मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(शशक-एक पायाचा कावळा)

कर्नलतपस्वी ·
पेरणा फांदिवरी बसून तो स्वमग्न होता इच्छा आकांक्षाचा हिशोब लावीत होता मिन्नते बहू केली परी न तो बधला छळावयास तुम्हां येईन फिरून वदला पोटात कोकताना कावले गुर्जी जेंव्हा काढून दर्भ काक, म्हणाले...... मिटवून हिशोब टाक

चेन्नई - रामेश्वरम् - मदुरै २०२५

कंजूस ·
चेन्नई - रामेश्वरम् - मदुरै २०२५

भारतात पर्यटन करणाऱ्यांना एकदा तरी रामेश्वर पाहण्याची इच्छा होतेच. अगोदर तमिळनाडूत दोन सहली झाल्या होत्या. नव्वद टक्के ठिकाणं धार्मिकच आहेत आणि भाषेची थोडी अडचण आली तरी थोडाफार कामचलाऊ तमिळ शब्दसंग्रह उपयोगी पडला होता. आता सप्टेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात रामेश्वरला जायचं ठरलं. चेन्नईहून तिकडे जाणं सोपं असल्याने चेन्नईची भर पडली. मग मदुरै ( मदुराई )का नको? तेही जोडले. तीन शहरांची सहल आखली. कन्याकुमारी हे ठिकाण तमिळनाडूत असलं तरी केरळच्या सहलीत तिरुवनंतपुरम पासून फक्त ऐंशी किमी आहे ते मागेच पाहिलं.

केव्हा जावे?

अगदी, अगदी. रामेश्वरम मला आवडलेल्या पर्यटनस्थळांपैकी एक आहे. लेख खरोखरच पर्यटकास मार्गदर्शक आहे. मदुराई, रामेश्वरम,कन्याकुमारी,त्रिवेंद्रम अतिशय निसर्ग संपन्न पर्यटन आहे.

चित्रगुप्त 17/09/2025 - 22:34
उत्तम, माहितीपूर्ण लेख आवडला. आर्थिक, शारीरिकदृष्ट्या झेपते आहे, तोवर भरपूर फिरून घ्यावे. मला अजून खूप काही फिरायचे, बघायचे आहे (उदा. रशियातील संग्रहालये) पण सध्यातरी जास्त चालणे शक्य होत नसल्याने यापुढे कितपत जमेल याची शंकाच आहे.

In reply to by Bhakti

कंजूस 18/09/2025 - 08:47
नक्कीच करून पाहा. रेल्वे प्रवासाचे फायदे बरेच आहेत. आठशे किमी किंवा अधिक प्रवासाला कार उपयोगाची नाही. तुमच्या अहिल्या नगरला जवळचे मेन लाईन स्टेशन मनमाड आहे आणि तिकडून खूप गाड्या आहेत. भोपाळ, किंवा कोटा येथे जाऊन पुढचा आणखी प्रवास करून म.प्रदेशातील ठिकाणे किंवा राजस्थानातील ठिकाणे करून परत मनमाडला येणे शक्य आहे.

खूप छान रीतीने सर्व माहिती सांगितलीत कंजूस सर. मला तुमचं या गोष्टीचं फार कौतुक वाटते की तुम्ही त्या त्या भागातील लोकल ट्रान्सपोर्टने प्रवास करता. आम्ही एकतर हॉटेल्स स्वतः बुक करून स्वतःची गाडी घेऊन फिरतो किंवा पूर्णपणे प्रवास कंपन्यांवर अवलंबून राहतो. असं तिकडे जाऊन तिकडचं तिकडे प्रवासाचं बघू अशी हिम्मत अजून कधी केली नाहीये.

In reply to by प्रचेतस

कंजूस 19/09/2025 - 10:02
हो. गेलो. आता जो धनुष्कोडीचा रस्ता आहे त्याच्याच डावीकडे पाचशे मिटर्सवर जुना मार्ग आहे( होता) . गाव, बाजार, रस्ता आणि रेल्वेही होती. श्रीलंकेशी( सिलोनशी )व्यापारही चालायचा. गावांत वस्तीही होती. रेल्वे स्टेशन, पाण्याची टाकी ( वाफेच्या एंजिनास पाणी देता यावे यासाठी) होती त्यांचे खांब उरले आहेत. देवळे आणि चर्चाही होते. मला लहानपणीची एका मावशीचे चारधाम यात्रेचे बोल आठवतात. ती साठ साली यात्रा करून आलेली. - "धनुष्कोडीला रामेश्वरहून जाण्यासाठी आगगाडीत बसलो. रेल्वेचे लोक आले आणि सांगितले की वाटेत वारा फार जोरात आहे तरीही खिडक्या अजिबात बंद करायच्या नाहीत. गाडी ढकलली जाईल." - तर यानंतर १९६४ मध्ये मोठी सुनामी आली आणि ती गाडी प्रवाशांसह समुद्रात वाहून गेली. तो सर्व पट्टाच गाव वस्तीसह बुडाला. त्यांचे एक टक्का अवशेष राहिलेत. जाताना एक पाटी लागते " no drone zone area." इथून ड्रोन उडवले तरी ते काय भारताची सागरी हद्द ओलांडून श्रीलंकेच्या हद्दीपर्यंत जाणार आहेत का असा विचार आला. ( धनुष्कोडी ते तलैमानार अंतर २४ किमिटर आहे. इथून श्रीलंका दिसते असं खोटंच सांगतात) तरीही काही यूट्यूबर उद्योग करतात आणि पोलिस ते जप्त करतात आणि नंतर तंबी देऊन सोडतात. असा एक विडिओ पाहिला आहे. तसे रामेश्वरम् हे पौराणिक , ऐतिहासिक आणि भौगोलिक स्थान आहे. कन्याकुमारीपेक्षा इथे जरा जास्तीच आपलेपणा वाटतो.

In reply to by कंजूस

चर्च, रेल्वेस्थानक, रेल्वे रूळ,गावातल्या वसाहती सर्व खुणा बघितल्या. काही फोटो आहेत कायप्पावर शेर करतो. आतामात्र भरपूर बदलले आहे असे कळते. कन्याकुमारी व रामेश्वरम अतिशय शांत पर्यटनस्थळे होती आता भरपूर गर्दी असावी.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 19/09/2025 - 14:37
काही बदल नाही. कारण १९६४ च्या सुनामीनंतर सरकारने निर्णय घेऊन टाकला " नो डेव्हलपमेंट झोन" . त्यामुळे इथे काहीही बांधकाम होत नाही. आपल्या वाहनाने किंवा भाड्याच्या वाहनाने गेल्यासच त्या तीन चार जागांवर थांबून पाहता येतात. पण बसने गेल्यास थेट शेवटच्या अरैच्चल मुन्नाईलाच सोडतात. यूट्यूबवरचे विडिओ पाहिल्याने कल्पना आलीच होती आणि वेळ घालवला नाही. तसेही इकडे ऊन फारच जाणवते वारा असला तरी. तिकडे समुद्रकाठाशी थोडी वाळू असलेल्या ठिकाणी काही लोक आंघोळी करत होते आणि पाणी फारच स्वच्छ होते. अग्नितीर्थावर स्नान करण्यापेक्षा खूपच चांगले. तुमचे फोटो पाहिले आणि अजूनही तसेच ओसाड आहे. फक्त एक बदल झाला तो म्हणजे एक वॉच टॉवर उभारला आहे. दीपगृह नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 19/09/2025 - 14:44
कन्याकुमारीला २०१०, २०१२ ला गेलो होतो. तिकडे मात्र गर्दी शंभरपट वाढली आहे. मागच्या डिसेंबरला विवेकानंद स्मारक ते तिरुवल्लुवर स्मारक या दोन खडकांदरम्यान काचेचा पूल उभारला आहे त्यामुळे गर्दी वाढली. बरेचसे पर्यटक केरळ सहलीतून तिरुवनंतपुरमहून कन्याकुमारीला येतात. तिकडे पद्मनाभस्वामी मंदिरातला खजिना हे एक २०११ पासूनच गर्दी खेचण्याचं कारण आहे. केरळ पर्यटक यादीत किती वरती आहे ते समजू शकते.

गणेशा 19/09/2025 - 18:38
छान लेख.. नुकतेच कंपनीच्या कामासाठी चेन्नई ला जाणे झाले.. तेंव्हा महाबलिपुरम साठी ऑफिस वाल्यान्च्या नकळत टाइम काढला.. खुप्पच सुंदर वाटले तेथील शिल्प मंदिर पाहून.. रामेश्वरम पण नक्कीच जाईल

गोरगावलेकर 24/09/2025 - 10:53
कोणत्या वेळात , काय पाहावे इ. माहिती खूप चांगल्या प्रकारे सांगितली आहे . या भागातील सहल आखतांना निश्चितच उपयोगी ठरेल . कन्याकुमारी वगळता तामिळनाडूत भटकंती झालेली नाही . पुढची पिढी घर, व्यवसाय सांभाळण्यात सक्षम झाल्याने आमच्या भटकंती ग्रुपकडे बऱ्यापैकी वेळ असतो आणि त्यामुळेच रेल्वे प्रवास वेळखाऊ असला तरी पहिली पसंती रेल्वेलाच .

अगदी, अगदी. रामेश्वरम मला आवडलेल्या पर्यटनस्थळांपैकी एक आहे. लेख खरोखरच पर्यटकास मार्गदर्शक आहे. मदुराई, रामेश्वरम,कन्याकुमारी,त्रिवेंद्रम अतिशय निसर्ग संपन्न पर्यटन आहे.

चित्रगुप्त 17/09/2025 - 22:34
उत्तम, माहितीपूर्ण लेख आवडला. आर्थिक, शारीरिकदृष्ट्या झेपते आहे, तोवर भरपूर फिरून घ्यावे. मला अजून खूप काही फिरायचे, बघायचे आहे (उदा. रशियातील संग्रहालये) पण सध्यातरी जास्त चालणे शक्य होत नसल्याने यापुढे कितपत जमेल याची शंकाच आहे.

In reply to by Bhakti

कंजूस 18/09/2025 - 08:47
नक्कीच करून पाहा. रेल्वे प्रवासाचे फायदे बरेच आहेत. आठशे किमी किंवा अधिक प्रवासाला कार उपयोगाची नाही. तुमच्या अहिल्या नगरला जवळचे मेन लाईन स्टेशन मनमाड आहे आणि तिकडून खूप गाड्या आहेत. भोपाळ, किंवा कोटा येथे जाऊन पुढचा आणखी प्रवास करून म.प्रदेशातील ठिकाणे किंवा राजस्थानातील ठिकाणे करून परत मनमाडला येणे शक्य आहे.

खूप छान रीतीने सर्व माहिती सांगितलीत कंजूस सर. मला तुमचं या गोष्टीचं फार कौतुक वाटते की तुम्ही त्या त्या भागातील लोकल ट्रान्सपोर्टने प्रवास करता. आम्ही एकतर हॉटेल्स स्वतः बुक करून स्वतःची गाडी घेऊन फिरतो किंवा पूर्णपणे प्रवास कंपन्यांवर अवलंबून राहतो. असं तिकडे जाऊन तिकडचं तिकडे प्रवासाचं बघू अशी हिम्मत अजून कधी केली नाहीये.

In reply to by प्रचेतस

कंजूस 19/09/2025 - 10:02
हो. गेलो. आता जो धनुष्कोडीचा रस्ता आहे त्याच्याच डावीकडे पाचशे मिटर्सवर जुना मार्ग आहे( होता) . गाव, बाजार, रस्ता आणि रेल्वेही होती. श्रीलंकेशी( सिलोनशी )व्यापारही चालायचा. गावांत वस्तीही होती. रेल्वे स्टेशन, पाण्याची टाकी ( वाफेच्या एंजिनास पाणी देता यावे यासाठी) होती त्यांचे खांब उरले आहेत. देवळे आणि चर्चाही होते. मला लहानपणीची एका मावशीचे चारधाम यात्रेचे बोल आठवतात. ती साठ साली यात्रा करून आलेली. - "धनुष्कोडीला रामेश्वरहून जाण्यासाठी आगगाडीत बसलो. रेल्वेचे लोक आले आणि सांगितले की वाटेत वारा फार जोरात आहे तरीही खिडक्या अजिबात बंद करायच्या नाहीत. गाडी ढकलली जाईल." - तर यानंतर १९६४ मध्ये मोठी सुनामी आली आणि ती गाडी प्रवाशांसह समुद्रात वाहून गेली. तो सर्व पट्टाच गाव वस्तीसह बुडाला. त्यांचे एक टक्का अवशेष राहिलेत. जाताना एक पाटी लागते " no drone zone area." इथून ड्रोन उडवले तरी ते काय भारताची सागरी हद्द ओलांडून श्रीलंकेच्या हद्दीपर्यंत जाणार आहेत का असा विचार आला. ( धनुष्कोडी ते तलैमानार अंतर २४ किमिटर आहे. इथून श्रीलंका दिसते असं खोटंच सांगतात) तरीही काही यूट्यूबर उद्योग करतात आणि पोलिस ते जप्त करतात आणि नंतर तंबी देऊन सोडतात. असा एक विडिओ पाहिला आहे. तसे रामेश्वरम् हे पौराणिक , ऐतिहासिक आणि भौगोलिक स्थान आहे. कन्याकुमारीपेक्षा इथे जरा जास्तीच आपलेपणा वाटतो.

In reply to by कंजूस

चर्च, रेल्वेस्थानक, रेल्वे रूळ,गावातल्या वसाहती सर्व खुणा बघितल्या. काही फोटो आहेत कायप्पावर शेर करतो. आतामात्र भरपूर बदलले आहे असे कळते. कन्याकुमारी व रामेश्वरम अतिशय शांत पर्यटनस्थळे होती आता भरपूर गर्दी असावी.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 19/09/2025 - 14:37
काही बदल नाही. कारण १९६४ च्या सुनामीनंतर सरकारने निर्णय घेऊन टाकला " नो डेव्हलपमेंट झोन" . त्यामुळे इथे काहीही बांधकाम होत नाही. आपल्या वाहनाने किंवा भाड्याच्या वाहनाने गेल्यासच त्या तीन चार जागांवर थांबून पाहता येतात. पण बसने गेल्यास थेट शेवटच्या अरैच्चल मुन्नाईलाच सोडतात. यूट्यूबवरचे विडिओ पाहिल्याने कल्पना आलीच होती आणि वेळ घालवला नाही. तसेही इकडे ऊन फारच जाणवते वारा असला तरी. तिकडे समुद्रकाठाशी थोडी वाळू असलेल्या ठिकाणी काही लोक आंघोळी करत होते आणि पाणी फारच स्वच्छ होते. अग्नितीर्थावर स्नान करण्यापेक्षा खूपच चांगले. तुमचे फोटो पाहिले आणि अजूनही तसेच ओसाड आहे. फक्त एक बदल झाला तो म्हणजे एक वॉच टॉवर उभारला आहे. दीपगृह नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 19/09/2025 - 14:44
कन्याकुमारीला २०१०, २०१२ ला गेलो होतो. तिकडे मात्र गर्दी शंभरपट वाढली आहे. मागच्या डिसेंबरला विवेकानंद स्मारक ते तिरुवल्लुवर स्मारक या दोन खडकांदरम्यान काचेचा पूल उभारला आहे त्यामुळे गर्दी वाढली. बरेचसे पर्यटक केरळ सहलीतून तिरुवनंतपुरमहून कन्याकुमारीला येतात. तिकडे पद्मनाभस्वामी मंदिरातला खजिना हे एक २०११ पासूनच गर्दी खेचण्याचं कारण आहे. केरळ पर्यटक यादीत किती वरती आहे ते समजू शकते.

गणेशा 19/09/2025 - 18:38
छान लेख.. नुकतेच कंपनीच्या कामासाठी चेन्नई ला जाणे झाले.. तेंव्हा महाबलिपुरम साठी ऑफिस वाल्यान्च्या नकळत टाइम काढला.. खुप्पच सुंदर वाटले तेथील शिल्प मंदिर पाहून.. रामेश्वरम पण नक्कीच जाईल

गोरगावलेकर 24/09/2025 - 10:53
कोणत्या वेळात , काय पाहावे इ. माहिती खूप चांगल्या प्रकारे सांगितली आहे . या भागातील सहल आखतांना निश्चितच उपयोगी ठरेल . कन्याकुमारी वगळता तामिळनाडूत भटकंती झालेली नाही . पुढची पिढी घर, व्यवसाय सांभाळण्यात सक्षम झाल्याने आमच्या भटकंती ग्रुपकडे बऱ्यापैकी वेळ असतो आणि त्यामुळेच रेल्वे प्रवास वेळखाऊ असला तरी पहिली पसंती रेल्वेलाच .

गूढ उपरे पाहुणे

निनाद ·

In reply to by सुधीर कांदळकर

निनाद 18/09/2025 - 10:26
सध्या आपल्या सूर्यमालेत सध्या एका मागून एक असामान्य घटना घडत आहे. आपल्याकडे दोन आंतर तारकीय वस्तू किंवा धूमकेतू आहेत. हे पूर्णपणे वेगवेगळ्या दिशांतून आले आहेत. दोन्ही जवळपास एकाच वेळी आपल्या सूर्याच्या जवळून जात आहेत. यापैकी एक, 3I Atlas आपण आधी या लेखात उल्लेख केलेली पाहिली आहे, पण आता तिच्यापेक्षा १०० पट मोठी आणि तेजस्वी 'C/2022 R2 Swan' ही नवीन वस्तू किंवा धूमकेतू अचानक दिसला आहे. ११ सप्टेंबर २०२५ रोजी, 'SWAN' उपकरणाच्या प्रतिमांमध्ये 'C/2025R2' नावाचा एक धूमकेतू दिसला. हा तेजस्वी धूमकेतू हौशी खगोलशास्त्रज्ञही पाहू शकतात. याला 'Swan R2' असे नाव दिले आहे. सगळ्यात चमत्कारिक गोष्ट ही आहे की, दोन्ही गोष्टी ऑक्टोबर २०२५ मध्ये सूर्यावर एकत्र येणार आहेत. अ‍ॅटलस २९ ऑक्टोबरला सूर्याच्या सर्वात जवळ जाईल, तर स्वान आर २ चा प्रवास २१ ऑक्टोबरला पृथ्वीच्या सर्वात जवळून होईल. दोन्ही धूमकेतू(?) पृथ्वीवरून बरोब्बर पाहता येणार नाहीयेत असे म्हणतात. स्वान आर २ आपल्या सूर्याला भेट देण्यासाठी दर २२,५५४ वर्षांनी परत येत असतो असा अंदाज आहे.

ओउ मुआमुआ यांस. स न वि वि: A shape unseen, from suns unknown, You tumbled through our lonely zone. A visitor, a fleeting guest, On cosmic currents, you were pressed. Did you carry sights of distant stars? Of worlds that know no earthly scars? Of physics bent and skies unknown, A different gravity, a different tone? We chart your path, our senses strain, A rocky form, a metallic stain. Or something more, a coded thought? A message that our planet sought? You break the mould, a mystery, A question mark in history. A sign that we are not alone, On this small, spinning, pale blue home. Your journey, an unfinished tale, Beyond our grasp, beyond the veil. We send this poem, a fragile plea, From a small Earth, to you, far free.

गामा पैलवान 20/09/2025 - 19:17
चंद्रही असाच बाहेरून आलेला गोळा आहे. तो एका विशिष्ट आकारात बनवलेला आहे. त्याची कक्षा जवळपास वर्तुळाकार आहे. इतर ग्रहांची असते तशी लंबवर्तुळाकार नाही. यावरून चंद्रास यान मानावं का? -गा.पै.

मार्गी 21/09/2025 - 11:43
खूप छान लिहीलंय! खरं आहे. आपल्याला वाटतं विज्ञानाला सगळं कळतं. पण खरं विज्ञान तर आपल्याला नतमस्तक करतं. आपण किती छोटे, किती नगण्य आहोत, ही जाणीव करून देतं. खूप गूढ गोष्टी आहेत ह्या. लेखात मांडलेल्या शक्यतांशी सहमत.

In reply to by सुधीर कांदळकर

निनाद 18/09/2025 - 10:26
सध्या आपल्या सूर्यमालेत सध्या एका मागून एक असामान्य घटना घडत आहे. आपल्याकडे दोन आंतर तारकीय वस्तू किंवा धूमकेतू आहेत. हे पूर्णपणे वेगवेगळ्या दिशांतून आले आहेत. दोन्ही जवळपास एकाच वेळी आपल्या सूर्याच्या जवळून जात आहेत. यापैकी एक, 3I Atlas आपण आधी या लेखात उल्लेख केलेली पाहिली आहे, पण आता तिच्यापेक्षा १०० पट मोठी आणि तेजस्वी 'C/2022 R2 Swan' ही नवीन वस्तू किंवा धूमकेतू अचानक दिसला आहे. ११ सप्टेंबर २०२५ रोजी, 'SWAN' उपकरणाच्या प्रतिमांमध्ये 'C/2025R2' नावाचा एक धूमकेतू दिसला. हा तेजस्वी धूमकेतू हौशी खगोलशास्त्रज्ञही पाहू शकतात. याला 'Swan R2' असे नाव दिले आहे. सगळ्यात चमत्कारिक गोष्ट ही आहे की, दोन्ही गोष्टी ऑक्टोबर २०२५ मध्ये सूर्यावर एकत्र येणार आहेत. अ‍ॅटलस २९ ऑक्टोबरला सूर्याच्या सर्वात जवळ जाईल, तर स्वान आर २ चा प्रवास २१ ऑक्टोबरला पृथ्वीच्या सर्वात जवळून होईल. दोन्ही धूमकेतू(?) पृथ्वीवरून बरोब्बर पाहता येणार नाहीयेत असे म्हणतात. स्वान आर २ आपल्या सूर्याला भेट देण्यासाठी दर २२,५५४ वर्षांनी परत येत असतो असा अंदाज आहे.

ओउ मुआमुआ यांस. स न वि वि: A shape unseen, from suns unknown, You tumbled through our lonely zone. A visitor, a fleeting guest, On cosmic currents, you were pressed. Did you carry sights of distant stars? Of worlds that know no earthly scars? Of physics bent and skies unknown, A different gravity, a different tone? We chart your path, our senses strain, A rocky form, a metallic stain. Or something more, a coded thought? A message that our planet sought? You break the mould, a mystery, A question mark in history. A sign that we are not alone, On this small, spinning, pale blue home. Your journey, an unfinished tale, Beyond our grasp, beyond the veil. We send this poem, a fragile plea, From a small Earth, to you, far free.

गामा पैलवान 20/09/2025 - 19:17
चंद्रही असाच बाहेरून आलेला गोळा आहे. तो एका विशिष्ट आकारात बनवलेला आहे. त्याची कक्षा जवळपास वर्तुळाकार आहे. इतर ग्रहांची असते तशी लंबवर्तुळाकार नाही. यावरून चंद्रास यान मानावं का? -गा.पै.

मार्गी 21/09/2025 - 11:43
खूप छान लिहीलंय! खरं आहे. आपल्याला वाटतं विज्ञानाला सगळं कळतं. पण खरं विज्ञान तर आपल्याला नतमस्तक करतं. आपण किती छोटे, किती नगण्य आहोत, ही जाणीव करून देतं. खूप गूढ गोष्टी आहेत ह्या. लेखात मांडलेल्या शक्यतांशी सहमत.
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेल्या काही वर्षांपासून खगोलात काही नाविन्यपूर्ण घटना घडत आहेत. म्हणजे आपल्या सूर्यमालेत बाहेरून येणाऱ्या काही वस्तू. २०१७ पासून, आपल्याला फक्त तीनच अशा वस्तू माहीत झाल्या आहेत ज्या दूर अंतराळातून आपल्या सूर्यमालेत आल्या आहेत. पहिली होती ओउ मुआमुआ एक विचित्र, लांबट वस्तू, (धूमकेतू नव्हता कारण शेपूट नव्हती) जिचे स्वरूप समजून घेणे खगोलशास्त्रज्ञांसाठी एक मोठं आव्हान होतं. दुसरी वस्तू 'बोरिसोव्ह' होती, जी एका सामान्य धूमकेतूसारखीच होती. आणि सर्वात नवीन, ३ आय/अ‍ॅटलस '3I/ATLAS', एक मोठा आणि वेगळा धूमकेतू आहे.

शशक- एका पायाचा कावळा

राजेंद्र मेहेंदळे ·

आवडली. माझा अमक्यावर विश्वास नाही, तमक्यावर विश्वास नाही म्हणून फुशारक्या मारणाऱ्यांना नियती कधी कशावर विश्वास ठेवायला भाग पाडेल काही सांगता येत नाही.

अधिकारवाणीने शंकासमाधान करणारे न भेटल्याने गोधंळ उडतो. मग सोईस्कर मार्ग म्हणजे फुशारकी मारणे. काही काही गोष्टी साठी स्पष्टीकरण मिळतच नाही. काही पिंडाला कावळा शिवतच नाही.असे का? इच्छा राहिली असेल म्हणून स्पष्टीकरण दिले जाते. खखोदेजा.

अधिकारवाणीने शंकासमाधान करणारे न भेटल्याने गोधंळ उडतो. मग सोईस्कर मार्ग म्हणजे फुशारकी मारणे. काही काही गोष्टी साठी स्पष्टीकरण मिळतच नाही. काही पिंडाला कावळा शिवतच नाही.असे का? इच्छा राहिली असेल म्हणून स्पष्टीकरण दिले जाते. खखोदेजा.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

आयुष्मान्भव काकेश त्वं चिरंजीव पश्य मां| पितॄणां प्रियतां नित्यं मयि भक्तिं विधास्यसि|| काकेशा चिरंजीव हो आणि बराच वेळ माझ्याकडे बघ तुमच्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही नेहमीच माझ्यावर भक्ती कराल. :-) :-)

फांदिवरी बसून तो स्वमग्न होता इच्छा आकांक्षाचा हिशोब लावीत होता मिन्नते बहू केली परी न तो बधला छळावयास तुम्हां येईन फिरून वदला पोटात कोकताना कावले गुर्जी जेंव्हा काढून दर्भ काक,म्हणाले मिटवून हिशोब टाक

आवडली. माझा अमक्यावर विश्वास नाही, तमक्यावर विश्वास नाही म्हणून फुशारक्या मारणाऱ्यांना नियती कधी कशावर विश्वास ठेवायला भाग पाडेल काही सांगता येत नाही.

अधिकारवाणीने शंकासमाधान करणारे न भेटल्याने गोधंळ उडतो. मग सोईस्कर मार्ग म्हणजे फुशारकी मारणे. काही काही गोष्टी साठी स्पष्टीकरण मिळतच नाही. काही पिंडाला कावळा शिवतच नाही.असे का? इच्छा राहिली असेल म्हणून स्पष्टीकरण दिले जाते. खखोदेजा.

अधिकारवाणीने शंकासमाधान करणारे न भेटल्याने गोधंळ उडतो. मग सोईस्कर मार्ग म्हणजे फुशारकी मारणे. काही काही गोष्टी साठी स्पष्टीकरण मिळतच नाही. काही पिंडाला कावळा शिवतच नाही.असे का? इच्छा राहिली असेल म्हणून स्पष्टीकरण दिले जाते. खखोदेजा.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

आयुष्मान्भव काकेश त्वं चिरंजीव पश्य मां| पितॄणां प्रियतां नित्यं मयि भक्तिं विधास्यसि|| काकेशा चिरंजीव हो आणि बराच वेळ माझ्याकडे बघ तुमच्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही नेहमीच माझ्यावर भक्ती कराल. :-) :-)

फांदिवरी बसून तो स्वमग्न होता इच्छा आकांक्षाचा हिशोब लावीत होता मिन्नते बहू केली परी न तो बधला छळावयास तुम्हां येईन फिरून वदला पोटात कोकताना कावले गुर्जी जेंव्हा काढून दर्भ काक,म्हणाले मिटवून हिशोब टाक
लेखनविषय:
लेखनप्रकार
वडील गेल्याने अचानक सुट्टी घेउन त्याला भारतात यावे लागले. चुलत भावांनी सुरुवातीचे विधी केले होते, पण "निदान पिंडदानाला तरी ये" म्हणुन त्याला गळ घातली होती. गुरुजी आले. त्यानी सगळे विधी समजावुन सांगितले. त्यावर तो आढ्यतेने म्हणाला" माझा या सगळ्यावर अजिबात विश्वास नाही. केवळ थोडक्यासाठी वाद नकोत म्हणुन मी हे सर्व करायला तयार झालोय." सगळे घाटावर पिंडदानाला जमले. बराच वेळाने एक कावळा पिंडावर उतरला आणि भाताची मूद चिवडु लागला. त्याला एकच पाय होता. याने काही वेळ पाहीले मात्र आणि धाय मोकलुन रडु लागला. गुरुजींना कळेना काय झाले?

मित्रमंडळांची नावे

विजुभाऊ ·

विजुभाऊ 15/09/2025 - 18:37
अहमदनगरला एक बोर्ड पाहिला होता " अचानक तरुण मंडळ" वाचून खूप हसलो होतो. कदचित ज्या तरुणाना आपण तरुण झाल्याची जाणीव अचानक झाली असेल असे तरुण यात असतील यावरून एक शेर आठवला जवां होने लगे जब वो तो हमसे कर लिया परदा हया यकलख़्त आई और शबाब आहिस्ता आहिस्ता

पुण्यात "प्रतिष्ठाण" चे पेव फुटले आहे. गोल्डन ग्रुप, वाय एस ग्रुप, एस पी ग्रुप वगैरे आहेतच. गोल्डन बॉईज, यंग सर्कल वगैरेही दिसतात. पण प्रतिष्ठाण म्हटले की कसे भारदस्त वाटते. काहीतरी मोठे समाजकार्य करतोय वगैरेसे वाटुन रस्ते अडवायला, मोठयाने डी जे लावायला, मोकळीक मिळते. त्यात अजुन पिवळे , निळे, भगवे झेंडे लावले की झालेच. मग कोणी आक्षेप घ्यायलाच येत नाही आणि आलाच तर........

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

प्रतिष्ठान एकेठिकाणी असेच काहीतरी अमुक तमुक प्रतिष्ठान असे लिहिले होते . तेही इंग्रजीत , त्यात योगायोगाने जागा कमी पडल्याने काही अक्षरे वर काही खाली असे लिहिले होते. P Ratishthan. "रतिस्थान"... ते वाचून एकदम LOL झाले . =))))

मीही `अचानक` लिहायला आलो होतो जे अबा यांनी आधीच लिहिले आहे. परंतु नंतर त्याच्या पुढच्या वर्षी `अचानक आणि भयानक मित्र मंडळ` असे बघितले होते.

In reply to by सिरुसेरि

अभ्या.. 16/09/2025 - 17:30
स्टार टेक्सास गविराज येतेत आता. त्यांची सांगली, लै लै चांगली. . पीटीएम (पाटाकडील तालीम मंडळ) म्हणजे कोल्हापूरचे बायेर्न आहे. पीटीएमची जर्सी अंगावर दुनिया घेतो शिंगावर.

In reply to by अभ्या..

रामचंद्र 16/09/2025 - 18:38
पीटीएम (पाटाकडील तालीम मंडळ), टीटीएम (तटाकडील तालीम मंडळ), केटीएम (खंडोबा तालीम मंडळ), टीएमटीएम (तुकाराम माळी तरुण मंडळ)... सर्व कोल्हापूर!

In reply to by अभ्या..

गवि 17/09/2025 - 12:16
स्टार टेक्सास गविराज येतेत आता.
तुमने पुकारा और.. आलोच. टेक्सास ओली भेळ. वाह.. मुंबईचे लोक भेळ बनवण्यात एकदम कंडम. चपटे भाजक्या पोह्यासारखे ते कुरमुरे आणि मुख्यतः शेव. फरसाण नाही.. पापडी नाही. मजा नाही. पण सांगली चांगली असली तरी आमची फारशी नव्हे. काही काळ तिथे उष्टे सांडले हे खरे आहे. पण तसे खूप इतर गावांत देखील सांडले. आमचे मूळ ठिकाण आणि ऋणानुबंध कोंकणाशी... तिकडे मित्र मंडळ प्रस्थ मी असेपर्यंत तरी जाणवले नव्हते.

In reply to by श्वेता२४

संजय पाटिल 08/10/2025 - 15:00
हो! माफ करा पण आजच बघितला प्रतिसाद. नाईक वाड्याजवळ घर आमचं... नरसोबा कट्टा... पण सध्या कोल्हापूरला असतो. आपण पण इचलकरंजी कर का?

In reply to by विजुभाऊ

धुळ्यातही चौकांना खुंट असे नाव आहे, किसन बत्तीवाला खुंट असे एक चौकाचे नाव आहे. कुणाला तरी विचारले होते खुंट हा काय प्रकार तर कळले की चौकात मोकळ्या जागेत जनावरे बांधली जायची त्यांचे खुंट तिथे होत्र म्हणून!

वॉशिंग मशीन भाजपेयी + सिंचन घोटाळी राष्ट्रवादी + खोकेसेना यांत विखुरलेल्या माझ्या काही मित्रांना एकत्र करून सर्व धर्मीय सण - समारंभ धूम धडाक्यात साजरे करण्याच्या सद् हेतूने दसऱ्याला "तीन तिगाडा मित्र मंडळ" स्थापन करीत आहे. सर्वांनी समारंभाला यायचं हं. ("हो - बहिरा डी जे मंडळाचा" डी जे अभ्यागतांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी ठेवलाय)

निमी 25/10/2025 - 10:30
कोल्हापुरात एके ठिकाणी गुगली नीट पत्ता सांगेना म्हणून पत्ता विचारायला गाडीतून खाली उतरले.. पत्ता विचारल्यावर सहज बेकरीचे नाव वाचले..ते होते 'अदृश्य बेकरी!'

विजुभाऊ 15/09/2025 - 18:37
अहमदनगरला एक बोर्ड पाहिला होता " अचानक तरुण मंडळ" वाचून खूप हसलो होतो. कदचित ज्या तरुणाना आपण तरुण झाल्याची जाणीव अचानक झाली असेल असे तरुण यात असतील यावरून एक शेर आठवला जवां होने लगे जब वो तो हमसे कर लिया परदा हया यकलख़्त आई और शबाब आहिस्ता आहिस्ता

पुण्यात "प्रतिष्ठाण" चे पेव फुटले आहे. गोल्डन ग्रुप, वाय एस ग्रुप, एस पी ग्रुप वगैरे आहेतच. गोल्डन बॉईज, यंग सर्कल वगैरेही दिसतात. पण प्रतिष्ठाण म्हटले की कसे भारदस्त वाटते. काहीतरी मोठे समाजकार्य करतोय वगैरेसे वाटुन रस्ते अडवायला, मोठयाने डी जे लावायला, मोकळीक मिळते. त्यात अजुन पिवळे , निळे, भगवे झेंडे लावले की झालेच. मग कोणी आक्षेप घ्यायलाच येत नाही आणि आलाच तर........

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

प्रतिष्ठान एकेठिकाणी असेच काहीतरी अमुक तमुक प्रतिष्ठान असे लिहिले होते . तेही इंग्रजीत , त्यात योगायोगाने जागा कमी पडल्याने काही अक्षरे वर काही खाली असे लिहिले होते. P Ratishthan. "रतिस्थान"... ते वाचून एकदम LOL झाले . =))))

मीही `अचानक` लिहायला आलो होतो जे अबा यांनी आधीच लिहिले आहे. परंतु नंतर त्याच्या पुढच्या वर्षी `अचानक आणि भयानक मित्र मंडळ` असे बघितले होते.

In reply to by सिरुसेरि

अभ्या.. 16/09/2025 - 17:30
स्टार टेक्सास गविराज येतेत आता. त्यांची सांगली, लै लै चांगली. . पीटीएम (पाटाकडील तालीम मंडळ) म्हणजे कोल्हापूरचे बायेर्न आहे. पीटीएमची जर्सी अंगावर दुनिया घेतो शिंगावर.

In reply to by अभ्या..

रामचंद्र 16/09/2025 - 18:38
पीटीएम (पाटाकडील तालीम मंडळ), टीटीएम (तटाकडील तालीम मंडळ), केटीएम (खंडोबा तालीम मंडळ), टीएमटीएम (तुकाराम माळी तरुण मंडळ)... सर्व कोल्हापूर!

In reply to by अभ्या..

गवि 17/09/2025 - 12:16
स्टार टेक्सास गविराज येतेत आता.
तुमने पुकारा और.. आलोच. टेक्सास ओली भेळ. वाह.. मुंबईचे लोक भेळ बनवण्यात एकदम कंडम. चपटे भाजक्या पोह्यासारखे ते कुरमुरे आणि मुख्यतः शेव. फरसाण नाही.. पापडी नाही. मजा नाही. पण सांगली चांगली असली तरी आमची फारशी नव्हे. काही काळ तिथे उष्टे सांडले हे खरे आहे. पण तसे खूप इतर गावांत देखील सांडले. आमचे मूळ ठिकाण आणि ऋणानुबंध कोंकणाशी... तिकडे मित्र मंडळ प्रस्थ मी असेपर्यंत तरी जाणवले नव्हते.

In reply to by श्वेता२४

संजय पाटिल 08/10/2025 - 15:00
हो! माफ करा पण आजच बघितला प्रतिसाद. नाईक वाड्याजवळ घर आमचं... नरसोबा कट्टा... पण सध्या कोल्हापूरला असतो. आपण पण इचलकरंजी कर का?

In reply to by विजुभाऊ

धुळ्यातही चौकांना खुंट असे नाव आहे, किसन बत्तीवाला खुंट असे एक चौकाचे नाव आहे. कुणाला तरी विचारले होते खुंट हा काय प्रकार तर कळले की चौकात मोकळ्या जागेत जनावरे बांधली जायची त्यांचे खुंट तिथे होत्र म्हणून!

वॉशिंग मशीन भाजपेयी + सिंचन घोटाळी राष्ट्रवादी + खोकेसेना यांत विखुरलेल्या माझ्या काही मित्रांना एकत्र करून सर्व धर्मीय सण - समारंभ धूम धडाक्यात साजरे करण्याच्या सद् हेतूने दसऱ्याला "तीन तिगाडा मित्र मंडळ" स्थापन करीत आहे. सर्वांनी समारंभाला यायचं हं. ("हो - बहिरा डी जे मंडळाचा" डी जे अभ्यागतांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी ठेवलाय)

निमी 25/10/2025 - 10:30
कोल्हापुरात एके ठिकाणी गुगली नीट पत्ता सांगेना म्हणून पत्ता विचारायला गाडीतून खाली उतरले.. पत्ता विचारल्यावर सहज बेकरीचे नाव वाचले..ते होते 'अदृश्य बेकरी!'
लेखनविषय:
लेखनप्रकार
ख फ वर एक मजेदार चर्चा वाचली. चर्चेची सुरवात अ बा नी सुरू मग गवि नी त्यात भर टाकली. त्यातली गम्मत इथे कळावी आणि त्या गमतीत आणखी भर पडावी म्हणून हा धागा. पुढचे शब्द गविं आहेत. मित्रमंडळांची नावे हा रोचक विषय आहे. माझ्या कॉलेज जीवनात, म्हणजे तीसेक वर्षे मागे जा.. तेव्हा रक्तपात, युद्ध, संघर्ष याला खूप सन्मान होता. संग्राम मित्र मंडळ, झुंजार मित्र मंडळ, क्रांती तरुण मंडळ, फायटर, तलवार, ... एका ठिकाणी तर ब्लड ग्रुप असे नाव वाचले होते.

अमेझॉन प्राईम सीरियल आस्वाद- 4 मोअर शॉट्स प्लीज !

प्रसाद गोडबोले ·

गवि 15/09/2025 - 16:38
ऑलरेडी बघून झाली आहे. आवडली होती. पण त्याबद्दल लिहिणारे बोलणारे मराठी संस्थळावर कोणी दिसले नाही. एका वेगळ्याच विश्वात जगणारी माणसे त्यात आहेत. पण जमून आली आहे खास. बघायला सुरुवात केली की त्या जगात ओढून नेऊन पूर्ण बघायला भाग पाडते. शेवटचा सीझन अर्थातच ओढून ताणून आहे. विशेषतः त्याची सुरुवात. जेह हे पात्र बेहद्द आवडले. त्यानंतर उमंग. समलैंगिक / बाय सेक्सुअल असून देखील जे स्ट्रेट आहेत त्यांनाही अशा प्रकारच्या संबंधात शरीराच्या पलीकडे ओढ आणि नातं असू शकतं हे कुठेही भडक न होता दाखवणे हे एक खास वैशिष्ट्य. हार्ट टचिंग भाग. त्या दोघींचा सुरुवातीचा. नंतर जेव्हा लिसाने साकारलेले पात्र उमंगला गृहीत धरू लागते तेव्हा वाईट वाटते आणि आपण बघता बघता लिंग, समलैंगिकता यापलीकडे जाऊन त्या नात्यातले धागे बघायला लागतो हेही कौतुकास्पद सादरीकरण.

चित्रगुप्त 16/09/2025 - 00:42
सुमारे दहा वर्षांपूर्वी असले काही बघण्यात कदाचित थोडी गोडी वाटली असती, पण आता मी एकादा दोन तासांचा सिनेमा पण चिकटीने बघू शकत नाही. शिरेल वगैरेंचा तर प्रश्नच नाही. या विषयावरील : Attention Span का कमी झालाय? | Dr.Nandu Mulmule | TATS EP 74। Marathi Podcast #ScreenTime https://youtu.be/16uTsKYcxz4?si=aEH7p-jbOxBSnCSp हा विडियो मननीय आहे.

In reply to by चित्रगुप्त

ओ काका
मी एकादा दोन तासांचा सिनेमा पण चिकटीने बघू शकत नाही. शिरेल वगैरेंचा तर प्रश्नच नाही.
असं काय करता ? आम्ही इतक्या कष्टाने लेख लिहायचा अन् तुम्ही सीरियल बघायला नाही म्हणायचं ?! श्या. किमान पहिला सीझन पहा, नाहीतर किमान पहिला एपोसिड पहा, तेही नाहीतर किमान पहिल्या एपिसोड मधील पहिला सीन पहा. स्त्री मुक्ती चळवळीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे ही सीरियल. सनातनी मनुवादी संस्कृती , त्यांनी स्त्रियांवर लादलेली बंधने ह्यांना लगावलेली सणसणीत चपराक आहे ही सीरियल. स्त्रीत्वाचा, सुधारणावादी पुरोगामित्वाचा, फेमिनिझम चां मुक्त हुंकार आहे ही सीरियल. हुंकारच का , सिंहीणगर्जना आहे ही सीरियल. स्वतःला पुरोगामी सुधारणावादी म्हणविणाऱ्या प्रत्येकाने सहकुटुंब सहपरिवार ही सीरियल बघितली पाहिजे, विशेष करून स्वतःच्या घरातील मुलींना स्त्रियांना आवर्जून दाखवली पाहिजे ही सीरियल. जेणे करून जास्तीत जास्त मुली ह्या पुरोगामित्वाचा मार्ग स्वीकारतील आणि मनुवादी संस्कृती झिडकारून टाकतील. हीच खरी स्त्री मुक्ती आहे ! नक्की आवर्जून पाहा ही सीरियल.

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 17/09/2025 - 05:23
मी नाही त्यातला. ना मी सनातनी, ना पुरोगामी, ना सुधारणावादी. मी जो आहे, जसा आहे, तो आणि तसाच आहे, आणि त्यात खुष आहे. कुठल्या कोण त्या बायका आणि बाप्प्ये - त्यांच्या भानगडी तेच जाणोत. आपुनको कोई लेनादेनाईच नई भिडु. आता उरलासुरला वेळ आणि डोळ्यांची उरलीसुरली शक्ती असल्या भानगडीत घालवायची नाहीये. अर्थात तुम्ही कळकळीने वगैरे लिहीत आहात, याचे कवतिक आहेच.

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 17/09/2025 - 15:43
विशेष करून स्वतःच्या घरातील मुलींना स्त्रियांना आवर्जून दाखवली पाहिजे ही सीरियल. जेणे करून जास्तीत जास्त मुली ह्या पुरोगामित्वाचा मार्ग स्वीकारतील आणि मनुवादी संस्कृती झिडकारून टाकतील. हीच खरी स्त्री मुक्ती आहे !
--- अहो, ही शिरेल न बघताच खुद्द आमच्या जवळच्या नात्यात तिशीतल्या पाच - सात 'जरठकुमारी' आहेत त्यांना लग्न करायचेच नाहीये. उस्सेभी जादा म्हणजे काही लग्न झालेल्या मुलींना संतती नको आहे. (या मुद्द्यावरून त्यांनी फारकतही घेतलेली आहे) --- मनुवादीच काय, खुद्द हिंदूच या भूतलावरून हळूहळू आपोआपच संपणारसे दिसतेय.

Bhakti 17/09/2025 - 10:55
नाही नाही स्त्री बंडाची सुरूवात होण्यासाठी थेट ही मालिका पाहायची नाही,ही सर्वात शेवटी पाहायची. आधी घरातल्या धुण्याभांड्यापासून..मोलकरणीकी सारखी वागणूक लाथाडण्यासाठी "द ग्रेट इंडियन किचन"पासून सुरूवात करायची. लग्नच सर्वस्व नाही,तर तुझा स्वाभिमान जप यासाठी"क्लीन", "इंग्लिश विंग्लिश","थप्पड" पाहायचा. आणि मग ही सिंहगर्जना असलेली 4 मोअर शॉट्स प्लीज पाहायची. मला अजून मनूवाद्यांना चिरडणारे सिनेमा आठवले की येथे देईनच.तोपर्यंत या यादीत भर टाकायची असेल तर जरूर ‌द्या!

In reply to by Bhakti

कॉमी 17/09/2025 - 21:05
ऍमेझॉन प्राईम वरच असलेली "स्त्रीत्वाचा मुक्त हुंकारा"च्या अगदी विरुद्ध चित्र (स्त्रीत्वाचा दमनाखालील हुंदका?) दाखवणारी "द हॅण्डमेड्स टेल" सुद्धा सुचवेन.

रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग असेच वाटत असते. अर्थात हे मी माझ्यापुरते बोलतोय. आता मनोरंजन कमी आणी तू तू मै मै जास्त. टोकाची भुमिका, भाषेचा वापर....... स्वलाल धन्य आता खरोखरच वाटते जुने मिपा पार बदलून गेले आहे. थोडेच जुने सदस्य आहेत ज्यांनी अजून ग्राउंड सोडले नाही. मी नवाच आहे.

गवि 28/12/2025 - 09:43
काल सहज प्राईम उघडले असता याचा पुढचा सीझन आलेला अचानकच दिसला. बघायला सुरुवात केली आहे. चौघींच्याही वयातला फरक जाणवतो. पहिला एपिसोड अर्धा बघून झाला. अजून तरी काही बरेवाईट मत नाही. कथेला पुढे कसे नेतात ते बघायचे.

पण नाव आठवत नाही. ही मालिका बाघायचा प्रयत्न करेन. अवांतर- अशा मालिका बघताना एकिकडे "मी नाही त्यातली" म्हणुन हे कुठेतरी परग्रहावर घडतेय अशी समजूत करुन घ्यावी तर आपल्याच आजुबाजुला जरा कानोसा घेतला तर विषय दारापर्यंत आलाय असे जाणवते. कदाचित घरातही किवा बेडरूममध्येही. काहीही अशक्य नाही. साठसत्तर वर्षांच्या आयुष्यात आपापला आनंद मिळवायला कोण कुठला मार्ग निवडेल काही सांगता येत नाही. फार लांब कशाला--शाळेच्या गेट टू गेदरला गेल्यावर आपलेच जुने मित्र मैत्रिणी भेटतात तेव्हा २५-३० वर्षात प्रत्येकाचे आयुष्य काय काय वळणाने गेलेय ते पाहुन चकीत व्हायला होते. कुणाचे व्यसन, कुणाची लफडी, कुणी घटस्फोटित, कुणी लिव्ह ईन, कुणी सिंगल पेरेंटिंग करतेय, तरी अजुन एल जी बी टी क्यु ऐकायला आले नाहीये. तेही येईल कधीतरी. असो. नाकाने कांदे सोलणारे आपण कोण? ज्याची त्याची निवड.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कांदा लिंबू 31/12/2025 - 14:59
शाळेच्या गेट टू गेदरला गेल्यावर "तुमची X आता XL झालीय की XXL झालीय याची शहानिशा करण्याचा कार्यक्रम म्हणजे गेट टुगेदर!" असं एक व्हत्सप्प फॉरवर्ड आलं होतं.

गवि 15/09/2025 - 16:38
ऑलरेडी बघून झाली आहे. आवडली होती. पण त्याबद्दल लिहिणारे बोलणारे मराठी संस्थळावर कोणी दिसले नाही. एका वेगळ्याच विश्वात जगणारी माणसे त्यात आहेत. पण जमून आली आहे खास. बघायला सुरुवात केली की त्या जगात ओढून नेऊन पूर्ण बघायला भाग पाडते. शेवटचा सीझन अर्थातच ओढून ताणून आहे. विशेषतः त्याची सुरुवात. जेह हे पात्र बेहद्द आवडले. त्यानंतर उमंग. समलैंगिक / बाय सेक्सुअल असून देखील जे स्ट्रेट आहेत त्यांनाही अशा प्रकारच्या संबंधात शरीराच्या पलीकडे ओढ आणि नातं असू शकतं हे कुठेही भडक न होता दाखवणे हे एक खास वैशिष्ट्य. हार्ट टचिंग भाग. त्या दोघींचा सुरुवातीचा. नंतर जेव्हा लिसाने साकारलेले पात्र उमंगला गृहीत धरू लागते तेव्हा वाईट वाटते आणि आपण बघता बघता लिंग, समलैंगिकता यापलीकडे जाऊन त्या नात्यातले धागे बघायला लागतो हेही कौतुकास्पद सादरीकरण.

चित्रगुप्त 16/09/2025 - 00:42
सुमारे दहा वर्षांपूर्वी असले काही बघण्यात कदाचित थोडी गोडी वाटली असती, पण आता मी एकादा दोन तासांचा सिनेमा पण चिकटीने बघू शकत नाही. शिरेल वगैरेंचा तर प्रश्नच नाही. या विषयावरील : Attention Span का कमी झालाय? | Dr.Nandu Mulmule | TATS EP 74। Marathi Podcast #ScreenTime https://youtu.be/16uTsKYcxz4?si=aEH7p-jbOxBSnCSp हा विडियो मननीय आहे.

In reply to by चित्रगुप्त

ओ काका
मी एकादा दोन तासांचा सिनेमा पण चिकटीने बघू शकत नाही. शिरेल वगैरेंचा तर प्रश्नच नाही.
असं काय करता ? आम्ही इतक्या कष्टाने लेख लिहायचा अन् तुम्ही सीरियल बघायला नाही म्हणायचं ?! श्या. किमान पहिला सीझन पहा, नाहीतर किमान पहिला एपोसिड पहा, तेही नाहीतर किमान पहिल्या एपिसोड मधील पहिला सीन पहा. स्त्री मुक्ती चळवळीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे ही सीरियल. सनातनी मनुवादी संस्कृती , त्यांनी स्त्रियांवर लादलेली बंधने ह्यांना लगावलेली सणसणीत चपराक आहे ही सीरियल. स्त्रीत्वाचा, सुधारणावादी पुरोगामित्वाचा, फेमिनिझम चां मुक्त हुंकार आहे ही सीरियल. हुंकारच का , सिंहीणगर्जना आहे ही सीरियल. स्वतःला पुरोगामी सुधारणावादी म्हणविणाऱ्या प्रत्येकाने सहकुटुंब सहपरिवार ही सीरियल बघितली पाहिजे, विशेष करून स्वतःच्या घरातील मुलींना स्त्रियांना आवर्जून दाखवली पाहिजे ही सीरियल. जेणे करून जास्तीत जास्त मुली ह्या पुरोगामित्वाचा मार्ग स्वीकारतील आणि मनुवादी संस्कृती झिडकारून टाकतील. हीच खरी स्त्री मुक्ती आहे ! नक्की आवर्जून पाहा ही सीरियल.

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 17/09/2025 - 05:23
मी नाही त्यातला. ना मी सनातनी, ना पुरोगामी, ना सुधारणावादी. मी जो आहे, जसा आहे, तो आणि तसाच आहे, आणि त्यात खुष आहे. कुठल्या कोण त्या बायका आणि बाप्प्ये - त्यांच्या भानगडी तेच जाणोत. आपुनको कोई लेनादेनाईच नई भिडु. आता उरलासुरला वेळ आणि डोळ्यांची उरलीसुरली शक्ती असल्या भानगडीत घालवायची नाहीये. अर्थात तुम्ही कळकळीने वगैरे लिहीत आहात, याचे कवतिक आहेच.

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 17/09/2025 - 15:43
विशेष करून स्वतःच्या घरातील मुलींना स्त्रियांना आवर्जून दाखवली पाहिजे ही सीरियल. जेणे करून जास्तीत जास्त मुली ह्या पुरोगामित्वाचा मार्ग स्वीकारतील आणि मनुवादी संस्कृती झिडकारून टाकतील. हीच खरी स्त्री मुक्ती आहे !
--- अहो, ही शिरेल न बघताच खुद्द आमच्या जवळच्या नात्यात तिशीतल्या पाच - सात 'जरठकुमारी' आहेत त्यांना लग्न करायचेच नाहीये. उस्सेभी जादा म्हणजे काही लग्न झालेल्या मुलींना संतती नको आहे. (या मुद्द्यावरून त्यांनी फारकतही घेतलेली आहे) --- मनुवादीच काय, खुद्द हिंदूच या भूतलावरून हळूहळू आपोआपच संपणारसे दिसतेय.

Bhakti 17/09/2025 - 10:55
नाही नाही स्त्री बंडाची सुरूवात होण्यासाठी थेट ही मालिका पाहायची नाही,ही सर्वात शेवटी पाहायची. आधी घरातल्या धुण्याभांड्यापासून..मोलकरणीकी सारखी वागणूक लाथाडण्यासाठी "द ग्रेट इंडियन किचन"पासून सुरूवात करायची. लग्नच सर्वस्व नाही,तर तुझा स्वाभिमान जप यासाठी"क्लीन", "इंग्लिश विंग्लिश","थप्पड" पाहायचा. आणि मग ही सिंहगर्जना असलेली 4 मोअर शॉट्स प्लीज पाहायची. मला अजून मनूवाद्यांना चिरडणारे सिनेमा आठवले की येथे देईनच.तोपर्यंत या यादीत भर टाकायची असेल तर जरूर ‌द्या!

In reply to by Bhakti

कॉमी 17/09/2025 - 21:05
ऍमेझॉन प्राईम वरच असलेली "स्त्रीत्वाचा मुक्त हुंकारा"च्या अगदी विरुद्ध चित्र (स्त्रीत्वाचा दमनाखालील हुंदका?) दाखवणारी "द हॅण्डमेड्स टेल" सुद्धा सुचवेन.

रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग असेच वाटत असते. अर्थात हे मी माझ्यापुरते बोलतोय. आता मनोरंजन कमी आणी तू तू मै मै जास्त. टोकाची भुमिका, भाषेचा वापर....... स्वलाल धन्य आता खरोखरच वाटते जुने मिपा पार बदलून गेले आहे. थोडेच जुने सदस्य आहेत ज्यांनी अजून ग्राउंड सोडले नाही. मी नवाच आहे.

गवि 28/12/2025 - 09:43
काल सहज प्राईम उघडले असता याचा पुढचा सीझन आलेला अचानकच दिसला. बघायला सुरुवात केली आहे. चौघींच्याही वयातला फरक जाणवतो. पहिला एपिसोड अर्धा बघून झाला. अजून तरी काही बरेवाईट मत नाही. कथेला पुढे कसे नेतात ते बघायचे.

पण नाव आठवत नाही. ही मालिका बाघायचा प्रयत्न करेन. अवांतर- अशा मालिका बघताना एकिकडे "मी नाही त्यातली" म्हणुन हे कुठेतरी परग्रहावर घडतेय अशी समजूत करुन घ्यावी तर आपल्याच आजुबाजुला जरा कानोसा घेतला तर विषय दारापर्यंत आलाय असे जाणवते. कदाचित घरातही किवा बेडरूममध्येही. काहीही अशक्य नाही. साठसत्तर वर्षांच्या आयुष्यात आपापला आनंद मिळवायला कोण कुठला मार्ग निवडेल काही सांगता येत नाही. फार लांब कशाला--शाळेच्या गेट टू गेदरला गेल्यावर आपलेच जुने मित्र मैत्रिणी भेटतात तेव्हा २५-३० वर्षात प्रत्येकाचे आयुष्य काय काय वळणाने गेलेय ते पाहुन चकीत व्हायला होते. कुणाचे व्यसन, कुणाची लफडी, कुणी घटस्फोटित, कुणी लिव्ह ईन, कुणी सिंगल पेरेंटिंग करतेय, तरी अजुन एल जी बी टी क्यु ऐकायला आले नाहीये. तेही येईल कधीतरी. असो. नाकाने कांदे सोलणारे आपण कोण? ज्याची त्याची निवड.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कांदा लिंबू 31/12/2025 - 14:59
शाळेच्या गेट टू गेदरला गेल्यावर "तुमची X आता XL झालीय की XXL झालीय याची शहानिशा करण्याचा कार्यक्रम म्हणजे गेट टुगेदर!" असं एक व्हत्सप्प फॉरवर्ड आलं होतं.
लेखनविषय:
लेखनप्रकार
#पुरोगामी सुधारणावादी लेखन #बहुजन हिताय बहुजन सुखाय ______ ४ मोअर शॉट्स प्लीज, स्त्रीत्वाचा मुक्त हुंकार !! ______ '४ मोअर शॉट्स प्लीज!' ही Amazon Prime Video वरील एक लोकप्रिय वेब सिरीज आहे जी नुकतीच पाहण्यात आली. ही सीरियल जी केवळ मनोरंजनापलीकडे जाऊन आधुनिक भारतीय महिलांच्या जीवनातील अनेक पैलूंचा वेध घेते. ही मालिका म्हणजे आजच्या स्त्रीच्या भावनांचा, तिच्या संघर्षाचा, तिच्या स्वप्नांचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्या 'मुक्त हुंकारा'चा आरसा आहे.

छोटाच होता,काही कळायचं वय नव्हते.

कर्नलतपस्वी ·

खूपच खतरनाक लिहिला आहे कर्नल साहेब. श्राद्धाचा स्वयंपाक ही एक स्वतंत्र पाककलेतील कला आहे. पण दुर्दैवाने या सर्व पदार्थांना श्राद्धाचे लेबल चिकटल्यामुळे अन्यवेळीस कधीच केल्या जात नाही त्या गोष्टी. मला स्वतःला तांदळाची खीर, डाळीचे वडे हे दोन्हीही फार आवडते पण शेवटचे कधी खाल्लेले ते आठवतही नाही आता. कथा छान आहे. मात्र पालकांनी मुलाला मारल हे वाचून वाटले. मृत्यू अंत्येष्टी श्राद्ध इत्यादी सर्व धार्मिक संकल्पनातून तत्वज्ञान पूर्णपणे विस्मरणात गेले असल्यामुळे लोकांना ह्यातील गमक कळतच नाही असो. विषयांतर नको. लिहित रहा

विवेकपटाईत 15/09/2025 - 17:36
उत्तर भारतात तांदूळाची खीर केंव्हाही करतात. आम्ही श्राद्ध पक्षात आणि तिथी असेल त्या दिवशी ही म्हणजे वर्षातून चार पाच वेळा तरी खीर होतेच.

कथेचं वर्तुळ चांगलं पूर्ण झालंय, पण जे आईने केलं तेच मुलाने तरी नव्हतं करायला पाहिजे, पण राग आणि दुःखाच्या भरात कशीही वागतात माणसे.

धाड धाड वाचत शेवटपर्यंत आलो आणि शेवटच्या वाक्याला घशात आवंढा दाटला. बरेचदा बाहेरचा किवा दुसरा कुठला राग घरात मुलांवर निघतो पण पुढे काही वर्षांनी ते आठवले तरी नकोसे होते. असो. कथा आवडली.

तोच आता मोठा झालायं. आजही मला भेटतो. त्याच्या डोळ्यात एक प्रश्न चिन्ह आजही मला दिसते. त्याची आई लहानपणीच न कळत्या वयात गेली. कशी गेली,केव्हां गेली या बद्दल कुणीच काही सांगत नाही. त्याला जाणून घ्यायची खुप इच्छा आहे. लहानपणी मनावर विपरित परिणाम होईल म्हणून सांगीतले नाही,आता त्याच्याच मनाने आईची निर्माण केलेल्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून कुणी सांगत नाही. प्रश्नाची पुनरावृत्ती एवढाच कथेचा गाभा आहे. सत्य अनुभव,मलाही बरेच दिवस सतावत होता. आज बाहेर पडला. सर्व वाचक ,प्रतिसादकांचे मनापासून आभार.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

प्रतिसादात लिहिलंय. दुर्दैवाने त्या गोष्टीचा साक्षीदार असल्याने तो माझ्या कडे आशेने बघतो पण न तो स्पष्ट विचारू शकतो न मी बोलू शकतो.

श्वेता२४ 16/09/2025 - 18:30
हळवी करणारी कथा.मी जेमतेम ८ वर्षाची होते. मलाही तांदळाची खीर व उडदाचे वडे खूप आवडतात. लहानपणी भर पंक्तीत मीहि मस्त झालेत ग आजी म्हणताच आई, आजी व मोठी बहीण खाउ की गिळु नजरेनं पाहत होत्या. मला काहीच कळेना. आजोबा शांतपणे म्हणाले...श्राद्धाच्या जेवणाला छान म्हणायचं नसतं. दु:खाचे जेवण असतं ते. माझी आई व तुझी पणजी देवाघरी गेली होती आज. मग काय झाले ते कळलं. ....असो. तुमचे लेखन वाचून वाटले...मी नशीबवान निघीले.. कुणी बदडलं नाही...काळ आला होता पण...

In reply to by श्वेता२४

खरे आहे. काही चांगल्या जुन्या परंपरा माणूस विसरत चाललाय. दुखवटा काढणे एक पद्धत आहे. चौदाव्याला ज्याने अंतिम संस्कार केला त्याला नवीन कपडे,पंचा,उपरणे देत आम्ही तुझ्या दुखात सहभागी आहोत अशी भावना व्यक्त केली जायची. लहान मुलांना कळत नसते. निरागस अबोध असतात. काहीही विचारतात. कालच माझी छोटी नात विचारत होती सावत्र म्हणजे काय?

In reply to by कर्नलतपस्वी

गवि 24/09/2025 - 09:21
नवीन कपडे,पंचा,उपरणे देत आम्ही तुझ्या दुखात सहभागी आहोत अशी भावना व्यक्त केली जायची.
हे सर्व, आणि भोजन बेत वगैरे या सर्वांचा उद्देश "आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत" याहीपेक्षा "आता नेहमीचे आयुष्य सुरू करा. कायम दुखवटा पाळत राहण्यात अर्थ नाही.." असा अधिक आहे. दुःखात सहभागी आहोत हे तर आहेच. पण पुढचे अधिक महत्वाचे.

कथा छान आहे, मला श्राद्ध वगैरेच्या ठिकाणी जेवायला आवडत नाही. दुखी वातावरन असते त्यात जेवायचे? पण लोक तिथेही आग्रह करतात, पळूनही जाता येत नाही आणी नकारही देता येत नाही. :(

In reply to by अमरेंद्र बाहुबली

इतर कुठल्याही वेळी गेला नाहीत तरी चालेल पण मरणदारी आणी तोरणदारी जरूर जावे.या पाठिमागे मोठा उद्देश आहे. दोन्ही ठिकाणी मानसिक, शारिरीक, भावनिक मदतीची गरज असते व समाजाचा एक घटक म्हणून व्यक्तीचे कर्तव्य समजले जायचे. आता आशी वेळ आली आहे की स्वताचे कलेवर स्वताच खांद्यावर अंत्यसंस्कारासाठी घेऊन जावे लागेल की काय वाटते...... इतका माणूस एकटा होत चाललाय. पटलं तर बघा. नऊशे लोकांच्या सोसायटीत जवळचे नातेवाईक सोडून नऊ लोक सुद्धा जमा होत नाहीत.

निनाद 17/09/2025 - 16:24
या जेवणाला दु:खाचे वातावरण असू नये असे आमच्या गुरूजींनी एकदा मला व्यवस्थित पणे समजावून दिले. त्या नंतर माझे गैरसमज दूर झाले. श्राद्धाच्या वेळी पितरे येतात आणि जेवणार्‍यांच्या रुपाने (अन्न) ग्रहण करतात आणि वासनेतून सुटतात यावेळी पितरे आपल्याला आशिर्वाद देतात. जसे देव महत्त्वाचे तशी पितरे पण महत्त्वाची आहेत. कोणत्याही वडिलांना आणि आजोबांना आपल्या मुला नातवाचे वाईट व्हावे असे वाटत नाही. आपल्या वंशाचा विस्तार व्हावा प्रगती व्हावी हीच भावना असते. त्यामुळे श्राद्धाच्या जेवणास नि:संकोचपणे आणि अगत्याने जावे. पितरां विषयी सुयोग्य भाव मनात आणावा त्यांना योग्य ती गति मिळावी यासाठी प्रार्थना करावी. त्यांचे आशिर्वाद मागावेत. आणि मनापासून जेवण करावे. त्यातच आपले आणि पितरांचे कल्याण आहे. आपल्या रुपाने कोण जेऊन जाईल हे आपल्याला माहित नसते. आपापल्या पूर्वजन्मीच्या कर्माच्या फलानुसार ते घडते. असे नसते ते तर आपल्या पुर्वाजांनी या परंपरा, विधी आणलेच नसते.

In reply to by निनाद

गामा पैलवान 20/09/2025 - 20:00
निनाद, तुमच्या या संदेशाशी शंभर टक्के सहमत आहे. माणूस मेला तरी तो पुढल्या लोकात जिवंतच असतो. पोराबाळांना बडवायचा फुकट राडा केला की पितर दु:खी होतात. पितर तृप्त होणारेत यांतच आनंद मानून श्राद्धाचे जेवण आनंदानेच करावे. आ.न., -गा.पै.

अतिशय संतुलित आणी व्यवहार्य प्रतिसाद. संस्कार,श्राद्ध इत्यादी समाज व्यवस्था होती काही प्रमाणात आजही आहे. संगणकाचे उद्योग, प्रशिक्षण वर्ग काढताना सुद्धा पुजा पाठ करूनच सुरुवात करतात. अनेक संतानी ,माउली,तुकोबाराय, एकनाथ, कबीरदास इत्यादींनी कर्मकांडावर ताशेरे ओढले असले तरी ते या पाठमागची मुळ भावनेचा आदरच करताना दिसले आहेत. उदाहरणार्थ, बाईल सवासिण आई । आपण पितरांचे ठायीं ॥१॥ थोर वेच जाला नष्टा । अवघ्या अपसव्य चेष्टा ॥ध्रु.॥ विषयांचे चरवणीं । केली आयुष्याची गाळणी ॥२॥ तुका म्हणे लंडा । नाहीं दया देव धोंडा ॥३॥ जित्या माय बापा न घालिती अन्न | मेल्या प्रेतावर करिती पिंडदान || पहा पहा संसाराचा कैसा आचारु | जिता अबोला मा मेल्या उच्चारू || जित्या मायबापा न करिती नमन | मेल्या मागे करिती मस्तक वपन || जित्या मायबापा धड गोड नाही | श्राद्धी तळण-मळण परवडी पाही || जिंदा बाप ना पुजे,मरे बाद पुजवाय मुठ्ठीभर चावल दे के कौवे को बाप बनवाय वरील संत वचने आजच्या समाज व्यवहारावर टिका केली आहे . काही विद्वान लोकांनी याचा वेगळाच अर्थ काढला. असो,कालाय तस्मै नमा:

In reply to by कर्नलतपस्वी

गामा पैलवान 20/09/2025 - 22:23
कर्नलतपस्वी,
काही विद्वान लोकांनी याचा वेगळाच अर्थ काढला.
सहमत आहे. यांतला काही म्हणजे कम्युनिस्ट. त्यांना श्राद्धविधी बंद पाडायचे आहेत. देवांच्या मूर्तींवरील मर्यादांचा उफराटा अर्थ सिख विकी वर आढळून येतो. संत नामदेव विठ्ठलाच्या मूर्तीस भावपूर्ण आळवायचे. त्यांच्या तोंडी बघा मूर्तीनिषिद्ध संवाद टाकलेत ( इंग्रजी दुवा ) : https://www.sikhiwiki.org/index.php/Bhagat_Namdev_and_Idol_Worship लगेच खाली गुरु ग्रंथसाहिब मधील अवतरण दिलं आहे. त्यात मूर्तीपूजेचा धिक्कार आजीबात केलेला दिसंत नाही. दैवी वचनांचा विपरीत अर्थ काढणे हा घोर अधर्म आहे. आ.न., -गा.पै.

सुबोध खरे 23/09/2025 - 11:33
श्राद्ध म्हणजे ज्या व्यक्ती बद्दल आपल्याला प्रेम होतं त्या व्यक्तीची श्रद्धेने आठवण काढणे. हा समारंभ दुःखाचा का समजतात हे समजले नाही. उलट दहाव्याला किंवा तेराव्याला गोडाचे जेवण केले जाते याचा मूळ हेतू आता दुःख बाजूला ठेवून व्यवहाराला सुरवात करा आयुष्य हा एक सण आहे आणि आता तोंड गोड करून हा सण साजरा करा असे धर्मशास्त्र सांगते. मृत्यू हे अटळ सत्य आहे. दोन दिवसापूर्वी माझा मामा (वय वर्षे ८७) निवर्तला. पण गेले वर्षभर तो अन्थरुणावर बेशुद्धावस्थेत खिळून होता. आता केवळ अस्तित्व संपले म्हणून तुम्हाला दुःख होणे हे साहजिक आहे परंतु हे दुःख किती कुरवाळत बसायचे ? तो गेला म्हणजे त्याचा प्राण मुक्त झाला म्हणून आनंद का करू नये? बहुसंख्य वेळेस लोक काय म्हणतील याचा विचार करून दुःखाचा बाजार मांडला जातो. पंजाबात "चौथ"करतात म्हणजे चौथ्या दिवशी सर्व जण गोडाचे जेवण करून व्यवहाराला लागतात. त्यात काही चूक आहे असे मला वाटत नाही. माझे वडील ८६ व्या वर्षी मेंदूत रक्तस्त्रावाने गेले. उत्तम स्थितीत असलेला मेंदू एक तासात निकामी झाला नि सहा दिवसात सर्व उपचार करूनही सर्व संपले. लोकांच्या दृष्टीने ८६ वय होते म्हणजे गेले ते ठीक आहे. आपण आमच्या दृष्टीने आयुष्यभराचा आधार गेला पोरके झाल्याची भावना आली. हे लोकांना कसे आणि काय समजणार? अकाली निधन झाले तर अत्यंत जवळच्या माणसांना होणारे दुःख सुद्धा त्यांचे स्वतःचे असते. जरा लांबची माणसे सुद्धा हळहळ व्यक्त करून काम सुरु करतात मग दुःख कुरवाळत बसून राहणे हे कशासाठी?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आबा, अंतिम संस्कार हा प्रत्येक धर्मात प्रतिपादन केलेला आहे. प्रत्येक जण आपापल्या धर्मशास्त्रानुसार हे कार्य करतात. हिन्दू धर्मशास्त्रानुसार गरूड पुराण व इतर धर्मग्रंथात याचे सविस्तर वर्णन लिहून ठेवले आहे. कर्मकांडावर शास्त्रीय आधार कदाचित नसेल पण भावनिक नक्कीच आहे.

चित्रगुप्त 24/09/2025 - 08:09
मी अनेकांचे मृत्यू बघितलेले आहेत. त्यापैकी अगदी सगळ्यात दोन-तीन दिवसातच बायको/नवरा/ मुले/ नातेवाईक/ मित्र वगैरे अगदी 'नॉर्मल' झालेले आहेत. कुणी भेटायला आले की तेवढ्यापुरता उमाळा येतो. आतल्या खोलीत गेल्यावर तो लगेच ओसरतो, आणि हे सगळे अगदी नैसर्गिक आणि आवश्यकच आहे. वर्षश्राद्ध वगैरे तर खूप काळानंतर होत असते. हिंदु संस्कृतीत प्रत्येक घटनेला 'उत्सव' म्हणून साजरा करण्याची परंपरा खूपच चांगली आहे. प्रसंग कोणताही असो, 'आग्रहाने' जेवायला घालणे, यात जो जिव्हाळा असतो, तो बुफे मधे गर्दीत घुसून आपले आपणच डिशमधे घ्यायचे, गर्दीत कुठेतरी उभ्या उभ्या जेवायचे आणि निघून जायचे, यात मला तरी अजिबात अनुभवाला येत नाही.

वेळ आणी विस्मरण हे बहुतेक दुखांवरचे रामबाण उपाय आहे. मृत्यूनंतर आयुष्य पूर्वपदावर येणे ही जगरहाटी. परंतू असामायीक मृत्यू हा सर्वात जास्त दु:खद व बराच काळ स्मरणात रहाते. विशाल प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

रामकृष्ण ही आले गेले त्याविना जग काय ओसची पडले? कुणी सदोदीत सूतक धरीले ? मग काय अटकले मज शिवाय? जन पळभर म्हणतील हायहाय मी जाता राहील कार्य काय?

खूपच खतरनाक लिहिला आहे कर्नल साहेब. श्राद्धाचा स्वयंपाक ही एक स्वतंत्र पाककलेतील कला आहे. पण दुर्दैवाने या सर्व पदार्थांना श्राद्धाचे लेबल चिकटल्यामुळे अन्यवेळीस कधीच केल्या जात नाही त्या गोष्टी. मला स्वतःला तांदळाची खीर, डाळीचे वडे हे दोन्हीही फार आवडते पण शेवटचे कधी खाल्लेले ते आठवतही नाही आता. कथा छान आहे. मात्र पालकांनी मुलाला मारल हे वाचून वाटले. मृत्यू अंत्येष्टी श्राद्ध इत्यादी सर्व धार्मिक संकल्पनातून तत्वज्ञान पूर्णपणे विस्मरणात गेले असल्यामुळे लोकांना ह्यातील गमक कळतच नाही असो. विषयांतर नको. लिहित रहा

विवेकपटाईत 15/09/2025 - 17:36
उत्तर भारतात तांदूळाची खीर केंव्हाही करतात. आम्ही श्राद्ध पक्षात आणि तिथी असेल त्या दिवशी ही म्हणजे वर्षातून चार पाच वेळा तरी खीर होतेच.

कथेचं वर्तुळ चांगलं पूर्ण झालंय, पण जे आईने केलं तेच मुलाने तरी नव्हतं करायला पाहिजे, पण राग आणि दुःखाच्या भरात कशीही वागतात माणसे.

धाड धाड वाचत शेवटपर्यंत आलो आणि शेवटच्या वाक्याला घशात आवंढा दाटला. बरेचदा बाहेरचा किवा दुसरा कुठला राग घरात मुलांवर निघतो पण पुढे काही वर्षांनी ते आठवले तरी नकोसे होते. असो. कथा आवडली.

तोच आता मोठा झालायं. आजही मला भेटतो. त्याच्या डोळ्यात एक प्रश्न चिन्ह आजही मला दिसते. त्याची आई लहानपणीच न कळत्या वयात गेली. कशी गेली,केव्हां गेली या बद्दल कुणीच काही सांगत नाही. त्याला जाणून घ्यायची खुप इच्छा आहे. लहानपणी मनावर विपरित परिणाम होईल म्हणून सांगीतले नाही,आता त्याच्याच मनाने आईची निर्माण केलेल्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून कुणी सांगत नाही. प्रश्नाची पुनरावृत्ती एवढाच कथेचा गाभा आहे. सत्य अनुभव,मलाही बरेच दिवस सतावत होता. आज बाहेर पडला. सर्व वाचक ,प्रतिसादकांचे मनापासून आभार.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

प्रतिसादात लिहिलंय. दुर्दैवाने त्या गोष्टीचा साक्षीदार असल्याने तो माझ्या कडे आशेने बघतो पण न तो स्पष्ट विचारू शकतो न मी बोलू शकतो.

श्वेता२४ 16/09/2025 - 18:30
हळवी करणारी कथा.मी जेमतेम ८ वर्षाची होते. मलाही तांदळाची खीर व उडदाचे वडे खूप आवडतात. लहानपणी भर पंक्तीत मीहि मस्त झालेत ग आजी म्हणताच आई, आजी व मोठी बहीण खाउ की गिळु नजरेनं पाहत होत्या. मला काहीच कळेना. आजोबा शांतपणे म्हणाले...श्राद्धाच्या जेवणाला छान म्हणायचं नसतं. दु:खाचे जेवण असतं ते. माझी आई व तुझी पणजी देवाघरी गेली होती आज. मग काय झाले ते कळलं. ....असो. तुमचे लेखन वाचून वाटले...मी नशीबवान निघीले.. कुणी बदडलं नाही...काळ आला होता पण...

In reply to by श्वेता२४

खरे आहे. काही चांगल्या जुन्या परंपरा माणूस विसरत चाललाय. दुखवटा काढणे एक पद्धत आहे. चौदाव्याला ज्याने अंतिम संस्कार केला त्याला नवीन कपडे,पंचा,उपरणे देत आम्ही तुझ्या दुखात सहभागी आहोत अशी भावना व्यक्त केली जायची. लहान मुलांना कळत नसते. निरागस अबोध असतात. काहीही विचारतात. कालच माझी छोटी नात विचारत होती सावत्र म्हणजे काय?

In reply to by कर्नलतपस्वी

गवि 24/09/2025 - 09:21
नवीन कपडे,पंचा,उपरणे देत आम्ही तुझ्या दुखात सहभागी आहोत अशी भावना व्यक्त केली जायची.
हे सर्व, आणि भोजन बेत वगैरे या सर्वांचा उद्देश "आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत" याहीपेक्षा "आता नेहमीचे आयुष्य सुरू करा. कायम दुखवटा पाळत राहण्यात अर्थ नाही.." असा अधिक आहे. दुःखात सहभागी आहोत हे तर आहेच. पण पुढचे अधिक महत्वाचे.

कथा छान आहे, मला श्राद्ध वगैरेच्या ठिकाणी जेवायला आवडत नाही. दुखी वातावरन असते त्यात जेवायचे? पण लोक तिथेही आग्रह करतात, पळूनही जाता येत नाही आणी नकारही देता येत नाही. :(

In reply to by अमरेंद्र बाहुबली

इतर कुठल्याही वेळी गेला नाहीत तरी चालेल पण मरणदारी आणी तोरणदारी जरूर जावे.या पाठिमागे मोठा उद्देश आहे. दोन्ही ठिकाणी मानसिक, शारिरीक, भावनिक मदतीची गरज असते व समाजाचा एक घटक म्हणून व्यक्तीचे कर्तव्य समजले जायचे. आता आशी वेळ आली आहे की स्वताचे कलेवर स्वताच खांद्यावर अंत्यसंस्कारासाठी घेऊन जावे लागेल की काय वाटते...... इतका माणूस एकटा होत चाललाय. पटलं तर बघा. नऊशे लोकांच्या सोसायटीत जवळचे नातेवाईक सोडून नऊ लोक सुद्धा जमा होत नाहीत.

निनाद 17/09/2025 - 16:24
या जेवणाला दु:खाचे वातावरण असू नये असे आमच्या गुरूजींनी एकदा मला व्यवस्थित पणे समजावून दिले. त्या नंतर माझे गैरसमज दूर झाले. श्राद्धाच्या वेळी पितरे येतात आणि जेवणार्‍यांच्या रुपाने (अन्न) ग्रहण करतात आणि वासनेतून सुटतात यावेळी पितरे आपल्याला आशिर्वाद देतात. जसे देव महत्त्वाचे तशी पितरे पण महत्त्वाची आहेत. कोणत्याही वडिलांना आणि आजोबांना आपल्या मुला नातवाचे वाईट व्हावे असे वाटत नाही. आपल्या वंशाचा विस्तार व्हावा प्रगती व्हावी हीच भावना असते. त्यामुळे श्राद्धाच्या जेवणास नि:संकोचपणे आणि अगत्याने जावे. पितरां विषयी सुयोग्य भाव मनात आणावा त्यांना योग्य ती गति मिळावी यासाठी प्रार्थना करावी. त्यांचे आशिर्वाद मागावेत. आणि मनापासून जेवण करावे. त्यातच आपले आणि पितरांचे कल्याण आहे. आपल्या रुपाने कोण जेऊन जाईल हे आपल्याला माहित नसते. आपापल्या पूर्वजन्मीच्या कर्माच्या फलानुसार ते घडते. असे नसते ते तर आपल्या पुर्वाजांनी या परंपरा, विधी आणलेच नसते.

In reply to by निनाद

गामा पैलवान 20/09/2025 - 20:00
निनाद, तुमच्या या संदेशाशी शंभर टक्के सहमत आहे. माणूस मेला तरी तो पुढल्या लोकात जिवंतच असतो. पोराबाळांना बडवायचा फुकट राडा केला की पितर दु:खी होतात. पितर तृप्त होणारेत यांतच आनंद मानून श्राद्धाचे जेवण आनंदानेच करावे. आ.न., -गा.पै.

अतिशय संतुलित आणी व्यवहार्य प्रतिसाद. संस्कार,श्राद्ध इत्यादी समाज व्यवस्था होती काही प्रमाणात आजही आहे. संगणकाचे उद्योग, प्रशिक्षण वर्ग काढताना सुद्धा पुजा पाठ करूनच सुरुवात करतात. अनेक संतानी ,माउली,तुकोबाराय, एकनाथ, कबीरदास इत्यादींनी कर्मकांडावर ताशेरे ओढले असले तरी ते या पाठमागची मुळ भावनेचा आदरच करताना दिसले आहेत. उदाहरणार्थ, बाईल सवासिण आई । आपण पितरांचे ठायीं ॥१॥ थोर वेच जाला नष्टा । अवघ्या अपसव्य चेष्टा ॥ध्रु.॥ विषयांचे चरवणीं । केली आयुष्याची गाळणी ॥२॥ तुका म्हणे लंडा । नाहीं दया देव धोंडा ॥३॥ जित्या माय बापा न घालिती अन्न | मेल्या प्रेतावर करिती पिंडदान || पहा पहा संसाराचा कैसा आचारु | जिता अबोला मा मेल्या उच्चारू || जित्या मायबापा न करिती नमन | मेल्या मागे करिती मस्तक वपन || जित्या मायबापा धड गोड नाही | श्राद्धी तळण-मळण परवडी पाही || जिंदा बाप ना पुजे,मरे बाद पुजवाय मुठ्ठीभर चावल दे के कौवे को बाप बनवाय वरील संत वचने आजच्या समाज व्यवहारावर टिका केली आहे . काही विद्वान लोकांनी याचा वेगळाच अर्थ काढला. असो,कालाय तस्मै नमा:

In reply to by कर्नलतपस्वी

गामा पैलवान 20/09/2025 - 22:23
कर्नलतपस्वी,
काही विद्वान लोकांनी याचा वेगळाच अर्थ काढला.
सहमत आहे. यांतला काही म्हणजे कम्युनिस्ट. त्यांना श्राद्धविधी बंद पाडायचे आहेत. देवांच्या मूर्तींवरील मर्यादांचा उफराटा अर्थ सिख विकी वर आढळून येतो. संत नामदेव विठ्ठलाच्या मूर्तीस भावपूर्ण आळवायचे. त्यांच्या तोंडी बघा मूर्तीनिषिद्ध संवाद टाकलेत ( इंग्रजी दुवा ) : https://www.sikhiwiki.org/index.php/Bhagat_Namdev_and_Idol_Worship लगेच खाली गुरु ग्रंथसाहिब मधील अवतरण दिलं आहे. त्यात मूर्तीपूजेचा धिक्कार आजीबात केलेला दिसंत नाही. दैवी वचनांचा विपरीत अर्थ काढणे हा घोर अधर्म आहे. आ.न., -गा.पै.

सुबोध खरे 23/09/2025 - 11:33
श्राद्ध म्हणजे ज्या व्यक्ती बद्दल आपल्याला प्रेम होतं त्या व्यक्तीची श्रद्धेने आठवण काढणे. हा समारंभ दुःखाचा का समजतात हे समजले नाही. उलट दहाव्याला किंवा तेराव्याला गोडाचे जेवण केले जाते याचा मूळ हेतू आता दुःख बाजूला ठेवून व्यवहाराला सुरवात करा आयुष्य हा एक सण आहे आणि आता तोंड गोड करून हा सण साजरा करा असे धर्मशास्त्र सांगते. मृत्यू हे अटळ सत्य आहे. दोन दिवसापूर्वी माझा मामा (वय वर्षे ८७) निवर्तला. पण गेले वर्षभर तो अन्थरुणावर बेशुद्धावस्थेत खिळून होता. आता केवळ अस्तित्व संपले म्हणून तुम्हाला दुःख होणे हे साहजिक आहे परंतु हे दुःख किती कुरवाळत बसायचे ? तो गेला म्हणजे त्याचा प्राण मुक्त झाला म्हणून आनंद का करू नये? बहुसंख्य वेळेस लोक काय म्हणतील याचा विचार करून दुःखाचा बाजार मांडला जातो. पंजाबात "चौथ"करतात म्हणजे चौथ्या दिवशी सर्व जण गोडाचे जेवण करून व्यवहाराला लागतात. त्यात काही चूक आहे असे मला वाटत नाही. माझे वडील ८६ व्या वर्षी मेंदूत रक्तस्त्रावाने गेले. उत्तम स्थितीत असलेला मेंदू एक तासात निकामी झाला नि सहा दिवसात सर्व उपचार करूनही सर्व संपले. लोकांच्या दृष्टीने ८६ वय होते म्हणजे गेले ते ठीक आहे. आपण आमच्या दृष्टीने आयुष्यभराचा आधार गेला पोरके झाल्याची भावना आली. हे लोकांना कसे आणि काय समजणार? अकाली निधन झाले तर अत्यंत जवळच्या माणसांना होणारे दुःख सुद्धा त्यांचे स्वतःचे असते. जरा लांबची माणसे सुद्धा हळहळ व्यक्त करून काम सुरु करतात मग दुःख कुरवाळत बसून राहणे हे कशासाठी?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आबा, अंतिम संस्कार हा प्रत्येक धर्मात प्रतिपादन केलेला आहे. प्रत्येक जण आपापल्या धर्मशास्त्रानुसार हे कार्य करतात. हिन्दू धर्मशास्त्रानुसार गरूड पुराण व इतर धर्मग्रंथात याचे सविस्तर वर्णन लिहून ठेवले आहे. कर्मकांडावर शास्त्रीय आधार कदाचित नसेल पण भावनिक नक्कीच आहे.

चित्रगुप्त 24/09/2025 - 08:09
मी अनेकांचे मृत्यू बघितलेले आहेत. त्यापैकी अगदी सगळ्यात दोन-तीन दिवसातच बायको/नवरा/ मुले/ नातेवाईक/ मित्र वगैरे अगदी 'नॉर्मल' झालेले आहेत. कुणी भेटायला आले की तेवढ्यापुरता उमाळा येतो. आतल्या खोलीत गेल्यावर तो लगेच ओसरतो, आणि हे सगळे अगदी नैसर्गिक आणि आवश्यकच आहे. वर्षश्राद्ध वगैरे तर खूप काळानंतर होत असते. हिंदु संस्कृतीत प्रत्येक घटनेला 'उत्सव' म्हणून साजरा करण्याची परंपरा खूपच चांगली आहे. प्रसंग कोणताही असो, 'आग्रहाने' जेवायला घालणे, यात जो जिव्हाळा असतो, तो बुफे मधे गर्दीत घुसून आपले आपणच डिशमधे घ्यायचे, गर्दीत कुठेतरी उभ्या उभ्या जेवायचे आणि निघून जायचे, यात मला तरी अजिबात अनुभवाला येत नाही.

वेळ आणी विस्मरण हे बहुतेक दुखांवरचे रामबाण उपाय आहे. मृत्यूनंतर आयुष्य पूर्वपदावर येणे ही जगरहाटी. परंतू असामायीक मृत्यू हा सर्वात जास्त दु:खद व बराच काळ स्मरणात रहाते. विशाल प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

रामकृष्ण ही आले गेले त्याविना जग काय ओसची पडले? कुणी सदोदीत सूतक धरीले ? मग काय अटकले मज शिवाय? जन पळभर म्हणतील हायहाय मी जाता राहील कार्य काय?
लेखनविषय:
लेखनप्रकार
छोटाच होता,काही कळायचं वय नव्हते. तो-आई,तांदळाची खीर कर ना! "हात मेल्या दळभद्री कुठला!" वडील दुसर्‍या गावी नोकरीवर होते.सुट्टीवर येताना रातराणीचा अपघात झाला. मोठा मुलगा म्हणून जे काही सांगितलं ते करत गेला. "बाई,आज आमच्या घरी चौदावा आहे,मी शाळेत येवू शकणार नाही". न सांगता घरी राहीला असता तरी कुणी काही म्हणले नसते. तांदळाची खीर वाढताना आईचा बांध फुटला. भर पंक्तीत त्याला बदडला. लहान होता तरी मोठे व्हावे लागले. उद्ध्वस्त घडी बसवायला अर्धे आयुष्य गेले. अचानक,म्हातारी आई गेली. तेरावा झाला,कोपर्‍यात बसून होता.

डोक्याला खुराक देणारा रंगतदार ‘ठोकळा’

हेमंतकुमार ·

युयुत्सु 15/09/2025 - 11:20
मला रुबिक क्युब १९८३ साली भेट म्हणुन मिळाला होता. मी तेव्हा पूर्ण क्युब २ मि १३ से० मध्ये सोडवत असे. त्यानंतर मला एका मित्राने रुबिक क्लॉक भेट दिले होते. ते पण मी पूर्णपणे स्वतःचे स्वतः सोडवत असे. नंतर १९९० साली रुबिक पिरॅमिड हाताळायला मिळाला. तो पण स्वतंत्र पणे सोडवू शकलो होतो. कारण तोपर्यंत अशी कोडी सोडवायचा जनरल अल्गो शोधण्यात यशस्वी झालो होतो. पुढे २००४-५ मध्ये ४ बाय ४ बाय ४ असा क्युब मिळाला. तो मात्र एकदा दोनदा सोडविल्यावर त्यातले नावीन्य संपले. मात्र अलिकडे चिनी/कोरीयन मुलं काही सेकंदात क्युब सोडवतात त्याचे मात्र मला अजुनही भयानक अप्रूप/वैषम्य आहे.

माझा मुलगा ७वी ८वीत असताना या रुबिक्स क्युबच्या प्रेमात पडला होता. तूनळीवरुन काय काय अल्गोरिदम शोधुन त्याने त्यात बरेच प्रावीण्य मिळवले होते. अर्थात मी कधी वेळ वगैरे मोजली नाही. मग ३ बाय३ चा कंटाळा आल्यावर ४ बाय ४, २ बाय २, पिरॅमिड, ट्विस्टर्,मिरर्,हेक्झागॉन असे क्युब आमच्याकडे जमा होऊ लागले. आलेल्या पाहुण्यांना भरभर क्युब सोडवुन चकीत करणे हा एक कार्यक्रमच झाला. मात्र पुढे वयानुसार तो छंद मागे पडला आणि आता ते क्युब कपाटात गेलेत. रच्याकने-मला हा खेळ काही झेपला नाही. किवा खेळावासा वाटला नाही. का कुणास ठाउक.

अभ्या.. 15/09/2025 - 16:02
लहानपणी त्यावर कलर्सचे स्टीकर्स असायचे ते काढून परत रंगानुसार बसवायचे इतकेच प्राविण्य माझे. ;) नंतर फिक्स कलर्स असलेले क्युब्ज आले मग माझा इंटरेस्ट संपला. . तसेही चेस, पत्ते, सुडोकू, आकडे, समीकरणे आणि कोडी हे माझे जन्मजात शत्रु आहेत.

गवि 15/09/2025 - 19:50
फार पूर्वी एकदा लॉजिक शिकून हे सोडवायचा प्रयास केला होता. एकूण आयुष्यात एकदाच ते जमले. पण त्यातील क्लिष्टता आणि लक्षात घेण्याच्या बाबींची संख्या पाहता परत ते कधी झेपले नाही. त्याचा मुख्य उपयोग म्हणजे इतरांना गिफ्ट म्हणून देणे आणि त्यांना तुम्ही कसे बुद्धीच्या दृष्टीने अगदी ह्या sss आहात असे वाटवणे इतकाच.

मारवा 16/09/2025 - 11:39
अशा अधिकाधिक पर्यायी मोबाईल scroll killers ची सध्या समाजाला नितांत आवश्यकता आहे.

बदाम सात,भिकार सावकार ,सापशिडी खेळतो. बहुतेक वेळ मैदानावर घालवतो. पहिल्यांदा ॲक्टिव्ह भाग घ्यायचो आता दर्शक दिर्घा उबवतो. क्युब बरोबर दोस्ती दुपारी व संध्याकाळी फक्त ऑन दी राॅक्स वर,आता ती ही कमी होत चाललीय. बाकी लेख मस्तच आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

हेमंतकुमार 16/09/2025 - 12:32
बदाम सात,भिकार सावकार ,सापशिडी
अगदी ! याला जोरदार अनुमोदन. आम्ही उभयता देखील दररोज दुपारच्या जेवणानंतर वीस मिनिटे नेहमीचे पत्ते आणि रात्रीच्या जेवणानंतर वीस मिनिटे UNO-पत्ते रोज गेली दहा वर्षे खेळत आहोत. ते खेळताना एकमेकांशी संवाद होतो हा पण एक फायदा. बाकी दोघांनीही बुद्धिबळाला शालेय जीवनातच टाटा केल्याने आता नाईलाज आहे; आयुष्याच्या या टप्प्यावर तो खुराक लावून घेण्याची दोघांचीही इच्छा नाही !

In reply to by हेमंतकुमार

गवि 16/09/2025 - 15:43
इथे मिपावर कोणीतरी पत्त्यांचे नवे खेळ (पूर्ण नवे किंवा जगाच्या अन्य भागातले, आपल्याकडे प्रचलित नसलेले) या विषयी लेख लिहायला सुरुवात केली होती. त्यात त्यांनी गोल्फ नावाचा एक गेम लिहीला होता. खऱ्या गोल्फ खेळाशी काही संबंध नाही. वेगवेगळ्या देशांत तो वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. तो बेहद्द आवडला होता. आम्ही एरवी कधी पत्ते न खेळणारे कुटुंबीय या खेळाची आवड लागून जवळपास रोज रात्री खेळत असू. तो धागा अवश्य शोधून वर काढावा असा आहे.

हेमंतकुमार 16/09/2025 - 12:02
या लेखामुळे आपल्यातील काहींना पुन्हा एकदा क्यूब हातात घ्यावासा वाटतो आहे तसेच कोणाला मोठ्या आकाराचा नवीन घ्यावासा वाटतो आहे हे कौतुकास्पद आहे.
पर्यायी मोबाईल scroll killers
अगदी अगदी ! म्हणून मी सुद्धा रोज घरी लावलेले एक छापील वृत्तपत्र अजून चालू ठेवलंय आणि त्यातील शब्दकोडे पेनाने सोडवत राहतो, जेणेकरून हस्तलेखनाची सवय राहते आणि इ-स्क्रीन पासून काही काळ सक्तीने सुटका होते. तसेच पाठकोऱ्या कागदांवर खरडकाम करण्याची सवय पण यासाठी उपयुक्त ठरते आहे. 😀

मोबाईल येण्याअगोदर पुस्तकवाचन आणि रूबिक क्यूब काही व्यक्तींच्या हाताला चिकटलेले असत. परंतु या दोन्ही वस्तू तशा आक्षेपार्ह कधी वाटल्या नाहीत. पुस्तक हा कायम आदराचाच विषय राहिलेला आहे. रूक्यूब हा माझ्यासारख्या कांहीना आदराचा वाटत राहिलेला आहे. रूक्यू मध्ये पिरॅमिडपासून ४बाय ४, ५ बाय ५ वगैरे पर्याय आहेत हे ठाऊकच नव्हते. सुरेख लेखाबद्दल ध्न्यवाद.

चित्रगुप्त 17/09/2025 - 03:59
यूट्यूबीवर आत्ताच (योगायोगाने ? ) खालील लघुविडियो दिसला. अगदी सोपी युक्ती सांगितलेली आहे रुबिक क्यूब जुळवण्याची. करून बघा आणि कळवा (माझ्याकडे तो नसल्याने करून बघता आलेले नाही) https://youtube.com/shorts/gOb8PzN9GJY?si=PWc8zNyQh9FCFuWA

हेमंतकुमार 17/09/2025 - 08:04
क्यूब वेगाने खेळण्यासंबंधीची काही रोचक माहिती : १. त्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त जेव्हा प्रथम TOKUFASTbot हा यंत्रमानव बनवला गेला तेव्हा त्याच्या अतिशय वेगवान हालचालींमुळे क्यूब मोडत होते कारण त्यांना तेवढा वेग झेपत नव्हता. त्यानंतर मग तो वेग झेपणारे क्यूब बनवण्यात आले २. क्यूबबद्दल एक वेगळा दृष्टिकोन मांडणारे स्फुट :
क्यूब अति वेगात सोडवण्यामुळे शांतपणे बसून विचार करण्याची क्षमता माणूस गमावतो. फक्त अंतिम उत्तर येणे हेच याचे एकमेव ध्येय नसावे . .

युयुत्सु 17/09/2025 - 11:28
क्यूब अति वेगात सोडवण्यामुळे शांतपणे बसून विचार करण्याची क्षमता माणूस गमावतो. हा हा हा हा ... अमेरीकेतील एम० आय० टी० च्या रडगाण्याला कुरवाळणारा लेख आहे. चीन या वेगामुळेच जगावर आक्रमण करत आहे. १. https://youtube.com/shorts/POAbEbullMU?si=e6-n71HP2vZXt9So २. https://www.youtube.com/shorts/cX0-6e_ef3A या लोकांचे मायटॉकॉण्ड्रीयाचे दुसर्‍या व्यक्तीमध्ये आरोपण करता येईल का?

In reply to by युयुत्सु

हेमंतकुमार 17/09/2025 - 12:15
या लोकांचे मायटॉकॉण्ड्रीयाचे दुसर्‍या व्यक्तीमध्ये आरोपण
सध्या मायटॉकॉण्ड्रीयाचे प्रत्यारोपण ही नव्याने विकसित होणारी शाखा असून तूर्त त्याचा उपयोग आजारांच्या उपचारांसाठी केला जातो. या प्रक्रियेच्या दीर्घकालीन सुरक्षिततेचा अभ्यासही अभ्यास अपूर्ण आहे. निरोगी व्यक्तींमध्ये बलवर्धन किंवा 'चांगल्या गुणांची' जोपासना यासाठी त्यांचा वापर करणे अत्यंत वादग्रस्त आहे. त्यातून inflammatory or autoimmune response, अनपेक्षित जनुकीय बिघाड अशा काही समस्या उद्भवू शकतात. संदर्भ १ संदर्भ २

In reply to by हेमंतकुमार

युयुत्सु 17/09/2025 - 15:18
अरेच्चा! नवलच आहे!! खरं तर मायटॉकॉण्ड्रीयाचे प्रत्यारोपण हा मी केवळ हवेत मारलेला एक बाण होता. पण या दिशेने प्रयत्न होत आहेत, हे तुमच्यामुळे कळले (आणि गुदगुल्या झाल्या). पण हे लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. इथे काही लोक मला "सर्वज्ञ" संबोधतात. ते अगदीच चुकीचे नाही... हा हा हा!

युयुत्सु 17/09/2025 - 15:32
श्री० कुमार१ तुमच्या लिखाणावरून तुम्ही जीव/वैद्यकशास्त्राशी संबंधित असावेत असा माझा अंदाज आहे. त्याशिवाय तुमच्या वैचारिक आणि भाषिक प्रगल्भतेवरून मी असा अंदाज बांधत आहे की तुम्ही सायकोपॅथ पण नसणार किंवा मी शोधलेल्या पॉलिमॅथिक अ‍ॅव्हर्जन सिण्ड्रोमने ग्रस्त नसणार. (टीप - हा टोमणा नाही.) तेव्हा तुम्हाला एक नि;शंकपणे एक प्रश्न विचारतो- चीनी वंश एक श्रेष्ठ वंश म्हणून पुढे आला आहे, असे माझे मत बनले आहे. तुम्ही याकडे कसे बघता?

In reply to by युयुत्सु

हेमंतकुमार 17/09/2025 - 16:10
होय, मी आधुनिक वैद्यकाचा पदव्युत्तर डॉक्टर आहे.
चीनी वंश एक श्रेष्ठ वंश म्हणून पुढे आला आहे . . .
हा प्रश्न जरी रोचक असला तरी त्याची चर्चा या धाग्यावर करणे हे फारच अवांतर होईल आणि ते मी नेहमीच टाळत आलेलो आहे. दुसरे म्हणजे, यावर सखोल वाचन आणि विचार करूनच चर्चा केली पाहिजे. तर ते सवडीने पाहू आणि ती यासारख्या धाग्यावर केल्यास उत्तम ! लो. अ. धन्यवाद !

In reply to by युयुत्सु

चित्रगुप्त 17/09/2025 - 17:43
चीनी वंश एक श्रेष्ठ वंश म्हणून पुढे आला आहे
याचा अर्थ "जगातले काही वंश 'श्रेष्ठ' तर काही वंश 'कनिष्ठ' असून चिनी वंश त्या श्रेष्ठ वंशांपैकी एक असून तो हल्ली प्रामुख्याने दिसून येत आहे" असा घ्यायचा, की सांप्रतकाळी चिनी वंश हा 'सर्वश्रेष्ठ' वंश असल्याचे सिद्ध होत आहे असा घ्यायचा ? -- जगात एकंदरित किती 'वंश' आहेत ? त्यांची विभागणी कोणकोणत्या वैशिष्ट्यांच्या आधारे, कोणी आणि केंव्हा केली होती ? ती विभागणी अजूनही स्वीकारार्ह आहे का ? असल्यास त्यापैकी 'श्रेष्ठ' आणि 'कनिष्ठ' वंश कोणकोणते, आणि ते तसे कशावरून ठरवता येतात ? वंशाच्या श्रेष्ठत्वाची आणि कनिष्ठत्वाची लक्षणे कोणकोणती, आणि तीच खरी, हे कशावरून जाणायचे ? जमल्यास यावर एक स्वतंत्र लेख लिहावा, वा इथेच प्रतिसाद द्यावा ही विनंती.

गामा पैलवान 21/09/2025 - 01:23
ठोकळा उलगडायचा माझा टाईम पंधरा मिनिटं आहे. फक्त सोबर मळसूत्रधार ( स्क्रू ड्रायव्हर ) पाहिजे. ;-) माझ्या एका काकाने प्रचंड संयमाने खेळून हा ठोकळा पुनरपि उलगडला होता. सुमारे एक वर्ष लागलं होतं. तेव्हा ( बहुधा ) ऐंशीच्या दशकाचा पूर्वार्ध चालू होता. -गा.पै.

हेमंतकुमार 21/09/2025 - 07:18
मळसूत्रधार ( स्क्रू ड्रायव्हर ) पाहिजे. ;-)
भारी! ' उकल ' करण्याचा हा पण एक प्रकार आहे म्हणजे :))

असंका 22/09/2025 - 09:24
लेख फारच सुरेख!! धन्यवाद!! हा क्युब सोडवायचा अनेक वर्ष प्रयत्न करत होतो. जमलं नाही. आता क्युबॅस्टिक नावाच्या एका युट्युब चॅनेल वर बघून शिकलोय. दोन महिन्यापूर्वी. सगळ्यात कमी वेळ आत्तापर्यंत ४.१ मिनिटे.... वर म्हणल्याप्रमाणे, टाइमपास म्हणून प्रवासात घेउन गेलेलो. पण एकदा ट्रीक जमल्यावर परत परत किती वेळा करणार. दोन तीनदा केलं मग ठेवून दिलं. :D

युयुत्सु 15/09/2025 - 11:20
मला रुबिक क्युब १९८३ साली भेट म्हणुन मिळाला होता. मी तेव्हा पूर्ण क्युब २ मि १३ से० मध्ये सोडवत असे. त्यानंतर मला एका मित्राने रुबिक क्लॉक भेट दिले होते. ते पण मी पूर्णपणे स्वतःचे स्वतः सोडवत असे. नंतर १९९० साली रुबिक पिरॅमिड हाताळायला मिळाला. तो पण स्वतंत्र पणे सोडवू शकलो होतो. कारण तोपर्यंत अशी कोडी सोडवायचा जनरल अल्गो शोधण्यात यशस्वी झालो होतो. पुढे २००४-५ मध्ये ४ बाय ४ बाय ४ असा क्युब मिळाला. तो मात्र एकदा दोनदा सोडविल्यावर त्यातले नावीन्य संपले. मात्र अलिकडे चिनी/कोरीयन मुलं काही सेकंदात क्युब सोडवतात त्याचे मात्र मला अजुनही भयानक अप्रूप/वैषम्य आहे.

माझा मुलगा ७वी ८वीत असताना या रुबिक्स क्युबच्या प्रेमात पडला होता. तूनळीवरुन काय काय अल्गोरिदम शोधुन त्याने त्यात बरेच प्रावीण्य मिळवले होते. अर्थात मी कधी वेळ वगैरे मोजली नाही. मग ३ बाय३ चा कंटाळा आल्यावर ४ बाय ४, २ बाय २, पिरॅमिड, ट्विस्टर्,मिरर्,हेक्झागॉन असे क्युब आमच्याकडे जमा होऊ लागले. आलेल्या पाहुण्यांना भरभर क्युब सोडवुन चकीत करणे हा एक कार्यक्रमच झाला. मात्र पुढे वयानुसार तो छंद मागे पडला आणि आता ते क्युब कपाटात गेलेत. रच्याकने-मला हा खेळ काही झेपला नाही. किवा खेळावासा वाटला नाही. का कुणास ठाउक.

अभ्या.. 15/09/2025 - 16:02
लहानपणी त्यावर कलर्सचे स्टीकर्स असायचे ते काढून परत रंगानुसार बसवायचे इतकेच प्राविण्य माझे. ;) नंतर फिक्स कलर्स असलेले क्युब्ज आले मग माझा इंटरेस्ट संपला. . तसेही चेस, पत्ते, सुडोकू, आकडे, समीकरणे आणि कोडी हे माझे जन्मजात शत्रु आहेत.

गवि 15/09/2025 - 19:50
फार पूर्वी एकदा लॉजिक शिकून हे सोडवायचा प्रयास केला होता. एकूण आयुष्यात एकदाच ते जमले. पण त्यातील क्लिष्टता आणि लक्षात घेण्याच्या बाबींची संख्या पाहता परत ते कधी झेपले नाही. त्याचा मुख्य उपयोग म्हणजे इतरांना गिफ्ट म्हणून देणे आणि त्यांना तुम्ही कसे बुद्धीच्या दृष्टीने अगदी ह्या sss आहात असे वाटवणे इतकाच.

मारवा 16/09/2025 - 11:39
अशा अधिकाधिक पर्यायी मोबाईल scroll killers ची सध्या समाजाला नितांत आवश्यकता आहे.

बदाम सात,भिकार सावकार ,सापशिडी खेळतो. बहुतेक वेळ मैदानावर घालवतो. पहिल्यांदा ॲक्टिव्ह भाग घ्यायचो आता दर्शक दिर्घा उबवतो. क्युब बरोबर दोस्ती दुपारी व संध्याकाळी फक्त ऑन दी राॅक्स वर,आता ती ही कमी होत चाललीय. बाकी लेख मस्तच आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

हेमंतकुमार 16/09/2025 - 12:32
बदाम सात,भिकार सावकार ,सापशिडी
अगदी ! याला जोरदार अनुमोदन. आम्ही उभयता देखील दररोज दुपारच्या जेवणानंतर वीस मिनिटे नेहमीचे पत्ते आणि रात्रीच्या जेवणानंतर वीस मिनिटे UNO-पत्ते रोज गेली दहा वर्षे खेळत आहोत. ते खेळताना एकमेकांशी संवाद होतो हा पण एक फायदा. बाकी दोघांनीही बुद्धिबळाला शालेय जीवनातच टाटा केल्याने आता नाईलाज आहे; आयुष्याच्या या टप्प्यावर तो खुराक लावून घेण्याची दोघांचीही इच्छा नाही !

In reply to by हेमंतकुमार

गवि 16/09/2025 - 15:43
इथे मिपावर कोणीतरी पत्त्यांचे नवे खेळ (पूर्ण नवे किंवा जगाच्या अन्य भागातले, आपल्याकडे प्रचलित नसलेले) या विषयी लेख लिहायला सुरुवात केली होती. त्यात त्यांनी गोल्फ नावाचा एक गेम लिहीला होता. खऱ्या गोल्फ खेळाशी काही संबंध नाही. वेगवेगळ्या देशांत तो वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. तो बेहद्द आवडला होता. आम्ही एरवी कधी पत्ते न खेळणारे कुटुंबीय या खेळाची आवड लागून जवळपास रोज रात्री खेळत असू. तो धागा अवश्य शोधून वर काढावा असा आहे.

हेमंतकुमार 16/09/2025 - 12:02
या लेखामुळे आपल्यातील काहींना पुन्हा एकदा क्यूब हातात घ्यावासा वाटतो आहे तसेच कोणाला मोठ्या आकाराचा नवीन घ्यावासा वाटतो आहे हे कौतुकास्पद आहे.
पर्यायी मोबाईल scroll killers
अगदी अगदी ! म्हणून मी सुद्धा रोज घरी लावलेले एक छापील वृत्तपत्र अजून चालू ठेवलंय आणि त्यातील शब्दकोडे पेनाने सोडवत राहतो, जेणेकरून हस्तलेखनाची सवय राहते आणि इ-स्क्रीन पासून काही काळ सक्तीने सुटका होते. तसेच पाठकोऱ्या कागदांवर खरडकाम करण्याची सवय पण यासाठी उपयुक्त ठरते आहे. 😀

मोबाईल येण्याअगोदर पुस्तकवाचन आणि रूबिक क्यूब काही व्यक्तींच्या हाताला चिकटलेले असत. परंतु या दोन्ही वस्तू तशा आक्षेपार्ह कधी वाटल्या नाहीत. पुस्तक हा कायम आदराचाच विषय राहिलेला आहे. रूक्यूब हा माझ्यासारख्या कांहीना आदराचा वाटत राहिलेला आहे. रूक्यू मध्ये पिरॅमिडपासून ४बाय ४, ५ बाय ५ वगैरे पर्याय आहेत हे ठाऊकच नव्हते. सुरेख लेखाबद्दल ध्न्यवाद.

चित्रगुप्त 17/09/2025 - 03:59
यूट्यूबीवर आत्ताच (योगायोगाने ? ) खालील लघुविडियो दिसला. अगदी सोपी युक्ती सांगितलेली आहे रुबिक क्यूब जुळवण्याची. करून बघा आणि कळवा (माझ्याकडे तो नसल्याने करून बघता आलेले नाही) https://youtube.com/shorts/gOb8PzN9GJY?si=PWc8zNyQh9FCFuWA

हेमंतकुमार 17/09/2025 - 08:04
क्यूब वेगाने खेळण्यासंबंधीची काही रोचक माहिती : १. त्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त जेव्हा प्रथम TOKUFASTbot हा यंत्रमानव बनवला गेला तेव्हा त्याच्या अतिशय वेगवान हालचालींमुळे क्यूब मोडत होते कारण त्यांना तेवढा वेग झेपत नव्हता. त्यानंतर मग तो वेग झेपणारे क्यूब बनवण्यात आले २. क्यूबबद्दल एक वेगळा दृष्टिकोन मांडणारे स्फुट :
क्यूब अति वेगात सोडवण्यामुळे शांतपणे बसून विचार करण्याची क्षमता माणूस गमावतो. फक्त अंतिम उत्तर येणे हेच याचे एकमेव ध्येय नसावे . .

युयुत्सु 17/09/2025 - 11:28
क्यूब अति वेगात सोडवण्यामुळे शांतपणे बसून विचार करण्याची क्षमता माणूस गमावतो. हा हा हा हा ... अमेरीकेतील एम० आय० टी० च्या रडगाण्याला कुरवाळणारा लेख आहे. चीन या वेगामुळेच जगावर आक्रमण करत आहे. १. https://youtube.com/shorts/POAbEbullMU?si=e6-n71HP2vZXt9So २. https://www.youtube.com/shorts/cX0-6e_ef3A या लोकांचे मायटॉकॉण्ड्रीयाचे दुसर्‍या व्यक्तीमध्ये आरोपण करता येईल का?

In reply to by युयुत्सु

हेमंतकुमार 17/09/2025 - 12:15
या लोकांचे मायटॉकॉण्ड्रीयाचे दुसर्‍या व्यक्तीमध्ये आरोपण
सध्या मायटॉकॉण्ड्रीयाचे प्रत्यारोपण ही नव्याने विकसित होणारी शाखा असून तूर्त त्याचा उपयोग आजारांच्या उपचारांसाठी केला जातो. या प्रक्रियेच्या दीर्घकालीन सुरक्षिततेचा अभ्यासही अभ्यास अपूर्ण आहे. निरोगी व्यक्तींमध्ये बलवर्धन किंवा 'चांगल्या गुणांची' जोपासना यासाठी त्यांचा वापर करणे अत्यंत वादग्रस्त आहे. त्यातून inflammatory or autoimmune response, अनपेक्षित जनुकीय बिघाड अशा काही समस्या उद्भवू शकतात. संदर्भ १ संदर्भ २

In reply to by हेमंतकुमार

युयुत्सु 17/09/2025 - 15:18
अरेच्चा! नवलच आहे!! खरं तर मायटॉकॉण्ड्रीयाचे प्रत्यारोपण हा मी केवळ हवेत मारलेला एक बाण होता. पण या दिशेने प्रयत्न होत आहेत, हे तुमच्यामुळे कळले (आणि गुदगुल्या झाल्या). पण हे लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. इथे काही लोक मला "सर्वज्ञ" संबोधतात. ते अगदीच चुकीचे नाही... हा हा हा!

युयुत्सु 17/09/2025 - 15:32
श्री० कुमार१ तुमच्या लिखाणावरून तुम्ही जीव/वैद्यकशास्त्राशी संबंधित असावेत असा माझा अंदाज आहे. त्याशिवाय तुमच्या वैचारिक आणि भाषिक प्रगल्भतेवरून मी असा अंदाज बांधत आहे की तुम्ही सायकोपॅथ पण नसणार किंवा मी शोधलेल्या पॉलिमॅथिक अ‍ॅव्हर्जन सिण्ड्रोमने ग्रस्त नसणार. (टीप - हा टोमणा नाही.) तेव्हा तुम्हाला एक नि;शंकपणे एक प्रश्न विचारतो- चीनी वंश एक श्रेष्ठ वंश म्हणून पुढे आला आहे, असे माझे मत बनले आहे. तुम्ही याकडे कसे बघता?

In reply to by युयुत्सु

हेमंतकुमार 17/09/2025 - 16:10
होय, मी आधुनिक वैद्यकाचा पदव्युत्तर डॉक्टर आहे.
चीनी वंश एक श्रेष्ठ वंश म्हणून पुढे आला आहे . . .
हा प्रश्न जरी रोचक असला तरी त्याची चर्चा या धाग्यावर करणे हे फारच अवांतर होईल आणि ते मी नेहमीच टाळत आलेलो आहे. दुसरे म्हणजे, यावर सखोल वाचन आणि विचार करूनच चर्चा केली पाहिजे. तर ते सवडीने पाहू आणि ती यासारख्या धाग्यावर केल्यास उत्तम ! लो. अ. धन्यवाद !

In reply to by युयुत्सु

चित्रगुप्त 17/09/2025 - 17:43
चीनी वंश एक श्रेष्ठ वंश म्हणून पुढे आला आहे
याचा अर्थ "जगातले काही वंश 'श्रेष्ठ' तर काही वंश 'कनिष्ठ' असून चिनी वंश त्या श्रेष्ठ वंशांपैकी एक असून तो हल्ली प्रामुख्याने दिसून येत आहे" असा घ्यायचा, की सांप्रतकाळी चिनी वंश हा 'सर्वश्रेष्ठ' वंश असल्याचे सिद्ध होत आहे असा घ्यायचा ? -- जगात एकंदरित किती 'वंश' आहेत ? त्यांची विभागणी कोणकोणत्या वैशिष्ट्यांच्या आधारे, कोणी आणि केंव्हा केली होती ? ती विभागणी अजूनही स्वीकारार्ह आहे का ? असल्यास त्यापैकी 'श्रेष्ठ' आणि 'कनिष्ठ' वंश कोणकोणते, आणि ते तसे कशावरून ठरवता येतात ? वंशाच्या श्रेष्ठत्वाची आणि कनिष्ठत्वाची लक्षणे कोणकोणती, आणि तीच खरी, हे कशावरून जाणायचे ? जमल्यास यावर एक स्वतंत्र लेख लिहावा, वा इथेच प्रतिसाद द्यावा ही विनंती.

गामा पैलवान 21/09/2025 - 01:23
ठोकळा उलगडायचा माझा टाईम पंधरा मिनिटं आहे. फक्त सोबर मळसूत्रधार ( स्क्रू ड्रायव्हर ) पाहिजे. ;-) माझ्या एका काकाने प्रचंड संयमाने खेळून हा ठोकळा पुनरपि उलगडला होता. सुमारे एक वर्ष लागलं होतं. तेव्हा ( बहुधा ) ऐंशीच्या दशकाचा पूर्वार्ध चालू होता. -गा.पै.

हेमंतकुमार 21/09/2025 - 07:18
मळसूत्रधार ( स्क्रू ड्रायव्हर ) पाहिजे. ;-)
भारी! ' उकल ' करण्याचा हा पण एक प्रकार आहे म्हणजे :))

असंका 22/09/2025 - 09:24
लेख फारच सुरेख!! धन्यवाद!! हा क्युब सोडवायचा अनेक वर्ष प्रयत्न करत होतो. जमलं नाही. आता क्युबॅस्टिक नावाच्या एका युट्युब चॅनेल वर बघून शिकलोय. दोन महिन्यापूर्वी. सगळ्यात कमी वेळ आत्तापर्यंत ४.१ मिनिटे.... वर म्हणल्याप्रमाणे, टाइमपास म्हणून प्रवासात घेउन गेलेलो. पण एकदा ट्रीक जमल्यावर परत परत किती वेळा करणार. दोन तीनदा केलं मग ठेवून दिलं. :D
लेखनविषय:
लेखनप्रकार
ही घटना सन 1974 ची . . . हंगेरीतील वास्तुरचनाशास्त्राचे प्राध्यापक एरनो रुबिक आपल्या विद्यार्थ्यांना त्रिमितीय रचना समजावून सांगायचे तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, यासाठी निव्वळ तोंडी शिकवण्याबरोबर एखादे पूरक शैक्षणिक साधन निर्माण केल्यास विद्यार्थ्यांना ही संकल्पना समजायला सोपी जाईल. मग विचारांती त्यांनी विशिष्ट प्लास्टिकच्या घटकांचा वापर करून 3 X 3 X 3 रचनेत एक क्यूब तयार केला. त्यामध्ये त्याच्या सहा पृष्ठभागांवर सहा वेगळ्या प्रकारचे रंग दिसणार अशी ती रचना होती.

चमकणारे आभास निळे

निनाद ·

In reply to by अनन्त्_यात्री

निनाद 15/09/2025 - 15:00
'कारण' माहीत असणं हे एक पाऊल आहे, पण 'कसं' जगायचं हे प्रत्यक्ष कृतीवर अवलंबून असतं. कारण, नुसतं 'why' माहीत असलं म्हणून आयुष्य सोपं होत नाही. आयुष्य हे फक्त 'why' वर नाही, तर दररोजच्या 'how' वर चालतं...

In reply to by अनन्त्_यात्री

निनाद 15/09/2025 - 15:00
'कारण' माहीत असणं हे एक पाऊल आहे, पण 'कसं' जगायचं हे प्रत्यक्ष कृतीवर अवलंबून असतं. कारण, नुसतं 'why' माहीत असलं म्हणून आयुष्य सोपं होत नाही. आयुष्य हे फक्त 'why' वर नाही, तर दररोजच्या 'how' वर चालतं...
लेखनविषय:
काव्यरस
जागं मन हे, अर्धवट मिटल्या डोळ्यांत देकार्तेच्या का शंकेचा पोकळ गोंधळ. 'मी विचार करतो, म्हणून मी आहे'? पण हे विचार कुणाचे?