदी ! याला जोरदार अनुमोदन. आम्ही उभयता देखील दररोज दुपारच्या जेवणानंतर वीस मिनिटे नेहमीचे पत्ते आणि रात्रीच्या जेवणानंतर वीस मिनिटे UNO-पत्ते रोज गेली दहा वर्षे खेळत आहोत. ते खेळताना एकमेकांशी संवाद होतो हा पण एक फायदा. बाकी दोघांनीही बुद्धिबळाला शालेय जीवनातच टाटा केल्याने आता नाईलाज आहे; आयुष्याच्या या टप्प्यावर तो खुराक लावून घेण्याची दोघांचीही इच्छा नाही !

In reply to by हेमंतकुमार

गवि Tue, 09/16/2025 - 15:43
इथे मिपावर कोणीतरी पत्त्यांचे नवे खेळ (पूर्ण नवे किंवा जगाच्या अन्य भागातले, आपल्याकडे प्रचलित नसलेले) या विषयी लेख लिहायला सुरुवात केली होती. त्यात त्यांनी गोल्फ नावाचा एक गेम लिहीला होता. खऱ्या गोल्फ खेळाशी काही संबंध नाही. वेगवेगळ्या देशांत तो वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. तो बेहद्द आवडला होता. आम्ही एरवी कधी पत्ते न खेळणारे कुटुंबीय या खेळाची आवड लागून जवळपास रोज रात्री खेळत असू. तो धागा अवश्य शोधून वर काढावा असा आहे.

हेमंतकुमार Tue, 09/16/2025 - 12:02
या लेखामुळे आपल्यातील काहींना पुन्हा एकदा क्यूब हातात घ्यावासा वाटतो आहे तसेच कोणाला मोठ्या आकाराचा नवीन घ्यावासा वाटतो आहे हे कौतुकास्पद आहे.
पर्यायी मोबाईल scroll killers
अगदी अगदी ! म्हणून मी सुद्धा रोज घरी लावलेले एक छापील वृत्तपत्र अजून चालू ठेवलंय आणि त्यातील शब्दकोडे पेनाने सोडवत राहतो, जेणेकरून हस्तलेखनाची सवय राहते आणि इ-स्क्रीन पासून काही काळ सक्तीने सुटका होते. तसेच पाठकोऱ्या कागदांवर खरडकाम करण्याची सवय पण यासाठी उपयुक्त ठरते आहे. 😀

सुधीर कांदळकर Tue, 09/16/2025 - 14:33
मोबाईल येण्याअगोदर पुस्तकवाचन आणि रूबिक क्यूब काही व्यक्तींच्या हाताला चिकटलेले असत. परंतु या दोन्ही वस्तू तशा आक्षेपार्ह कधी वाटल्या नाहीत. पुस्तक हा कायम आदराचाच विषय राहिलेला आहे. रूक्यूब हा माझ्यासारख्या कांहीना आदराचा वाटत राहिलेला आहे. रूक्यू मध्ये पिरॅमिडपासून ४बाय ४, ५ बाय ५ वगैरे पर्याय आहेत हे ठाऊकच नव्हते. सुरेख लेखाबद्दल ध्न्यवाद.

चित्रगुप्त Wed, 09/17/2025 - 03:59
यूट्यूबीवर आत्ताच (योगायोगाने ? ) खालील लघुविडियो दिसला. अगदी सोपी युक्ती सांगितलेली आहे रुबिक क्यूब जुळवण्याची. करून बघा आणि कळवा (माझ्याकडे तो नसल्याने करून बघता आलेले नाही) https://youtube.com/shorts/gOb8PzN9GJY?si=PWc8zNyQh9FCFuWA

हेमंतकुमार Wed, 09/17/2025 - 08:04
क्यूब वेगाने खेळण्यासंबंधीची काही रोचक माहिती : १. त्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त जेव्हा प्रथम TOKUFASTbot हा यंत्रमानव बनवला गेला तेव्हा त्याच्या अतिशय वेगवान हालचालींमुळे क्यूब मोडत होते कारण त्यांना तेवढा वेग झेपत नव्हता. त्यानंतर मग तो वेग झेपणारे क्यूब बनवण्यात आले २. क्यूबबद्दल एक वेगळा दृष्टिकोन मांडणारे स्फुट :
क्यूब अति वेगात सोडवण्यामुळे शांतपणे बसून विचार करण्याची क्षमता माणूस गमावतो. फक्त अंतिम उत्तर येणे हेच याचे एकमेव ध्येय नसावे . .

युयुत्सु Wed, 09/17/2025 - 11:28
क्यूब अति वेगात सोडवण्यामुळे शांतपणे बसून विचार करण्याची क्षमता माणूस गमावतो. हा हा हा हा ... अमेरीकेतील एम० आय० टी० च्या रडगाण्याला कुरवाळणारा लेख आहे. चीन या वेगामुळेच जगावर आक्रमण करत आहे. १. https://youtube.com/shorts/POAbEbullMU?si=e6-n71HP2vZXt9So २. https://www.youtube.com/shorts/cX0-6e_ef3A या लोकांचे मायटॉकॉण्ड्रीयाचे दुसर्‍या व्यक्तीमध्ये आरोपण करता येईल का?

In reply to by युयुत्सु

हेमंतकुमार Wed, 09/17/2025 - 12:15
या लोकांचे मायटॉकॉण्ड्रीयाचे दुसर्‍या व्यक्तीमध्ये आरोपण
सध्या मायटॉकॉण्ड्रीयाचे प्रत्यारोपण ही नव्याने विकसित होणारी शाखा असून तूर्त त्याचा उपयोग आजारांच्या उपचारांसाठी केला जातो. या प्रक्रियेच्या दीर्घकालीन सुरक्षिततेचा अभ्यासही अभ्यास अपूर्ण आहे. निरोगी व्यक्तींमध्ये बलवर्धन किंवा 'चांगल्या गुणांची' जोपासना यासाठी त्यांचा वापर करणे अत्यंत वादग्रस्त आहे. त्यातून inflammatory or autoimmune response, अनपेक्षित जनुकीय बिघाड अशा काही समस्या उद्भवू शकतात. संदर्भ १ संदर्भ २

In reply to by हेमंतकुमार

युयुत्सु Wed, 09/17/2025 - 15:18
अरेच्चा! नवलच आहे!! खरं तर मायटॉकॉण्ड्रीयाचे प्रत्यारोपण हा मी केवळ हवेत मारलेला एक बाण होता. पण या दिशेने प्रयत्न होत आहेत, हे तुमच्यामुळे कळले (आणि गुदगुल्या झाल्या). पण हे लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. इथे काही लोक मला "सर्वज्ञ" संबोधतात. ते अगदीच चुकीचे नाही... हा हा हा!

युयुत्सु Wed, 09/17/2025 - 15:32
श्री० कुमार१ तुमच्या लिखाणावरून तुम्ही जीव/वैद्यकशास्त्राशी संबंधित असावेत असा माझा अंदाज आहे. त्याशिवाय तुमच्या वैचारिक आणि भाषिक प्रगल्भतेवरून मी असा अंदाज बांधत आहे की तुम्ही सायकोपॅथ पण नसणार किंवा मी शोधलेल्या पॉलिमॅथिक अ‍ॅव्हर्जन सिण्ड्रोमने ग्रस्त नसणार. (टीप - हा टोमणा नाही.) तेव्हा तुम्हाला एक नि;शंकपणे एक प्रश्न विचारतो- चीनी वंश एक श्रेष्ठ वंश म्हणून पुढे आला आहे, असे माझे मत बनले आहे. तुम्ही याकडे कसे बघता?

In reply to by युयुत्सु

हेमंतकुमार Wed, 09/17/2025 - 16:10
होय, मी आधुनिक वैद्यकाचा पदव्युत्तर डॉक्टर आहे.
चीनी वंश एक श्रेष्ठ वंश म्हणून पुढे आला आहे . . .
हा प्रश्न जरी रोचक असला तरी त्याची चर्चा या धाग्यावर करणे हे फारच अवांतर होईल आणि ते मी नेहमीच टाळत आलेलो आहे. दुसरे म्हणजे, यावर सखोल वाचन आणि विचार करूनच चर्चा केली पाहिजे. तर ते सवडीने पाहू आणि ती यासारख्या धाग्यावर केल्यास उत्तम ! लो. अ. धन्यवाद !

In reply to by युयुत्सु

चित्रगुप्त Wed, 09/17/2025 - 17:43
चीनी वंश एक श्रेष्ठ वंश म्हणून पुढे आला आहे
याचा अर्थ "जगातले काही वंश 'श्रेष्ठ' तर काही वंश 'कनिष्ठ' असून चिनी वंश त्या श्रेष्ठ वंशांपैकी एक असून तो हल्ली प्रामुख्याने दिसून येत आहे" असा घ्यायचा, की सांप्रतकाळी चिनी वंश हा 'सर्वश्रेष्ठ' वंश असल्याचे सिद्ध होत आहे असा घ्यायचा ? -- जगात एकंदरित किती 'वंश' आहेत ? त्यांची विभागणी कोणकोणत्या वैशिष्ट्यांच्या आधारे, कोणी आणि केंव्हा केली होती ? ती विभागणी अजूनही स्वीकारार्ह आहे का ? असल्यास त्यापैकी 'श्रेष्ठ' आणि 'कनिष्ठ' वंश कोणकोणते, आणि ते तसे कशावरून ठरवता येतात ? वंशाच्या श्रेष्ठत्वाची आणि कनिष्ठत्वाची लक्षणे कोणकोणती, आणि तीच खरी, हे कशावरून जाणायचे ? जमल्यास यावर एक स्वतंत्र लेख लिहावा, वा इथेच प्रतिसाद द्यावा ही विनंती.

गामा पैलवान Sun, 09/21/2025 - 01:23
ठोकळा उलगडायचा माझा टाईम पंधरा मिनिटं आहे. फक्त सोबर मळसूत्रधार ( स्क्रू ड्रायव्हर ) पाहिजे. ;-) माझ्या एका काकाने प्रचंड संयमाने खेळून हा ठोकळा पुनरपि उलगडला होता. सुमारे एक वर्ष लागलं होतं. तेव्हा ( बहुधा ) ऐंशीच्या दशकाचा पूर्वार्ध चालू होता. -गा.पै.

हेमंतकुमार Sun, 09/21/2025 - 07:18
मळसूत्रधार ( स्क्रू ड्रायव्हर ) पाहिजे. ;-)
भारी! ' उकल ' करण्याचा हा पण एक प्रकार आहे म्हणजे :))

असंका Mon, 09/22/2025 - 09:24
लेख फारच सुरेख!! धन्यवाद!! हा क्युब सोडवायचा अनेक वर्ष प्रयत्न करत होतो. जमलं नाही. आता क्युबॅस्टिक नावाच्या एका युट्युब चॅनेल वर बघून शिकलोय. दोन महिन्यापूर्वी. सगळ्यात कमी वेळ आत्तापर्यंत ४.१ मिनिटे.... वर म्हणल्याप्रमाणे, टाइमपास म्हणून प्रवासात घेउन गेलेलो. पण एकदा ट्रीक जमल्यावर परत परत किती वेळा करणार. दोन तीनदा केलं मग ठेवून दिलं. :D

युयुत्सु Mon, 09/15/2025 - 11:20
मला रुबिक क्युब १९८३ साली भेट म्हणुन मिळाला होता. मी तेव्हा पूर्ण क्युब २ मि १३ से० मध्ये सोडवत असे. त्यानंतर मला एका मित्राने रुबिक क्लॉक भेट दिले होते. ते पण मी पूर्णपणे स्वतःचे स्वतः सोडवत असे. नंतर १९९० साली रुबिक पिरॅमिड हाताळायला मिळाला. तो पण स्वतंत्र पणे सोडवू शकलो होतो. कारण तोपर्यंत अशी कोडी सोडवायचा जनरल अल्गो शोधण्यात यशस्वी झालो होतो. पुढे २००४-५ मध्ये ४ बाय ४ बाय ४ असा क्युब मिळाला. तो मात्र एकदा दोनदा सोडविल्यावर त्यातले नावीन्य संपले. मात्र अलिकडे चिनी/कोरीयन मुलं काही सेकंदात क्युब सोडवतात त्याचे मात्र मला अजुनही भयानक अप्रूप/वैषम्य आहे.

माझा मुलगा ७वी ८वीत असताना या रुबिक्स क्युबच्या प्रेमात पडला होता. तूनळीवरुन काय काय अल्गोरिदम शोधुन त्याने त्यात बरेच प्रावीण्य मिळवले होते. अर्थात मी कधी वेळ वगैरे मोजली नाही. मग ३ बाय३ चा कंटाळा आल्यावर ४ बाय ४, २ बाय २, पिरॅमिड, ट्विस्टर्,मिरर्,हेक्झागॉन असे क्युब आमच्याकडे जमा होऊ लागले. आलेल्या पाहुण्यांना भरभर क्युब सोडवुन चकीत करणे हा एक कार्यक्रमच झाला. मात्र पुढे वयानुसार तो छंद मागे पडला आणि आता ते क्युब कपाटात गेलेत. रच्याकने-मला हा खेळ काही झेपला नाही. किवा खेळावासा वाटला नाही. का कुणास ठाउक.

अभ्या.. Mon, 09/15/2025 - 16:02
लहानपणी त्यावर कलर्सचे स्टीकर्स असायचे ते काढून परत रंगानुसार बसवायचे इतकेच प्राविण्य माझे. ;) नंतर फिक्स कलर्स असलेले क्युब्ज आले मग माझा इंटरेस्ट संपला. . तसेही चेस, पत्ते, सुडोकू, आकडे, समीकरणे आणि कोडी हे माझे जन्मजात शत्रु आहेत.

गवि Mon, 09/15/2025 - 19:50
फार पूर्वी एकदा लॉजिक शिकून हे सोडवायचा प्रयास केला होता. एकूण आयुष्यात एकदाच ते जमले. पण त्यातील क्लिष्टता आणि लक्षात घेण्याच्या बाबींची संख्या पाहता परत ते कधी झेपले नाही. त्याचा मुख्य उपयोग म्हणजे इतरांना गिफ्ट म्हणून देणे आणि त्यांना तुम्ही कसे बुद्धीच्या दृष्टीने अगदी ह्या sss आहात असे वाटवणे इतकाच.

मारवा Tue, 09/16/2025 - 11:39
अशा अधिकाधिक पर्यायी मोबाईल scroll killers ची सध्या समाजाला नितांत आवश्यकता आहे.

कर्नलतपस्वी Tue, 09/16/2025 - 11:58
बदाम सात,भिकार सावकार ,सापशिडी खेळतो. बहुतेक वेळ मैदानावर घालवतो. पहिल्यांदा ॲक्टिव्ह भाग घ्यायचो आता दर्शक दिर्घा उबवतो. क्युब बरोबर दोस्ती दुपारी व संध्याकाळी फक्त ऑन दी राॅक्स वर,आता ती ही कमी होत चाललीय. बाकी लेख मस्तच आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

हेमंतकुमार Tue, 09/16/2025 - 12:32
बदाम सात,भिकार सावकार ,सापशिडी
अगदी ! याला जोरदार अनुमोदन. आम्ही उभयता देखील दररोज दुपारच्या जेवणानंतर वीस मिनिटे नेहमीचे पत्ते आणि रात्रीच्या जेवणानंतर वीस मिनिटे UNO-पत्ते रोज गेली दहा वर्षे खेळत आहोत. ते खेळताना एकमेकांशी संवाद होतो हा पण एक फायदा. बाकी दोघांनीही बुद्धिबळाला शालेय जीवनातच टाटा केल्याने आता नाईलाज आहे; आयुष्याच्या या टप्प्यावर तो खुराक लावून घेण्याची दोघांचीही इच्छा नाही !

In reply to by हेमंतकुमार

गवि Tue, 09/16/2025 - 15:43
इथे मिपावर कोणीतरी पत्त्यांचे नवे खेळ (पूर्ण नवे किंवा जगाच्या अन्य भागातले, आपल्याकडे प्रचलित नसलेले) या विषयी लेख लिहायला सुरुवात केली होती. त्यात त्यांनी गोल्फ नावाचा एक गेम लिहीला होता. खऱ्या गोल्फ खेळाशी काही संबंध नाही. वेगवेगळ्या देशांत तो वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. तो बेहद्द आवडला होता. आम्ही एरवी कधी पत्ते न खेळणारे कुटुंबीय या खेळाची आवड लागून जवळपास रोज रात्री खेळत असू. तो धागा अवश्य शोधून वर काढावा असा आहे.

हेमंतकुमार Tue, 09/16/2025 - 12:02
या लेखामुळे आपल्यातील काहींना पुन्हा एकदा क्यूब हातात घ्यावासा वाटतो आहे तसेच कोणाला मोठ्या आकाराचा नवीन घ्यावासा वाटतो आहे हे कौतुकास्पद आहे.
पर्यायी मोबाईल scroll killers
अगदी अगदी ! म्हणून मी सुद्धा रोज घरी लावलेले एक छापील वृत्तपत्र अजून चालू ठेवलंय आणि त्यातील शब्दकोडे पेनाने सोडवत राहतो, जेणेकरून हस्तलेखनाची सवय राहते आणि इ-स्क्रीन पासून काही काळ सक्तीने सुटका होते. तसेच पाठकोऱ्या कागदांवर खरडकाम करण्याची सवय पण यासाठी उपयुक्त ठरते आहे. 😀

सुधीर कांदळकर Tue, 09/16/2025 - 14:33
मोबाईल येण्याअगोदर पुस्तकवाचन आणि रूबिक क्यूब काही व्यक्तींच्या हाताला चिकटलेले असत. परंतु या दोन्ही वस्तू तशा आक्षेपार्ह कधी वाटल्या नाहीत. पुस्तक हा कायम आदराचाच विषय राहिलेला आहे. रूक्यूब हा माझ्यासारख्या कांहीना आदराचा वाटत राहिलेला आहे. रूक्यू मध्ये पिरॅमिडपासून ४बाय ४, ५ बाय ५ वगैरे पर्याय आहेत हे ठाऊकच नव्हते. सुरेख लेखाबद्दल ध्न्यवाद.

चित्रगुप्त Wed, 09/17/2025 - 03:59
यूट्यूबीवर आत्ताच (योगायोगाने ? ) खालील लघुविडियो दिसला. अगदी सोपी युक्ती सांगितलेली आहे रुबिक क्यूब जुळवण्याची. करून बघा आणि कळवा (माझ्याकडे तो नसल्याने करून बघता आलेले नाही) https://youtube.com/shorts/gOb8PzN9GJY?si=PWc8zNyQh9FCFuWA

हेमंतकुमार Wed, 09/17/2025 - 08:04
क्यूब वेगाने खेळण्यासंबंधीची काही रोचक माहिती : १. त्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त जेव्हा प्रथम TOKUFASTbot हा यंत्रमानव बनवला गेला तेव्हा त्याच्या अतिशय वेगवान हालचालींमुळे क्यूब मोडत होते कारण त्यांना तेवढा वेग झेपत नव्हता. त्यानंतर मग तो वेग झेपणारे क्यूब बनवण्यात आले २. क्यूबबद्दल एक वेगळा दृष्टिकोन मांडणारे स्फुट :
क्यूब अति वेगात सोडवण्यामुळे शांतपणे बसून विचार करण्याची क्षमता माणूस गमावतो. फक्त अंतिम उत्तर येणे हेच याचे एकमेव ध्येय नसावे . .

युयुत्सु Wed, 09/17/2025 - 11:28
क्यूब अति वेगात सोडवण्यामुळे शांतपणे बसून विचार करण्याची क्षमता माणूस गमावतो. हा हा हा हा ... अमेरीकेतील एम० आय० टी० च्या रडगाण्याला कुरवाळणारा लेख आहे. चीन या वेगामुळेच जगावर आक्रमण करत आहे. १. https://youtube.com/shorts/POAbEbullMU?si=e6-n71HP2vZXt9So २. https://www.youtube.com/shorts/cX0-6e_ef3A या लोकांचे मायटॉकॉण्ड्रीयाचे दुसर्‍या व्यक्तीमध्ये आरोपण करता येईल का?

In reply to by युयुत्सु

हेमंतकुमार Wed, 09/17/2025 - 12:15
या लोकांचे मायटॉकॉण्ड्रीयाचे दुसर्‍या व्यक्तीमध्ये आरोपण
सध्या मायटॉकॉण्ड्रीयाचे प्रत्यारोपण ही नव्याने विकसित होणारी शाखा असून तूर्त त्याचा उपयोग आजारांच्या उपचारांसाठी केला जातो. या प्रक्रियेच्या दीर्घकालीन सुरक्षिततेचा अभ्यासही अभ्यास अपूर्ण आहे. निरोगी व्यक्तींमध्ये बलवर्धन किंवा 'चांगल्या गुणांची' जोपासना यासाठी त्यांचा वापर करणे अत्यंत वादग्रस्त आहे. त्यातून inflammatory or autoimmune response, अनपेक्षित जनुकीय बिघाड अशा काही समस्या उद्भवू शकतात. संदर्भ १ संदर्भ २

In reply to by हेमंतकुमार

युयुत्सु Wed, 09/17/2025 - 15:18
अरेच्चा! नवलच आहे!! खरं तर मायटॉकॉण्ड्रीयाचे प्रत्यारोपण हा मी केवळ हवेत मारलेला एक बाण होता. पण या दिशेने प्रयत्न होत आहेत, हे तुमच्यामुळे कळले (आणि गुदगुल्या झाल्या). पण हे लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. इथे काही लोक मला "सर्वज्ञ" संबोधतात. ते अगदीच चुकीचे नाही... हा हा हा!

युयुत्सु Wed, 09/17/2025 - 15:32
श्री० कुमार१ तुमच्या लिखाणावरून तुम्ही जीव/वैद्यकशास्त्राशी संबंधित असावेत असा माझा अंदाज आहे. त्याशिवाय तुमच्या वैचारिक आणि भाषिक प्रगल्भतेवरून मी असा अंदाज बांधत आहे की तुम्ही सायकोपॅथ पण नसणार किंवा मी शोधलेल्या पॉलिमॅथिक अ‍ॅव्हर्जन सिण्ड्रोमने ग्रस्त नसणार. (टीप - हा टोमणा नाही.) तेव्हा तुम्हाला एक नि;शंकपणे एक प्रश्न विचारतो- चीनी वंश एक श्रेष्ठ वंश म्हणून पुढे आला आहे, असे माझे मत बनले आहे. तुम्ही याकडे कसे बघता?

In reply to by युयुत्सु

हेमंतकुमार Wed, 09/17/2025 - 16:10
होय, मी आधुनिक वैद्यकाचा पदव्युत्तर डॉक्टर आहे.
चीनी वंश एक श्रेष्ठ वंश म्हणून पुढे आला आहे . . .
हा प्रश्न जरी रोचक असला तरी त्याची चर्चा या धाग्यावर करणे हे फारच अवांतर होईल आणि ते मी नेहमीच टाळत आलेलो आहे. दुसरे म्हणजे, यावर सखोल वाचन आणि विचार करूनच चर्चा केली पाहिजे. तर ते सवडीने पाहू आणि ती यासारख्या धाग्यावर केल्यास उत्तम ! लो. अ. धन्यवाद !

In reply to by युयुत्सु

चित्रगुप्त Wed, 09/17/2025 - 17:43
चीनी वंश एक श्रेष्ठ वंश म्हणून पुढे आला आहे
याचा अर्थ "जगातले काही वंश 'श्रेष्ठ' तर काही वंश 'कनिष्ठ' असून चिनी वंश त्या श्रेष्ठ वंशांपैकी एक असून तो हल्ली प्रामुख्याने दिसून येत आहे" असा घ्यायचा, की सांप्रतकाळी चिनी वंश हा 'सर्वश्रेष्ठ' वंश असल्याचे सिद्ध होत आहे असा घ्यायचा ? -- जगात एकंदरित किती 'वंश' आहेत ? त्यांची विभागणी कोणकोणत्या वैशिष्ट्यांच्या आधारे, कोणी आणि केंव्हा केली होती ? ती विभागणी अजूनही स्वीकारार्ह आहे का ? असल्यास त्यापैकी 'श्रेष्ठ' आणि 'कनिष्ठ' वंश कोणकोणते, आणि ते तसे कशावरून ठरवता येतात ? वंशाच्या श्रेष्ठत्वाची आणि कनिष्ठत्वाची लक्षणे कोणकोणती, आणि तीच खरी, हे कशावरून जाणायचे ? जमल्यास यावर एक स्वतंत्र लेख लिहावा, वा इथेच प्रतिसाद द्यावा ही विनंती.

गामा पैलवान Sun, 09/21/2025 - 01:23
ठोकळा उलगडायचा माझा टाईम पंधरा मिनिटं आहे. फक्त सोबर मळसूत्रधार ( स्क्रू ड्रायव्हर ) पाहिजे. ;-) माझ्या एका काकाने प्रचंड संयमाने खेळून हा ठोकळा पुनरपि उलगडला होता. सुमारे एक वर्ष लागलं होतं. तेव्हा ( बहुधा ) ऐंशीच्या दशकाचा पूर्वार्ध चालू होता. -गा.पै.

हेमंतकुमार Sun, 09/21/2025 - 07:18
मळसूत्रधार ( स्क्रू ड्रायव्हर ) पाहिजे. ;-)
भारी! ' उकल ' करण्याचा हा पण एक प्रकार आहे म्हणजे :))

असंका Mon, 09/22/2025 - 09:24
लेख फारच सुरेख!! धन्यवाद!! हा क्युब सोडवायचा अनेक वर्ष प्रयत्न करत होतो. जमलं नाही. आता क्युबॅस्टिक नावाच्या एका युट्युब चॅनेल वर बघून शिकलोय. दोन महिन्यापूर्वी. सगळ्यात कमी वेळ आत्तापर्यंत ४.१ मिनिटे.... वर म्हणल्याप्रमाणे, टाइमपास म्हणून प्रवासात घेउन गेलेलो. पण एकदा ट्रीक जमल्यावर परत परत किती वेळा करणार. दोन तीनदा केलं मग ठेवून दिलं. :D
लेखनविषय:
लेखनप्रकार
ही घटना सन 1974 ची . . . हंगेरीतील वास्तुरचनाशास्त्राचे प्राध्यापक एरनो रुबिक आपल्या विद्यार्थ्यांना त्रिमितीय रचना समजावून सांगायचे तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, यासाठी निव्वळ तोंडी शिकवण्याबरोबर एखादे पूरक शैक्षणिक साधन निर्माण केल्यास विद्यार्थ्यांना ही संकल्पना समजायला सोपी जाईल. मग विचारांती त्यांनी विशिष्ट प्लास्टिकच्या घटकांचा वापर करून 3 X 3 X 3 रचनेत एक क्यूब तयार केला. त्यामध्ये त्याच्या सहा पृष्ठभागांवर सहा वेगळ्या प्रकारचे रंग दिसणार अशी ती रचना होती.

चमकणारे आभास निळे

निनाद ·

In reply to by अनन्त्_यात्री

निनाद Mon, 09/15/2025 - 15:00
'कारण' माहीत असणं हे एक पाऊल आहे, पण 'कसं' जगायचं हे प्रत्यक्ष कृतीवर अवलंबून असतं. कारण, नुसतं 'why' माहीत असलं म्हणून आयुष्य सोपं होत नाही. आयुष्य हे फक्त 'why' वर नाही, तर दररोजच्या 'how' वर चालतं...

In reply to by अनन्त्_यात्री

निनाद Mon, 09/15/2025 - 15:00
'कारण' माहीत असणं हे एक पाऊल आहे, पण 'कसं' जगायचं हे प्रत्यक्ष कृतीवर अवलंबून असतं. कारण, नुसतं 'why' माहीत असलं म्हणून आयुष्य सोपं होत नाही. आयुष्य हे फक्त 'why' वर नाही, तर दररोजच्या 'how' वर चालतं...
लेखनविषय:
काव्यरस
जागं मन हे, अर्धवट मिटल्या डोळ्यांत देकार्तेच्या का शंकेचा पोकळ गोंधळ. 'मी विचार करतो, म्हणून मी आहे'? पण हे विचार कुणाचे?

सारे काही एकाच जातीसाठी

स्वधर्म ·

मारवा Sun, 09/14/2025 - 09:34
उत्तम लेख अनेक बाबी माझ्यासाठी तरी नवीन होत्या. खर्चाची बाजू तर धक्कादायकच आहे. 1 आरक्षण हा मूलभूत हक्क नाही असे सर्वोच्च न्यायालयाने सुस्पष्टपणे आपल्या निकालात नमूद केलेले आहे आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा असेच म्हटलेले होते. आणि हे योग्य असेच आहे. 2 आरक्षणाची 50 टक्केची भिंत पाडायची आहे असे राहुल गांधी जे वारंवार मतपेटीच्या राजकारणासाठी म्हणतात ते भारतीय घटनेनुसार अशक्य आहे. आणि हे उघडपणे विषमतेचे अन्यायाचे समर्थन आहे. 3 आता ताज्या बातमीनुसार बंजारा समाज देखील मराठा तत्त्वाच्या आधारावर आरक्षणाची मागणी करत आहे. हे सर्व चुकीचा पायंडा मराठा आरक्षणात पाडल्यामुळे निर्माण झालेलं संकट आहे. आता समाजातील दरी अजून वाढेल अगोदरच मराठा विरुद्ध ओबीसी गावपातळीवर सूक्ष्म तडा गेलेला आहे जो अर्थातच वाढत जाणार. नुकताच एका ओबीसी तरुणाने आत्महत्या केलेली आहे. 4 सर्वात महत्वाचा मुद्दा आरक्षणाचे मुख्य आकर्षण सरकारी नोकरी ही आहे. जी सर्वाधिक सुरक्षित निश्चित उत्पन्नाचे साधन आहे. मात्र जर 33 टक्के हा एकूण मराठा समाज जर आहे. आणि कमीत कमी मतदार यादी जारी कमी धरली 9 करोड तर मराठा 3 करोड आहेत. या सर्वांना सरकारी नोकऱ्या ज्या अगोदरच कमी कमी होत चाललेल्या आहेत. पुन्हा त्यातही आता पूर्वीप्रमाणे पेन्शन आदी सुविधा बंद व कमी केलेल्या आहेत. आणि पुन्हा आरक्षणातील प्रत्येकाचे percent मोजले तर एकूण इतका मोठा मराठा समाज या आरक्षण मिळाले तरी केवळ या आधाराने प्रगती करू शकेल काय ? 5 Productivity आणि Quality आणि Skill Development हेच या सर्व समस्येवरील Best possibile solution आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते.

In reply to by मारवा

Bhakti Sun, 09/14/2025 - 10:05
आता समाजातील दरी अजून वाढेल अगोदरच मराठा विरुद्ध ओबीसी गावपातळीवर सूक्ष्म तडा गेलेला आहे जो अर्थातच वाढत जाणार.
एकदम बरोबर.इतका काळ मित्र मैत्रिण, सहकारी मराठा असल्याची नोंदही घेतली नव्हती,गरजच पडली नाही.पण आता सतत मराठा आरक्षण मुद्द्यावरून बोलण्यात हे येते,सकाळ संध्याकाळ त्यांचे स्टेटस,लेख यावरच असतात.
सर्वात महत्वाचा मुद्दा आरक्षणाचे मुख्य आकर्षण सरकारी नोकरी ही आहे.
आणि शिक्षण हाही आहे. आपली व्यवस्था दर्जेदार शिक्षणाकडे अधिक एकाग्र झाल्याशिवाय मुळापासून या समस्या सुटणार नाही. याबाबत मात्र एक नमुद करते की मुलींना(सर्व जात व प्रवर्गातील) उच्च शिक्षण पूर्ण मोफत केले आहे.यामुळे खुप पालकांना मदत झाली व मुलींना चांगल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन‌ दिला आहे. quality , productivity शिवाय पर्याय नाही हे बरोबरच आहे.

युयुत्सु Sun, 09/14/2025 - 09:55
Productivity आणि Quality आणि Skill Development हेच या सर्व समस्येवरील Best possible solution आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते हे कटू सत्य कुणालाही स्वीकारायचे नाहीये.

जरांगे यांची भाषा नक्कीच अयोग्य आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना आदर ठेवणे आवश्यकच आहे. त्यांनी लावलेले पोस्टर तर अपमानकारकच ठरते. त्यांचे आंदोलन बऱ्याच काळापासून सुरू असले, तरी ते चर्चेत आले ते त्यांच्या गावातील आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर. त्या वेळी फडणवीस गृहमंत्री तर शिंदे मुख्यमंत्री होते. ती घटना घडली नसती, तर कदाचित जरांगे यांना एवढी प्रसिद्धी मिळाली नसती. विश्वास पाटील भ्रष्टाचारी असतील, पण त्यांच्यापेक्षा कमी गुण मिळवलेला व्यक्ती केवळ जातीच्या आधारावर त्यांच्या पेक्षा मोठ्या पदावर पोहोचत असेल, तर त्याबद्दल कोणालाही नाराजी वाटणे चुकीचे नाही. उद्या अशीच परिस्थिती आरक्षणाचा लाभ मिळालेल्या मराठा समाजासमोर निर्माण होऊ शकते. गुणवत्तेचा आणि कर्तृत्वाचा थेट संबंध नेहमीच लागतो असे नाही, पण निवड मुख्यत्वे त्यावरच ठरते. खासगी कंपन्यांतही हेच दिसून येते—योग्य व्यक्तींना मागे टाकून इतरांना पदोन्नती मिळाली तर त्याबद्दल नाराजी वाटणे साहजिक आहे. आंदोलनात हजारो कोटी रुपये खर्च झाले नसतील; मात्र खर्च झाला असेल तर त्यामागे स्थानिक लोकांचाही सहभाग आहे. माझ्या गावाचे उदाहरण घ्या—गावातून एक आयशर आणि एक पिक-अप गाडी आंदोलनासाठी पाठवण्यात आल्या. त्या गाड्या गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करूनच पाठवल्या. सुरुवातीला आंदोलनात खाण्याची गैरसोय होती; पण नंतर गावकडून भाकऱ्या व इतर अन्नपदार्थ पाठवले जाऊ लागले. मराठा समाजात सध्या अशी धारणा आहे की EBC आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, तर SEBC आरक्षण आधीच न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे OBC प्रवर्गातून आरक्षण मिळाले तरच ते दीर्घकाळ टिकेल, म्हणून OBC आरक्षणाची मागणी अधिक तीव्र होत आहे. यावेळी मात्र जरांगे यांनी ‘सरसकट आरक्षण’ ही मागणी जाणीवपूर्वक पुढे रेटलेली नाही. नोंदी असलेल्या लोकांनाच प्रमाणपत्रे मिळावीत, हे कायद्याला धरूनच आहे आणि त्यात काहीही चुकीचे नाही. ज्यांना आरक्षण मिळाले आहे, त्यांना तो आपला हक्कच आहे असे वाटते; त्यामुळे इतर वाटेकऱ्यांविषयी अप्रियता वाटणे स्वाभाविक आहे. मात्र न्याय आणि संतुलन राखण्यासाठी SC व ST प्रवर्गात creamy layer लागू करणे गरजेचे आहे. तसेच, OBC प्रवर्गाबाबत सुप्रीम कोर्टाने सुचविल्याप्रमाणे, एकदा का आरक्षणाच्या आधारे नोकरी मिळाली की पुढील पिढ्यांना तो लाभ देऊ नये

मारवा Sun, 09/14/2025 - 12:42
यावेळी मात्र जरांगे यांनी ‘सरसकट आरक्षण’ ही मागणी जाणीवपूर्वक पुढे रेटलेली नाही. हैद्राबाद गॅजेट लागु करण्याची मागणी करणे आणि या मागणीच्या माध्यमातुन सर्व मराठ्यांना आरक्षणाची मागणी करणे यात वेगळेपणा काय आहे ? ते गॅजेट कोर्टात टिकणार कि नाही हे पुढची गोष्ट पण आज तरी त्या गॅजेटचा वापर हा "सरसकट सर्व मराठे कुणबी ठरविणे" या हेतुनेच केलेला आहे ना ?

मारवा Sun, 09/14/2025 - 13:12
नुकतीच महाराष्ट्राच्या सर्व प्रमुख वर्तमान पत्रात ही काहीशी गुढ जाहीरात झळकली यामध्ये देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चरणी फुले वाहत आहेत असे दिसत आहे. आणि केवळ "देवाभाऊ" एवढे एकच नाव लिहीलेले आहे बास्स... १- म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पुजा करत आहेत हे चांगलेच आहे पण त्याहुन महत्वाचे म्हणजे "देवाभाऊ" या देवाची ही पद्धतशीर व्यक्तीपुजा चाललेली आहे. सर्व प्रुमुख वर्तमान पत्राचे पहीले पुर्ण रंगीत पान जाहीरात ! याचा खर्च किमान काही करोडोंचा नक्कीच असेल. किती ही करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी स्वतःचा व्यक्तीगत उदो उदो करण्यासाठी ? २ शिंदे विरुद्ध फडणवीस या कोल्ड वॉर ची पण याला पार्श्वभुमी आहे. मागे शिंदे मुख्यमंत्री असतांना त्यांनी जरांगे यांचे आंदोलन "यशस्वीपणे" हाताळले. आता देवाभाऊंना ते जमणार नाही अशी अटकळ असतांना देवाभाऊ यांनी सुद्धा थेट मुंबईतील आंदोलन " यशस्वीपणे" हाताळले हाच जणु संदेश या जाहीरातीच्या माध्यमातुन दिला जात असावा ३ देवेंद्र फ्डणवीस हेच खरे मराठ्यांचे आणि मराठा आरक्षणाचे शिल्पकार आहेत. मराठा समाजाचे हितरक्षक आहेत असाही संदेश यातुन द्यायचा असेल. ४ व्यक्तीपुजा इतकी टोकाची वाढलेली आहे केंद्रातील सरकार युती सरकार किंवा बिजेपी सरकार नसुन " मोदी सरकार " असे संबोधले जाते. आणि या जाहीरातीत तर चक्क देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य इतका म्हणजे महाराष्ट्राचा उल्लेखही आणि मुख्यमंत्री पदाचा उल्लेखही नकोसा वाटतो कारण मग देवाभाऊ यावरुन फोकस पातळ होइल अशी भिती. किती म्हणजे किती ही व्यक्ती पुजा ! किती हे स्वतःचे स्वत: स्तोम माजवणे ५ प्रश्न जाहीरातीचा नाही किंवा या वेळेचा नाही पुर्वी मायावती सत्तेत होत्या तेव्हा तर त्यांनी चक्क स्वतःचेच पुतळे उत्तर प्रदेशात उभारले होते राजकारण किती व्यक्तीपुजक होत चाललयं करदात्या जनतेचा पैसा किती फालतु स्व प्रसिद्धी साठी उडवला जातो व्यर्थ खर्च होतो. मला नेहमीच एक आश्चर्य वाटत एखादा कायदा नाही का की ज्यात सत्तारुढ सरकार योजनांची वाटल्यास जाहीरात करु शकेल पण एकाही नेत्याचा फोटो शासन खर्चाने किमान जाहीरातीत तरी खर्च करण्यास प्रतिबंध असावा.

In reply to by मारवा

सुबोध खरे Mon, 09/15/2025 - 10:08
राजकारण किती व्यक्तीपुजक होत चाललयं चाललंय? ते तसं स्वातंत्र्यापासूनच होतं. गांधी आणि नेहरू नाव असलेल्या संस्था पूर्ण भारतभर हजारांनी असतील. नोटेवर फक्त महात्मा गांधींचा फोटो का होता? इंदिरा इज इंडिया एकाच घराण्याकडे पक्षाच्या सर्व पदांची वर्णी लावणे यात राजद, समाजवादी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पासून सर्वच पक्ष येतात. जयललिता किंवा करुणानिधी यांचे चार मजली कट आउट्स मी स्वतः चेन्नई मध्ये पहिले आहेत किंवा ४०००० कोटीचे "मायावती आणि त्यांचे हत्ती यांचे पुतळे " लखनौ मध्ये हि सर्व व्यक्तिपूजेची उदाहरणे डोळे झाकले तरी दिसतील अशी आहेत.

हैद्राबाद गॅझेटनुसार ज्यांची कुणबी म्हणून नोंद आहे, त्यांना दखले मिळतील. ज्यांची नोंद नाही, त्यांनी आपल्या कुळातील नातेवाईकांची नोंद दाखवावी लागेल. त्या नातेवाईकांचे प्रतिज्ञापत्र आणि नातेवाईक असल्याचा पुरावा सादर झाल्यास त्यांनाही दखले मिळतील. परंतु ज्यांची नोंद नाही आणि कुळातील नातेवाईकांचीदेखील नोंद उपलब्ध नाही, त्यांना दखले मिळणार नाहीत. हैदराबाद आणि सातारा गॅझेट हे एका विशिष्ट भुभागासाठीच लागू असेल. इतर ठिकाणी राहणारे मराठे कदाचित वगळले जातील. देवाभाऊ च्या जाहिराती महाराष्ट्र सरकारने दिलेल्या नाहीत. कोणा एखाद्या कॉन्ट्रॅक्टर ने दिलेल्या असतील. त्याबदल्यात ED/CBI पासून सरक्षण किंवा एखाद दुसरे कॉन्ट्रॅक्ट मिळेल.

सलाम लोकमान्य टिळकांनी शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी व्यक्त केलेल्या मतावर सरकारी शिक्कामोर्तब झाले ही बाब लोकमान्यांच्या विचारांचा अभ्यासक म्हणून आमच्यासाठी खूपच उद्बोधक आहे ! बाकी, स्वधर्म, आपले अनेक विषयात टोकाचे मतभेद असले तरी ह्या लेख लिहिण्याच्या तुमच्या धैर्याला , डेरिंग ला आम्ही सलाम करतो. पण तरीही काळजी घ्या, जपा. सरकार चांगले नाही, लोकं चांगली राहिली नाहीत , काळ चांगला राहिला नाही. पाण्यात राहून माशाशी वैर करायचे नसते. एका माणसाच्या धैर्याचे फळ अख्ख्या समाजाला कसे भोगायला लागू शकते हे आम्ही 1948 मध्ये प्रत्यक्ष अनुभवले आहे. त्या प्रसंगातील नेते कार्यकर्ते कोण होते हे देखील सर्वांना ज्ञात आहेच . तरीही तुम्ही असा लेख लिहिण्याचे धाडस केले हे आश्चर्यमुग्ध करून टाकणारे आहे . तेव्हा , जपा स्वतःला.

विवेकपटाईत Mon, 09/15/2025 - 17:40
एखाद्या समाजाला नपुंसक करायचे असेल तर त्याला आरक्षण द्या. 5 टक्के सरकारी नौकरी साठी 95 टक्के परीक्षेची तैयारी करत राहणार. नंतर बेरोजगार होणार.

स्वधर्म Tue, 09/16/2025 - 02:45
काही प्रतिसाद पाहता मला लेखाच्या सुरूवातीचा डिस्क्लेमर पुन्हा एकदा इथे लावावासा वाटतो: टीपः मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा विचार नक्कीच करता येऊ शकतो, त्यावर न्यायालयात अनेक खटलेही चालू आहेत. पण हा लेख मराठा समाजाविषयी शासनाचा दृष्टीकोन कसा आहे त्याविषयी आहे. लेखात उल्लेख झालेल्या काही मुद्द्यांबाबत संदर्भ खालीलप्रमाणे: मराठा समाजाच्या मागासलेपणासंबंधी सुप्रीम कोर्टाचा निकाल: परिच्छेद ३१६: https://api.sci.gov.in/supremecourt/2019/23618/23618_2019_35_1501_27992_Judgement_05-May-2021.pdf कालच्या दि १५ सप्टेंबर २०२५ च्या लोकसत्तातील दोन बातम्या: https://www.loksatta.com/nagpur/vishwas-patil-elected-as-president-of-all-india-literature-conference-amy-95-5372562/ वरील बातमी ही मराठा समाजाच्या पुढारलेपणाबाबत आहे की मागासलेपणाबाबत हे आपणच ठरवावे. तिथेच खालील बातमीही आली आहे: https://www.loksatta.com/mumbai/vishwas-patil-government-service-career-controversial-irregularities-during-ceo-tenure-mumbai-print-news-vsd-99-5373598/ लोकसत्ता ३ जुलै २०१७: https://www.loksatta.com/mumbai/ceo-vishwas-patil-clear-450-sra-scheme-file-before-5-days-of-retirement-1504067/ लोकसत्ता १२ सप्टेंबर २०१७: https://www.loksatta.com/mumbai/vishwas-patil-sra-scam-1549085/ लोकसत्ता १३ जुलै २०१८: https://www.loksatta.com/mumbai/vishwas-patil-scam-1712486/ संदर्भासाठी आणखी एक व्हिडिओ: https://youtu.be/Y9Uf6_oPdC8?si=4JfBarETHGs1pkwh

खटपट्या Mon, 09/22/2025 - 23:18
चांगला लेख, मुळात जरंगे यांचे आंदोलन हे फक्त मराठवाडा आणि विदर्भासाठी असावे. कारण तिकडे मराठा आणि कुणबी यांच्यातील सीमारेषा धूसर आहे. आणि सामाजिक स्थान हि सामान असावे (मी त्या भागातील नाही) जरांगे जे आंदोलन करत आहेत ते कोकणातील लोकांना (९०% लोकांना) मान्य नाही. कारण कोकणात कुणबी आणि मराठा लोकांच्या वस्त्या वेगवेगळ्या आहेत दोघात रोटी बेटी व्यवहार होत नाहीत. बाकी दोघेही गुण्यागोविंदानं नांदतात. त्यामुळे सरसकट सर्व मराठा लोकांना कुणबी घोषित करण्यात यावे या मागणीस कोकणी जनता तरी तयार होणार नाही. त्यामुळे सर्व कुणबी लोकांना सरसकट कुणबी म्हणून घोषित करण्यात यावे हे म्हणण्याचा अधिकार जरांगे यांना कोणी दिला? ज्यांच्या नोंदी चुकून मराठा झाल्या असतील आणि त्यांचे कोणी जवळचे नातेवाईक किंवा रक्ताचे नातेवाईक कुणबी असतील त्यांनी खुशाल कुणबी प्रमाणपत्रे घ्यावीत आणि फायदे घ्यावेत. (त्यातही ते ओबीसी मधून घ्यावेत कि नाही याबद्दल वाद राहिलंच) असो, पण जरांगे हे काही संपूर्ण महाराष्ट्राचे मराठा समाजाचे नेते नाहीत आणि त्यांना कोणी अधिकार दिलेले नाहीत.

धर्मराजमुटके Wed, 09/24/2025 - 17:45
मराठा आरक्षण चळवळीचा मुळ उद्देश आरक्षण मिळविणे यापेक्षा दुसर्‍याला मिळतेय ते आम्हाला खुपतेय असा असावा असा संशय घ्यायला जागा आहे. त्यांच्या ताटातलं काढता येत नाही तर आम्हालाही द्या हा अ‍ॅप्रोच नंतर आला असावा. मुळात पिढानपिढ्या एका वर्गाला आरक्षण मिळत राहिलं तर दुसर्‍या वर्गात अस्वस्थता पसरणारच हे साधं लॉजिक आहे. दलितांवर यापुर्वी किती अन्याय झाला आहे, (अन्याय झालाच आहे हे मला मान्य आहेच) आरक्षण कसं त्यांच्या हक्काचं आहे हे काहि ठराविक दशकांपर्यंत / शतकापर्यंत इतर समाजाला समजावणं शक्य आहे पण 'यावच्चंद्रदिवाकरौ' जर आरक्षण राहणार असेल तर एक ना एक दिवस इतर घटकांच्या भावनांचा कडेलोट होणारच हे उघड सत्य आहे. मुळातच कोणत्याही व्यक्तीची / घटनेची / क्रियेची सुरुवात आणि अंत होणे निसर्गनियमास धरून आहे मात्र या विषयाचा अंत कधी होईल ? होईल की नाही ? वंचितांना बरोबरीचे स्थान मिळेल की नाही हे कोणीही सांगू शकत नाही . इथे लोकांना फायदे उपटायला मागास बनायचे असते आणि समाजात वावरताना उच्चवर्गिय बनायचे असते. आरक्षणाचा मुळ हेतू वंचितांना पुढारलेल्या वर्गाच्या बरोबरीने समानतेची वागणूक मिळावी. त्यांना समाजात समान दर्जा मिळावा हा होता. तो दर्जा त्यांची शैक्षणिक, आर्थिक भरभराट झाल्यावरच होईल हा घटनाकारांचा मुळ विचार होता तो आज ७५ वर्षांनंतर देखील साध्य झाला आहे काय ? सो कॉल्ड उच्चवर्णिय उच्च पदस्थ सो कॉल्ड निम्नवर्गियास मनापासून समानतेने वागवितात की मजबूरी म्हणून वागवितात हे ज्याने त्याने आपल्या मनाला विचारावे लागेल. (तुमच्या सात पिढ्या आमची बरोबरी करु शकणार नाही हा फलक काय सांगायचे ते उघड सांगतोच आहे) असे 'यावच्चंद्रदिवाकरौ' आरक्षण पद्धत चालू ठेवण्यापेक्षा ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांना एक-दोन/सात पिढ्यांना (जे काही बरोबर असेल ते) अतिप्रचंड /(अगदी अवाजवी असेल तरी देखील) आर्थिक भरपाई देऊन हा विषय संपवावा हे उत्तम. (संदर्भासाठी ज्यूंना दिलेली रिपरेशन्स). आम्हाला मागास म्हणा म्हणून आंदोलने करणार्‍या समाजाने आंदोलने करत बसण्यापेक्षा गुजराती /मारवाडी समाजाच्या पद्धतीने आपल्या समाजासाठी योगदान देऊन काही विकास करता येईल काय ते पहावा. अर्थात या विषयावर कितीही मंथन केले तरी आरक्षण आणि जात भारतातून कधीही जाईल असे वाटत नाही. पर्यायाने हा प्रश्न कधीही सुटणार नाही.

In reply to by धर्मराजमुटके

अभ्या.. Wed, 09/24/2025 - 18:27
अर्थात या विषयावर कितीही मंथन केले तरी आरक्षण आणि जात भारतातून कधीही जाईल असे वाटत नाही. पर्यायाने हा प्रश्न कधीही सुटणार नाही. हे तर आहेच. कीती काळ आरक्षण द्यायचे? कोण देतंय आरक्षण असे समजायचे? घटनाकाराच्या मूळ हेतू ला सर्वानीच समजून घ्यायचे? कसे? वनटाईम सेटलमेंट केल्याप्रमाणे एकदमच भरपाई देऊन मिटवायचे उत्तम असे काहीही ठरले तरी इम्प्लीमेंटेशन किती अवघड आहे? एक नवे गृहयुध्द छेडण्याचा प्रकार होइल हा. अन्याय झालेले इतर वर्ग जसे की ज्यू, कृष्ण्वर्णीय, आदीवासी ह्या प्रत्येकाच्या केसीस वेगवेगळ्या आहेत. समाजासाठी योगदान देऊन विकास वगैरे लाँग टर्म गोष्टी प्रबोधन करुन किंवा अगदी शिकवून होतील असे वाट्त नाही. ती आतून येण्याची प्रक्रिया आहे. मोर्च्यात खाणे पिणे मोफत वाटणे अशा इंस्टंट योगदानाला सगळे तयार आहेत. अर्थात तुम्ही म्हणल्याप्रमाणे फायदे उपटायला मागास आणि समाजात वावरताना उच्च्वर्णीय असा दांभिकपणा असताना, घटनेला अभिप्रेत उतरंड आणि समाजातली खरी उतरंड ह्यातला फरक सतत राहणार. जातव्यवस्था जोपर्यंत आहे तोपर्यंत आरक्षणव्यवस्था राहणार हे सर्वांनी कायमचे कोरुन घेईपर्यंत आरक्षण आणि जात भारतातून जाणार नाहीत.

सुबोध खरे गुरुवार, 09/25/2025 - 10:24
सरसकट सर्व जातींच्या आरक्षणाला क्रिमी लेयर लावा हे सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने इंद्र साहनी खटल्यात लिहिलेले आहे. आरक्षण ५० % च्या वर देणे हा गुणवत्ता धारक उमेदवारांच्या नैसर्गिक न्यायाला हरताळ फासल्या सारखे आहे असे स्पष्टपणे म्हटलेले आहे. मुळात ५० % आरक्षण असले तरी मागास जमातींना उरलेल्या ५० % मध्ये आपल्या गुणवत्तेवर जागा घेता येतातच. जोवर जातीवर आधारित मतदान होते तोवर कोणताही राजकारणी वरील निकाल लागू करण्यात रस दाखवत नाही. मेडिकल कॉलेजच्या डींन ची मुलगी आरक्षणात सीट मिळवते आणि त्याच कॉलेजात असलेला उच्च जातीतील चपराशी आपल्या मुलाला दोन गुणांनी गेलेला प्रवेश पाहून काय विचार करेल? यातूनच अशा आरक्षणाच्या मागण्या जन्माला येतात. आज आरक्षण संपवा म्हणण्यापेक्षा आपल्या संख्याबळावर दंडेली करून आपल्या पोळीवर तूप ओढणे जास्त सोपे झाले आहे. जाट मराठा शेतकरी आंदोलने हि याची उत्तम उदाहरणे आहेत. आय ए एस असलेल्या बापाची मुलगी आय एफ एस ला आरक्षण घेते हा त्याच जातीतील गरीब उमेदवारावर झालेला भयानक अन्याय आहे. सरसकट क्रिमी लेयर लावा आणि आरक्षण ५० च्या आत ठेवा असे केल्यासच तथाकथित उच्च जातींना अन्याय झाल्याची भावना येणार नाही. आणि क्रमाक्रमाने दर पाच वर्षांनी ५ % आरक्षण कमी करत न्यावे आणि २०४७ पर्यंत आरक्षण संपुष्टात आणावे.

मारवा Sun, 09/14/2025 - 09:34
उत्तम लेख अनेक बाबी माझ्यासाठी तरी नवीन होत्या. खर्चाची बाजू तर धक्कादायकच आहे. 1 आरक्षण हा मूलभूत हक्क नाही असे सर्वोच्च न्यायालयाने सुस्पष्टपणे आपल्या निकालात नमूद केलेले आहे आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा असेच म्हटलेले होते. आणि हे योग्य असेच आहे. 2 आरक्षणाची 50 टक्केची भिंत पाडायची आहे असे राहुल गांधी जे वारंवार मतपेटीच्या राजकारणासाठी म्हणतात ते भारतीय घटनेनुसार अशक्य आहे. आणि हे उघडपणे विषमतेचे अन्यायाचे समर्थन आहे. 3 आता ताज्या बातमीनुसार बंजारा समाज देखील मराठा तत्त्वाच्या आधारावर आरक्षणाची मागणी करत आहे. हे सर्व चुकीचा पायंडा मराठा आरक्षणात पाडल्यामुळे निर्माण झालेलं संकट आहे. आता समाजातील दरी अजून वाढेल अगोदरच मराठा विरुद्ध ओबीसी गावपातळीवर सूक्ष्म तडा गेलेला आहे जो अर्थातच वाढत जाणार. नुकताच एका ओबीसी तरुणाने आत्महत्या केलेली आहे. 4 सर्वात महत्वाचा मुद्दा आरक्षणाचे मुख्य आकर्षण सरकारी नोकरी ही आहे. जी सर्वाधिक सुरक्षित निश्चित उत्पन्नाचे साधन आहे. मात्र जर 33 टक्के हा एकूण मराठा समाज जर आहे. आणि कमीत कमी मतदार यादी जारी कमी धरली 9 करोड तर मराठा 3 करोड आहेत. या सर्वांना सरकारी नोकऱ्या ज्या अगोदरच कमी कमी होत चाललेल्या आहेत. पुन्हा त्यातही आता पूर्वीप्रमाणे पेन्शन आदी सुविधा बंद व कमी केलेल्या आहेत. आणि पुन्हा आरक्षणातील प्रत्येकाचे percent मोजले तर एकूण इतका मोठा मराठा समाज या आरक्षण मिळाले तरी केवळ या आधाराने प्रगती करू शकेल काय ? 5 Productivity आणि Quality आणि Skill Development हेच या सर्व समस्येवरील Best possibile solution आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते.

In reply to by मारवा

Bhakti Sun, 09/14/2025 - 10:05
आता समाजातील दरी अजून वाढेल अगोदरच मराठा विरुद्ध ओबीसी गावपातळीवर सूक्ष्म तडा गेलेला आहे जो अर्थातच वाढत जाणार.
एकदम बरोबर.इतका काळ मित्र मैत्रिण, सहकारी मराठा असल्याची नोंदही घेतली नव्हती,गरजच पडली नाही.पण आता सतत मराठा आरक्षण मुद्द्यावरून बोलण्यात हे येते,सकाळ संध्याकाळ त्यांचे स्टेटस,लेख यावरच असतात.
सर्वात महत्वाचा मुद्दा आरक्षणाचे मुख्य आकर्षण सरकारी नोकरी ही आहे.
आणि शिक्षण हाही आहे. आपली व्यवस्था दर्जेदार शिक्षणाकडे अधिक एकाग्र झाल्याशिवाय मुळापासून या समस्या सुटणार नाही. याबाबत मात्र एक नमुद करते की मुलींना(सर्व जात व प्रवर्गातील) उच्च शिक्षण पूर्ण मोफत केले आहे.यामुळे खुप पालकांना मदत झाली व मुलींना चांगल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन‌ दिला आहे. quality , productivity शिवाय पर्याय नाही हे बरोबरच आहे.

युयुत्सु Sun, 09/14/2025 - 09:55
Productivity आणि Quality आणि Skill Development हेच या सर्व समस्येवरील Best possible solution आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते हे कटू सत्य कुणालाही स्वीकारायचे नाहीये.

जरांगे यांची भाषा नक्कीच अयोग्य आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना आदर ठेवणे आवश्यकच आहे. त्यांनी लावलेले पोस्टर तर अपमानकारकच ठरते. त्यांचे आंदोलन बऱ्याच काळापासून सुरू असले, तरी ते चर्चेत आले ते त्यांच्या गावातील आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर. त्या वेळी फडणवीस गृहमंत्री तर शिंदे मुख्यमंत्री होते. ती घटना घडली नसती, तर कदाचित जरांगे यांना एवढी प्रसिद्धी मिळाली नसती. विश्वास पाटील भ्रष्टाचारी असतील, पण त्यांच्यापेक्षा कमी गुण मिळवलेला व्यक्ती केवळ जातीच्या आधारावर त्यांच्या पेक्षा मोठ्या पदावर पोहोचत असेल, तर त्याबद्दल कोणालाही नाराजी वाटणे चुकीचे नाही. उद्या अशीच परिस्थिती आरक्षणाचा लाभ मिळालेल्या मराठा समाजासमोर निर्माण होऊ शकते. गुणवत्तेचा आणि कर्तृत्वाचा थेट संबंध नेहमीच लागतो असे नाही, पण निवड मुख्यत्वे त्यावरच ठरते. खासगी कंपन्यांतही हेच दिसून येते—योग्य व्यक्तींना मागे टाकून इतरांना पदोन्नती मिळाली तर त्याबद्दल नाराजी वाटणे साहजिक आहे. आंदोलनात हजारो कोटी रुपये खर्च झाले नसतील; मात्र खर्च झाला असेल तर त्यामागे स्थानिक लोकांचाही सहभाग आहे. माझ्या गावाचे उदाहरण घ्या—गावातून एक आयशर आणि एक पिक-अप गाडी आंदोलनासाठी पाठवण्यात आल्या. त्या गाड्या गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करूनच पाठवल्या. सुरुवातीला आंदोलनात खाण्याची गैरसोय होती; पण नंतर गावकडून भाकऱ्या व इतर अन्नपदार्थ पाठवले जाऊ लागले. मराठा समाजात सध्या अशी धारणा आहे की EBC आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, तर SEBC आरक्षण आधीच न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे OBC प्रवर्गातून आरक्षण मिळाले तरच ते दीर्घकाळ टिकेल, म्हणून OBC आरक्षणाची मागणी अधिक तीव्र होत आहे. यावेळी मात्र जरांगे यांनी ‘सरसकट आरक्षण’ ही मागणी जाणीवपूर्वक पुढे रेटलेली नाही. नोंदी असलेल्या लोकांनाच प्रमाणपत्रे मिळावीत, हे कायद्याला धरूनच आहे आणि त्यात काहीही चुकीचे नाही. ज्यांना आरक्षण मिळाले आहे, त्यांना तो आपला हक्कच आहे असे वाटते; त्यामुळे इतर वाटेकऱ्यांविषयी अप्रियता वाटणे स्वाभाविक आहे. मात्र न्याय आणि संतुलन राखण्यासाठी SC व ST प्रवर्गात creamy layer लागू करणे गरजेचे आहे. तसेच, OBC प्रवर्गाबाबत सुप्रीम कोर्टाने सुचविल्याप्रमाणे, एकदा का आरक्षणाच्या आधारे नोकरी मिळाली की पुढील पिढ्यांना तो लाभ देऊ नये

मारवा Sun, 09/14/2025 - 12:42
यावेळी मात्र जरांगे यांनी ‘सरसकट आरक्षण’ ही मागणी जाणीवपूर्वक पुढे रेटलेली नाही. हैद्राबाद गॅजेट लागु करण्याची मागणी करणे आणि या मागणीच्या माध्यमातुन सर्व मराठ्यांना आरक्षणाची मागणी करणे यात वेगळेपणा काय आहे ? ते गॅजेट कोर्टात टिकणार कि नाही हे पुढची गोष्ट पण आज तरी त्या गॅजेटचा वापर हा "सरसकट सर्व मराठे कुणबी ठरविणे" या हेतुनेच केलेला आहे ना ?

मारवा Sun, 09/14/2025 - 13:12
नुकतीच महाराष्ट्राच्या सर्व प्रमुख वर्तमान पत्रात ही काहीशी गुढ जाहीरात झळकली यामध्ये देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चरणी फुले वाहत आहेत असे दिसत आहे. आणि केवळ "देवाभाऊ" एवढे एकच नाव लिहीलेले आहे बास्स... १- म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पुजा करत आहेत हे चांगलेच आहे पण त्याहुन महत्वाचे म्हणजे "देवाभाऊ" या देवाची ही पद्धतशीर व्यक्तीपुजा चाललेली आहे. सर्व प्रुमुख वर्तमान पत्राचे पहीले पुर्ण रंगीत पान जाहीरात ! याचा खर्च किमान काही करोडोंचा नक्कीच असेल. किती ही करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी स्वतःचा व्यक्तीगत उदो उदो करण्यासाठी ? २ शिंदे विरुद्ध फडणवीस या कोल्ड वॉर ची पण याला पार्श्वभुमी आहे. मागे शिंदे मुख्यमंत्री असतांना त्यांनी जरांगे यांचे आंदोलन "यशस्वीपणे" हाताळले. आता देवाभाऊंना ते जमणार नाही अशी अटकळ असतांना देवाभाऊ यांनी सुद्धा थेट मुंबईतील आंदोलन " यशस्वीपणे" हाताळले हाच जणु संदेश या जाहीरातीच्या माध्यमातुन दिला जात असावा ३ देवेंद्र फ्डणवीस हेच खरे मराठ्यांचे आणि मराठा आरक्षणाचे शिल्पकार आहेत. मराठा समाजाचे हितरक्षक आहेत असाही संदेश यातुन द्यायचा असेल. ४ व्यक्तीपुजा इतकी टोकाची वाढलेली आहे केंद्रातील सरकार युती सरकार किंवा बिजेपी सरकार नसुन " मोदी सरकार " असे संबोधले जाते. आणि या जाहीरातीत तर चक्क देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य इतका म्हणजे महाराष्ट्राचा उल्लेखही आणि मुख्यमंत्री पदाचा उल्लेखही नकोसा वाटतो कारण मग देवाभाऊ यावरुन फोकस पातळ होइल अशी भिती. किती म्हणजे किती ही व्यक्ती पुजा ! किती हे स्वतःचे स्वत: स्तोम माजवणे ५ प्रश्न जाहीरातीचा नाही किंवा या वेळेचा नाही पुर्वी मायावती सत्तेत होत्या तेव्हा तर त्यांनी चक्क स्वतःचेच पुतळे उत्तर प्रदेशात उभारले होते राजकारण किती व्यक्तीपुजक होत चाललयं करदात्या जनतेचा पैसा किती फालतु स्व प्रसिद्धी साठी उडवला जातो व्यर्थ खर्च होतो. मला नेहमीच एक आश्चर्य वाटत एखादा कायदा नाही का की ज्यात सत्तारुढ सरकार योजनांची वाटल्यास जाहीरात करु शकेल पण एकाही नेत्याचा फोटो शासन खर्चाने किमान जाहीरातीत तरी खर्च करण्यास प्रतिबंध असावा.

In reply to by मारवा

सुबोध खरे Mon, 09/15/2025 - 10:08
राजकारण किती व्यक्तीपुजक होत चाललयं चाललंय? ते तसं स्वातंत्र्यापासूनच होतं. गांधी आणि नेहरू नाव असलेल्या संस्था पूर्ण भारतभर हजारांनी असतील. नोटेवर फक्त महात्मा गांधींचा फोटो का होता? इंदिरा इज इंडिया एकाच घराण्याकडे पक्षाच्या सर्व पदांची वर्णी लावणे यात राजद, समाजवादी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पासून सर्वच पक्ष येतात. जयललिता किंवा करुणानिधी यांचे चार मजली कट आउट्स मी स्वतः चेन्नई मध्ये पहिले आहेत किंवा ४०००० कोटीचे "मायावती आणि त्यांचे हत्ती यांचे पुतळे " लखनौ मध्ये हि सर्व व्यक्तिपूजेची उदाहरणे डोळे झाकले तरी दिसतील अशी आहेत.

हैद्राबाद गॅझेटनुसार ज्यांची कुणबी म्हणून नोंद आहे, त्यांना दखले मिळतील. ज्यांची नोंद नाही, त्यांनी आपल्या कुळातील नातेवाईकांची नोंद दाखवावी लागेल. त्या नातेवाईकांचे प्रतिज्ञापत्र आणि नातेवाईक असल्याचा पुरावा सादर झाल्यास त्यांनाही दखले मिळतील. परंतु ज्यांची नोंद नाही आणि कुळातील नातेवाईकांचीदेखील नोंद उपलब्ध नाही, त्यांना दखले मिळणार नाहीत. हैदराबाद आणि सातारा गॅझेट हे एका विशिष्ट भुभागासाठीच लागू असेल. इतर ठिकाणी राहणारे मराठे कदाचित वगळले जातील. देवाभाऊ च्या जाहिराती महाराष्ट्र सरकारने दिलेल्या नाहीत. कोणा एखाद्या कॉन्ट्रॅक्टर ने दिलेल्या असतील. त्याबदल्यात ED/CBI पासून सरक्षण किंवा एखाद दुसरे कॉन्ट्रॅक्ट मिळेल.

सलाम लोकमान्य टिळकांनी शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी व्यक्त केलेल्या मतावर सरकारी शिक्कामोर्तब झाले ही बाब लोकमान्यांच्या विचारांचा अभ्यासक म्हणून आमच्यासाठी खूपच उद्बोधक आहे ! बाकी, स्वधर्म, आपले अनेक विषयात टोकाचे मतभेद असले तरी ह्या लेख लिहिण्याच्या तुमच्या धैर्याला , डेरिंग ला आम्ही सलाम करतो. पण तरीही काळजी घ्या, जपा. सरकार चांगले नाही, लोकं चांगली राहिली नाहीत , काळ चांगला राहिला नाही. पाण्यात राहून माशाशी वैर करायचे नसते. एका माणसाच्या धैर्याचे फळ अख्ख्या समाजाला कसे भोगायला लागू शकते हे आम्ही 1948 मध्ये प्रत्यक्ष अनुभवले आहे. त्या प्रसंगातील नेते कार्यकर्ते कोण होते हे देखील सर्वांना ज्ञात आहेच . तरीही तुम्ही असा लेख लिहिण्याचे धाडस केले हे आश्चर्यमुग्ध करून टाकणारे आहे . तेव्हा , जपा स्वतःला.

विवेकपटाईत Mon, 09/15/2025 - 17:40
एखाद्या समाजाला नपुंसक करायचे असेल तर त्याला आरक्षण द्या. 5 टक्के सरकारी नौकरी साठी 95 टक्के परीक्षेची तैयारी करत राहणार. नंतर बेरोजगार होणार.

स्वधर्म Tue, 09/16/2025 - 02:45
काही प्रतिसाद पाहता मला लेखाच्या सुरूवातीचा डिस्क्लेमर पुन्हा एकदा इथे लावावासा वाटतो: टीपः मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा विचार नक्कीच करता येऊ शकतो, त्यावर न्यायालयात अनेक खटलेही चालू आहेत. पण हा लेख मराठा समाजाविषयी शासनाचा दृष्टीकोन कसा आहे त्याविषयी आहे. लेखात उल्लेख झालेल्या काही मुद्द्यांबाबत संदर्भ खालीलप्रमाणे: मराठा समाजाच्या मागासलेपणासंबंधी सुप्रीम कोर्टाचा निकाल: परिच्छेद ३१६: https://api.sci.gov.in/supremecourt/2019/23618/23618_2019_35_1501_27992_Judgement_05-May-2021.pdf कालच्या दि १५ सप्टेंबर २०२५ च्या लोकसत्तातील दोन बातम्या: https://www.loksatta.com/nagpur/vishwas-patil-elected-as-president-of-all-india-literature-conference-amy-95-5372562/ वरील बातमी ही मराठा समाजाच्या पुढारलेपणाबाबत आहे की मागासलेपणाबाबत हे आपणच ठरवावे. तिथेच खालील बातमीही आली आहे: https://www.loksatta.com/mumbai/vishwas-patil-government-service-career-controversial-irregularities-during-ceo-tenure-mumbai-print-news-vsd-99-5373598/ लोकसत्ता ३ जुलै २०१७: https://www.loksatta.com/mumbai/ceo-vishwas-patil-clear-450-sra-scheme-file-before-5-days-of-retirement-1504067/ लोकसत्ता १२ सप्टेंबर २०१७: https://www.loksatta.com/mumbai/vishwas-patil-sra-scam-1549085/ लोकसत्ता १३ जुलै २०१८: https://www.loksatta.com/mumbai/vishwas-patil-scam-1712486/ संदर्भासाठी आणखी एक व्हिडिओ: https://youtu.be/Y9Uf6_oPdC8?si=4JfBarETHGs1pkwh

खटपट्या Mon, 09/22/2025 - 23:18
चांगला लेख, मुळात जरंगे यांचे आंदोलन हे फक्त मराठवाडा आणि विदर्भासाठी असावे. कारण तिकडे मराठा आणि कुणबी यांच्यातील सीमारेषा धूसर आहे. आणि सामाजिक स्थान हि सामान असावे (मी त्या भागातील नाही) जरांगे जे आंदोलन करत आहेत ते कोकणातील लोकांना (९०% लोकांना) मान्य नाही. कारण कोकणात कुणबी आणि मराठा लोकांच्या वस्त्या वेगवेगळ्या आहेत दोघात रोटी बेटी व्यवहार होत नाहीत. बाकी दोघेही गुण्यागोविंदानं नांदतात. त्यामुळे सरसकट सर्व मराठा लोकांना कुणबी घोषित करण्यात यावे या मागणीस कोकणी जनता तरी तयार होणार नाही. त्यामुळे सर्व कुणबी लोकांना सरसकट कुणबी म्हणून घोषित करण्यात यावे हे म्हणण्याचा अधिकार जरांगे यांना कोणी दिला? ज्यांच्या नोंदी चुकून मराठा झाल्या असतील आणि त्यांचे कोणी जवळचे नातेवाईक किंवा रक्ताचे नातेवाईक कुणबी असतील त्यांनी खुशाल कुणबी प्रमाणपत्रे घ्यावीत आणि फायदे घ्यावेत. (त्यातही ते ओबीसी मधून घ्यावेत कि नाही याबद्दल वाद राहिलंच) असो, पण जरांगे हे काही संपूर्ण महाराष्ट्राचे मराठा समाजाचे नेते नाहीत आणि त्यांना कोणी अधिकार दिलेले नाहीत.

धर्मराजमुटके Wed, 09/24/2025 - 17:45
मराठा आरक्षण चळवळीचा मुळ उद्देश आरक्षण मिळविणे यापेक्षा दुसर्‍याला मिळतेय ते आम्हाला खुपतेय असा असावा असा संशय घ्यायला जागा आहे. त्यांच्या ताटातलं काढता येत नाही तर आम्हालाही द्या हा अ‍ॅप्रोच नंतर आला असावा. मुळात पिढानपिढ्या एका वर्गाला आरक्षण मिळत राहिलं तर दुसर्‍या वर्गात अस्वस्थता पसरणारच हे साधं लॉजिक आहे. दलितांवर यापुर्वी किती अन्याय झाला आहे, (अन्याय झालाच आहे हे मला मान्य आहेच) आरक्षण कसं त्यांच्या हक्काचं आहे हे काहि ठराविक दशकांपर्यंत / शतकापर्यंत इतर समाजाला समजावणं शक्य आहे पण 'यावच्चंद्रदिवाकरौ' जर आरक्षण राहणार असेल तर एक ना एक दिवस इतर घटकांच्या भावनांचा कडेलोट होणारच हे उघड सत्य आहे. मुळातच कोणत्याही व्यक्तीची / घटनेची / क्रियेची सुरुवात आणि अंत होणे निसर्गनियमास धरून आहे मात्र या विषयाचा अंत कधी होईल ? होईल की नाही ? वंचितांना बरोबरीचे स्थान मिळेल की नाही हे कोणीही सांगू शकत नाही . इथे लोकांना फायदे उपटायला मागास बनायचे असते आणि समाजात वावरताना उच्चवर्गिय बनायचे असते. आरक्षणाचा मुळ हेतू वंचितांना पुढारलेल्या वर्गाच्या बरोबरीने समानतेची वागणूक मिळावी. त्यांना समाजात समान दर्जा मिळावा हा होता. तो दर्जा त्यांची शैक्षणिक, आर्थिक भरभराट झाल्यावरच होईल हा घटनाकारांचा मुळ विचार होता तो आज ७५ वर्षांनंतर देखील साध्य झाला आहे काय ? सो कॉल्ड उच्चवर्णिय उच्च पदस्थ सो कॉल्ड निम्नवर्गियास मनापासून समानतेने वागवितात की मजबूरी म्हणून वागवितात हे ज्याने त्याने आपल्या मनाला विचारावे लागेल. (तुमच्या सात पिढ्या आमची बरोबरी करु शकणार नाही हा फलक काय सांगायचे ते उघड सांगतोच आहे) असे 'यावच्चंद्रदिवाकरौ' आरक्षण पद्धत चालू ठेवण्यापेक्षा ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांना एक-दोन/सात पिढ्यांना (जे काही बरोबर असेल ते) अतिप्रचंड /(अगदी अवाजवी असेल तरी देखील) आर्थिक भरपाई देऊन हा विषय संपवावा हे उत्तम. (संदर्भासाठी ज्यूंना दिलेली रिपरेशन्स). आम्हाला मागास म्हणा म्हणून आंदोलने करणार्‍या समाजाने आंदोलने करत बसण्यापेक्षा गुजराती /मारवाडी समाजाच्या पद्धतीने आपल्या समाजासाठी योगदान देऊन काही विकास करता येईल काय ते पहावा. अर्थात या विषयावर कितीही मंथन केले तरी आरक्षण आणि जात भारतातून कधीही जाईल असे वाटत नाही. पर्यायाने हा प्रश्न कधीही सुटणार नाही.

In reply to by धर्मराजमुटके

अभ्या.. Wed, 09/24/2025 - 18:27
अर्थात या विषयावर कितीही मंथन केले तरी आरक्षण आणि जात भारतातून कधीही जाईल असे वाटत नाही. पर्यायाने हा प्रश्न कधीही सुटणार नाही. हे तर आहेच. कीती काळ आरक्षण द्यायचे? कोण देतंय आरक्षण असे समजायचे? घटनाकाराच्या मूळ हेतू ला सर्वानीच समजून घ्यायचे? कसे? वनटाईम सेटलमेंट केल्याप्रमाणे एकदमच भरपाई देऊन मिटवायचे उत्तम असे काहीही ठरले तरी इम्प्लीमेंटेशन किती अवघड आहे? एक नवे गृहयुध्द छेडण्याचा प्रकार होइल हा. अन्याय झालेले इतर वर्ग जसे की ज्यू, कृष्ण्वर्णीय, आदीवासी ह्या प्रत्येकाच्या केसीस वेगवेगळ्या आहेत. समाजासाठी योगदान देऊन विकास वगैरे लाँग टर्म गोष्टी प्रबोधन करुन किंवा अगदी शिकवून होतील असे वाट्त नाही. ती आतून येण्याची प्रक्रिया आहे. मोर्च्यात खाणे पिणे मोफत वाटणे अशा इंस्टंट योगदानाला सगळे तयार आहेत. अर्थात तुम्ही म्हणल्याप्रमाणे फायदे उपटायला मागास आणि समाजात वावरताना उच्च्वर्णीय असा दांभिकपणा असताना, घटनेला अभिप्रेत उतरंड आणि समाजातली खरी उतरंड ह्यातला फरक सतत राहणार. जातव्यवस्था जोपर्यंत आहे तोपर्यंत आरक्षणव्यवस्था राहणार हे सर्वांनी कायमचे कोरुन घेईपर्यंत आरक्षण आणि जात भारतातून जाणार नाहीत.

सुबोध खरे गुरुवार, 09/25/2025 - 10:24
सरसकट सर्व जातींच्या आरक्षणाला क्रिमी लेयर लावा हे सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने इंद्र साहनी खटल्यात लिहिलेले आहे. आरक्षण ५० % च्या वर देणे हा गुणवत्ता धारक उमेदवारांच्या नैसर्गिक न्यायाला हरताळ फासल्या सारखे आहे असे स्पष्टपणे म्हटलेले आहे. मुळात ५० % आरक्षण असले तरी मागास जमातींना उरलेल्या ५० % मध्ये आपल्या गुणवत्तेवर जागा घेता येतातच. जोवर जातीवर आधारित मतदान होते तोवर कोणताही राजकारणी वरील निकाल लागू करण्यात रस दाखवत नाही. मेडिकल कॉलेजच्या डींन ची मुलगी आरक्षणात सीट मिळवते आणि त्याच कॉलेजात असलेला उच्च जातीतील चपराशी आपल्या मुलाला दोन गुणांनी गेलेला प्रवेश पाहून काय विचार करेल? यातूनच अशा आरक्षणाच्या मागण्या जन्माला येतात. आज आरक्षण संपवा म्हणण्यापेक्षा आपल्या संख्याबळावर दंडेली करून आपल्या पोळीवर तूप ओढणे जास्त सोपे झाले आहे. जाट मराठा शेतकरी आंदोलने हि याची उत्तम उदाहरणे आहेत. आय ए एस असलेल्या बापाची मुलगी आय एफ एस ला आरक्षण घेते हा त्याच जातीतील गरीब उमेदवारावर झालेला भयानक अन्याय आहे. सरसकट क्रिमी लेयर लावा आणि आरक्षण ५० च्या आत ठेवा असे केल्यासच तथाकथित उच्च जातींना अन्याय झाल्याची भावना येणार नाही. आणि क्रमाक्रमाने दर पाच वर्षांनी ५ % आरक्षण कमी करत न्यावे आणि २०४७ पर्यंत आरक्षण संपुष्टात आणावे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
टीपः मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा विचार नक्कीच करता येऊ शकतो, त्यावर न्यायालयात अनेक खटलेही चालू आहेत. पण हा लेख मराठा समाजाविषयी शासनाचा दृष्टीकोन कसा आहे त्याविषयी आहे. आमची बरोबरी करायला तुमच्या सात पिढ्या जातील सप्टेंबर 2025 मध्ये ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत मनोज जरांगे यांच्यासोबत हजारो मराठा आंदोलक आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात येऊन धडकले. जरांगे यांनी उपोषण आरंभले. सर्व वर्तमानपत्रे, टीव्ही चॅनल्स एक आणि एकच बातमी चालवू लागले ते म्हणजे मराठ्यांचे आंदोलन.

शिक्षा.....

विजुभाऊ ·

श्वेता व्यास गुरुवार, 09/11/2025 - 18:29
आवडली. आमचं लहानपण आठवले, लहानपण कशाला; अजूनही तसंच आहे. आईकडून कप फुटला की इथे कोणी ठेवला आणि आईने ठेवलेला कप इतरांकडून फुटला की नीट बघता येत नाही का तुम्हाला. :D

अभ्या.. गुरुवार, 09/11/2025 - 18:49
विजूभाऊ सारख्या कसलेल्या लेखकाकडून इतकी प्रायमरी प्रतिलिपी स्टाइल भाबडी कथा अपेक्षित नाही. असो...

In reply to by अभ्या..

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 09/11/2025 - 21:58
नाहितर काय? अतिशय दवनिय कथा आहे. वाचून सगळा मूड गेला आता एखादी मचाक वाचल्याशिवाय किंवा नग्नता- सवस्त्र आणि विवस्त्र धागा वाचल्याशिवाय मूड बनणार नाही. ;)

In reply to by अभ्या..

विजुभाऊ Fri, 09/12/2025 - 10:31
अरे बापरे.... अभ्या भाउ.... मनावर घेतो तुमचे म्हणणे. नक्की. एखादी झ्याक प्रेमकथा तळायला घेतो.

कर्नलतपस्वी Fri, 09/12/2025 - 07:27
ही गोष्ट आमच्या काळातली होती. आजच्या काळात अशी पनिशमेंट द्यायला हवी. तू मला" डबल टाॅपिंग पिझ्झा,फ्रेंच फ्राईड आणी दोन तास एक्स्ट्रा स्क्रिन टाईम दे ", बादवे,हाताचे आंगठे का पायाचे?

पर्णिका Mon, 09/15/2025 - 08:41
छोटीशी गोष्ट आवडली. आपल्या मुलांकडून येणारे असे टँजेन्ट्स आपले अनुभवविश्व समृद्ध करतातच पण माणूस म्हणून घडवतातदेखील. मी लिहिन माझे काही अनुभव, इतरांचेही वाचायला आवडतील. :)

श्वेता व्यास गुरुवार, 09/11/2025 - 18:29
आवडली. आमचं लहानपण आठवले, लहानपण कशाला; अजूनही तसंच आहे. आईकडून कप फुटला की इथे कोणी ठेवला आणि आईने ठेवलेला कप इतरांकडून फुटला की नीट बघता येत नाही का तुम्हाला. :D

अभ्या.. गुरुवार, 09/11/2025 - 18:49
विजूभाऊ सारख्या कसलेल्या लेखकाकडून इतकी प्रायमरी प्रतिलिपी स्टाइल भाबडी कथा अपेक्षित नाही. असो...

In reply to by अभ्या..

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 09/11/2025 - 21:58
नाहितर काय? अतिशय दवनिय कथा आहे. वाचून सगळा मूड गेला आता एखादी मचाक वाचल्याशिवाय किंवा नग्नता- सवस्त्र आणि विवस्त्र धागा वाचल्याशिवाय मूड बनणार नाही. ;)

In reply to by अभ्या..

विजुभाऊ Fri, 09/12/2025 - 10:31
अरे बापरे.... अभ्या भाउ.... मनावर घेतो तुमचे म्हणणे. नक्की. एखादी झ्याक प्रेमकथा तळायला घेतो.

कर्नलतपस्वी Fri, 09/12/2025 - 07:27
ही गोष्ट आमच्या काळातली होती. आजच्या काळात अशी पनिशमेंट द्यायला हवी. तू मला" डबल टाॅपिंग पिझ्झा,फ्रेंच फ्राईड आणी दोन तास एक्स्ट्रा स्क्रिन टाईम दे ", बादवे,हाताचे आंगठे का पायाचे?

पर्णिका Mon, 09/15/2025 - 08:41
छोटीशी गोष्ट आवडली. आपल्या मुलांकडून येणारे असे टँजेन्ट्स आपले अनुभवविश्व समृद्ध करतातच पण माणूस म्हणून घडवतातदेखील. मी लिहिन माझे काही अनुभव, इतरांचेही वाचायला आवडतील. :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
टप्पी टप्पी टप्पी.... छोटा मन चेंडू खेळण्यात मग्न होता. खेळता खेळता त्याच्या हातून चेंडू निसटला आणि आईने कट्ट्यावर मांडून ठेवलेल्या काचेच्या कपला धडकला. कप खाली पडला आणि फुटला. सुमित्रा हे डोळ्याच्या कोपर्‍यातून पहात होती. तीला पहायचे होते की आता मन काय करतो. एक समजूतदार पालक म्हणून तीने यावर लगेच व्यक्त व्हायचे मुद्दामुनच टाळले. "मम्मा माझ्या कडून कप फुटला. मला शिक्षा सांग" . मनच्या वाक्याची सुमित्राला गम्मत वाटली. आणि मन खोटे बोलला नाही याचे बरेही वाटले. " कप फुटला ना मग शिक्षा ही हवीच.

द्रष्टादृश्यदर्शन

प्रसाद गोडबोले ·

Prakashputra Sun, 09/28/2025 - 11:43
# स्वान्तःसुखाय अर्थात इथे कोणालाही काहीही पटवुन देण्याचा उद्देश नाही. हे केवळ स्वतःच्या सुखाकरिता आहे , मजेकरिता आहे , आनंदाकरिता आहे. >> गोडबोले साहेब, जर तुम्ही स्वान्तःसुखाय लिहिताय, तर इथे का पोस्ट करता ? मी जेंव्हा स्वान्तःसुखाय लिहितो, तेंव्हा फक्त लिहितो, कुठेच टाकत नाही. स्वतः लिहिलेले दुसऱ्यांनी वाचावे असे वाटणे यात काहीच चुकीचे नाही. समाज असाच पुढे जातो.

Prakashputra Sun, 09/28/2025 - 11:43
# स्वान्तःसुखाय अर्थात इथे कोणालाही काहीही पटवुन देण्याचा उद्देश नाही. हे केवळ स्वतःच्या सुखाकरिता आहे , मजेकरिता आहे , आनंदाकरिता आहे. >> गोडबोले साहेब, जर तुम्ही स्वान्तःसुखाय लिहिताय, तर इथे का पोस्ट करता ? मी जेंव्हा स्वान्तःसुखाय लिहितो, तेंव्हा फक्त लिहितो, कुठेच टाकत नाही. स्वतः लिहिलेले दुसऱ्यांनी वाचावे असे वाटणे यात काहीच चुकीचे नाही. समाज असाच पुढे जातो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
द्रष्टादृश्यदर्शन ________________________ #सनातनी मनुवादी लेखन अर्थात ज्या सनातन ज्ञानाच्या, आकलनाच्या रक्षणाकरिता , जतन करण्याकरिता वर्णाश्रम धर्माची व्यवस्था भगवंताने घडवली त्या विषयाशी संबंधित. # स्वान्तःसुखाय अर्थात इथे कोणालाही काहीही पटवुन देण्याचा उद्देश नाही. हे केवळ स्वतःच्या सुखाकरिता आहे , मजेकरिता आहे , आनंदाकरिता आहे. ________________________ साधारण संध्याकाळची सात साडेसातची वेळ असावी. सप्तर्षीगडावरुन खाली उतरत होतो . आज कसे कोण जाणे ध्यानाला बसलो ते इतके खोल गेलो कि स्थलकालाचे भानच राहिले नाही. आता मात्र अंधार पडायला लागला होता. काहीही स्पष्ट दिसेनासे झालेले होते.

भिक

बिपीन सुरेश सांगळे ·
लेखनविषय:
भिक - शशक गणपती विसर्जनाचा दिवस. डीजेचा दणदणाट आसमंताला भिडलेला. एका मंडळापुढे पोरं तर्राट नाचत होती. एकजण खेळण्यातला हाडाचा सापळा घेऊन नाचत होता. बेभानपणे ! तशा गर्दीत एक लहान मुलगी घुसली. भिक मागायला. सापळावाला तिच्याकडे बघून हसला. त्याने तिला तो सापळा देऊन टाकला. भिक म्हणून . वारे औदार्य! ती घाबरली ; पण ते एक खेळणंच तर होतं. तो घेऊन ती एका मांडवाच्या मागे गेली. आडोशाला. तिथे तिची आई होती. झोपलेली. तिने आईकडे पाहिलं. मग त्या सापळयाकडे पाहिलं. आणि तिला एकदम हुंदकाच फुटला.

हिंदुत्ववादी आणि उजवे

उपयोजक ·

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

अभ्या.. Wed, 09/10/2025 - 19:02
हा लेख टी आर पी खेचणार. प्रतिक्रिया वाचायला नंतर चक्कर मारेन. कीतीची पैज मेहेंदळे सर? . मी म्हणतो क्वार्टर सेंचुरी मॅक्स.

In reply to by अभ्या..

अध्ये मध्ये काही ठरावीक शब्द पेरले नी एका अशिक्षित अडाणचोट नेत्याबद्दल खरे बोलले की त्याचे अंधभक्त अंगावर सुटतील, मग सेंचुरी कुठेच नाही गेली! :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नावातकायआहे गुरुवार, 09/11/2025 - 15:38
ह्याच अशिक्षित अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले. :-) भारत छोडो २.०!

In reply to by नावातकायआहे

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 09/11/2025 - 18:43
अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले. नक्की का? हे छातीठोक पणे सांगू शकता का? मतचोरी वगैरे, अडवणूक आयोगाचा, इडीचा गैरवापर हे शब्द चंद्रावरील आहेत बहुतेक!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अभ्या.. गुरुवार, 09/11/2025 - 18:46
अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले. ते ईडीबद्दल, किंवा अडवणूक आयोगाबद्दलच बोलत असतील बाहुबली. ;)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नावातकायआहे Fri, 09/12/2025 - 14:44
तामिळनाडु, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, पश्चीम बंगाल मधे अजिबात मतचोरी नाही तसेच अडवणूक आयोग उत्तम काम करत आहे. तिथे हि तक्रार नाही. :-) स्वगतः धागा ऊठत नाहीये.

In reply to by नावातकायआहे

जितेंद्र आव्हाडांच्या मतदार संघातही नाही झाली म्हणे, अगदी बारीक लक्ष ठेऊन होते, अडवणूक आयोगाच्या हालचालींवर.

In reply to by नावातकायआहे

विवेकपटाईत Mon, 09/22/2025 - 16:28
शिक्षित नेत्याला अडाणी म्हणणरे निश्चित महाविद्वान श्रेणीत येतात. ही व्यक्तीगत द्वेषाची पराकाष्ठा आहे. बाकी शिक्षित असाल तर देशाची प्रगति दिसेल. आयकर अडीच लाखापासून 12 लक्ष झालेला दिसेल. एक्साइज विक्री कर सहित अनेक स्थानीय कर इत्यादि जे बजेट मध्ये दरवर्षी वाढत होते आता अर्ध्याहून कमी झाले आहे. बाकी पुढील दहावर्ष तरी मोदी किंवा योगी सहन करावे लागेल.

In reply to by अभ्या..

अभ्या.. Mon, 09/22/2025 - 15:54
मी म्हणतो क्वार्टर सेंचुरी मॅक्स. माझा हा एकविसावा. दहा बारा दिवस झाले की आता. . काय शिकायचे ह्यातून? मज्जा :)

स्वधर्म Wed, 09/10/2025 - 20:06
तुंम्ही लिहिले त्याला संदर्भ काय आहे? की या तुमच्या मनातल्या कल्पना आहेत? मी सहज उजव्यांची व्याख्या पाहिली: the section of a political party or system that advocates free enterprise and private ownership, and typically favours socially traditional ideas; the conservative group or section: मला उजव्यांबाबतचे तुमचे १ ते ३ मुद्दे फारसे पटले नाहीत. विशेषतः विकासाबाबतचे. उजवे म्हणजे विकासवादी नसून समाजातल्या खालच्या स्तराकडे बघून धोरणे न ठरवता प्रस्थापित समाज, जात व समूहांनाच फायदा होईल अशी धोरणे ठरवणारे असे वाटते. विकासवादी कोणीही असू शकतो. कितीतरी डावे सरकार, मधले सरकार असलेले देश व राज्ये विकास करत आहेतच,

In reply to by स्वधर्म

उपयोजक Wed, 09/10/2025 - 20:48
हे माझे निरीक्षण आहे. भारतातल्या उजव्या विचारसरणीच्या लोकांबद्दलचे. डावे विकासवादी असते तर केंद्रात सलग ३ वेळा भाजप आली नसती.

In reply to by उपयोजक

स्वधर्म गुरुवार, 09/11/2025 - 16:53
आपल्या देशातील मतदारांचे देव-धर्मावरील प्रेम (राममंदीर, वेगवेगळ्या गावांची नांवे हिंदू करणे इ.) आणि तर्कशुध्द विचार न करता, भावनेच्या आहारी जाऊन आश्वासनांवर विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती ही कारणे आहेत. विकास हा काही फार आधिक दराने झालाय असे नाही, उलट महागाई खूप जास्त प्रमाणात वाढली आहे भाजपच्या शासनकाळात. पण असे वस्तुनिष्ठ विचार करणारे मतदार कमी व जय श्रीराम वाले जास्त, त्यामुळे...

In reply to by स्वधर्म

स्वधर्म गुरुवार, 09/11/2025 - 17:10
आपल्या समाजाची वृत्ती कशी आहे याचा. असा श्रध्दाळू, आपल्याला खरंच काय हवे आहे याचा विचार न करता देव-धर्मामागे फरपटत जाणार्‍या गर्दीने बनलेला समाज असेल तर उजवे काहीही बोलून सत्तेत येणारच. लालबागच्या राजावरील चर्चा >>> लोक लाखोंच्या संखेने गर्दी करतात. त्यामुळे अशा संस्था शेफारल्या आहेत. अशी असंख्य गणपतीची स्थापना करणारी मंडळे असतील पण लालबागलाच येणारे चित्रपट सृष्टीतील कलाकार, राजकारणी, देशाचे गृहमंत्री यामुळे अशा मंडळाना एक वलय प्राप्त होतं. आपण साध्या भोळ्या आणि फकीर माणसांना अशा चमचमाटाचं फार आकर्षण असतं. आपण त्यातले एक होऊ पाहतो तेव्हा ते पदाधिकारी आपल्या मानगुटाला धरुन ढकलून देतात पण श्रद्धेपोटी या सगळ्या लाथळ्या सहन करतो. आपण स्वत: हून ही गर्दी करतो. ही गर्दी अशीच पुढे वाढत राहणार.

In reply to by स्वधर्म

विवेकपटाईत Mon, 09/22/2025 - 16:38
उजवे समजाच्या खालच्या स्तरांच्या लोकांची आर्थिक प्रगति व्हावी या कडे विशेष लक्ष देतात. भारताच्या बाबतीत हे शंभर टक्के सत्य उतरले आहे. देशातील 50 टक्के गरीब जनतेपाशी बँक अकाऊंट नव्हते. त्यांची सबसिडी इत्यादि दलाल खाऊन जायचे. डीबीटी मुलेसरकारला साडे तीन कोटी लक्ष रुपयांची बचत झाली आणि सबसिडी खर्‍या लोकांना मिळाली. जे मोदींनी सर्वांचे बँक खाते उघडले. शाळेची स्कॉलरशिप सर्व अनुदान आणि शेतकर्‍यांना ही एफसीआय सरल खात्यात पैसे देऊ लागली. - खाद्य सब्सिडी: ₹1.85 लाख करोड़ की बचत - MGNREGS: ₹42,534 करोड़ की बचत - PM-KISAN: ₹22,106 करोड़ की बचत शेतकर्‍यांना कमी व्याजवर बँक कडून शेतीसाठी लोन मिळू लागले. बँक खात्यामुळे परिणामी गरीबांना बँक लोन सहज उपलब्ध होऊ लागले. गेल्या दहा वर्षणत 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले तब्बल 33 लक्ष कोटी पेक्षा जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली.

In reply to by नावातकायआहे

अभ्या.. Tue, 09/23/2025 - 16:40
हा पंचविसावा, धाग्यासाठी नाही, हे असले दिवे आहेत त्यांच्यासाठी. शेतकर्‍यांना कमी व्याजवर बँक कडून शेतीसाठी लोन मिळू लागले. बँक खात्यामुळे परिणामी गरीबांना बँक लोन सहज उपलब्ध होऊ लागले. गेल्या दहा वर्षणत 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले तब्बल 33 लक्ष कोटी पेक्षा जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली. मुद्रा लोनचा मुख्य उद्देश रोजगार निर्मीती. आता वस्तूस्थिती. ह्या आकड्यांच्या कालावधीत तब्बल ७५ हज्जार लघूउद्योग बंद पडलेत. त्यात काम करणारे किती रोजगार गेले ते पण बघा. शिशू मुद्रा लोन चे प्रमाण सर्वाधिक आहे. हे ५० हजाराचे लोन, डिस्बर्स साधारण ४६००० पर्यंत होते. ह्या रकमेत कोणता रोजगार निर्माण होतो तुम्हीच सांगा. बँकाचा एनपीए हा जवळपास १० टक्यापर्यंत गेलाय कारण नो मॉर्टगेज, हाय्येस्ट रिस्क. आधीच सरकारी बँका म्हणजे दिवा कारभार. त्यात वरुन सरकारचा टार्गेटचा दट्ट्या, लोकही स्वतःचे सिबिल खराब, चार चार लोन चालू असे असताना घरातील महिलांना पुढे करुन लोन मागतात, नाही म्हणाल्यास तक्रारींची भीती. पन्नास हजाराच्या लोन मध्ये बँका नंगा नहायेगा क्या निचोडेगा क्या ह्या स्थितीत. केवळ ग्राहक इतर सेवात वाढतील ही आशा आणि एक ना एक दिवस कुठले तरी सरकार हे लोन वेव्ह ऑफ करेल ह्या अपेक्षेत लोन वाटत आहेत. आता आकड्यांचा मोट्ठेपणा. लोन मिळाले तब्बल ३३ लक्ष कोटी पेक्षा जास्त. ह्याच कालावधीत केंद्र सरकारचे जीएस्टी कलेक्शन आहे ५५ लक्ष कोटीपेक्षा जास्त. 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले ह्यातून कीती रोजगार निर्मीती झाली ह्याचा आकडा सरकारकडे नाहीये दुर्दैवाने. जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली गोल्ड लोन घेणार्‍या लोकातही ६८ टक्के स्त्रिया आहेत, सगळ्यात कमी रिस्क असणार्‍या ह्या लोनचे प्रमाण जवळपास २० लक्ष करोड पर्यंत आहे. पण इथे ते पूर्ण फेडू न शकणार्‍यांची संख्या बघा. इथेही गरीबीच हटली का? . वस्तुस्थिती काहीही न बघता फक्त दाणदाण आकडे फेकायचे, चुका दाखवल्या, काही विचारले तर फिरकायचेच नाही. मग काय फक्त एकतर्फी प्रचारासाठी नेमलेय काय तुम्हाला?

उपयोजक Wed, 09/10/2025 - 20:56
कितीतरी डावे सरकार, मधले सरकार असलेले देश व राज्ये विकास करत आहेतच, करतात की पण सोबतच ते अल्पसंख्यकांचे लांगुलचालन , हिंदू धर्माची निंदा , हिंदू धर्माला कमी लेखणे हे सुद्धा करतात.

शेखर काळे गुरुवार, 09/11/2025 - 18:42
उजवे हे विकासाविरूध्द, परंपरा जपणारे, प्रतिगामी समजले जायचे. डावे, समाजवादी, पुरोगामी, परंपरा तोडुन समाज नवनिर्मीती करणार होतेे. हा तुम्ही मांडलेला बदल कधी झाला ?

उपयोजक Fri, 09/12/2025 - 18:37
ओली शासन नेपाळात नवतरुणांनी पळवून लावले. पुन्हा हिंदूराष्ट्र करा म्हणताहेत. म्हणजे राष्ट्र हिंदू असणे आणि कम्युनिस्ट असणे या दोन्हीत हिंदुराष्ट्र असणे अधिक लाभदायी आहे असे नेपाळच्या नवतरुणाईला वाटत आहे.

In reply to by उपयोजक

निनाद Sun, 09/14/2025 - 15:40
नेपाळमध्ये २००६ साली राजेशाही संपुष्टात आल्यानंतर आणि २००८ मध्ये देश धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक घोषित झाल्यानंतर, राजकीय स्थैर्य येईल अशी अपेक्षा होती. मात्र, मागील १७ वर्षांत नेपाळमध्ये १३ पेक्षा जास्त सरकारे बदलली. या सततच्या राजकीय अस्थिरतेमुळे लोकांचा, विशेषतः तरुणाईचा, कम्युनिस्ट सरकारांवरचा विश्वास उडाला आहे. कम्युनिस्ट सरकारांवर भ्रष्टाचार, कुशासन आणि परकीय शक्तींच्या (विशेषतः चीनच्या) प्रभावाखाली असल्याचा आरोप केला जातो. जनतेला असे वाटते की राजकीय नेत्यांनी केवळ स्वतःच्या फायद्यासाठी सत्ता वापरली आणि देशाचा विकास थांबला. राजेशाही आणि हिंदू राष्ट्र असताना देशात अधिक स्थिरता आणि शिस्त होती! नेपाळमध्ये ८० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या हिंदू आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्र ही ओळख त्यांच्यासाठी धार्मिक आणि सांस्कृतिक अभिमानाचा विषय आहे. धर्मनिरपेक्षता स्वीकारल्यानंतर देशात परदेशी संस्थांनी केलेल्या धार्मिक धर्मांतरण घुसखोरीबद्दल वाढती चिंता व्यक्त केली जात आहे. काही अहवालानुसार, तुर्की आणि इतर काही देशांकडून मिळणाऱ्या निधीचा वापर नेपाळमधील गरीब आणि अनाथ मुलांना कुराण शिकवण्यासाठी केला जात आहे, ज्यामुळे लोकसंख्याशास्त्रीय बदल घडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात आहे. ही भीती तरुण हिंदू पिढीला त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक अस्तित्वासाठी धोका वाटत आहे, ज्यामुळे ते पुन्हा हिंदू राष्ट्राच्या मागणीला पाठिंबा देत आहेत.

रामचंद्र Fri, 09/12/2025 - 21:46
चंद्राबाबूंच्या राजवटीत आंध्र प्रदेशातील विकासाला गती मिळाली यावर बहुतेक सर्वांचीच सहमती असावी. त्या धर्तीवर त्रिपुरा, प. बंगाल आणि केरळ या राज्यांत दीर्घकाळ कम्युनिस्ट सत्ताकालात असा लक्षणीय विकास झाला का, नसल्यास त्याची कारणे काय असावीत, कोणी सांगेल काय?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

अभ्या.. Wed, 09/10/2025 - 19:02
हा लेख टी आर पी खेचणार. प्रतिक्रिया वाचायला नंतर चक्कर मारेन. कीतीची पैज मेहेंदळे सर? . मी म्हणतो क्वार्टर सेंचुरी मॅक्स.

In reply to by अभ्या..

अध्ये मध्ये काही ठरावीक शब्द पेरले नी एका अशिक्षित अडाणचोट नेत्याबद्दल खरे बोलले की त्याचे अंधभक्त अंगावर सुटतील, मग सेंचुरी कुठेच नाही गेली! :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नावातकायआहे गुरुवार, 09/11/2025 - 15:38
ह्याच अशिक्षित अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले. :-) भारत छोडो २.०!

In reply to by नावातकायआहे

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 09/11/2025 - 18:43
अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले. नक्की का? हे छातीठोक पणे सांगू शकता का? मतचोरी वगैरे, अडवणूक आयोगाचा, इडीचा गैरवापर हे शब्द चंद्रावरील आहेत बहुतेक!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अभ्या.. गुरुवार, 09/11/2025 - 18:46
अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले. ते ईडीबद्दल, किंवा अडवणूक आयोगाबद्दलच बोलत असतील बाहुबली. ;)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नावातकायआहे Fri, 09/12/2025 - 14:44
तामिळनाडु, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, पश्चीम बंगाल मधे अजिबात मतचोरी नाही तसेच अडवणूक आयोग उत्तम काम करत आहे. तिथे हि तक्रार नाही. :-) स्वगतः धागा ऊठत नाहीये.

In reply to by नावातकायआहे

जितेंद्र आव्हाडांच्या मतदार संघातही नाही झाली म्हणे, अगदी बारीक लक्ष ठेऊन होते, अडवणूक आयोगाच्या हालचालींवर.

In reply to by नावातकायआहे

विवेकपटाईत Mon, 09/22/2025 - 16:28
शिक्षित नेत्याला अडाणी म्हणणरे निश्चित महाविद्वान श्रेणीत येतात. ही व्यक्तीगत द्वेषाची पराकाष्ठा आहे. बाकी शिक्षित असाल तर देशाची प्रगति दिसेल. आयकर अडीच लाखापासून 12 लक्ष झालेला दिसेल. एक्साइज विक्री कर सहित अनेक स्थानीय कर इत्यादि जे बजेट मध्ये दरवर्षी वाढत होते आता अर्ध्याहून कमी झाले आहे. बाकी पुढील दहावर्ष तरी मोदी किंवा योगी सहन करावे लागेल.

In reply to by अभ्या..

अभ्या.. Mon, 09/22/2025 - 15:54
मी म्हणतो क्वार्टर सेंचुरी मॅक्स. माझा हा एकविसावा. दहा बारा दिवस झाले की आता. . काय शिकायचे ह्यातून? मज्जा :)

स्वधर्म Wed, 09/10/2025 - 20:06
तुंम्ही लिहिले त्याला संदर्भ काय आहे? की या तुमच्या मनातल्या कल्पना आहेत? मी सहज उजव्यांची व्याख्या पाहिली: the section of a political party or system that advocates free enterprise and private ownership, and typically favours socially traditional ideas; the conservative group or section: मला उजव्यांबाबतचे तुमचे १ ते ३ मुद्दे फारसे पटले नाहीत. विशेषतः विकासाबाबतचे. उजवे म्हणजे विकासवादी नसून समाजातल्या खालच्या स्तराकडे बघून धोरणे न ठरवता प्रस्थापित समाज, जात व समूहांनाच फायदा होईल अशी धोरणे ठरवणारे असे वाटते. विकासवादी कोणीही असू शकतो. कितीतरी डावे सरकार, मधले सरकार असलेले देश व राज्ये विकास करत आहेतच,

In reply to by स्वधर्म

उपयोजक Wed, 09/10/2025 - 20:48
हे माझे निरीक्षण आहे. भारतातल्या उजव्या विचारसरणीच्या लोकांबद्दलचे. डावे विकासवादी असते तर केंद्रात सलग ३ वेळा भाजप आली नसती.

In reply to by उपयोजक

स्वधर्म गुरुवार, 09/11/2025 - 16:53
आपल्या देशातील मतदारांचे देव-धर्मावरील प्रेम (राममंदीर, वेगवेगळ्या गावांची नांवे हिंदू करणे इ.) आणि तर्कशुध्द विचार न करता, भावनेच्या आहारी जाऊन आश्वासनांवर विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती ही कारणे आहेत. विकास हा काही फार आधिक दराने झालाय असे नाही, उलट महागाई खूप जास्त प्रमाणात वाढली आहे भाजपच्या शासनकाळात. पण असे वस्तुनिष्ठ विचार करणारे मतदार कमी व जय श्रीराम वाले जास्त, त्यामुळे...

In reply to by स्वधर्म

स्वधर्म गुरुवार, 09/11/2025 - 17:10
आपल्या समाजाची वृत्ती कशी आहे याचा. असा श्रध्दाळू, आपल्याला खरंच काय हवे आहे याचा विचार न करता देव-धर्मामागे फरपटत जाणार्‍या गर्दीने बनलेला समाज असेल तर उजवे काहीही बोलून सत्तेत येणारच. लालबागच्या राजावरील चर्चा >>> लोक लाखोंच्या संखेने गर्दी करतात. त्यामुळे अशा संस्था शेफारल्या आहेत. अशी असंख्य गणपतीची स्थापना करणारी मंडळे असतील पण लालबागलाच येणारे चित्रपट सृष्टीतील कलाकार, राजकारणी, देशाचे गृहमंत्री यामुळे अशा मंडळाना एक वलय प्राप्त होतं. आपण साध्या भोळ्या आणि फकीर माणसांना अशा चमचमाटाचं फार आकर्षण असतं. आपण त्यातले एक होऊ पाहतो तेव्हा ते पदाधिकारी आपल्या मानगुटाला धरुन ढकलून देतात पण श्रद्धेपोटी या सगळ्या लाथळ्या सहन करतो. आपण स्वत: हून ही गर्दी करतो. ही गर्दी अशीच पुढे वाढत राहणार.

In reply to by स्वधर्म

विवेकपटाईत Mon, 09/22/2025 - 16:38
उजवे समजाच्या खालच्या स्तरांच्या लोकांची आर्थिक प्रगति व्हावी या कडे विशेष लक्ष देतात. भारताच्या बाबतीत हे शंभर टक्के सत्य उतरले आहे. देशातील 50 टक्के गरीब जनतेपाशी बँक अकाऊंट नव्हते. त्यांची सबसिडी इत्यादि दलाल खाऊन जायचे. डीबीटी मुलेसरकारला साडे तीन कोटी लक्ष रुपयांची बचत झाली आणि सबसिडी खर्‍या लोकांना मिळाली. जे मोदींनी सर्वांचे बँक खाते उघडले. शाळेची स्कॉलरशिप सर्व अनुदान आणि शेतकर्‍यांना ही एफसीआय सरल खात्यात पैसे देऊ लागली. - खाद्य सब्सिडी: ₹1.85 लाख करोड़ की बचत - MGNREGS: ₹42,534 करोड़ की बचत - PM-KISAN: ₹22,106 करोड़ की बचत शेतकर्‍यांना कमी व्याजवर बँक कडून शेतीसाठी लोन मिळू लागले. बँक खात्यामुळे परिणामी गरीबांना बँक लोन सहज उपलब्ध होऊ लागले. गेल्या दहा वर्षणत 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले तब्बल 33 लक्ष कोटी पेक्षा जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली.

In reply to by नावातकायआहे

अभ्या.. Tue, 09/23/2025 - 16:40
हा पंचविसावा, धाग्यासाठी नाही, हे असले दिवे आहेत त्यांच्यासाठी. शेतकर्‍यांना कमी व्याजवर बँक कडून शेतीसाठी लोन मिळू लागले. बँक खात्यामुळे परिणामी गरीबांना बँक लोन सहज उपलब्ध होऊ लागले. गेल्या दहा वर्षणत 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले तब्बल 33 लक्ष कोटी पेक्षा जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली. मुद्रा लोनचा मुख्य उद्देश रोजगार निर्मीती. आता वस्तूस्थिती. ह्या आकड्यांच्या कालावधीत तब्बल ७५ हज्जार लघूउद्योग बंद पडलेत. त्यात काम करणारे किती रोजगार गेले ते पण बघा. शिशू मुद्रा लोन चे प्रमाण सर्वाधिक आहे. हे ५० हजाराचे लोन, डिस्बर्स साधारण ४६००० पर्यंत होते. ह्या रकमेत कोणता रोजगार निर्माण होतो तुम्हीच सांगा. बँकाचा एनपीए हा जवळपास १० टक्यापर्यंत गेलाय कारण नो मॉर्टगेज, हाय्येस्ट रिस्क. आधीच सरकारी बँका म्हणजे दिवा कारभार. त्यात वरुन सरकारचा टार्गेटचा दट्ट्या, लोकही स्वतःचे सिबिल खराब, चार चार लोन चालू असे असताना घरातील महिलांना पुढे करुन लोन मागतात, नाही म्हणाल्यास तक्रारींची भीती. पन्नास हजाराच्या लोन मध्ये बँका नंगा नहायेगा क्या निचोडेगा क्या ह्या स्थितीत. केवळ ग्राहक इतर सेवात वाढतील ही आशा आणि एक ना एक दिवस कुठले तरी सरकार हे लोन वेव्ह ऑफ करेल ह्या अपेक्षेत लोन वाटत आहेत. आता आकड्यांचा मोट्ठेपणा. लोन मिळाले तब्बल ३३ लक्ष कोटी पेक्षा जास्त. ह्याच कालावधीत केंद्र सरकारचे जीएस्टी कलेक्शन आहे ५५ लक्ष कोटीपेक्षा जास्त. 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले ह्यातून कीती रोजगार निर्मीती झाली ह्याचा आकडा सरकारकडे नाहीये दुर्दैवाने. जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली गोल्ड लोन घेणार्‍या लोकातही ६८ टक्के स्त्रिया आहेत, सगळ्यात कमी रिस्क असणार्‍या ह्या लोनचे प्रमाण जवळपास २० लक्ष करोड पर्यंत आहे. पण इथे ते पूर्ण फेडू न शकणार्‍यांची संख्या बघा. इथेही गरीबीच हटली का? . वस्तुस्थिती काहीही न बघता फक्त दाणदाण आकडे फेकायचे, चुका दाखवल्या, काही विचारले तर फिरकायचेच नाही. मग काय फक्त एकतर्फी प्रचारासाठी नेमलेय काय तुम्हाला?

उपयोजक Wed, 09/10/2025 - 20:56
कितीतरी डावे सरकार, मधले सरकार असलेले देश व राज्ये विकास करत आहेतच, करतात की पण सोबतच ते अल्पसंख्यकांचे लांगुलचालन , हिंदू धर्माची निंदा , हिंदू धर्माला कमी लेखणे हे सुद्धा करतात.

शेखर काळे गुरुवार, 09/11/2025 - 18:42
उजवे हे विकासाविरूध्द, परंपरा जपणारे, प्रतिगामी समजले जायचे. डावे, समाजवादी, पुरोगामी, परंपरा तोडुन समाज नवनिर्मीती करणार होतेे. हा तुम्ही मांडलेला बदल कधी झाला ?

उपयोजक Fri, 09/12/2025 - 18:37
ओली शासन नेपाळात नवतरुणांनी पळवून लावले. पुन्हा हिंदूराष्ट्र करा म्हणताहेत. म्हणजे राष्ट्र हिंदू असणे आणि कम्युनिस्ट असणे या दोन्हीत हिंदुराष्ट्र असणे अधिक लाभदायी आहे असे नेपाळच्या नवतरुणाईला वाटत आहे.

In reply to by उपयोजक

निनाद Sun, 09/14/2025 - 15:40
नेपाळमध्ये २००६ साली राजेशाही संपुष्टात आल्यानंतर आणि २००८ मध्ये देश धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक घोषित झाल्यानंतर, राजकीय स्थैर्य येईल अशी अपेक्षा होती. मात्र, मागील १७ वर्षांत नेपाळमध्ये १३ पेक्षा जास्त सरकारे बदलली. या सततच्या राजकीय अस्थिरतेमुळे लोकांचा, विशेषतः तरुणाईचा, कम्युनिस्ट सरकारांवरचा विश्वास उडाला आहे. कम्युनिस्ट सरकारांवर भ्रष्टाचार, कुशासन आणि परकीय शक्तींच्या (विशेषतः चीनच्या) प्रभावाखाली असल्याचा आरोप केला जातो. जनतेला असे वाटते की राजकीय नेत्यांनी केवळ स्वतःच्या फायद्यासाठी सत्ता वापरली आणि देशाचा विकास थांबला. राजेशाही आणि हिंदू राष्ट्र असताना देशात अधिक स्थिरता आणि शिस्त होती! नेपाळमध्ये ८० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या हिंदू आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्र ही ओळख त्यांच्यासाठी धार्मिक आणि सांस्कृतिक अभिमानाचा विषय आहे. धर्मनिरपेक्षता स्वीकारल्यानंतर देशात परदेशी संस्थांनी केलेल्या धार्मिक धर्मांतरण घुसखोरीबद्दल वाढती चिंता व्यक्त केली जात आहे. काही अहवालानुसार, तुर्की आणि इतर काही देशांकडून मिळणाऱ्या निधीचा वापर नेपाळमधील गरीब आणि अनाथ मुलांना कुराण शिकवण्यासाठी केला जात आहे, ज्यामुळे लोकसंख्याशास्त्रीय बदल घडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात आहे. ही भीती तरुण हिंदू पिढीला त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक अस्तित्वासाठी धोका वाटत आहे, ज्यामुळे ते पुन्हा हिंदू राष्ट्राच्या मागणीला पाठिंबा देत आहेत.

रामचंद्र Fri, 09/12/2025 - 21:46
चंद्राबाबूंच्या राजवटीत आंध्र प्रदेशातील विकासाला गती मिळाली यावर बहुतेक सर्वांचीच सहमती असावी. त्या धर्तीवर त्रिपुरा, प. बंगाल आणि केरळ या राज्यांत दीर्घकाळ कम्युनिस्ट सत्ताकालात असा लक्षणीय विकास झाला का, नसल्यास त्याची कारणे काय असावीत, कोणी सांगेल काय?
बरेच भारतीय हे हिंदुत्ववादी लोक आणि उजव्या विचारांचे लोक यामध्ये गल्लत करतात. आधी बघू की हिंदुत्ववादी म्हणजे काय? १) त्यांना हिंदू धर्मातले देव ही संकल्पना मान्य असते. ते राम , कृष्ण , शंकर , हनुमान असे जे जे हिंदू धर्मातले देव आहेत ते त्यांना मान्य असतात. ते त्यांच्या अस्तित्वाबद्दल चिकित्सा करत नाहीत. हे काहीसे आक्रमक असतात. २) ते हिंदू धर्माबद्दल चुकीच्या शब्दात केलेली टीका , निर्भत्सना यांना कडाडून विरोध करतात. ३) त्यांना हिंदू धर्मातल्या बऱ्याचशा परंपरा , हिंदू धार्मिक ग्रंथ हे मान्य असतात. ते त्यांची चिकित्सा करत बसत नाहीत.