मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चालु घडामोडी- ऑक्टोबर/ नोव्हेंबर -२५

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

विजुभाऊ 13/10/2025 - 11:53
नव्या घडामोडीत राज उद्धवर एकत्र येणार अशा बातम्या येताहेत. पण ते एकत्र येऊन काय होणार आहे हेच कळत नाही. वर्तमानपत्राना बातम्या दाखवता येतील इतकेच. उद्धवनी कितीही जाहीर केले तरी राज मात्र कोणत्याच बातमीवर मत प्रकट नाहियेत. उबाठांच्या पक्षाचे प्रतोद मात्र रोज वेगवेगळ्या विषयावर कुणी न विचारताच मतप्रदर्शन करत आहेत

In reply to by विजुभाऊ

राज-उद्धव एकत्र आले पाहिजेत. महाराष्ट्राने आता इतके बदल पाहिले आहेत की त्याची काही मर्यादा राहिली नाही. तेव्हा, हाही बदल महाराष्ट्राने एकदा पाहुनच घ्यावा. स्व.बाळासाहेबांनी उद्धव ऐवजी राज यांचीच तेव्हा निवड करायला पाहिजे होती असे मला कायम वाटले आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शाम भागवत 14/10/2025 - 14:47
राज-उद्धव एकत्र आले पाहिजेत.
मलाही असेच मनापासून वाटते. तसे झाले तरच ठाकरे ब्रँडमधे धुगधुगी शिल्लक राहील व शिंदेंकडे सैनिकांचा ओघ वाढून शिंदे आणखीन बळकट होणार नाहीत. भाजपाला महाराष्ट्रात स्वबळावर सरकार जोपर्यंत आणता येत नाही व जोपर्यंत शरद पवार राजकारणात आहेत, तोपर्यंत तरी उध्दवजी, राजजी व अजित पवार राजकारणात शिल्लक राहिलेच पाहिजेत. :) शरद पवार असेपर्यंत तरी वरील तिघांना मोदी अभय देणारच. :) आणि शरद पवारांचे सर्व डावपेच ओळखून ते उधळून लावण्याची क्षमता असणारे देवाभाऊ मुमं म्हणून राहणारच. एकदाका शरद पवारांनी राजकारण संन्यास घेतला की देवाभाऊंना त्यांची इच्छा असो वा नसो, दिल्लीच्या राजकारणात जायलाच लागेल.

In reply to by शाम भागवत

एकदाका शरद पवारांनी राजकारण संन्यास घेतला की देवाभाऊंना त्यांची इच्छा असो वा नसो, दिल्लीच्या राजकारणात जायलाच लागेल.
शरद पवार साहेब राजकारणातुन संन्यास घेतील हे दिवास्वप्न (देवास्वप्न :) ) आहे. ठाकरे बंधुंचा इगोच इतका मोठा आहे कि त्यापुढे त्यांना बाकीचे पक्षासंबंधित राज्यासंबंधित असलेले फायदे दिसतच नाहीत. जरी दोन्ही बंधु एकत्र आले तर ते दोन्ही पक्षांसाठी एक मोठे अराजक ठरेल असे वाटते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या.. 16/10/2025 - 16:54
राज-उद्धव एकत्र आले पाहिजेत.
भारी निरागस काड्या टाकता हां सर. परफेक्ट ठासलेल्या चिलिमी धुमसू लागतात लगेच.

In reply to by सुबोध खरे

मतदारांचा भ्रमनिरास झालयावर आता युती करून काही होईल असे वाटत नाही. . निवडणूक आयिगाने भाजपला मदत न करता प्रामाणिक निवडणूक घेतल्या तर नक्की होईल.

राज आणि उद्धव दोघेही आळसी आहेत. ऐन निवडणुकीतही दोन नाहीतर तीन सभा घेतेत. शक्यतो एकच. त्यामुळे एकत्र आले तरी फारसा काही फरक पडणार नाही.

तेव्हा, लक्षात आलं की, महसुल अधिकारी पंचनामे करीत आहेत पण, नुकसान भरपाई देण्याच्या अटी इतक्या आहेत की, भरपाई नको पण कागदपत्रे आवरा अशी वेळ आहे.
सगळीकडे हीच समस्या आहे. जवळचा एक नातलग अश्या अधिकारी पदावर कार्यरत आहे. त्याच्या म्हणण्यानुसार काम केले अथवा नाही केले तरी संबंधित अधिकार्यावर कारवाई करणे हे नित्याचेच झाले आहे. म्हणजे अश्या अटी पुर्या करताना वरुन प्रेशर येते कि अटी शिथिल करा व कालांतराने त्याच शिथिल केलेल्या अटींमुळे संबंधित अधिकारी अडचणीत येतो.

सौन्दर्य 14/10/2025 - 18:39
अफगाणातील तालिबान सरकारला दिलेले समर्थन तसेच त्यांच्या बरोबरची मैत्री घातक ठरणार आहे. 'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' हे ऐकायला कितीही गोड वाटत असले तरी काही बाबतीत त्याला अपवाद हा असतोच.

In reply to by सौन्दर्य

सुबोध खरे 14/10/2025 - 19:12
तो शुद्ध व्यापार आहे. अफगाणिस्तान बेचिराख झाला आहे त्याची पुनर्बांधणी होईल तेंव्हा तेथे आपल्या अनेक कंपन्यांना कंत्राटे मिळू शकतील याशिवाय तेथे असलेला दुर्मिळ खनिजांचा खजिना हा एक फार महत्त्वाचा भाग आहे Afghanistan possesses significant deposits of rare earth minerals like lanthanum, cerium, and neodymium, along with other valuable minerals such as lithium, cobalt, and niobium. These resources are crucial for modern technologies, but their extraction has been hindered by political instability, security issues, and lack of infrastructure. The Helmand province is known to have some of the most important deposits. चीन वरील अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने हा एक फार मोठा आधार ठरू शकतो. अमेरिका अफगान युद्धात आणि कोव्हीड मध्ये भारताने मोठ्या प्रमाणावर मानवतावादी मदत केली आहे याबद्दल अफघाण लोक कृतज्ञ आहेत. याशिवाय अगोदर रशिया आणि नंतर अमेरिकेशी युद्ध केल्यामुळे अफघाण लोकांचा या दोघांवर अजिबात विश्वास नाही. तेथील खनिज उत्खननासाठी त्यातनं तंत्रज्ञान हवेच आहे जे भारताजवळ आहे शिवाय स्वस्त आहे हेलमंड प्रांतात असलेली हि खनीजे चाबहार या इराणच्या जवळच्या बंदरातून (होर्मूझ च्या समुद्रधुनीच्या पूर्वेकडून) आपल्याला हि खनिजे आणणे फार सोपे आहे अशा स्थितीत चीनने शिरकाव करण्याच्या अगोदर भारत जर आपल्या पूर्वपुण्याईचा उपयोग करून घेत असेल तर त्यात काय चूक आहे? (First-mover advantage) अफगाण लोकांना भारताबददल बरीच आत्मीयता आहे हा एक अजून फायदा. जगाच्या इतिहासात कोणताही देश आपला कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो.

In reply to by सुबोध खरे

स्वधर्म 14/10/2025 - 20:03
>> अशा स्थितीत चीनने शिरकाव करण्याच्या अगोदर भारत जर आपल्या पूर्वपुण्याईचा उपयोग करून घेत असेल तर त्यात काय चूक आहे? (First-mover advantage) अफगाणिस्तान - चीन व्यापार चीनक्डून आयातः ९६२ मिलियन डॉलर्स चीनला निर्यातः ६३.९ मिलियन डॉलर्स अफगाणिस्तान - भारत व्यापार भारताकडून आयातः '--' (बहुधा किरकोळ असावी, त्यामुळे दिलेली नाही भारताला निर्यातः ६६७ मिलियन डॉलर्स याचा अर्थ चीनचा अफगाणिस्तानशी व्यापार आपल्यापेक्षा खूपच जास्त असून अफगाणिस्तान चीनकडून जेवढ्या वस्तू आयात करतो, त्याच्या जवळ्पासही भारताकडून काही घेत नाही परंतु भारताला चीनपेक्षा १० पटीहून अधिक निर्यात करतो. हे खूपच विषम चित्र आहे. त्यामुळे आपल्याला फर्स्ट मूव्ह वगैरे काहीही फायदा नाही. चीनबरोबरचा त्यांचा व्यापार आपल्यापेक्षा १० पट जास्ती आहे. शिवाय ते आपले ग्राहक नसून आपण त्यांचे ग्राहक आहोत. अशा परिस्थितीत त्यांनी आपल्याला खूष ठेवायला हवे. अफगाणिस्तानची एवढी दाढी कुरवाळण्याची काय गरज आहे? समर्थन म्हणजे काहीही केले तरी सरकारचे समर्थन करायचेच, हे अजब आहे.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 14/10/2025 - 21:50
Based on recent reports in October 2025, Afghanistan is actively inviting India to invest in and import several minerals, including critical resources like copper, lithium, and rare-earth minerals. While past exports have been limited due to instability, these new developments signal Afghanistan's desire to significantly expand its mineral trade with India.

In reply to by स्वधर्म

सुबोध खरे 14/10/2025 - 22:05
https://youtu.be/HKR9ZzlOGDc?si=SXGJlpaocTjHtPrJ https://www.oneindia.com/international/afghanistan-invites-india-to-invest-in-1-trillion-mineral-sector-agriculture-and-sports-7886989.html https://www.news18.com/world/afghanistan-sees-new-delhi-as-close-friend-invites-indian-firms-for-mining-ops-taliban-fm-muttaqi-ws-kl-9626920.html

In reply to by सुबोध खरे

स्वधर्म 15/10/2025 - 15:00
चीनबरोबरचे अफगाणीस्तानचे व्यापारी संबंध भारतापेक्षा निश्चितच जास्त आहेत असा माझा मुद्दा होता. त्यावर तुंम्ही दिलेल्या दुव्यांमध्ये चीनच्या तुलनेत भारताला फर्स्ट मूव्ह अ‍ॅडव्हान्टेज मिळेल असे काहीही आढळले नाही. बाकी त्यांनाही आपली तितकीच गरज आहे. आपण ग्राहक म्हणून तालिबानला वाकवूच शकतो. त्यांचे ऐकून महिला वार्ताहरांना प्रवेशबंदी करण्याचा मध्ययुगीन मागासपणा करण्याची काही एक गरज नव्हती. त्यांच्या देशात गेल्यावर जर त्यांचे कायदे आपल्याला पाळावे लागत असतील तर आपल्या देशात आल्यावर त्यांना आपले कायदे पाळायलाच पाहिजेत. हे सरकार का सगळ्यांसमोर सरपटतंय काही कळत नाही. खनिजे वगैरे म्हटलं की दुखणं कुठलं आहे त्याचा थोडा अंदाज येतो खरा.

In reply to by स्वधर्म

अभ्या.. 15/10/2025 - 16:10
हे सरकार का सगळ्यांसमोर सरपटतंय काही कळत नाही. खनिजे वगैरे म्हटलं की दुखणं कुठलं आहे त्याचा थोडा अंदाज येतो खरा. त्यातल्या त्यात २००१ साली तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी "तालिबान्यांकडून बामियानच्या बुध्दमूर्तीच्या नाशामुळे" मानवतेच्या आवाजासाठी तत्कालीन कित्येक सरकारांना आणि युनायटेड नेशन्स ला आवाहन केलेले होते, मोदी आणि योगीकडून ज्या तालिबानी कृत्याची निर्भत्सना कित्येक वेळी केली गेली आहे त्याच घटनेचे बुध्द मूर्ती विनाशानंतरचे पेन्टींग पार्श्वभूमीवर लावणे ह्यात तालिबानचा कोणता गौरव घेऊन ते भारतात आले आहेत हेच स्पष्ट होते. नॉर्मल भेट ठिकच आहे पण महिला पत्रकारांना प्रवेश नाकारणे आणि मुद्दामून तेच पेंटींग घेऊन येणे (कारण ते भारतात कुणी दिले असेल त्यांना तर अधिक गंभीर आहे) आणि त्याचे प्रदर्शन करणे हेच तालिबानच्या हेतूमधील खोच आणि आपल्या सरकारचे सरपटणे दाखवते. बाकी सौदीचा देवबंदींना पतपुरवठा थांबल्यापासून ते आता सौदीचा पाकिस्तानसोबतचा संयुक्त सुरक्षा करार आणी तालिबानचा भारतासोबतचा करार, पाकिस्तानचे चीनसोबतचे भारतावरच्या अक्रमणातले सहाय्य आणि ज्या रशिया अमेरिकेने अफगाणी दगडांवर डॉके फोडून घेतलेले आहे त्या रशिया अमेरिकेचे भारतासंबधात बदलेलेले संबध हा प्रवास रोचक आहे.

In reply to by स्वधर्म

सुबोध खरे 15/10/2025 - 18:44
त्यांचे ऐकून महिला वार्ताहरांना प्रवेशबंदी करण्याचा मध्ययुगीन मागासपणा करण्याची काही एक गरज नव्हती. त्यांच्या देशात गेल्यावर जर त्यांचे कायदे आपल्याला पाळावे लागत असतील तर आपल्या देशात आल्यावर त्यांना आपले कायदे पाळायलाच पाहिजेत. पूर्वग्रह असला कि मूलभूत गोष्टींचा विसर पडतो त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. परराष्टीर्य वकिलातीवर त्या देशाचा कायदा चालत नाही हे मूलभूत तत्व आहे. विकिलीक्स वाला ज्युलियन असांजे हा लंडन मध्ये सात वर्षे इक्वेडोर देशाच्या वकिलातीत राहत होता. तेथे ब्रिटनचा कायदा चालत नाही. तेंव्हा अफगाणिस्तानच्या वकिलातीत पत्रकार परिषद घेताना आपला कायदा तेथे चालत नाही हे आपण लक्षात घ्या. मुळात हि पत्रकार परिषद अफगाण वकिलातीने घेतली होती आणि त्यात आपल्या परराष्ट्र खात्याचा सहभाग नव्हता. त्याचे राजकारण काँग्रेसच्या राजकारण्यांनी केले यात नवल नाही. कारण इथे मिपा वर सुद्धा मूलभूत माहिती न घेता तोंड सोडणारे लोक कमी नाहीत मग सामान्य लोकांची काय कथा? सरकारबद्दल कमालीचा द्वेष असला तरी परराष्ट्र धोरण, लष्कराबाबत किंवा इसरो अणुऊर्जा इत्यादीसाठी घेतलेली दूरगामी धोरणे एका रात्रीत बदलत नाहीत. काँग्रेसचे सरकार असते तरी येथे तालिबान बरोबर संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनेच प्रयत्न केले गेले असते याबद्दल मला शंका नाही. जर १९७१ मध्ये युद्ध लष्कराने लढले असले तरी त्याचे श्रेय श्रीमती इंदिरा गांधी यांना च दिले जाते तद्वत आज ऑपरेशन सिंदूर चे श्रेय श्री मोदी यांनाच मिळणार आहे मग आपण कितीही आदळ आपट किंवा चिडचिड करा.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. 16/10/2025 - 12:40
परराष्टीर्य वकिलातीवर त्या देशाचा कायदा चालत नाही हे मूलभूत तत्व आहे. तेंव्हा अफगाणिस्तानच्या वकिलातीत पत्रकार परिषद घेताना आपला कायदा तेथे चालत नाही हे आपण लक्षात घ्या. मुळात हि पत्रकार परिषद अफगाण वकिलातीने घेतली होती आणि त्यात आपल्या परराष्ट्र खात्याचा सहभाग नव्हता.
. काहीही काय फेकताय? मूळ अधिकृत वकिलात असली तर तेथे ती इम्म्युनिटी आणि स्वातंत्र्य. भारताने २०२१ लाच अफगाणिस्तानातली वकालत बंद केली आणि सगळे डिप्लोमॅट्स, विद्यार्थी, जमेल तेवढे नागरिक परत आणले. परत ह्या महिन्यात ती चालू केलेली आहे पण अद्याप तालिबान सरकारला अधिकृतता दिलेली नाहीये. अफगाणिस्तानची भारतातली एम्बसी २०१५ ला उद्घाटन झाले. जमीन १९५६ ला घेतलेली होती. ऑगस्ट २०२१: तालिबान पुन्हा सत्तेत आल्यानंतर, नवी दिल्लीतील अफगाण दूतावास हा बहिष्कृत प्रजासत्ताक सरकारमधील राजदूतांच्या नियंत्रणाखाली कार्यरत राहिला. बहुतेक आंतरराष्ट्रीय समुदायाप्रमाणे भारतानेही तालिबान प्रशासनाला मान्यता दिली नाही. नोव्हेंबर २०२३: नवी दिल्लीतील दूतावास कायमचा बंद झाला. माजी सरकारच्या राजदूतांनी भारत सरकारकडून पाठिंबा नसणे आणि तालिबानचा दबाव हे बंद करण्याचे कारण असल्याचे सांगितले. २०२४-२०२५: तालिबान नियंत्रण आणि पुन्हा सुरू होण्याची शक्यता शोधत आहे २०२४: तालिबान प्रशासनाने मुंबईतील अफगाण दूतावासात एक वाणिज्य दूत नियुक्त केला, ज्यामुळे भारतात त्यांची वाढती राजदूतीय उपस्थिती दिसून आली. मुंबई आणि हैदराबादमधील अफगाणिस्तानचे वाणिज्य दूतावास मर्यादित सेवांसह कार्यरत राहिले. ऑक्टोबर २०२५: तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी आणि भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यातील ऐतिहासिक बैठकीनंतर, दोन्ही देशांनी पूर्ण राजदूतीय दूतावास पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शविली. दूतावास पुन्हा सुरू करण्यासाठी तालिबान राजदूत आता नवी दिल्लीत येण्याची अपेक्षा आहे . मग कुठली आलीय इम्म्युनिटी? . सध्या रशिया हे एकमेव राष्ट्र आहे कि ज्यानी तालिबान सरकारला अधिकृतता बहाल केली आहे. बाकी सर्वानी कंडीशनल अ‍ॅक्सेस आणि काही बोलणी चालू आहेत. . म्हणजे ही कुठली पध्दत की घराचे अ‍ॅग्रीमेंट करायला घरात बोलवायचे आणि अद्याप काही व्यवहार न होता त्याला मालकी बहाल करुन चाव्या सोपवायच्या, नवीन मालकांने पण स्वतःच्या नेमप्लेटसहीत, पेंटींग्स लावून घर सजवायचे तेही मालकाचा अपमान करुन आणी जुन्या मालकाच्या पाळीव लोकांनी त्याचा घरमालक म्ह्णणून अधिकारच आहे असा उदोउदो करायचा. सरपटणे ह्यालाच म्हणतात. जळजळीला ओवा चालतो, पाठीचा कणाच मोडला की सरपटावेच लागते.

In reply to by अभ्या..

स्वधर्म 16/10/2025 - 17:08
अभ्या, तुंम्ही लिहिलेले मुद्दे १००% टक्के बरोबर आहेत. त्यामुळे या प्रकारच्या वागणुकीस सरपटणे असेच म्हणावे लागेल. पहिले असे की, भारताने अजून इस्लामिक इमिरेट ऑफ अफगाणिस्तान या तालिबान नियंत्रित सरकारला अधिकृत मान्यताच दिलेली नाही. भारताने अजूनही वकालतीची मालकी इस्लामिक रिपब्लीक ऑफ तालिबान या पूर्वीच्या सरकारकडून तालिबान सरकारकडे वर्ग केलेलीच नाही. Taliban representatives claim full control over the embassy, although India has not officially transferred authority to Taliban-appointed diplomats. दुसरे असे की पंतप्रधान भारतात कधीही खुली पत्रकार परिषद घेत नाहीत, पण अमेरिकेत गेल्यावर त्यांना तिथले नियम पाळावेच लागलेले आहेत. त्यामुळे टेलिप्रॉम्प्टर वापरून का असेना, तिथल्या नॉन-गोदी मिडीया समोर त्यांना खुल्या पत्रकार परिषदेत प्रश्नांना उत्तरे द्यावीच लागतात. (त्यात काय होते हा मुद्दा वेगळा). त्यामुळे भारतात आल्यावर तालिबानींना इथले नियम पाळले पाहिजेत. तिसरे असे की, अफगाणिस्तान पेक्षा भारत हा जवळजवळ सर्व दृष्टीने विकसित, बलवान व मोठा आहे. तरीही आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर का कच खावी?

In reply to by अभ्या..

सुबोध खरे 16/10/2025 - 18:21
सरपटणे ह्यालाच म्हणतात. मुळात हि पत्रकार परिषद अफगाण वकिलातीने घेतली होती आणि त्यात आपल्या परराष्ट्र खात्याचा सहभाग नव्हता. हे वाचलंच नाहीये म्हणून अशी जळजळ होते आहे. चालू द्या.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. 16/10/2025 - 19:22
मुळात हि पत्रकार परिषद अफगाण वकिलातीने घेतली होती आणि त्यात आपल्या परराष्ट्र खात्याचा सहभाग नव्हता.
लोकांची जळजळ तपासण्यातली तुमची तळमळ समजू शकतो पण हे बघा. टाइम म्हणतेय : संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंध यादीत असलेले मुत्ताकी यांना गेल्या गुरुवारी आठवडाभराच्या भारत भेटीसाठी प्रवास सूट मिळवावी लागली. भारताने त्यांना अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री म्हणून संबोधले, त्यांना दिल्लीतील अफगाण दूतावासाच्या परिसरात पत्रकार परिषदा घेण्याची परवानगी दिली, जिथे अजूनही मागील पाश्चात्य समर्थित अफगाण सरकारचे अधिकारी काम करतात आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसवले. . बोलावले कुणी? भारत सरकारने.. त्यांना अफगाणचे परराष्ट्र मंत्री म्हणून भारतात दर्जा कुणी दिला? भारत सरकारने.. अफगाण दूतावासाच्या परिसरात पत्रकार परिषदा घेण्याची परवानगी कुणी दिली? भारत सरकारने.. दूतावासात अजूनही जुन्या अफगाणी सरकारच्या लोकांना कुणी ठेवलेय? भारत सरकारने.. दूतावास चालू करण्याची बोलणी अद्याप चालू असताना दूतावास वापरण्याची परवानगी कुणी दिली? तालिबान आणि भारत सरकारने.. मुंबईतले अफगाणी कॉन्सुलेट तालिबान चालवते आणि हैदराबादमधले कॉन्सुलेट जुने अफगाण रिपब्लिक असा कॉन्फ्लिक्ट असतानाही तो क्लीअर करणे सोडून करार मदार, चर्चा घडवून आणल्या कुणी? भारत सरकारने.. प्रेस कॉन्फरन्स मध्ये अफगाणिस्तानचा झेंडा न लावता तालिबानचा झेंडा लावून कॉन्फरन्स घ्यायची परवानगी कुणी दिली? तालिबान भारत सरकारने.. . तालिबानने भारताचा उपयोग करुन लेजिटमसी मिळवायचा प्रयत्न केलेला आहे हे स्पष्ट दिसत असताना एका प्रेस कॉन्फरन्स मधल्या चुकीसाठी परराष्ट्र खात्याला पर्यायाने मोदी सरकारला क्लीन चीट देण्यासाठी इतक्या कोलांट्या उड्या मारणे म्हणजे खरी भक्ती. धन्य हो...........

In reply to by सुबोध खरे

आग्या१९९० 16/10/2025 - 20:45
भारतातील पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना न बोलावणे ही एक तांत्रिक बाब होती असे तालिबानी मंत्र्यांनी खुलासा केला. त्यात त्यांनी दूतावासाचा उल्लेख केला नाही ह्यात सर्व काही आले. इकडे काहीजण उगाचच समर्थन करत आहेत. त्या पत्रकार परिषदेवर पुरुष पत्रकार निषेध म्हणून बहिष्कार घालू शकत होते किंवा तालिबानी मंत्र्यांना जाब विचारू शकले असते. परंतु पुरुष पत्रकार " सर तनसे जुदाला " घाबरले असावेत.

In reply to by सुबोध खरे

स्वधर्म 16/10/2025 - 17:28
तुंम्ही चीनच्या तुलनेत आपल्याला फर्स्ट मूव्ह अ‍ॅडव्हांटेज मिळेल हा मुद्दा मांडला होता. त्यावर मी तसे का नाही हे सांगणारे उत्तर दिले होते. आता आपण तो मुद्दा सोडून फक्त महिलांच्या पत्रकारपरिषदेतील प्रवेश बंदीचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे फर्स्ट मूव्हचा मुद्दा बरोबर नव्हता हे मान्य केले असे समजायला हरकत नाही. बाकी रेअर अर्थ खनिजांबाबत जे व्यापार युध्द सुरू आहे त्यात हा एक व्हिडिओ पाहिला. Trade war explained: The rare earth metals China dominates and US needsया क्षेत्रात उत्पादक म्हणून भारताचे नांव आहे पण अफगाणिस्तानचे नांवही नाही. त्यामुळे तालीबानचे लाड करण्यामागे तुंम्ही म्हणता तसा शुध्द व्यापार आहे या तुमच्या (एन डी टी व्ही च्या?) मतावर विश्वास ठेवणे कठीण आहे. काही उद्योगपतींना मिळू शकणारी तिथली कंत्राटे हा मुद्दा आणि तालीबान्यांची सरबराई यात काही संबंध आहे का?

In reply to by स्वधर्म

शाम भागवत 16/10/2025 - 18:16
आपली संरक्षण सिध्दता तेल विहीरी उत्खननातून स्वयंपूर्णता, देशी विमानांचे इंजिन या गोष्टी पूर्ण होईपर्यंत म्हणजे अंदाजे २०२९ पर्यंत तालाबानशी मर्यादित चुंबाचुंबी करायला काहीच हरकत नाही. मला वाटते आपल्या अस्तनीतले निखारे शोधण्यासाठी तालीबानचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. :)

In reply to by स्वधर्म

सुबोध खरे 16/10/2025 - 18:29
भारताकडून आयातः '--' (बहुधा किरकोळ असावी, त्यामुळे दिलेली नाही India Exports to Afghanistan was US$333.52 Million during 2024 Based on recent reports in October 2025, Afghanistan is actively inviting India to invest in and import several minerals, including critical resources like copper, lithium, and rare-earth minerals. हे हि वाचलं नाही Beijing could be skeptical of partnering on ventures with the Taliban given ongoing instability, however, and may focus on other regions. Khan pointed out that China has been burned before, having previously tried to invest in a copper project that later stalled. https://edition.cnn.com/2021/08/18/business/afghanistan-lithium-rare-earths-mining हे हि वाचलं नाही बाकी आपल्या परराष्ट्र, संरक्षण आणि उद्योग खात्यातील तज्ज्ञ लोकांपेक्षा मिपा वर जास्त हुशार आणि सर्व ज्ञानी लोक आहेत हे पाहून डोळे पाणावले

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 16/10/2025 - 18:48
चीन अफगाणिस्तानात गुंतवणूक करण्यास उत्सुक नसण्याची करणे याला कृत्रिम बुद्धिमत्तेने दिलेले उत्तर Despite initial expectations, China has not made large-scale investments in Afghanistan due to major obstacles, especially ongoing security risks, contractual disputes, and the country's severe instability. Beijing is prioritizing security along its border and seeking to protect existing investments, adopting a cautious "wait-and-see" approach. Security concerns are the primary reason for China's reluctance to invest, as Afghanistan remains a volatile environment for foreign operations and personnel. Persistent terrorism: The presence and activity of militant groups, particularly Islamic State–Khorasan Province (ISKP), pose a significant threat. ISKP has demonstrated its capability and intent by directly targeting Chinese interests, including an attack on a Kabul guest house in 2022. Xinjiang security: China's main security interest is preventing the East Turkestan Islamic Movement (ETIM), a Uyghur militant group, from using Afghanistan as a base to foment separatist activities in its neighboring Xinjiang province. While the Taliban has made some efforts to relocate these militants, China remains concerned. Regional instability: Attacks on Chinese personnel and projects in neighboring Pakistan, often conducted by groups with ties to Afghanistan like the Tehreek-i-Taliban Pakistan (TTP), have heightened China's fears about regional instability. Beyond security, foreign investment is heavily deterred by Afghanistan's weak economic and political environment. Contractual disputes: Chinese companies have faced major setbacks on projects. In June 2025, the Taliban terminated a $540 million oil deal with a Chinese firm, accusing it of failing to deliver on promised investments and infrastructure projects. Dysfunctional governance: With the Taliban's limited managerial and administrative experience, investors face a lack of reliable regulations and clear legal frameworks. The collapse of a major oil deal suggests that the Taliban is not always a reliable business partner. Lack of infrastructure: Poor infrastructure, inadequate energy supply, and an undeveloped legal and banking system further complicate large-scale investment.

In reply to by सुबोध खरे

सौन्दर्य 16/10/2025 - 00:41
खरे साहेब, राजकारणातही कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो असे म्हंटले जाते. तरी देखील तालिबानचे कायदे, त्यांची इतर वर्तणूक पाहता अशा लोकांशी मैत्री ही आज ना उद्या अंगाशी येणारच. स्व:ताच्या देशाचा फायदा, इतर देशांना लांब ठेवणे, खनिजे वगैरे कितीही आकर्षक वाटले तरी देखील ही एक अभद्र युती ठरेल व पुढेमागे आपल्या देशासाठी घातक ठरेल.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 14/10/2025 - 21:52
Beijing could be skeptical of partnering on ventures with the Taliban given ongoing instability, however, and may focus on other regions. Khan pointed out that China has been burned before, having previously tried to invest in a copper project that later stalled. “I believe they will prioritize other emerging/frontier geographies well before Taliban-led Afghanistan,” said RK Equity partner Howard Klein, who advises investors on lithium.

In reply to by सुबोध खरे

चौथा कोनाडा 14/10/2025 - 22:48
महत्वाची आणि रोचक माहिती.... तालीबानने जुन्या अफगाणीस्थानची धोरणे अवलंबली तर १९८० च्या वेळेचे मैत्रीपर्व पुनर्जिवित होऊ शकते !

तळीबान बरोबर आपण चर्चा चालू केली ती योग्यच आहे. हे आगोदरच करायला पाहिजे होत. त्यांना इतर मदतीबरोबरच सरक्षण साहित्याची मदत पण करायला पाहिजे.

In reply to by रात्रीचे चांदणे

अफगाणिस्तान आणि तत्कालीन ब्रिटिश भारतामधील ब्रिटिशांनी आखलेली ड्युरंड लाईन पठाणांना अजिबात मान्य नाही. त्या सीमारेषेच्या दोन्ही बाजूंना जर पठाण राहात असतील तर ती कृत्रिम सीमारेषा नको असेच पठाणांना वाटते- म्हणजेच खैबर पख्तुनवा प्रांत आपलाच असे अफगाणिस्तानातील पठाणांना वाटते. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये मतभेदांचे हे कारण पूर्वीपासून होते. अफगाणिस्तान आपल्या नियंत्रणात ठेवता येईल म्हणून पाकिस्तानने तालिबानची निर्मिती केली पण त्याचवेळेस अफगाणिस्तानातील पठाणांनाही खैबर पख्तुनवा हवा आहे हे ते विसरले बहुतेक. अमेरिकेकडून पैसे खायला मिळतील म्हणून ९/११ नंतर मुशर्रफने अमेरिकेला मदत केली आणि त्यातून तालिबानवर हल्ले करायला पाकिस्तान हा बेस मिळाला तेव्हापासूनच तालिबानचे पाकिस्तानशी संबंध बिघडायला सुरवात झाली. एकीकडे अमेरिकेकडून पैसे खायचे आणि दुसरीकडे ओसामाला लपवून ठेवायचे हा पण डबल गेम पाकिस्तानने खेळला. काहीही असले तरी अफगाणिस्तानातील तालिबानची सत्ता उखडली गेली आणि त्याला पाकिस्तानने मदत केली हे पठाण विसरू शकले नसावेत. त्यात तात्यांना काबूलचा बगराम हवाईतळ हवा आहे. त्यांना खूष करायला म्हणून मुनीरने थेट काबूलवर हवाई हल्ले केले. ही गोष्ट तालिबान कसे सहन करतील? ही आपल्याला उत्तम संधी आहे. त्याचा फायदा आपण उठवायला पाहिजे. तालिबान म्हणत असतील की काश्मीरवर भारताचा हक्क आहे तर आपण पण खैबर पख्तुनवावर अफगाणिस्तानचा अधिकार मान्य करावा. आयजीच्या जीवावर बायजी उदार होऊन पेशावर आणि तो प्रदेश अफगाणिस्तानचा आहे हे आम्हाला मान्य आहे असे म्हटले (म्हणजे उघडपणे म्हटले नाही तरी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात भांडणे लावून द्यायला काही केले) तर आपल्या बापाचे काय जाणार आहे? पाकिस्तानात पठाण लोक नुसते खैबर पख्तुनवामध्येच आहेत असे नाही तर इतर भागाताही पसरले आहेत. ते पठाण आणि पंजाबी वर्चस्व असलेली पाकिस्तानी व्यवस्था यांच्यात भांडणे लागून दोघे एकमेकांना मारत असतील तर ते आपल्यासाठी चांगलेच आहे ना? काहीही असले तरी तालिबान हा आपला दीर्घकालीन मित्र वगैरे होणे अशक्य आहे. पाकड्यांना ठोकायला म्हणून ही तात्पुरती व्यवस्था आहे. त्याच पठाणांच्या टोळधाडींनी भारतात शेकडो वर्षे नंगानाच चालवला होता हे आपण विसरू शकणार नाही/विसरू नये. एकदम आयडिअल परिस्थिती होईल की एकमेकांना मारताना पाकिस्तान आणि तालिबान दोघेही संपून गेले तर. तसे होणे जरा कठीणच आहे. पण पठाण आणि पंजाबी एकमेकांशी अनिश्चित काळ भांडत राहिले तर ते आपल्यासाठी चांगले होईल. पठाणांनी वर्षानुवर्षे संघर्ष यापूर्वी अनेकदा चालू ठेवला आहे- ब्रिटिश, रशियन आणि अमेरिकनांविरोधात. तसाच पाकड्यांविरोधात पण चालू ठेऊ देत. कदाचित पुढील काही वर्षात पाकिस्तानचे तुकडे पडतील. काहीही झाले तरी त्या पठाणी टोळधाडींच्या मध्ये कमकुवत का होईना कोणतातरी प्रदेश त्या पाकिस्तानच्या तुकड्याच्या निमित्ताने हवा.

Afaganistan is connected to POK & it is likely that India is aiming to make use of older silk route to reach Europe. This is way more cheaper than existing Suez Cancal Route and beneficial for Afganistan as well. Hence Indian Army mentioning that Pakistan will have its Geography changeद & Taliban mentioning 'POK is integral part of India' may not be a coincidence.

विजुभाऊ 15/10/2025 - 12:04
अफगाणीस्तानशी मैत्री ही शत्रु चा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने आहे. दुसरे हे की अफगाणिस्थानमधे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी भारतीय कम्पन्याना व्यवसाय मिळू शकतो. पाकिस्थानला जर शह द्यायचा असेल / चाप लावायचा असेल तर भारताला इराण आणि अफगाणीस्थान सोबत मैत्रीसंबन्ध ठेवणे गरजेचे आहे

कंजूस 15/10/2025 - 19:53
तालिबान आणि भारत चर्चा ....... भेटीमागचं कारण काय असेल? १.पत्रकार परिषदेत दोन तीन महिलाही होत्या हे चानेलवाले दाखवत होते. महिलांबाबत उदार धोरण अवलंबत आहोत हे दाखवायचे आहे का? २. अफगाण सरकारची अमेरिकेतील संपत्ती गोठवली गेली आहे ती सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतील का? ३. भारतीय गुंतवणुकदारांची बरीच गुंतवणूक बुडीत झाली आहे त्याबद्दल प्रयत्न? काय सांगता येईल?

In reply to by कपिलमुनी

सुबोध खरे 16/10/2025 - 10:49
इतका द्वेष आणि इतकी जळजळ? कोण सनातनी आज अशा राजकारणात आहेत जे असे स्त्रियांना पायाचे बोट जरी दिसले तरी सार्वजनिक रित्या फटके मारण्याचे समर्थन करत आहेत? केवळ रा स्व संघाचा द्वेष म्हणून हिंदुत्ववाद्यांना सनातनी म्हणून त्यांची तालिबानशी तुलना करायची आज शरिया लागू करा म्हणणारे मुस्लिम नेते निदान ५० % असतील. जरा काही झाले कि इस्लाम खतरे मे है म्हणणारे नेते सहज दिसतात त्यांच्याबद्दल बोलायची तुमच्यात हिम्मत नाही. कारण सर तन से जुदा होण्याची भीती. भेकडपणा आणि दांभिकपणा हि फुरोगामिनची खासियतच आहे इस देश के कितने भी तुकडे हो जाये हम किसी को अपने मझहब से खिलवाड करने नही देंगे म्हणणारा समाजवादी पार्टीचा अबू आझमी तुम्हालाइंडी गठबंधनात चालतो? किंवा १५ मिनिटे पोलीस दूर करा मग आम्ही काय करतो ते दाखवून देऊ म्हणणारा असदुद्दीन ओवेसी तुम्हाला जवळचा वाटतो. किती हे अध:पतन

In reply to by सुबोध खरे

समाजवादी पार्टीचा अबू आझमी तुम्हालाइंडी गठबंधनात चालतो? किंवा १५ मिनिटे पोलीस दूर करा मग आम्ही काय करतो ते दाखवून देऊ म्हणणारा असदुद्दीन ओवेसी तुम्हाला जवळचा वाटतो. उठ सूठ कुणाच्याही मागे इडी लावून त्रास देणाऱ्या भाजपने ह्या दोघांच्या मागे कधी इडी लावली आहे का? काय कारण असावे? सारखीच विचारसरणी आहे म्हणून? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणी तालिबान ह्यांच्या विचारसरणीत काहीही फरक नाही. संघाने कधीही मनुस्मृतीला विरोध केलेला नाही. संघाचा मनुस्मृतीला छुपा पाठिंबा आहे, मनुस्मृतीत स्त्रियांबद्दल काय लिहिले आहे माहीत करा! तालिबानी नी संघ/भाजप ह्यांची विचारसरणी एकसारखी आहे, नाहीतर महिलांचे शोषण करनारे कुलदीप सेंगर, ब्रिजभूषण सिंह ह्यांचे समर्थन सोशल मीडियावर अंधभक्ताना समर्थन करावे लागले नसते तसेच मोदी सरकारनेही त्याना वाचवायचे आटोकाट प्रयत्न केले नसते! तेव्हा भाजप/ संघ हा महिलाविरोधी नाही, मध्ययुगीन मानसिकता भाजपेयींचो नाही ह्याचे खोटे समर्थन बंद करा!

In reply to by सुबोध खरे

सुक्या 16/10/2025 - 11:21
जौ द्या हो. ह्यामुळेच आजकाल धाग्यावर कुणी फिरकत नाही. ह्यांची एकच टेप लागलेली असते. वरुन २/३ होयबा आहेत तळी उचलायला ..

In reply to by सुबोध खरे

शाम भागवत 16/10/2025 - 12:40
संघाला विरोध करण्याची (अपयशी) पध्दत १०० वर्षानंतरही चालू ठेवण्याचा ठाम निर्धार खरोखरच कौतुकास्पद आहे. ही केविलवाणी धडपड आहे असे कोणी म्हणेल. पण मी त्याला दुर्दम्य आशावाद समजतो. :)))

In reply to by शाम भागवत

मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असे म्हणत एका तथाकथित पक्षाचे तीन पिढ्या दुकान चालले. तसेच आहे हे. संघाला विरोध करत करत अनेकांची चार पिढ्यांच्या पोटापाण्याची सोय झाली आहे- आणि कदाचित आणखी पिढ्यांच्या पोटापाण्याचीही सोय होईल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

त्यांच्या प्रयत्नांमुळेच मुंबई महाराष्ट्रापासून तुटली नसेल! चिंता करू नका! त्यांच्या पुढच्या पिढ्याही नाही तुटू देणार! पहिलीपासून हिंदी लाडा किंवा मराठी संपवायचा कितीही प्रयत्न केला तरीही!

In reply to by सुबोध खरे

कपिलमुनी 16/10/2025 - 21:34
याची यादी करू का ? किती पवित्र करून घेतलेत ? उगा सोवळेपणाचा आव आणायचं.. मी नाय त्यातली न कडी लावा आतली

In reply to by कपिलमुनी

विवेकपटाईत 18/10/2025 - 15:42
तोपर्यंत भाजप सत्तेत आहे तोपर्यंत स्त्रियांना स्वातंत्र्य आहे. सर्वात स्वतंत्र विचारांची मुख्यमंत्र्याची पत्नी महाराष्ट्राच्या मामी आहे. केरळमध्ये अनेक भागात मुलींना शाळेत पडद्याच्या मागे बसावे लागते. मुस्लिम स्त्रियांवर अत्याचाराचे समर्थन करणाऱ्या कायद्याला सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी समर्थन दिले होते हा इतिहास आहे. बाकी भाजप गेल्यावर अनेक राज्यातील अनेक जिल्ह्यात शरिया कायदा निश्चित लागू होणार.

In reply to by कंजूस

गांधीनगरच्या अक्षरधाम मंदिरात सर्व पत्ता गुजराती नी इंग्रजीतच आहेत, हिंदीला त्यांनी लाथाडले आहे. काय कारण असेल?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

रामचंद्र 16/10/2025 - 22:08
तिथे महाराष्ट्रातल्यासारखे कोणी हिंदी (राष्ट्रभाषा!) समर्थक दिसत नाहीत, फडणवीसांसारखे? खरं तर या बाबतीत देशभर एकच धोरण हवं.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे (आरएसएस) रस्त्यांवर संचलन तसेच शिक्षणसंस्थांसह सार्वजनिक व सरकारी ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यावर नियंत्रण आणण्यासाठी नियम लागू करण्याचा निर्णय काँग्रेसशासित कर्नाटक सरकारने गुरुवारी घेतला. अशाप्रकारे संघाच्या कार्यक्रमांवर नियंत्रण आणणारे कर्नाटक हे पहिले राज्य ठरणार आहे.
कर्नाटक सरकारच्या या निर्णयाची चर्चा व्हायला पाहिजे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कॉमी 17/10/2025 - 14:05
जोवर लोकांचा समूह इतरांना हानी किंवा उपद्रव न पोहोचवता एकत्र येऊन काहीही करत असेल तर त्यावर बंदी घाणे चुकीचे वाटले.

In reply to by कॉमी

जोवर लोकांचा समूह इतरांना हानी किंवा उपद्रव न पोहोचवता
शांतते पत्रयात्रा, संचलन, सकाळच्या वेळी मोकळ्या मैदानात व्यायामाचे धडे असे असेल तर बंदी कोणी घालणार नाही, असे वाटते. संघ दक्ष-आरम, वाले इतके सरळ असतील आणि आहेत असे वाटते का ? तसे ते नाहीत. संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते पूर्वी घरोघरी जाऊन तरुणांना भेटून सकाळी मैदानावर व्यायामासाठी एकत्र करायचे, मग बौद्धिकं वगैरेचं हळुहळु निमंत्रण द्यायचे. संघटन आणि धर्माभिमान उभा करता करता कट्टरवादी विचारांच्या गोळ्या देऊन त्याची बुद्धी भ्रष्ट करुन आपल्या गोटात कायम राहील इतकी ती तजवीज असायची. आता माध्यमांमु़ळे लोक घरीच व्यायाम करतात. मैदानावरही आपलं स्वतंत्र फिरणे आणि व्यायाम करतांना अनेक तरुण दिसतात. आता तरूणांना गोळा करुन सकाळी मैदानावर आनण्याचा स्कोप दिसेना, तेव्हा आता तरुणांना आकर्षित करण्यासाठी शाळा महाविद्यालयाबाहेर यांनी आपली दुकाने थाटायला सुरुवात केली आहे. 'ज्वॉइन अस' च्या पाट्या घेऊन हे शाळा-महाविद्यालयाच्या बाहेर हे 'दक्ष' दिसू लागले आहेत. तरुणांना गळाला लावायचे प्रयत्न सुरु झाले आहेत. आज हे येतील उद्या आणखी कोणीतरी येतील. संघटन करण्याच्या नावाखाली ही द्वेषाची केंद्रे उभारण्याचा प्रयत्न आहे, म्हणून अशा कृत्यांना आळा घालणे गरजेचे आहे असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शाम भागवत 19/10/2025 - 11:02
तो आळा कसा घालणार हा प्रश्न आहे. त्यासाठी काय करणार? मिपावर सातत्याने याबाबत लिहील्याने संघ कमी होताना दिसत नाहीये. नवीन काही उपक्रम सुरू केला पाहिजे. त्यासाठी पूर्णवेळ वाहून घेतलेले कार्यकर्ते तयार करायला पाहिजेत. तसं काहीच होताना दिसत नाहीये.

In reply to by शाम भागवत

आग्या१९९० 19/10/2025 - 12:12
ज्या संघटनेचा पाया द्वेष आणि राजकीय हितसंबंधांवर उभा आहे, तिला शतकभरानंतरही गांधीच्या विचारांचा नाश करणे शक्य झालेले नाही — हे त्यांचे सर्वात मोठे अपयशच आहे. इतिहासाने दाखवले की हिंसा तात्पुरती यशस्वी वाटू शकते, परंतु अहिंसेच्या नैतिकतेसमोर तिचा पराभव होतो. धर्माच्या नावाखाली केलेले राजकारण लोकांमध्ये तणाव निर्माण करू शकते, समाजकारणाचे खरे काम, समतेवर आणि न्यायावर आधारित असते, हे संघाच्या धोरणांत सापडत नाही. त्यामुळे जातीय विभाजनच संघाला आतून संपवेल.

In reply to by आग्या१९९०

शाम भागवत 19/10/2025 - 12:56
देश स्वतंत्र झाल्यावर गांधीजींनी पहिला विचार मांडला होता की, आता कॉंग्रेसची गरद नाही. यास्तव त्याचे विसर्जन केले पाहिजे. हा विचार तरी पूर्णत्वास जाताना दिसतोय बॉ. ;)

In reply to by शाम भागवत

आग्या१९९० 19/10/2025 - 13:24
देश स्वतंत्र झाल्यावर गांधीजींनी पहिला विचार मांडला होता की, आता कॉंग्रेसची गरद नाही. यास्तव त्याचे विसर्जन केले पाहिजे. तेच तर म्हणतोय मी. गांधीजींचे विचार नष्ट करत नाहीत, उलट त्याचे पालनच करत आहेत. गांधीजींना मारले नसते तर गांधीजींनीच काँग्रेस विसर्जित केली असती. एकतर हत्येचे पातक माथी घेतले , आणि काँग्रेस संपवण्याचे उद्दिष्ट साधण्यात ऊर्जा घालवत बसले. गांधीजींचे विचार कसे नष्ट होणार ह्याचीच आयुष्यभर चिंता.

In reply to by शाम भागवत

आग्या१९९० 19/10/2025 - 15:16
एखाद्याला नष्ट करून त्याच्याच विचारांचे पालन करणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी. संघाच्या विचारांनी काहीही नवनिर्मिती केली नाही हा इतिहास आहे. संघ स्थापनेचा उद्देश हा राजकीय नव्हता तर कशाला एखाद्या राजकीय पक्षाचे निर्मूलन करण्याचा उद्योग करायचा? विचारात काही सुस्पष्टता?

In reply to by शाम भागवत

अभ्या.. 19/10/2025 - 19:19
अरे, तुम्हाला वेगळे मेल येते की काय? आम्हाला आले मेल एका मोठ्ठ्या दिव्याच्या फोटो बरोबर. त्यात हा निरोप आलाय वरून. . तुम्हाला काय आला मेल? घरातील मुला नातवंडांना , लहानांना आवर्जून संघ शाखांत पाठवा. संघाला गरज आहे.....

In reply to by अभ्या..

शाम भागवत 19/10/2025 - 20:35
:) संघाला आमची गरज आहे? काहीही. आम्हाला संघाची गरज आहे. २०१४ पासून छान चाललंय. यश मिळत राहिले आहे त्यामुळे निवडलेला रस्ता बरोबर आहे याची खात्री पटलीय. २०२४ ला थोडे अपयश आले. त्याबरोबर कोणावर दोषारोप न करता चुका सुधारल्या. परत यश मिळायला लागलंय. तुम्हीपण तुमची लढायची पध्दत बदललेली नसल्याने बिहार निवडणूकांत यश मिळणार हे नक्की आहे. तुमची विचार करण्याची व संघाला विरोध करण्याची पध्दत न बदलल्याबद्दल धन्यवाद. असंच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधे लढा. म्हणजे तिथेही भाजपाचा विजय नक्की.

In reply to by शाम भागवत

रामचंद्र 25/10/2025 - 21:36
या वस्तुस्थितीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने विरोधकांचेच नुकसान होत आहे. याउलट संघपरिवारातील विविध पातळ्यांवरील घटक बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेत सतत जागरूक आणि कार्यरत आहेत.

In reply to by रामचंद्र

अभ्या.. 26/10/2025 - 00:03
वस्तुस्थितीचे सध्या सोडा वस्तूंवर पण एक सांगा प्लिज. काही जन्मापूर्वी तुम्ही संजय हस्तिनापूरकर होतात का हो? . नाही, म्हणजे दोन्ही साइड चे सर्व दृश्य अगदी रणनीती, खलबते सर्व काही स्पष्ट दिसते, कळते.. सलाम तुमच्या दूरदृष्टीला. तुमच्या हस्तिनापूर नरेसाना पण नमस्ते केलाय म्हणून सांगा.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टीपीके 17/10/2025 - 14:53
चला या गोबर युगात कुठेतरी लोकशाही जिवंत आहे, या साठी कर्नाटक सरकार चे अभिनंदनच केले पाहिजे. फक्त काँग्रेसच लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण करू शकते, १९५१, १९७५, असे अनेक दाखले आहेत त्या साठी. चला आपण त्यांचे हात अधिक बळकट करूया.

In reply to by टीपीके

NiluMP 17/10/2025 - 20:40
स्वतःचे सैन्य, संविधान असताना ही काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडून का पाळावे लागले. खड्यात घाला अशी वोटेबँक लोकशाही जर छत्रपती शिवाजी महाराज्याचे स्वराज असले असते तर तेव्हा आणि आताही अशी हिम्मत कोणी करू शकेल का ?

In reply to by NiluMP

अभ्या.. 17/10/2025 - 22:29
जर छत्रपती शिवाजी महाराज्याचे स्वराज असले असते तर
मग काय करावे म्हणता? महाराजांना बोलावतांय परत? व्होटबँक खड्ड्यात घालायची म्हणजे काय करायचे? आणि घातलीच तर त्यानंतर काय करायचे?

In reply to by अभ्या..

NiluMP 21/10/2025 - 13:15
जोपर्यंत वोटबँक लोकशाही आहे तोपर्यंत झोपडपट्या, घराणेशाही, सरकारी भ्रष्टाचार, धार्मिक, जातीनिहाय आरक्षण, अनुदान यातून आपली सुटका नाही आणि लोकशाही हे जिहादी मानसिकता वाल्यांसाठी नवीन शस्त्र झाले आहे (उदा. लंडन) आपल्या देशात प्रयोग सुरु झाले आहेत पण हिंदू व नेते जोपर्यंत माझ्या घरापर्यंत येत नाही तोपर्यन्त झोपलेला (एक्स-मुस्लिम त्यांना जागे करण्याचा थोडा प्रयन्त करत आहे ) आहे म्हणून मलातरी RSS आवडते. अब्रामाहिक धर्मवाल्याचं लक्ष एकच आहे संपूर्ण धरती त्याची व्हावी (चीन आणि नॉर्थ कोरिया त्याचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. :-) दोन्ही देशांत लोकशाही नाही.) मी माझा वार्डातल्या वार्ड आणि पोलीस ऑफिसरला निवडून देत नाही मग नेत्यांना का निवडून द्यावे. निवडणूक सोडून इतर पद्धत शोधून काढावी आणि देश एकाद्या कॉर्पोरेट कंपनी प्रमाणे चालवावा परफॉर्म वर पेरिश. आम्ही पाच वर्ष काहीही करू शकत नाही. ज्या नेत्यांना कोणत्या वार्डात, सोसाटीत आपले मतदार आहेत याची माहिती असते त्यांना तेथे कोणते काळे धंदे चालतात याची माहित नसते असं मलातरी वाटत नाही. ज्या वार्डात नवीन झोपडट्टी बनेल तर त्या वार्डातील नगरसेवक, वार्ड, पोलीस ऑफिसर बरखास्त करावे.

In reply to by NiluMP

शाम भागवत 18/10/2025 - 08:21
२०१४ च्या लोकसभा निवडणूकीपासून मुस्लीम व्होट बँकेची ऐशी की तैशी व्हायला सुरवात झालीच आहे हो. २०२४ ला या व्होट बँकेने पूर्ण ताकदीने उसळी मारली होती. भाजपा गाफिल व संघ उदासीन राहूनही मोदींना काही हटवता आले नव्हते. भाजपाला हरविण्याचा एक मार्ग सापडल्याच्या आनंदात सर्व भाजप विरोधक होते. पण बांगला देशातील सत्तांतर व तेथे हिंदूवर झालेले अत्याचार यामुळे विरोधकांना सापडलेला मार्ग पूर्णपणे खिळखिळा झालाय. आता मुस्लीम व्होट बँकेत मुस्लिमांच्या सहाय्यानेच खिंडार पडायला सुरवात झाली आहे. सोबतीला समान नागरी कायदा व एनआरसी आहेच. मुख्य म्हणजे भारतीय मुस्लिमांत ७५ टक्के मुस्लिमांना या ना त्याकारणाने पाकिस्तानचे प्रेम असते. पण पाकिस्तानचे जसे तुकडे पडायला लागतील तसतसं हे प्रेम ओसरत जाईल. तेंव्हां २०२९ पर्यंत मोदी व संघ विरोधक गाफील असलेले बरे. संघ बदलला नसल्याचे त्यांना वाटत राहाणे हेच फायद्याचे आहे. म्हणजे ते द्वेषमूलक टिका करण्यातच धन्यता मानत राहून संघविरोधात प्रत्यक्ष कार्य करायचे विसरून जातील.:) सध्यातरी मोदींना पर्याय म्हणून राहूल, ममता, अखिलेष, शरद पवार वगैरेंना जनता निवडेल असं वाटत नाहीये.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विवेकपटाईत 18/10/2025 - 15:48
रस्त्यावर पथसंचलन करण्याबाबत नियम न्यायालयात टिकणार नाही. सार्वजनिक जागेत बिना ध्वज लावता शाखा लागेल. फुटबॉल खेळायला बंदी लागू होत नाही. 1975 च्या इमर्जन्सी मध्येही शाखा अशाच लागत होत्या.

फक्त अफगाणिस्तानच नाही तर भारताने बऱ्याच देशांबरोबरचे संबंध तोडायला पाहिजे. अमेरिका : इराक, सिरिया इत्यादी देश उध्वस्थ केले. हिशोबच केला तर कमीत कमी लाखो जीव तरी घेतले असतील ह्या देशाने. अफगाणिस्तान सोडता सोडता केवळ संशयामुळे एका कुटुंबावर बॉम्ब फेक केली होती. इंग्लंड : अमेरिकेच्या प्रत्येक पापात सहभागी असणारा देश. रशीया : भारताला मदत केली म्हणून कांय झालं. ना लोकशाही ना इतर देशांच्या सिमेचा सन्मान. सौदी : ह्या देशात महिलांचा सन्मान कमी होतो. चीन : जागतिक कायदे हा देश मनात नाही. वरून गलवान वगैरे भागात खोड्या आतातच. अशी बरीच यादी करता येईल. भारताने geopolitics का कांय त्या भानगडीत न पडता एकेका देशानंबरोबकरचे संबंध तोडायला पाहिजे. इस्राएल ने आपल्याला बऱ्याच कठीण प्रसंगात मदत जरी केली असली तरी त्याच्यापासून आपण दूर राहायला पाहिजे. जवळ जवळ पासष्ट हजार लोकांची कत्तल केली. सर्व गुण संपन्न देश शोधायला पाहिजे आणि मगच वकिलात इत्यादी गोष्टी केल्या पाहिजे. पृथ्वी वर असा कोणता देश मिळाला तर ठीक नाही तर पर ग्राहवार शोध घेतला पाहिजे.

In reply to by कंजूस

कंजूस काका, भाजपच्या आयटी सेलने सात वर्षापूर्वी राहुल गांधी यांना बदनाम करण्याचे जे काही असत्याचे प्रयोग केले त्यातलाच तो एक भाग होता. बघा हा व्हीडीयो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 21/10/2025 - 17:15
व्हिडीओ तील शेवटचं वाक्य एकदा परत नीट ऐकून घ्या! जे बिल रा गा मोदींना चिकटवणार होता ते त्यालाच चिकटलं! हा माणूस बेताल बडबड करत असल्यामुळे लोकांना हे तो बोलू शकतो हे सहज पटलं सुद्धा! शेवटी पप्पू तो पप्पू च राहणार! त्याच्यात काही लोकांना देशाचं भविष्य दिसतं त्यांच्या अकलेची कीव करावी का त्यांच्या मूर्खपणा ला हसावं हे कळत नाही!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंजूस 21/10/2025 - 18:34
पाहिला विडिओ. राहुलला असं म्हणायचं असेल की आलू की फसल लेने वाले किसान सोना कमा सकते हैंl

स्वधर्म 22/10/2025 - 02:59
नाशिकच्या आयटीआय मध्ये पौरोहित्याचा कोर्स सुरू होत आहे. कुंभमेळा येऊ घातलाय तेंव्हा पुरोहितांची कमतरता भासणार म्हणून शासनाने आधीच तयारी सुरू केली आहे असे भाजपाचे प्रवक्ते म्हणत आहेत. पण तिथले महंत मात्र या गोष्टीला विरोध करत आहेत. त्यांनी दोन रोचक मते मांडली आहेतः १. त्यांना व सध्याची पुरोहित संघटना, धर्मातील ज्ञानी लोक वगैरे आहेत त्यांना न विचारता हे केले जात आहे. २. सर्व समाजातील लोक फक्त ब्राम्हणाला सहज दक्षिणा देतात. इतर समाजाचा पुरोहित असेल तर त्याला यात अडचण येईल. आता शासन कसा मार्ग काढेल ते पहायला लागेल.

विजुभाऊ 13/10/2025 - 11:53
नव्या घडामोडीत राज उद्धवर एकत्र येणार अशा बातम्या येताहेत. पण ते एकत्र येऊन काय होणार आहे हेच कळत नाही. वर्तमानपत्राना बातम्या दाखवता येतील इतकेच. उद्धवनी कितीही जाहीर केले तरी राज मात्र कोणत्याच बातमीवर मत प्रकट नाहियेत. उबाठांच्या पक्षाचे प्रतोद मात्र रोज वेगवेगळ्या विषयावर कुणी न विचारताच मतप्रदर्शन करत आहेत

In reply to by विजुभाऊ

राज-उद्धव एकत्र आले पाहिजेत. महाराष्ट्राने आता इतके बदल पाहिले आहेत की त्याची काही मर्यादा राहिली नाही. तेव्हा, हाही बदल महाराष्ट्राने एकदा पाहुनच घ्यावा. स्व.बाळासाहेबांनी उद्धव ऐवजी राज यांचीच तेव्हा निवड करायला पाहिजे होती असे मला कायम वाटले आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शाम भागवत 14/10/2025 - 14:47
राज-उद्धव एकत्र आले पाहिजेत.
मलाही असेच मनापासून वाटते. तसे झाले तरच ठाकरे ब्रँडमधे धुगधुगी शिल्लक राहील व शिंदेंकडे सैनिकांचा ओघ वाढून शिंदे आणखीन बळकट होणार नाहीत. भाजपाला महाराष्ट्रात स्वबळावर सरकार जोपर्यंत आणता येत नाही व जोपर्यंत शरद पवार राजकारणात आहेत, तोपर्यंत तरी उध्दवजी, राजजी व अजित पवार राजकारणात शिल्लक राहिलेच पाहिजेत. :) शरद पवार असेपर्यंत तरी वरील तिघांना मोदी अभय देणारच. :) आणि शरद पवारांचे सर्व डावपेच ओळखून ते उधळून लावण्याची क्षमता असणारे देवाभाऊ मुमं म्हणून राहणारच. एकदाका शरद पवारांनी राजकारण संन्यास घेतला की देवाभाऊंना त्यांची इच्छा असो वा नसो, दिल्लीच्या राजकारणात जायलाच लागेल.

In reply to by शाम भागवत

एकदाका शरद पवारांनी राजकारण संन्यास घेतला की देवाभाऊंना त्यांची इच्छा असो वा नसो, दिल्लीच्या राजकारणात जायलाच लागेल.
शरद पवार साहेब राजकारणातुन संन्यास घेतील हे दिवास्वप्न (देवास्वप्न :) ) आहे. ठाकरे बंधुंचा इगोच इतका मोठा आहे कि त्यापुढे त्यांना बाकीचे पक्षासंबंधित राज्यासंबंधित असलेले फायदे दिसतच नाहीत. जरी दोन्ही बंधु एकत्र आले तर ते दोन्ही पक्षांसाठी एक मोठे अराजक ठरेल असे वाटते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या.. 16/10/2025 - 16:54
राज-उद्धव एकत्र आले पाहिजेत.
भारी निरागस काड्या टाकता हां सर. परफेक्ट ठासलेल्या चिलिमी धुमसू लागतात लगेच.

In reply to by सुबोध खरे

मतदारांचा भ्रमनिरास झालयावर आता युती करून काही होईल असे वाटत नाही. . निवडणूक आयिगाने भाजपला मदत न करता प्रामाणिक निवडणूक घेतल्या तर नक्की होईल.

राज आणि उद्धव दोघेही आळसी आहेत. ऐन निवडणुकीतही दोन नाहीतर तीन सभा घेतेत. शक्यतो एकच. त्यामुळे एकत्र आले तरी फारसा काही फरक पडणार नाही.

तेव्हा, लक्षात आलं की, महसुल अधिकारी पंचनामे करीत आहेत पण, नुकसान भरपाई देण्याच्या अटी इतक्या आहेत की, भरपाई नको पण कागदपत्रे आवरा अशी वेळ आहे.
सगळीकडे हीच समस्या आहे. जवळचा एक नातलग अश्या अधिकारी पदावर कार्यरत आहे. त्याच्या म्हणण्यानुसार काम केले अथवा नाही केले तरी संबंधित अधिकार्यावर कारवाई करणे हे नित्याचेच झाले आहे. म्हणजे अश्या अटी पुर्या करताना वरुन प्रेशर येते कि अटी शिथिल करा व कालांतराने त्याच शिथिल केलेल्या अटींमुळे संबंधित अधिकारी अडचणीत येतो.

सौन्दर्य 14/10/2025 - 18:39
अफगाणातील तालिबान सरकारला दिलेले समर्थन तसेच त्यांच्या बरोबरची मैत्री घातक ठरणार आहे. 'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' हे ऐकायला कितीही गोड वाटत असले तरी काही बाबतीत त्याला अपवाद हा असतोच.

In reply to by सौन्दर्य

सुबोध खरे 14/10/2025 - 19:12
तो शुद्ध व्यापार आहे. अफगाणिस्तान बेचिराख झाला आहे त्याची पुनर्बांधणी होईल तेंव्हा तेथे आपल्या अनेक कंपन्यांना कंत्राटे मिळू शकतील याशिवाय तेथे असलेला दुर्मिळ खनिजांचा खजिना हा एक फार महत्त्वाचा भाग आहे Afghanistan possesses significant deposits of rare earth minerals like lanthanum, cerium, and neodymium, along with other valuable minerals such as lithium, cobalt, and niobium. These resources are crucial for modern technologies, but their extraction has been hindered by political instability, security issues, and lack of infrastructure. The Helmand province is known to have some of the most important deposits. चीन वरील अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने हा एक फार मोठा आधार ठरू शकतो. अमेरिका अफगान युद्धात आणि कोव्हीड मध्ये भारताने मोठ्या प्रमाणावर मानवतावादी मदत केली आहे याबद्दल अफघाण लोक कृतज्ञ आहेत. याशिवाय अगोदर रशिया आणि नंतर अमेरिकेशी युद्ध केल्यामुळे अफघाण लोकांचा या दोघांवर अजिबात विश्वास नाही. तेथील खनिज उत्खननासाठी त्यातनं तंत्रज्ञान हवेच आहे जे भारताजवळ आहे शिवाय स्वस्त आहे हेलमंड प्रांतात असलेली हि खनीजे चाबहार या इराणच्या जवळच्या बंदरातून (होर्मूझ च्या समुद्रधुनीच्या पूर्वेकडून) आपल्याला हि खनिजे आणणे फार सोपे आहे अशा स्थितीत चीनने शिरकाव करण्याच्या अगोदर भारत जर आपल्या पूर्वपुण्याईचा उपयोग करून घेत असेल तर त्यात काय चूक आहे? (First-mover advantage) अफगाण लोकांना भारताबददल बरीच आत्मीयता आहे हा एक अजून फायदा. जगाच्या इतिहासात कोणताही देश आपला कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो.

In reply to by सुबोध खरे

स्वधर्म 14/10/2025 - 20:03
>> अशा स्थितीत चीनने शिरकाव करण्याच्या अगोदर भारत जर आपल्या पूर्वपुण्याईचा उपयोग करून घेत असेल तर त्यात काय चूक आहे? (First-mover advantage) अफगाणिस्तान - चीन व्यापार चीनक्डून आयातः ९६२ मिलियन डॉलर्स चीनला निर्यातः ६३.९ मिलियन डॉलर्स अफगाणिस्तान - भारत व्यापार भारताकडून आयातः '--' (बहुधा किरकोळ असावी, त्यामुळे दिलेली नाही भारताला निर्यातः ६६७ मिलियन डॉलर्स याचा अर्थ चीनचा अफगाणिस्तानशी व्यापार आपल्यापेक्षा खूपच जास्त असून अफगाणिस्तान चीनकडून जेवढ्या वस्तू आयात करतो, त्याच्या जवळ्पासही भारताकडून काही घेत नाही परंतु भारताला चीनपेक्षा १० पटीहून अधिक निर्यात करतो. हे खूपच विषम चित्र आहे. त्यामुळे आपल्याला फर्स्ट मूव्ह वगैरे काहीही फायदा नाही. चीनबरोबरचा त्यांचा व्यापार आपल्यापेक्षा १० पट जास्ती आहे. शिवाय ते आपले ग्राहक नसून आपण त्यांचे ग्राहक आहोत. अशा परिस्थितीत त्यांनी आपल्याला खूष ठेवायला हवे. अफगाणिस्तानची एवढी दाढी कुरवाळण्याची काय गरज आहे? समर्थन म्हणजे काहीही केले तरी सरकारचे समर्थन करायचेच, हे अजब आहे.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 14/10/2025 - 21:50
Based on recent reports in October 2025, Afghanistan is actively inviting India to invest in and import several minerals, including critical resources like copper, lithium, and rare-earth minerals. While past exports have been limited due to instability, these new developments signal Afghanistan's desire to significantly expand its mineral trade with India.

In reply to by स्वधर्म

सुबोध खरे 14/10/2025 - 22:05
https://youtu.be/HKR9ZzlOGDc?si=SXGJlpaocTjHtPrJ https://www.oneindia.com/international/afghanistan-invites-india-to-invest-in-1-trillion-mineral-sector-agriculture-and-sports-7886989.html https://www.news18.com/world/afghanistan-sees-new-delhi-as-close-friend-invites-indian-firms-for-mining-ops-taliban-fm-muttaqi-ws-kl-9626920.html

In reply to by सुबोध खरे

स्वधर्म 15/10/2025 - 15:00
चीनबरोबरचे अफगाणीस्तानचे व्यापारी संबंध भारतापेक्षा निश्चितच जास्त आहेत असा माझा मुद्दा होता. त्यावर तुंम्ही दिलेल्या दुव्यांमध्ये चीनच्या तुलनेत भारताला फर्स्ट मूव्ह अ‍ॅडव्हान्टेज मिळेल असे काहीही आढळले नाही. बाकी त्यांनाही आपली तितकीच गरज आहे. आपण ग्राहक म्हणून तालिबानला वाकवूच शकतो. त्यांचे ऐकून महिला वार्ताहरांना प्रवेशबंदी करण्याचा मध्ययुगीन मागासपणा करण्याची काही एक गरज नव्हती. त्यांच्या देशात गेल्यावर जर त्यांचे कायदे आपल्याला पाळावे लागत असतील तर आपल्या देशात आल्यावर त्यांना आपले कायदे पाळायलाच पाहिजेत. हे सरकार का सगळ्यांसमोर सरपटतंय काही कळत नाही. खनिजे वगैरे म्हटलं की दुखणं कुठलं आहे त्याचा थोडा अंदाज येतो खरा.

In reply to by स्वधर्म

अभ्या.. 15/10/2025 - 16:10
हे सरकार का सगळ्यांसमोर सरपटतंय काही कळत नाही. खनिजे वगैरे म्हटलं की दुखणं कुठलं आहे त्याचा थोडा अंदाज येतो खरा. त्यातल्या त्यात २००१ साली तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी "तालिबान्यांकडून बामियानच्या बुध्दमूर्तीच्या नाशामुळे" मानवतेच्या आवाजासाठी तत्कालीन कित्येक सरकारांना आणि युनायटेड नेशन्स ला आवाहन केलेले होते, मोदी आणि योगीकडून ज्या तालिबानी कृत्याची निर्भत्सना कित्येक वेळी केली गेली आहे त्याच घटनेचे बुध्द मूर्ती विनाशानंतरचे पेन्टींग पार्श्वभूमीवर लावणे ह्यात तालिबानचा कोणता गौरव घेऊन ते भारतात आले आहेत हेच स्पष्ट होते. नॉर्मल भेट ठिकच आहे पण महिला पत्रकारांना प्रवेश नाकारणे आणि मुद्दामून तेच पेंटींग घेऊन येणे (कारण ते भारतात कुणी दिले असेल त्यांना तर अधिक गंभीर आहे) आणि त्याचे प्रदर्शन करणे हेच तालिबानच्या हेतूमधील खोच आणि आपल्या सरकारचे सरपटणे दाखवते. बाकी सौदीचा देवबंदींना पतपुरवठा थांबल्यापासून ते आता सौदीचा पाकिस्तानसोबतचा संयुक्त सुरक्षा करार आणी तालिबानचा भारतासोबतचा करार, पाकिस्तानचे चीनसोबतचे भारतावरच्या अक्रमणातले सहाय्य आणि ज्या रशिया अमेरिकेने अफगाणी दगडांवर डॉके फोडून घेतलेले आहे त्या रशिया अमेरिकेचे भारतासंबधात बदलेलेले संबध हा प्रवास रोचक आहे.

In reply to by स्वधर्म

सुबोध खरे 15/10/2025 - 18:44
त्यांचे ऐकून महिला वार्ताहरांना प्रवेशबंदी करण्याचा मध्ययुगीन मागासपणा करण्याची काही एक गरज नव्हती. त्यांच्या देशात गेल्यावर जर त्यांचे कायदे आपल्याला पाळावे लागत असतील तर आपल्या देशात आल्यावर त्यांना आपले कायदे पाळायलाच पाहिजेत. पूर्वग्रह असला कि मूलभूत गोष्टींचा विसर पडतो त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. परराष्टीर्य वकिलातीवर त्या देशाचा कायदा चालत नाही हे मूलभूत तत्व आहे. विकिलीक्स वाला ज्युलियन असांजे हा लंडन मध्ये सात वर्षे इक्वेडोर देशाच्या वकिलातीत राहत होता. तेथे ब्रिटनचा कायदा चालत नाही. तेंव्हा अफगाणिस्तानच्या वकिलातीत पत्रकार परिषद घेताना आपला कायदा तेथे चालत नाही हे आपण लक्षात घ्या. मुळात हि पत्रकार परिषद अफगाण वकिलातीने घेतली होती आणि त्यात आपल्या परराष्ट्र खात्याचा सहभाग नव्हता. त्याचे राजकारण काँग्रेसच्या राजकारण्यांनी केले यात नवल नाही. कारण इथे मिपा वर सुद्धा मूलभूत माहिती न घेता तोंड सोडणारे लोक कमी नाहीत मग सामान्य लोकांची काय कथा? सरकारबद्दल कमालीचा द्वेष असला तरी परराष्ट्र धोरण, लष्कराबाबत किंवा इसरो अणुऊर्जा इत्यादीसाठी घेतलेली दूरगामी धोरणे एका रात्रीत बदलत नाहीत. काँग्रेसचे सरकार असते तरी येथे तालिबान बरोबर संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनेच प्रयत्न केले गेले असते याबद्दल मला शंका नाही. जर १९७१ मध्ये युद्ध लष्कराने लढले असले तरी त्याचे श्रेय श्रीमती इंदिरा गांधी यांना च दिले जाते तद्वत आज ऑपरेशन सिंदूर चे श्रेय श्री मोदी यांनाच मिळणार आहे मग आपण कितीही आदळ आपट किंवा चिडचिड करा.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. 16/10/2025 - 12:40
परराष्टीर्य वकिलातीवर त्या देशाचा कायदा चालत नाही हे मूलभूत तत्व आहे. तेंव्हा अफगाणिस्तानच्या वकिलातीत पत्रकार परिषद घेताना आपला कायदा तेथे चालत नाही हे आपण लक्षात घ्या. मुळात हि पत्रकार परिषद अफगाण वकिलातीने घेतली होती आणि त्यात आपल्या परराष्ट्र खात्याचा सहभाग नव्हता.
. काहीही काय फेकताय? मूळ अधिकृत वकिलात असली तर तेथे ती इम्म्युनिटी आणि स्वातंत्र्य. भारताने २०२१ लाच अफगाणिस्तानातली वकालत बंद केली आणि सगळे डिप्लोमॅट्स, विद्यार्थी, जमेल तेवढे नागरिक परत आणले. परत ह्या महिन्यात ती चालू केलेली आहे पण अद्याप तालिबान सरकारला अधिकृतता दिलेली नाहीये. अफगाणिस्तानची भारतातली एम्बसी २०१५ ला उद्घाटन झाले. जमीन १९५६ ला घेतलेली होती. ऑगस्ट २०२१: तालिबान पुन्हा सत्तेत आल्यानंतर, नवी दिल्लीतील अफगाण दूतावास हा बहिष्कृत प्रजासत्ताक सरकारमधील राजदूतांच्या नियंत्रणाखाली कार्यरत राहिला. बहुतेक आंतरराष्ट्रीय समुदायाप्रमाणे भारतानेही तालिबान प्रशासनाला मान्यता दिली नाही. नोव्हेंबर २०२३: नवी दिल्लीतील दूतावास कायमचा बंद झाला. माजी सरकारच्या राजदूतांनी भारत सरकारकडून पाठिंबा नसणे आणि तालिबानचा दबाव हे बंद करण्याचे कारण असल्याचे सांगितले. २०२४-२०२५: तालिबान नियंत्रण आणि पुन्हा सुरू होण्याची शक्यता शोधत आहे २०२४: तालिबान प्रशासनाने मुंबईतील अफगाण दूतावासात एक वाणिज्य दूत नियुक्त केला, ज्यामुळे भारतात त्यांची वाढती राजदूतीय उपस्थिती दिसून आली. मुंबई आणि हैदराबादमधील अफगाणिस्तानचे वाणिज्य दूतावास मर्यादित सेवांसह कार्यरत राहिले. ऑक्टोबर २०२५: तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी आणि भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यातील ऐतिहासिक बैठकीनंतर, दोन्ही देशांनी पूर्ण राजदूतीय दूतावास पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शविली. दूतावास पुन्हा सुरू करण्यासाठी तालिबान राजदूत आता नवी दिल्लीत येण्याची अपेक्षा आहे . मग कुठली आलीय इम्म्युनिटी? . सध्या रशिया हे एकमेव राष्ट्र आहे कि ज्यानी तालिबान सरकारला अधिकृतता बहाल केली आहे. बाकी सर्वानी कंडीशनल अ‍ॅक्सेस आणि काही बोलणी चालू आहेत. . म्हणजे ही कुठली पध्दत की घराचे अ‍ॅग्रीमेंट करायला घरात बोलवायचे आणि अद्याप काही व्यवहार न होता त्याला मालकी बहाल करुन चाव्या सोपवायच्या, नवीन मालकांने पण स्वतःच्या नेमप्लेटसहीत, पेंटींग्स लावून घर सजवायचे तेही मालकाचा अपमान करुन आणी जुन्या मालकाच्या पाळीव लोकांनी त्याचा घरमालक म्ह्णणून अधिकारच आहे असा उदोउदो करायचा. सरपटणे ह्यालाच म्हणतात. जळजळीला ओवा चालतो, पाठीचा कणाच मोडला की सरपटावेच लागते.

In reply to by अभ्या..

स्वधर्म 16/10/2025 - 17:08
अभ्या, तुंम्ही लिहिलेले मुद्दे १००% टक्के बरोबर आहेत. त्यामुळे या प्रकारच्या वागणुकीस सरपटणे असेच म्हणावे लागेल. पहिले असे की, भारताने अजून इस्लामिक इमिरेट ऑफ अफगाणिस्तान या तालिबान नियंत्रित सरकारला अधिकृत मान्यताच दिलेली नाही. भारताने अजूनही वकालतीची मालकी इस्लामिक रिपब्लीक ऑफ तालिबान या पूर्वीच्या सरकारकडून तालिबान सरकारकडे वर्ग केलेलीच नाही. Taliban representatives claim full control over the embassy, although India has not officially transferred authority to Taliban-appointed diplomats. दुसरे असे की पंतप्रधान भारतात कधीही खुली पत्रकार परिषद घेत नाहीत, पण अमेरिकेत गेल्यावर त्यांना तिथले नियम पाळावेच लागलेले आहेत. त्यामुळे टेलिप्रॉम्प्टर वापरून का असेना, तिथल्या नॉन-गोदी मिडीया समोर त्यांना खुल्या पत्रकार परिषदेत प्रश्नांना उत्तरे द्यावीच लागतात. (त्यात काय होते हा मुद्दा वेगळा). त्यामुळे भारतात आल्यावर तालिबानींना इथले नियम पाळले पाहिजेत. तिसरे असे की, अफगाणिस्तान पेक्षा भारत हा जवळजवळ सर्व दृष्टीने विकसित, बलवान व मोठा आहे. तरीही आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर का कच खावी?

In reply to by अभ्या..

सुबोध खरे 16/10/2025 - 18:21
सरपटणे ह्यालाच म्हणतात. मुळात हि पत्रकार परिषद अफगाण वकिलातीने घेतली होती आणि त्यात आपल्या परराष्ट्र खात्याचा सहभाग नव्हता. हे वाचलंच नाहीये म्हणून अशी जळजळ होते आहे. चालू द्या.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. 16/10/2025 - 19:22
मुळात हि पत्रकार परिषद अफगाण वकिलातीने घेतली होती आणि त्यात आपल्या परराष्ट्र खात्याचा सहभाग नव्हता.
लोकांची जळजळ तपासण्यातली तुमची तळमळ समजू शकतो पण हे बघा. टाइम म्हणतेय : संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंध यादीत असलेले मुत्ताकी यांना गेल्या गुरुवारी आठवडाभराच्या भारत भेटीसाठी प्रवास सूट मिळवावी लागली. भारताने त्यांना अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री म्हणून संबोधले, त्यांना दिल्लीतील अफगाण दूतावासाच्या परिसरात पत्रकार परिषदा घेण्याची परवानगी दिली, जिथे अजूनही मागील पाश्चात्य समर्थित अफगाण सरकारचे अधिकारी काम करतात आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसवले. . बोलावले कुणी? भारत सरकारने.. त्यांना अफगाणचे परराष्ट्र मंत्री म्हणून भारतात दर्जा कुणी दिला? भारत सरकारने.. अफगाण दूतावासाच्या परिसरात पत्रकार परिषदा घेण्याची परवानगी कुणी दिली? भारत सरकारने.. दूतावासात अजूनही जुन्या अफगाणी सरकारच्या लोकांना कुणी ठेवलेय? भारत सरकारने.. दूतावास चालू करण्याची बोलणी अद्याप चालू असताना दूतावास वापरण्याची परवानगी कुणी दिली? तालिबान आणि भारत सरकारने.. मुंबईतले अफगाणी कॉन्सुलेट तालिबान चालवते आणि हैदराबादमधले कॉन्सुलेट जुने अफगाण रिपब्लिक असा कॉन्फ्लिक्ट असतानाही तो क्लीअर करणे सोडून करार मदार, चर्चा घडवून आणल्या कुणी? भारत सरकारने.. प्रेस कॉन्फरन्स मध्ये अफगाणिस्तानचा झेंडा न लावता तालिबानचा झेंडा लावून कॉन्फरन्स घ्यायची परवानगी कुणी दिली? तालिबान भारत सरकारने.. . तालिबानने भारताचा उपयोग करुन लेजिटमसी मिळवायचा प्रयत्न केलेला आहे हे स्पष्ट दिसत असताना एका प्रेस कॉन्फरन्स मधल्या चुकीसाठी परराष्ट्र खात्याला पर्यायाने मोदी सरकारला क्लीन चीट देण्यासाठी इतक्या कोलांट्या उड्या मारणे म्हणजे खरी भक्ती. धन्य हो...........

In reply to by सुबोध खरे

आग्या१९९० 16/10/2025 - 20:45
भारतातील पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना न बोलावणे ही एक तांत्रिक बाब होती असे तालिबानी मंत्र्यांनी खुलासा केला. त्यात त्यांनी दूतावासाचा उल्लेख केला नाही ह्यात सर्व काही आले. इकडे काहीजण उगाचच समर्थन करत आहेत. त्या पत्रकार परिषदेवर पुरुष पत्रकार निषेध म्हणून बहिष्कार घालू शकत होते किंवा तालिबानी मंत्र्यांना जाब विचारू शकले असते. परंतु पुरुष पत्रकार " सर तनसे जुदाला " घाबरले असावेत.

In reply to by सुबोध खरे

स्वधर्म 16/10/2025 - 17:28
तुंम्ही चीनच्या तुलनेत आपल्याला फर्स्ट मूव्ह अ‍ॅडव्हांटेज मिळेल हा मुद्दा मांडला होता. त्यावर मी तसे का नाही हे सांगणारे उत्तर दिले होते. आता आपण तो मुद्दा सोडून फक्त महिलांच्या पत्रकारपरिषदेतील प्रवेश बंदीचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे फर्स्ट मूव्हचा मुद्दा बरोबर नव्हता हे मान्य केले असे समजायला हरकत नाही. बाकी रेअर अर्थ खनिजांबाबत जे व्यापार युध्द सुरू आहे त्यात हा एक व्हिडिओ पाहिला. Trade war explained: The rare earth metals China dominates and US needsया क्षेत्रात उत्पादक म्हणून भारताचे नांव आहे पण अफगाणिस्तानचे नांवही नाही. त्यामुळे तालीबानचे लाड करण्यामागे तुंम्ही म्हणता तसा शुध्द व्यापार आहे या तुमच्या (एन डी टी व्ही च्या?) मतावर विश्वास ठेवणे कठीण आहे. काही उद्योगपतींना मिळू शकणारी तिथली कंत्राटे हा मुद्दा आणि तालीबान्यांची सरबराई यात काही संबंध आहे का?

In reply to by स्वधर्म

शाम भागवत 16/10/2025 - 18:16
आपली संरक्षण सिध्दता तेल विहीरी उत्खननातून स्वयंपूर्णता, देशी विमानांचे इंजिन या गोष्टी पूर्ण होईपर्यंत म्हणजे अंदाजे २०२९ पर्यंत तालाबानशी मर्यादित चुंबाचुंबी करायला काहीच हरकत नाही. मला वाटते आपल्या अस्तनीतले निखारे शोधण्यासाठी तालीबानचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. :)

In reply to by स्वधर्म

सुबोध खरे 16/10/2025 - 18:29
भारताकडून आयातः '--' (बहुधा किरकोळ असावी, त्यामुळे दिलेली नाही India Exports to Afghanistan was US$333.52 Million during 2024 Based on recent reports in October 2025, Afghanistan is actively inviting India to invest in and import several minerals, including critical resources like copper, lithium, and rare-earth minerals. हे हि वाचलं नाही Beijing could be skeptical of partnering on ventures with the Taliban given ongoing instability, however, and may focus on other regions. Khan pointed out that China has been burned before, having previously tried to invest in a copper project that later stalled. https://edition.cnn.com/2021/08/18/business/afghanistan-lithium-rare-earths-mining हे हि वाचलं नाही बाकी आपल्या परराष्ट्र, संरक्षण आणि उद्योग खात्यातील तज्ज्ञ लोकांपेक्षा मिपा वर जास्त हुशार आणि सर्व ज्ञानी लोक आहेत हे पाहून डोळे पाणावले

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 16/10/2025 - 18:48
चीन अफगाणिस्तानात गुंतवणूक करण्यास उत्सुक नसण्याची करणे याला कृत्रिम बुद्धिमत्तेने दिलेले उत्तर Despite initial expectations, China has not made large-scale investments in Afghanistan due to major obstacles, especially ongoing security risks, contractual disputes, and the country's severe instability. Beijing is prioritizing security along its border and seeking to protect existing investments, adopting a cautious "wait-and-see" approach. Security concerns are the primary reason for China's reluctance to invest, as Afghanistan remains a volatile environment for foreign operations and personnel. Persistent terrorism: The presence and activity of militant groups, particularly Islamic State–Khorasan Province (ISKP), pose a significant threat. ISKP has demonstrated its capability and intent by directly targeting Chinese interests, including an attack on a Kabul guest house in 2022. Xinjiang security: China's main security interest is preventing the East Turkestan Islamic Movement (ETIM), a Uyghur militant group, from using Afghanistan as a base to foment separatist activities in its neighboring Xinjiang province. While the Taliban has made some efforts to relocate these militants, China remains concerned. Regional instability: Attacks on Chinese personnel and projects in neighboring Pakistan, often conducted by groups with ties to Afghanistan like the Tehreek-i-Taliban Pakistan (TTP), have heightened China's fears about regional instability. Beyond security, foreign investment is heavily deterred by Afghanistan's weak economic and political environment. Contractual disputes: Chinese companies have faced major setbacks on projects. In June 2025, the Taliban terminated a $540 million oil deal with a Chinese firm, accusing it of failing to deliver on promised investments and infrastructure projects. Dysfunctional governance: With the Taliban's limited managerial and administrative experience, investors face a lack of reliable regulations and clear legal frameworks. The collapse of a major oil deal suggests that the Taliban is not always a reliable business partner. Lack of infrastructure: Poor infrastructure, inadequate energy supply, and an undeveloped legal and banking system further complicate large-scale investment.

In reply to by सुबोध खरे

सौन्दर्य 16/10/2025 - 00:41
खरे साहेब, राजकारणातही कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो असे म्हंटले जाते. तरी देखील तालिबानचे कायदे, त्यांची इतर वर्तणूक पाहता अशा लोकांशी मैत्री ही आज ना उद्या अंगाशी येणारच. स्व:ताच्या देशाचा फायदा, इतर देशांना लांब ठेवणे, खनिजे वगैरे कितीही आकर्षक वाटले तरी देखील ही एक अभद्र युती ठरेल व पुढेमागे आपल्या देशासाठी घातक ठरेल.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 14/10/2025 - 21:52
Beijing could be skeptical of partnering on ventures with the Taliban given ongoing instability, however, and may focus on other regions. Khan pointed out that China has been burned before, having previously tried to invest in a copper project that later stalled. “I believe they will prioritize other emerging/frontier geographies well before Taliban-led Afghanistan,” said RK Equity partner Howard Klein, who advises investors on lithium.

In reply to by सुबोध खरे

चौथा कोनाडा 14/10/2025 - 22:48
महत्वाची आणि रोचक माहिती.... तालीबानने जुन्या अफगाणीस्थानची धोरणे अवलंबली तर १९८० च्या वेळेचे मैत्रीपर्व पुनर्जिवित होऊ शकते !

तळीबान बरोबर आपण चर्चा चालू केली ती योग्यच आहे. हे आगोदरच करायला पाहिजे होत. त्यांना इतर मदतीबरोबरच सरक्षण साहित्याची मदत पण करायला पाहिजे.

In reply to by रात्रीचे चांदणे

अफगाणिस्तान आणि तत्कालीन ब्रिटिश भारतामधील ब्रिटिशांनी आखलेली ड्युरंड लाईन पठाणांना अजिबात मान्य नाही. त्या सीमारेषेच्या दोन्ही बाजूंना जर पठाण राहात असतील तर ती कृत्रिम सीमारेषा नको असेच पठाणांना वाटते- म्हणजेच खैबर पख्तुनवा प्रांत आपलाच असे अफगाणिस्तानातील पठाणांना वाटते. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये मतभेदांचे हे कारण पूर्वीपासून होते. अफगाणिस्तान आपल्या नियंत्रणात ठेवता येईल म्हणून पाकिस्तानने तालिबानची निर्मिती केली पण त्याचवेळेस अफगाणिस्तानातील पठाणांनाही खैबर पख्तुनवा हवा आहे हे ते विसरले बहुतेक. अमेरिकेकडून पैसे खायला मिळतील म्हणून ९/११ नंतर मुशर्रफने अमेरिकेला मदत केली आणि त्यातून तालिबानवर हल्ले करायला पाकिस्तान हा बेस मिळाला तेव्हापासूनच तालिबानचे पाकिस्तानशी संबंध बिघडायला सुरवात झाली. एकीकडे अमेरिकेकडून पैसे खायचे आणि दुसरीकडे ओसामाला लपवून ठेवायचे हा पण डबल गेम पाकिस्तानने खेळला. काहीही असले तरी अफगाणिस्तानातील तालिबानची सत्ता उखडली गेली आणि त्याला पाकिस्तानने मदत केली हे पठाण विसरू शकले नसावेत. त्यात तात्यांना काबूलचा बगराम हवाईतळ हवा आहे. त्यांना खूष करायला म्हणून मुनीरने थेट काबूलवर हवाई हल्ले केले. ही गोष्ट तालिबान कसे सहन करतील? ही आपल्याला उत्तम संधी आहे. त्याचा फायदा आपण उठवायला पाहिजे. तालिबान म्हणत असतील की काश्मीरवर भारताचा हक्क आहे तर आपण पण खैबर पख्तुनवावर अफगाणिस्तानचा अधिकार मान्य करावा. आयजीच्या जीवावर बायजी उदार होऊन पेशावर आणि तो प्रदेश अफगाणिस्तानचा आहे हे आम्हाला मान्य आहे असे म्हटले (म्हणजे उघडपणे म्हटले नाही तरी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात भांडणे लावून द्यायला काही केले) तर आपल्या बापाचे काय जाणार आहे? पाकिस्तानात पठाण लोक नुसते खैबर पख्तुनवामध्येच आहेत असे नाही तर इतर भागाताही पसरले आहेत. ते पठाण आणि पंजाबी वर्चस्व असलेली पाकिस्तानी व्यवस्था यांच्यात भांडणे लागून दोघे एकमेकांना मारत असतील तर ते आपल्यासाठी चांगलेच आहे ना? काहीही असले तरी तालिबान हा आपला दीर्घकालीन मित्र वगैरे होणे अशक्य आहे. पाकड्यांना ठोकायला म्हणून ही तात्पुरती व्यवस्था आहे. त्याच पठाणांच्या टोळधाडींनी भारतात शेकडो वर्षे नंगानाच चालवला होता हे आपण विसरू शकणार नाही/विसरू नये. एकदम आयडिअल परिस्थिती होईल की एकमेकांना मारताना पाकिस्तान आणि तालिबान दोघेही संपून गेले तर. तसे होणे जरा कठीणच आहे. पण पठाण आणि पंजाबी एकमेकांशी अनिश्चित काळ भांडत राहिले तर ते आपल्यासाठी चांगले होईल. पठाणांनी वर्षानुवर्षे संघर्ष यापूर्वी अनेकदा चालू ठेवला आहे- ब्रिटिश, रशियन आणि अमेरिकनांविरोधात. तसाच पाकड्यांविरोधात पण चालू ठेऊ देत. कदाचित पुढील काही वर्षात पाकिस्तानचे तुकडे पडतील. काहीही झाले तरी त्या पठाणी टोळधाडींच्या मध्ये कमकुवत का होईना कोणतातरी प्रदेश त्या पाकिस्तानच्या तुकड्याच्या निमित्ताने हवा.

Afaganistan is connected to POK & it is likely that India is aiming to make use of older silk route to reach Europe. This is way more cheaper than existing Suez Cancal Route and beneficial for Afganistan as well. Hence Indian Army mentioning that Pakistan will have its Geography changeद & Taliban mentioning 'POK is integral part of India' may not be a coincidence.

विजुभाऊ 15/10/2025 - 12:04
अफगाणीस्तानशी मैत्री ही शत्रु चा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने आहे. दुसरे हे की अफगाणिस्थानमधे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी भारतीय कम्पन्याना व्यवसाय मिळू शकतो. पाकिस्थानला जर शह द्यायचा असेल / चाप लावायचा असेल तर भारताला इराण आणि अफगाणीस्थान सोबत मैत्रीसंबन्ध ठेवणे गरजेचे आहे

कंजूस 15/10/2025 - 19:53
तालिबान आणि भारत चर्चा ....... भेटीमागचं कारण काय असेल? १.पत्रकार परिषदेत दोन तीन महिलाही होत्या हे चानेलवाले दाखवत होते. महिलांबाबत उदार धोरण अवलंबत आहोत हे दाखवायचे आहे का? २. अफगाण सरकारची अमेरिकेतील संपत्ती गोठवली गेली आहे ती सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतील का? ३. भारतीय गुंतवणुकदारांची बरीच गुंतवणूक बुडीत झाली आहे त्याबद्दल प्रयत्न? काय सांगता येईल?

In reply to by कपिलमुनी

सुबोध खरे 16/10/2025 - 10:49
इतका द्वेष आणि इतकी जळजळ? कोण सनातनी आज अशा राजकारणात आहेत जे असे स्त्रियांना पायाचे बोट जरी दिसले तरी सार्वजनिक रित्या फटके मारण्याचे समर्थन करत आहेत? केवळ रा स्व संघाचा द्वेष म्हणून हिंदुत्ववाद्यांना सनातनी म्हणून त्यांची तालिबानशी तुलना करायची आज शरिया लागू करा म्हणणारे मुस्लिम नेते निदान ५० % असतील. जरा काही झाले कि इस्लाम खतरे मे है म्हणणारे नेते सहज दिसतात त्यांच्याबद्दल बोलायची तुमच्यात हिम्मत नाही. कारण सर तन से जुदा होण्याची भीती. भेकडपणा आणि दांभिकपणा हि फुरोगामिनची खासियतच आहे इस देश के कितने भी तुकडे हो जाये हम किसी को अपने मझहब से खिलवाड करने नही देंगे म्हणणारा समाजवादी पार्टीचा अबू आझमी तुम्हालाइंडी गठबंधनात चालतो? किंवा १५ मिनिटे पोलीस दूर करा मग आम्ही काय करतो ते दाखवून देऊ म्हणणारा असदुद्दीन ओवेसी तुम्हाला जवळचा वाटतो. किती हे अध:पतन

In reply to by सुबोध खरे

समाजवादी पार्टीचा अबू आझमी तुम्हालाइंडी गठबंधनात चालतो? किंवा १५ मिनिटे पोलीस दूर करा मग आम्ही काय करतो ते दाखवून देऊ म्हणणारा असदुद्दीन ओवेसी तुम्हाला जवळचा वाटतो. उठ सूठ कुणाच्याही मागे इडी लावून त्रास देणाऱ्या भाजपने ह्या दोघांच्या मागे कधी इडी लावली आहे का? काय कारण असावे? सारखीच विचारसरणी आहे म्हणून? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणी तालिबान ह्यांच्या विचारसरणीत काहीही फरक नाही. संघाने कधीही मनुस्मृतीला विरोध केलेला नाही. संघाचा मनुस्मृतीला छुपा पाठिंबा आहे, मनुस्मृतीत स्त्रियांबद्दल काय लिहिले आहे माहीत करा! तालिबानी नी संघ/भाजप ह्यांची विचारसरणी एकसारखी आहे, नाहीतर महिलांचे शोषण करनारे कुलदीप सेंगर, ब्रिजभूषण सिंह ह्यांचे समर्थन सोशल मीडियावर अंधभक्ताना समर्थन करावे लागले नसते तसेच मोदी सरकारनेही त्याना वाचवायचे आटोकाट प्रयत्न केले नसते! तेव्हा भाजप/ संघ हा महिलाविरोधी नाही, मध्ययुगीन मानसिकता भाजपेयींचो नाही ह्याचे खोटे समर्थन बंद करा!

In reply to by सुबोध खरे

सुक्या 16/10/2025 - 11:21
जौ द्या हो. ह्यामुळेच आजकाल धाग्यावर कुणी फिरकत नाही. ह्यांची एकच टेप लागलेली असते. वरुन २/३ होयबा आहेत तळी उचलायला ..

In reply to by सुबोध खरे

शाम भागवत 16/10/2025 - 12:40
संघाला विरोध करण्याची (अपयशी) पध्दत १०० वर्षानंतरही चालू ठेवण्याचा ठाम निर्धार खरोखरच कौतुकास्पद आहे. ही केविलवाणी धडपड आहे असे कोणी म्हणेल. पण मी त्याला दुर्दम्य आशावाद समजतो. :)))

In reply to by शाम भागवत

मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असे म्हणत एका तथाकथित पक्षाचे तीन पिढ्या दुकान चालले. तसेच आहे हे. संघाला विरोध करत करत अनेकांची चार पिढ्यांच्या पोटापाण्याची सोय झाली आहे- आणि कदाचित आणखी पिढ्यांच्या पोटापाण्याचीही सोय होईल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

त्यांच्या प्रयत्नांमुळेच मुंबई महाराष्ट्रापासून तुटली नसेल! चिंता करू नका! त्यांच्या पुढच्या पिढ्याही नाही तुटू देणार! पहिलीपासून हिंदी लाडा किंवा मराठी संपवायचा कितीही प्रयत्न केला तरीही!

In reply to by सुबोध खरे

कपिलमुनी 16/10/2025 - 21:34
याची यादी करू का ? किती पवित्र करून घेतलेत ? उगा सोवळेपणाचा आव आणायचं.. मी नाय त्यातली न कडी लावा आतली

In reply to by कपिलमुनी

विवेकपटाईत 18/10/2025 - 15:42
तोपर्यंत भाजप सत्तेत आहे तोपर्यंत स्त्रियांना स्वातंत्र्य आहे. सर्वात स्वतंत्र विचारांची मुख्यमंत्र्याची पत्नी महाराष्ट्राच्या मामी आहे. केरळमध्ये अनेक भागात मुलींना शाळेत पडद्याच्या मागे बसावे लागते. मुस्लिम स्त्रियांवर अत्याचाराचे समर्थन करणाऱ्या कायद्याला सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी समर्थन दिले होते हा इतिहास आहे. बाकी भाजप गेल्यावर अनेक राज्यातील अनेक जिल्ह्यात शरिया कायदा निश्चित लागू होणार.

In reply to by कंजूस

गांधीनगरच्या अक्षरधाम मंदिरात सर्व पत्ता गुजराती नी इंग्रजीतच आहेत, हिंदीला त्यांनी लाथाडले आहे. काय कारण असेल?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

रामचंद्र 16/10/2025 - 22:08
तिथे महाराष्ट्रातल्यासारखे कोणी हिंदी (राष्ट्रभाषा!) समर्थक दिसत नाहीत, फडणवीसांसारखे? खरं तर या बाबतीत देशभर एकच धोरण हवं.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे (आरएसएस) रस्त्यांवर संचलन तसेच शिक्षणसंस्थांसह सार्वजनिक व सरकारी ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यावर नियंत्रण आणण्यासाठी नियम लागू करण्याचा निर्णय काँग्रेसशासित कर्नाटक सरकारने गुरुवारी घेतला. अशाप्रकारे संघाच्या कार्यक्रमांवर नियंत्रण आणणारे कर्नाटक हे पहिले राज्य ठरणार आहे.
कर्नाटक सरकारच्या या निर्णयाची चर्चा व्हायला पाहिजे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कॉमी 17/10/2025 - 14:05
जोवर लोकांचा समूह इतरांना हानी किंवा उपद्रव न पोहोचवता एकत्र येऊन काहीही करत असेल तर त्यावर बंदी घाणे चुकीचे वाटले.

In reply to by कॉमी

जोवर लोकांचा समूह इतरांना हानी किंवा उपद्रव न पोहोचवता
शांतते पत्रयात्रा, संचलन, सकाळच्या वेळी मोकळ्या मैदानात व्यायामाचे धडे असे असेल तर बंदी कोणी घालणार नाही, असे वाटते. संघ दक्ष-आरम, वाले इतके सरळ असतील आणि आहेत असे वाटते का ? तसे ते नाहीत. संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते पूर्वी घरोघरी जाऊन तरुणांना भेटून सकाळी मैदानावर व्यायामासाठी एकत्र करायचे, मग बौद्धिकं वगैरेचं हळुहळु निमंत्रण द्यायचे. संघटन आणि धर्माभिमान उभा करता करता कट्टरवादी विचारांच्या गोळ्या देऊन त्याची बुद्धी भ्रष्ट करुन आपल्या गोटात कायम राहील इतकी ती तजवीज असायची. आता माध्यमांमु़ळे लोक घरीच व्यायाम करतात. मैदानावरही आपलं स्वतंत्र फिरणे आणि व्यायाम करतांना अनेक तरुण दिसतात. आता तरूणांना गोळा करुन सकाळी मैदानावर आनण्याचा स्कोप दिसेना, तेव्हा आता तरुणांना आकर्षित करण्यासाठी शाळा महाविद्यालयाबाहेर यांनी आपली दुकाने थाटायला सुरुवात केली आहे. 'ज्वॉइन अस' च्या पाट्या घेऊन हे शाळा-महाविद्यालयाच्या बाहेर हे 'दक्ष' दिसू लागले आहेत. तरुणांना गळाला लावायचे प्रयत्न सुरु झाले आहेत. आज हे येतील उद्या आणखी कोणीतरी येतील. संघटन करण्याच्या नावाखाली ही द्वेषाची केंद्रे उभारण्याचा प्रयत्न आहे, म्हणून अशा कृत्यांना आळा घालणे गरजेचे आहे असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शाम भागवत 19/10/2025 - 11:02
तो आळा कसा घालणार हा प्रश्न आहे. त्यासाठी काय करणार? मिपावर सातत्याने याबाबत लिहील्याने संघ कमी होताना दिसत नाहीये. नवीन काही उपक्रम सुरू केला पाहिजे. त्यासाठी पूर्णवेळ वाहून घेतलेले कार्यकर्ते तयार करायला पाहिजेत. तसं काहीच होताना दिसत नाहीये.

In reply to by शाम भागवत

आग्या१९९० 19/10/2025 - 12:12
ज्या संघटनेचा पाया द्वेष आणि राजकीय हितसंबंधांवर उभा आहे, तिला शतकभरानंतरही गांधीच्या विचारांचा नाश करणे शक्य झालेले नाही — हे त्यांचे सर्वात मोठे अपयशच आहे. इतिहासाने दाखवले की हिंसा तात्पुरती यशस्वी वाटू शकते, परंतु अहिंसेच्या नैतिकतेसमोर तिचा पराभव होतो. धर्माच्या नावाखाली केलेले राजकारण लोकांमध्ये तणाव निर्माण करू शकते, समाजकारणाचे खरे काम, समतेवर आणि न्यायावर आधारित असते, हे संघाच्या धोरणांत सापडत नाही. त्यामुळे जातीय विभाजनच संघाला आतून संपवेल.

In reply to by आग्या१९९०

शाम भागवत 19/10/2025 - 12:56
देश स्वतंत्र झाल्यावर गांधीजींनी पहिला विचार मांडला होता की, आता कॉंग्रेसची गरद नाही. यास्तव त्याचे विसर्जन केले पाहिजे. हा विचार तरी पूर्णत्वास जाताना दिसतोय बॉ. ;)

In reply to by शाम भागवत

आग्या१९९० 19/10/2025 - 13:24
देश स्वतंत्र झाल्यावर गांधीजींनी पहिला विचार मांडला होता की, आता कॉंग्रेसची गरद नाही. यास्तव त्याचे विसर्जन केले पाहिजे. तेच तर म्हणतोय मी. गांधीजींचे विचार नष्ट करत नाहीत, उलट त्याचे पालनच करत आहेत. गांधीजींना मारले नसते तर गांधीजींनीच काँग्रेस विसर्जित केली असती. एकतर हत्येचे पातक माथी घेतले , आणि काँग्रेस संपवण्याचे उद्दिष्ट साधण्यात ऊर्जा घालवत बसले. गांधीजींचे विचार कसे नष्ट होणार ह्याचीच आयुष्यभर चिंता.

In reply to by शाम भागवत

आग्या१९९० 19/10/2025 - 15:16
एखाद्याला नष्ट करून त्याच्याच विचारांचे पालन करणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी. संघाच्या विचारांनी काहीही नवनिर्मिती केली नाही हा इतिहास आहे. संघ स्थापनेचा उद्देश हा राजकीय नव्हता तर कशाला एखाद्या राजकीय पक्षाचे निर्मूलन करण्याचा उद्योग करायचा? विचारात काही सुस्पष्टता?

In reply to by शाम भागवत

अभ्या.. 19/10/2025 - 19:19
अरे, तुम्हाला वेगळे मेल येते की काय? आम्हाला आले मेल एका मोठ्ठ्या दिव्याच्या फोटो बरोबर. त्यात हा निरोप आलाय वरून. . तुम्हाला काय आला मेल? घरातील मुला नातवंडांना , लहानांना आवर्जून संघ शाखांत पाठवा. संघाला गरज आहे.....

In reply to by अभ्या..

शाम भागवत 19/10/2025 - 20:35
:) संघाला आमची गरज आहे? काहीही. आम्हाला संघाची गरज आहे. २०१४ पासून छान चाललंय. यश मिळत राहिले आहे त्यामुळे निवडलेला रस्ता बरोबर आहे याची खात्री पटलीय. २०२४ ला थोडे अपयश आले. त्याबरोबर कोणावर दोषारोप न करता चुका सुधारल्या. परत यश मिळायला लागलंय. तुम्हीपण तुमची लढायची पध्दत बदललेली नसल्याने बिहार निवडणूकांत यश मिळणार हे नक्की आहे. तुमची विचार करण्याची व संघाला विरोध करण्याची पध्दत न बदलल्याबद्दल धन्यवाद. असंच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधे लढा. म्हणजे तिथेही भाजपाचा विजय नक्की.

In reply to by शाम भागवत

रामचंद्र 25/10/2025 - 21:36
या वस्तुस्थितीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने विरोधकांचेच नुकसान होत आहे. याउलट संघपरिवारातील विविध पातळ्यांवरील घटक बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेत सतत जागरूक आणि कार्यरत आहेत.

In reply to by रामचंद्र

अभ्या.. 26/10/2025 - 00:03
वस्तुस्थितीचे सध्या सोडा वस्तूंवर पण एक सांगा प्लिज. काही जन्मापूर्वी तुम्ही संजय हस्तिनापूरकर होतात का हो? . नाही, म्हणजे दोन्ही साइड चे सर्व दृश्य अगदी रणनीती, खलबते सर्व काही स्पष्ट दिसते, कळते.. सलाम तुमच्या दूरदृष्टीला. तुमच्या हस्तिनापूर नरेसाना पण नमस्ते केलाय म्हणून सांगा.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टीपीके 17/10/2025 - 14:53
चला या गोबर युगात कुठेतरी लोकशाही जिवंत आहे, या साठी कर्नाटक सरकार चे अभिनंदनच केले पाहिजे. फक्त काँग्रेसच लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण करू शकते, १९५१, १९७५, असे अनेक दाखले आहेत त्या साठी. चला आपण त्यांचे हात अधिक बळकट करूया.

In reply to by टीपीके

NiluMP 17/10/2025 - 20:40
स्वतःचे सैन्य, संविधान असताना ही काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडून का पाळावे लागले. खड्यात घाला अशी वोटेबँक लोकशाही जर छत्रपती शिवाजी महाराज्याचे स्वराज असले असते तर तेव्हा आणि आताही अशी हिम्मत कोणी करू शकेल का ?

In reply to by NiluMP

अभ्या.. 17/10/2025 - 22:29
जर छत्रपती शिवाजी महाराज्याचे स्वराज असले असते तर
मग काय करावे म्हणता? महाराजांना बोलावतांय परत? व्होटबँक खड्ड्यात घालायची म्हणजे काय करायचे? आणि घातलीच तर त्यानंतर काय करायचे?

In reply to by अभ्या..

NiluMP 21/10/2025 - 13:15
जोपर्यंत वोटबँक लोकशाही आहे तोपर्यंत झोपडपट्या, घराणेशाही, सरकारी भ्रष्टाचार, धार्मिक, जातीनिहाय आरक्षण, अनुदान यातून आपली सुटका नाही आणि लोकशाही हे जिहादी मानसिकता वाल्यांसाठी नवीन शस्त्र झाले आहे (उदा. लंडन) आपल्या देशात प्रयोग सुरु झाले आहेत पण हिंदू व नेते जोपर्यंत माझ्या घरापर्यंत येत नाही तोपर्यन्त झोपलेला (एक्स-मुस्लिम त्यांना जागे करण्याचा थोडा प्रयन्त करत आहे ) आहे म्हणून मलातरी RSS आवडते. अब्रामाहिक धर्मवाल्याचं लक्ष एकच आहे संपूर्ण धरती त्याची व्हावी (चीन आणि नॉर्थ कोरिया त्याचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. :-) दोन्ही देशांत लोकशाही नाही.) मी माझा वार्डातल्या वार्ड आणि पोलीस ऑफिसरला निवडून देत नाही मग नेत्यांना का निवडून द्यावे. निवडणूक सोडून इतर पद्धत शोधून काढावी आणि देश एकाद्या कॉर्पोरेट कंपनी प्रमाणे चालवावा परफॉर्म वर पेरिश. आम्ही पाच वर्ष काहीही करू शकत नाही. ज्या नेत्यांना कोणत्या वार्डात, सोसाटीत आपले मतदार आहेत याची माहिती असते त्यांना तेथे कोणते काळे धंदे चालतात याची माहित नसते असं मलातरी वाटत नाही. ज्या वार्डात नवीन झोपडट्टी बनेल तर त्या वार्डातील नगरसेवक, वार्ड, पोलीस ऑफिसर बरखास्त करावे.

In reply to by NiluMP

शाम भागवत 18/10/2025 - 08:21
२०१४ च्या लोकसभा निवडणूकीपासून मुस्लीम व्होट बँकेची ऐशी की तैशी व्हायला सुरवात झालीच आहे हो. २०२४ ला या व्होट बँकेने पूर्ण ताकदीने उसळी मारली होती. भाजपा गाफिल व संघ उदासीन राहूनही मोदींना काही हटवता आले नव्हते. भाजपाला हरविण्याचा एक मार्ग सापडल्याच्या आनंदात सर्व भाजप विरोधक होते. पण बांगला देशातील सत्तांतर व तेथे हिंदूवर झालेले अत्याचार यामुळे विरोधकांना सापडलेला मार्ग पूर्णपणे खिळखिळा झालाय. आता मुस्लीम व्होट बँकेत मुस्लिमांच्या सहाय्यानेच खिंडार पडायला सुरवात झाली आहे. सोबतीला समान नागरी कायदा व एनआरसी आहेच. मुख्य म्हणजे भारतीय मुस्लिमांत ७५ टक्के मुस्लिमांना या ना त्याकारणाने पाकिस्तानचे प्रेम असते. पण पाकिस्तानचे जसे तुकडे पडायला लागतील तसतसं हे प्रेम ओसरत जाईल. तेंव्हां २०२९ पर्यंत मोदी व संघ विरोधक गाफील असलेले बरे. संघ बदलला नसल्याचे त्यांना वाटत राहाणे हेच फायद्याचे आहे. म्हणजे ते द्वेषमूलक टिका करण्यातच धन्यता मानत राहून संघविरोधात प्रत्यक्ष कार्य करायचे विसरून जातील.:) सध्यातरी मोदींना पर्याय म्हणून राहूल, ममता, अखिलेष, शरद पवार वगैरेंना जनता निवडेल असं वाटत नाहीये.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विवेकपटाईत 18/10/2025 - 15:48
रस्त्यावर पथसंचलन करण्याबाबत नियम न्यायालयात टिकणार नाही. सार्वजनिक जागेत बिना ध्वज लावता शाखा लागेल. फुटबॉल खेळायला बंदी लागू होत नाही. 1975 च्या इमर्जन्सी मध्येही शाखा अशाच लागत होत्या.

फक्त अफगाणिस्तानच नाही तर भारताने बऱ्याच देशांबरोबरचे संबंध तोडायला पाहिजे. अमेरिका : इराक, सिरिया इत्यादी देश उध्वस्थ केले. हिशोबच केला तर कमीत कमी लाखो जीव तरी घेतले असतील ह्या देशाने. अफगाणिस्तान सोडता सोडता केवळ संशयामुळे एका कुटुंबावर बॉम्ब फेक केली होती. इंग्लंड : अमेरिकेच्या प्रत्येक पापात सहभागी असणारा देश. रशीया : भारताला मदत केली म्हणून कांय झालं. ना लोकशाही ना इतर देशांच्या सिमेचा सन्मान. सौदी : ह्या देशात महिलांचा सन्मान कमी होतो. चीन : जागतिक कायदे हा देश मनात नाही. वरून गलवान वगैरे भागात खोड्या आतातच. अशी बरीच यादी करता येईल. भारताने geopolitics का कांय त्या भानगडीत न पडता एकेका देशानंबरोबकरचे संबंध तोडायला पाहिजे. इस्राएल ने आपल्याला बऱ्याच कठीण प्रसंगात मदत जरी केली असली तरी त्याच्यापासून आपण दूर राहायला पाहिजे. जवळ जवळ पासष्ट हजार लोकांची कत्तल केली. सर्व गुण संपन्न देश शोधायला पाहिजे आणि मगच वकिलात इत्यादी गोष्टी केल्या पाहिजे. पृथ्वी वर असा कोणता देश मिळाला तर ठीक नाही तर पर ग्राहवार शोध घेतला पाहिजे.

In reply to by कंजूस

कंजूस काका, भाजपच्या आयटी सेलने सात वर्षापूर्वी राहुल गांधी यांना बदनाम करण्याचे जे काही असत्याचे प्रयोग केले त्यातलाच तो एक भाग होता. बघा हा व्हीडीयो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 21/10/2025 - 17:15
व्हिडीओ तील शेवटचं वाक्य एकदा परत नीट ऐकून घ्या! जे बिल रा गा मोदींना चिकटवणार होता ते त्यालाच चिकटलं! हा माणूस बेताल बडबड करत असल्यामुळे लोकांना हे तो बोलू शकतो हे सहज पटलं सुद्धा! शेवटी पप्पू तो पप्पू च राहणार! त्याच्यात काही लोकांना देशाचं भविष्य दिसतं त्यांच्या अकलेची कीव करावी का त्यांच्या मूर्खपणा ला हसावं हे कळत नाही!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंजूस 21/10/2025 - 18:34
पाहिला विडिओ. राहुलला असं म्हणायचं असेल की आलू की फसल लेने वाले किसान सोना कमा सकते हैंl

स्वधर्म 22/10/2025 - 02:59
नाशिकच्या आयटीआय मध्ये पौरोहित्याचा कोर्स सुरू होत आहे. कुंभमेळा येऊ घातलाय तेंव्हा पुरोहितांची कमतरता भासणार म्हणून शासनाने आधीच तयारी सुरू केली आहे असे भाजपाचे प्रवक्ते म्हणत आहेत. पण तिथले महंत मात्र या गोष्टीला विरोध करत आहेत. त्यांनी दोन रोचक मते मांडली आहेतः १. त्यांना व सध्याची पुरोहित संघटना, धर्मातील ज्ञानी लोक वगैरे आहेत त्यांना न विचारता हे केले जात आहे. २. सर्व समाजातील लोक फक्त ब्राम्हणाला सहज दक्षिणा देतात. इतर समाजाचा पुरोहित असेल तर त्याला यात अडचण येईल. आता शासन कसा मार्ग काढेल ते पहायला लागेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार, पाऊस पडून गेला आहे. निसर्गाने हिरवा शालू नेसला आहे. सगळीकडे हिरेवेगार डोळ्याला सुखावणारे चित्र वाटावे असा निसर्ग नटला आहे. नद्या, आपला तीव्र आवेग आवरुन हळुहळु संथ गतीने रमत गमत वाहात आहेत. 'नदीला पुर आलेला, कशी येऊ कशी येऊ ?' असा प्रेमभावनेचा काळ आता सरला आहे. जीवन वास्तवावर आलं आहे, जगण्याची धावळपळ सुरु आहे. शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागणार आहेत. मिपावर दिवाळी अंकाची लगबग सुरु आहे. मिपावर पाऊस-पाण्यामुळे ऑक्टोबरच्या चालू घडामोडीचा धागा दिसेना तेव्हा, कोणीच पुढाकार घेत नाही म्हटल्यावर गप्प राहील तो मिपाकर कसला म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबरच्या चालू घडामोडीचा धागा.

दहा अंगुळे उरला

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
अभंगाची मूळाक्षरे ध्यानी मनी घोटताना "वि"ठ्ठलाच्या "वेलांटीत" "का"न्हा रेखाटतो "काना" वेचुनिया मूळाक्षरे घडवितो शब्द तुका गहनाचा अंतर्नाद झंकारतो त्यात, ऐका शब्द चोखट, रोकडे जोडे तुका, रचे ओळ ओळी ओळीत गर्जती वीणा, मृदंग नि टाळ एका एका अभंगाचा शब्द शब्द जो जगला तुका आभाळ व्यापून दहा अंगुळे उरला

तिकोना-फोटोवारी

राजेंद्र मेहेंदळे ·

चौथा कोनाडा 10/10/2025 - 14:07
सुंदर सुंदर निसर्ग दृष्यांची नयनरम्य मेजवानी ! तिकोन्याचे प्रचि झकास ! ,,, आणी बेडसे लेणींचे फोटो खासच !
मला हे सरत्या पावसाळ्यातले ट्रेक फार आवडतात. एकतर सगळी कडे गवत आणि फुले असतात. त्याचा एक मस्त वास आसमंतात असतो. सरडे, साप, फुलपाखरे, खेकडे, पक्षी, गोगलगायी असे काय न काय बघायला मिळते. जुन्या आठवणी जाग्या होतात. ते लोकल आणि एस टीचे प्रवास , बसच्या शेवटच्या सीटवर बसुन घसा खरवडुन गाणी म्हणत म्हणत धुळीने माखुन कुठल्यातरी गावात उतरणे, मग तिथला किल्ला बघुन गुहेत किवा देवळात मुक्काम, रात्रीची चूल पेटवुन खिचडी किवा एखाद्या घरात भाजी भाकरी. मग पुढचा प्रवास, ३-४ दिवसानी रेंज ट्रेक करुन घरी येताना उन्हाने काळवंडलेले चेहरे,खांद्यावर रोप,सॅक, कधीतरी कंबरेला कॅराबिनर, डिसेंडर वगैरे लोंंबताहेत. सॅकमध्ये कुठुन कुठुन आणलेली मश्रुमस, दगड आणि काय काय. अशा अवतारात आलो की आई पहीले म्हणणार पहीले बाथरुम मध्ये जा आणि सगळे कपडे सॅक सकट धुवायला टाक आणि तुही स्वच्छ होउन ये. घरात घाण करु नकोस. मग पुढची काही दिवस जे लोक ट्रेकला येउ शकली नाहीत त्यांच्यासमोर मुद्दाम ते विषय काढुन त्यांना जळवणे वगैरे वगैरे. गेले ते दिवस.......
हे तर खासच .. असेच काही क्षण कधीमधी अनुभवलेला मी !

सुंदर प्र चि आणि लेखन. विशेषतः मिपावरील "भटकंत्यांचे" सर्वमान्य गुणविशेष ( नाश्त्याचे फोटू, सहकुटुंब सहपरिवार सुहास्य पोज, संस्कृत_व्यासंग_दर्शन इ. इ...) नसल्याने खास आवडले.

In reply to by अनन्त्_यात्री

अभ्या.. 10/10/2025 - 15:39
अगगागा, फारच जुन्या जीर्ण पंच्याला हात घातलात. सोबत बालकवींच्या हरितत्रुणाची पखरण, तुडुंब देशप्रेमाचे मावळेपण टाईमटीबलांचे मटकाचार्ट आणि पाहून वाहून घेतलेली फुले राहिली.

कंजूस 10/10/2025 - 18:57
इकडे जाऊन वीस वर्षे झाली. गेलो होतो आकाशदर्शन होते का पाहण्यासाठी. पण हायवेच्या वाहनांचे दिवे आणि कामशेत गावातील लखलखाट यामुळे बारीक तारे दिसले नाहीत.रात्री गडावर एकटाच होतो. चंद्र दहाला उगवला.छान उजेड पडला आणि धरणाच्या पाण्यात पाय सोडून बसलेला तुंग डोंगर खुणावत होता.
पाय उंबरठागड ओलांडायला वळवळत होते.
... हं. पॅनोरमा फोटो भारी आला आहे. फुलांचे फोटोही आवडले. मिनी भटकंती आवडली.

प्रचेतस 13/10/2025 - 11:44
मस्त फोटोवारी. माझ्यादेखील तुंग तिकोन्याच्या आठवणी जाग्या झाल्या. आदल्या दिवशी तिकोना पेठेत रात्री मुक्काम करुन सकाळी लाँच पकडली आणि तुंग केला. येताना परतीची लॉंच पकडण्यासाठी पळत पळतच पोहोचावे लागले होते. आता वाहतुकीची साधने देखील भरपूर आहेत आणि गाड्या थेट तुंगच्या पायथ्यापर्यंत जातात. तिकोन्यावर तर खूपच सुधारणा आहेत.

गोरगावलेकर 13/10/2025 - 17:38
तिकोना पहिला नाही पण आपल्या फोटोंमधून त्याचे सुंदर दर्शन झाले . या ४ -५ वर्षात बेडसे लेणीला दोन वेळा भेट दिली होती, त्या आठवणींना उजाळा मिळाला .

पर्णिका 15/10/2025 - 03:28
सुरेख भटकंती ! हिरवाई, निसर्ग सौंदर्य, ऐतिहासिक स्थळं या सर्वांनीच भुरळ पाडली. डिसेंबरमधील भारतवारीत तिकोना-बेडसे लेणीला नक्की भेट देणार.

सौंदाळा 15/10/2025 - 11:37
सुंदर भटकंती आणि फोटो इकडे जाऊन आत इतका काळ लोटला आहे की मागच्या जन्मात गेलो होतो असे वाटत आहे.

चौथा कोनाडा 10/10/2025 - 14:07
सुंदर सुंदर निसर्ग दृष्यांची नयनरम्य मेजवानी ! तिकोन्याचे प्रचि झकास ! ,,, आणी बेडसे लेणींचे फोटो खासच !
मला हे सरत्या पावसाळ्यातले ट्रेक फार आवडतात. एकतर सगळी कडे गवत आणि फुले असतात. त्याचा एक मस्त वास आसमंतात असतो. सरडे, साप, फुलपाखरे, खेकडे, पक्षी, गोगलगायी असे काय न काय बघायला मिळते. जुन्या आठवणी जाग्या होतात. ते लोकल आणि एस टीचे प्रवास , बसच्या शेवटच्या सीटवर बसुन घसा खरवडुन गाणी म्हणत म्हणत धुळीने माखुन कुठल्यातरी गावात उतरणे, मग तिथला किल्ला बघुन गुहेत किवा देवळात मुक्काम, रात्रीची चूल पेटवुन खिचडी किवा एखाद्या घरात भाजी भाकरी. मग पुढचा प्रवास, ३-४ दिवसानी रेंज ट्रेक करुन घरी येताना उन्हाने काळवंडलेले चेहरे,खांद्यावर रोप,सॅक, कधीतरी कंबरेला कॅराबिनर, डिसेंडर वगैरे लोंंबताहेत. सॅकमध्ये कुठुन कुठुन आणलेली मश्रुमस, दगड आणि काय काय. अशा अवतारात आलो की आई पहीले म्हणणार पहीले बाथरुम मध्ये जा आणि सगळे कपडे सॅक सकट धुवायला टाक आणि तुही स्वच्छ होउन ये. घरात घाण करु नकोस. मग पुढची काही दिवस जे लोक ट्रेकला येउ शकली नाहीत त्यांच्यासमोर मुद्दाम ते विषय काढुन त्यांना जळवणे वगैरे वगैरे. गेले ते दिवस.......
हे तर खासच .. असेच काही क्षण कधीमधी अनुभवलेला मी !

सुंदर प्र चि आणि लेखन. विशेषतः मिपावरील "भटकंत्यांचे" सर्वमान्य गुणविशेष ( नाश्त्याचे फोटू, सहकुटुंब सहपरिवार सुहास्य पोज, संस्कृत_व्यासंग_दर्शन इ. इ...) नसल्याने खास आवडले.

In reply to by अनन्त्_यात्री

अभ्या.. 10/10/2025 - 15:39
अगगागा, फारच जुन्या जीर्ण पंच्याला हात घातलात. सोबत बालकवींच्या हरितत्रुणाची पखरण, तुडुंब देशप्रेमाचे मावळेपण टाईमटीबलांचे मटकाचार्ट आणि पाहून वाहून घेतलेली फुले राहिली.

कंजूस 10/10/2025 - 18:57
इकडे जाऊन वीस वर्षे झाली. गेलो होतो आकाशदर्शन होते का पाहण्यासाठी. पण हायवेच्या वाहनांचे दिवे आणि कामशेत गावातील लखलखाट यामुळे बारीक तारे दिसले नाहीत.रात्री गडावर एकटाच होतो. चंद्र दहाला उगवला.छान उजेड पडला आणि धरणाच्या पाण्यात पाय सोडून बसलेला तुंग डोंगर खुणावत होता.
पाय उंबरठागड ओलांडायला वळवळत होते.
... हं. पॅनोरमा फोटो भारी आला आहे. फुलांचे फोटोही आवडले. मिनी भटकंती आवडली.

प्रचेतस 13/10/2025 - 11:44
मस्त फोटोवारी. माझ्यादेखील तुंग तिकोन्याच्या आठवणी जाग्या झाल्या. आदल्या दिवशी तिकोना पेठेत रात्री मुक्काम करुन सकाळी लाँच पकडली आणि तुंग केला. येताना परतीची लॉंच पकडण्यासाठी पळत पळतच पोहोचावे लागले होते. आता वाहतुकीची साधने देखील भरपूर आहेत आणि गाड्या थेट तुंगच्या पायथ्यापर्यंत जातात. तिकोन्यावर तर खूपच सुधारणा आहेत.

गोरगावलेकर 13/10/2025 - 17:38
तिकोना पहिला नाही पण आपल्या फोटोंमधून त्याचे सुंदर दर्शन झाले . या ४ -५ वर्षात बेडसे लेणीला दोन वेळा भेट दिली होती, त्या आठवणींना उजाळा मिळाला .

पर्णिका 15/10/2025 - 03:28
सुरेख भटकंती ! हिरवाई, निसर्ग सौंदर्य, ऐतिहासिक स्थळं या सर्वांनीच भुरळ पाडली. डिसेंबरमधील भारतवारीत तिकोना-बेडसे लेणीला नक्की भेट देणार.

सौंदाळा 15/10/2025 - 11:37
सुंदर भटकंती आणि फोटो इकडे जाऊन आत इतका काळ लोटला आहे की मागच्या जन्मात गेलो होतो असे वाटत आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी ऑफिसच्या कामाने वैतागलेला मी आणि कॉलेजच्या अभ्यासाने वैतागलेला माझा मुलगा बरेच दिवसापासुन कुठेतरी बाहेर पडायचा प्लॅन करत होतो. पण आज काय घरात साफसफाई, उद्या नवरात्र, परवा पाउस बदाबदा कोसळतोय अश्या कारणांनी ते राहुनच जात होते. पाय उंबरठागड ओलांडायला वळवळत होते. पण मूहूर्त लागत नव्हता. शेवटी एका शनिवारी ठरवले की आता बास, उद्या निघायचे म्हणजे निघायचेच. रविवारी सकाळी साखरझोपेवर मात करुन क्लास आणि भाजी आणणे वगैरे कामे उरकुन आरामात का होइना पण ९ वाजता निघालो. वाटेत जुन्या हायवेला देहुरोड टोल ओलांडुन एका हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि भरल्या पोटाने पुढे चाल केली.

विशेष व्यक्तींची लैंगिकता ह्यावर डॉ. सचिन नगरकर सरांचं व्याख्यान

मार्गी ·

गामा पैलवान 11/10/2025 - 19:53
मार्गी, आवेग नियंत्रित करायची सवय असणे हाच खरा सुसंस्कृतपणा म्हणायला हवा. त्या अर्थाने 'विशेष' मुले/माणसे सुसंस्कृतच आहेत. कोणावर कसला प्रसंग येतो याची कल्पनाही करणं अशक्य आहे. श्री. तुषार नातूंनी इथे दिलीप नावाच्या एखा 'विशेष' व्यक्तीसंबंधी त्यांचा एक अनुभव लिहिला आहे ( भाग क्रमांक ७५ ) : https://tusharnatu2013.blogspot.com/2013/03/blog-post_5236.html दिलीप सुसंस्कृत नाही म्हणावं तर त्याची आई सुसंस्कृत म्हणावी का ? आणि मग तिचं शरीर ओरबाडणारा सिनियर सुसंस्कृत समजावा का ? कशाचा कशाला पत्ता लागंत नाही. काहीतरी खटकतंय, पण नेमका प्रश्न विचारता येत नाहीये. 'विशेष' व्यक्तीच्या लैंगिक गरजाही 'विशेष' असतात इतकंच म्हणू शकतो मी या घडीस. आ.न., -गा.पै.

मार्गी 12/10/2025 - 20:53
सर्वांना धन्यवाद! @ गामा पैलवान जी, ओहह. खूप वेगळी आणि सुन्न करणारी गोष्ट. तुम्ही शेवटी विचारलेला प्रश्न सार्थक आहे.

गामा पैलवान 11/10/2025 - 19:53
मार्गी, आवेग नियंत्रित करायची सवय असणे हाच खरा सुसंस्कृतपणा म्हणायला हवा. त्या अर्थाने 'विशेष' मुले/माणसे सुसंस्कृतच आहेत. कोणावर कसला प्रसंग येतो याची कल्पनाही करणं अशक्य आहे. श्री. तुषार नातूंनी इथे दिलीप नावाच्या एखा 'विशेष' व्यक्तीसंबंधी त्यांचा एक अनुभव लिहिला आहे ( भाग क्रमांक ७५ ) : https://tusharnatu2013.blogspot.com/2013/03/blog-post_5236.html दिलीप सुसंस्कृत नाही म्हणावं तर त्याची आई सुसंस्कृत म्हणावी का ? आणि मग तिचं शरीर ओरबाडणारा सिनियर सुसंस्कृत समजावा का ? कशाचा कशाला पत्ता लागंत नाही. काहीतरी खटकतंय, पण नेमका प्रश्न विचारता येत नाहीये. 'विशेष' व्यक्तीच्या लैंगिक गरजाही 'विशेष' असतात इतकंच म्हणू शकतो मी या घडीस. आ.न., -गा.पै.

मार्गी 12/10/2025 - 20:53
सर्वांना धन्यवाद! @ गामा पैलवान जी, ओहह. खूप वेगळी आणि सुन्न करणारी गोष्ट. तुम्ही शेवटी विचारलेला प्रश्न सार्थक आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
विशेष व्यक्तींची लैंगिकता ह्यावर डॉ. सचिन नगरकर सरांचं व्याख्यान अतिशय आवश्यक विषयावर मोलाचं मार्गदर्शन ✪ लैंगिकता- आईच्या पोटात असल्यापासून ते मृत्युपर्यंत ✪ वी.स. पा. गे. समूहाची गोष्ट ✪ "सा. सू. आणि सू. न.!” ✪ “हम कुत्ते के लिए इतना करते हैं, बच्चे के लिए नही?” ✪ कार्यशाळेत रडणारा बाबा ✪ गरज स्वीकाराची व अप्रोप्रिएशनची ✪ ६५% इंटरनेट पॉर्नसाठी वापरलं जातं ✪ पाळी अडचण नाही, ती आली नाही तर अडचण ✪ संवेदनशीलता, सोबत आणि सपोर्ट सिस्टीम हवी ✪ प्रश्नांवर उपायही आहेत! नमस्कार. आज १० ऑक्टोबर- मानसिक आरोग्य जागरूकता दिवस. नुकतंच डॉ.

धूमकेतू C/2025 A6 (Lemmon) बघण्याचा रोमांच

मार्गी ·

सतत चार साडेचार महिने ढगाळ आकाशानंतर मोकळे आकाश पाहून बरे वाटले. लेखातले वर्णन सुरेख जमले आहे. आकाशाचा पटच डोळ्यांसमोर उभा राहिला. पण वर्णनाशी जुळणारे फोटो नसल्यामुळे खट्टू झालो. तरीही सुंदर लेखाबद्दल धन्यवाद.

मार्गी 12/10/2025 - 20:55
@ सुधीर कांदळकर सर, हो, खरं आहे. पण एस्ट्रो फोटोग्राफी खूपच वेगळी गोष्ट आहे. वेगळं डोमेन आहे. आणि धुमकेतूचा चांगला फोटो हवा असेल तर डीएसएलआर, ट्रॅकर असं सगळं हव. हे फोटो पाहा कसे वाटतात- अपडेट- धन्यवाद! अपडेट- दोन धूमकेतूंचं एकाच रात्री निरीक्षण अतिशय निरभ्र आकाशातला दीपोत्सव नमस्कार. मावळमधल्या अंजनवेल कृषि पर्यटनमध्ये एकाच रात्री‌ C/2025 R2 (SWAN) आणि C/2025 A6 (Lemmon) हे दोन धूमकेतू बघता आले. पाऊस गेल्यानंतरचं अतिशय निरभ्र आकाश. धनुराशीपासून श्रवण आणि थेट अभिजीत तार्‍यापर्यंत आकाशगंगेचा दुधाळ पट्टा दिसला. एका वेळेस तर देवयानी आकाशगंगा नुसत्या डोळ्यानी पुसटशी दिसत होती. कित्येक तारकागुच्छ बघता आले. त्याशिवाय इतरही कित्येक ऑब्जेक्ट बघता आले. हे फोटो नक्की पाहाल. 1: धनुराशीतील आकाशगंगेचा पट्टा 2: फाय ओफिउशी तार्‍यालगत C/2025 R2 (SWAN) धूमकेतू 3: श्रवण ते अभिजीत तार्‍याच्या परिसरातील आकाशगंगेचा पट्टा 4: व्याध, मृग आणि रोहिणी नक्षत्र 5. व्हिडिओ- धनुरास भागातील आकाशगंगेचा टाईमलॅप्स 6. व्हिडिओ- श्रवण- अभिजीत परिसरातील आकाशगंगेचा टाईमलॅप्स 7- 8: चंद्र धन्यवाद.

मार्गी 14/10/2025 - 16:43
नमस्कार. प्रोसेस केलेले फोटो अतिशय अविश्वसनीय आलेत! माझाच विश्वास बसत नाहीय. २० सेकंद एक्स्पोजरच्या ५० इमेजेस सीक्वेटरमध्ये स्टॅक केल्या. तेव्हा हे मिळालं- धन्यवाद.

सतत चार साडेचार महिने ढगाळ आकाशानंतर मोकळे आकाश पाहून बरे वाटले. लेखातले वर्णन सुरेख जमले आहे. आकाशाचा पटच डोळ्यांसमोर उभा राहिला. पण वर्णनाशी जुळणारे फोटो नसल्यामुळे खट्टू झालो. तरीही सुंदर लेखाबद्दल धन्यवाद.

मार्गी 12/10/2025 - 20:55
@ सुधीर कांदळकर सर, हो, खरं आहे. पण एस्ट्रो फोटोग्राफी खूपच वेगळी गोष्ट आहे. वेगळं डोमेन आहे. आणि धुमकेतूचा चांगला फोटो हवा असेल तर डीएसएलआर, ट्रॅकर असं सगळं हव. हे फोटो पाहा कसे वाटतात- अपडेट- धन्यवाद! अपडेट- दोन धूमकेतूंचं एकाच रात्री निरीक्षण अतिशय निरभ्र आकाशातला दीपोत्सव नमस्कार. मावळमधल्या अंजनवेल कृषि पर्यटनमध्ये एकाच रात्री‌ C/2025 R2 (SWAN) आणि C/2025 A6 (Lemmon) हे दोन धूमकेतू बघता आले. पाऊस गेल्यानंतरचं अतिशय निरभ्र आकाश. धनुराशीपासून श्रवण आणि थेट अभिजीत तार्‍यापर्यंत आकाशगंगेचा दुधाळ पट्टा दिसला. एका वेळेस तर देवयानी आकाशगंगा नुसत्या डोळ्यानी पुसटशी दिसत होती. कित्येक तारकागुच्छ बघता आले. त्याशिवाय इतरही कित्येक ऑब्जेक्ट बघता आले. हे फोटो नक्की पाहाल. 1: धनुराशीतील आकाशगंगेचा पट्टा 2: फाय ओफिउशी तार्‍यालगत C/2025 R2 (SWAN) धूमकेतू 3: श्रवण ते अभिजीत तार्‍याच्या परिसरातील आकाशगंगेचा पट्टा 4: व्याध, मृग आणि रोहिणी नक्षत्र 5. व्हिडिओ- धनुरास भागातील आकाशगंगेचा टाईमलॅप्स 6. व्हिडिओ- श्रवण- अभिजीत परिसरातील आकाशगंगेचा टाईमलॅप्स 7- 8: चंद्र धन्यवाद.

मार्गी 14/10/2025 - 16:43
नमस्कार. प्रोसेस केलेले फोटो अतिशय अविश्वसनीय आलेत! माझाच विश्वास बसत नाहीय. २० सेकंद एक्स्पोजरच्या ५० इमेजेस सीक्वेटरमध्ये स्टॅक केल्या. तेव्हा हे मिळालं- धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार
अंजनवेलमधील निसर्गाचे नयनरम्य अविष्कार! ✪ दोन धूमकेतू सध्या छोट्या टेलिस्कोपने बघता येतात ✪ धूमकेतू C/2025 A6 (Lemmon)- १३९६ वर्षांनी भेटायला आलेला पाहुणा! ✪ सब्र का फल मिठा- अखेर झाले मोकळे आकाश! ✪ अंजनवेलमधला निसर्ग- ढग, पाऊस आणि दवाचा पाऊस ✪ निरव शांततेत ओढ्याची कोसळधार, नितळ आकाश आणि तारेच तारे ✪ सितारों की महफील में कर के इशारा ✪ धुक्याच्या दुलईत पहुडलेले पर्वत ✪ विविधरंगी फुलांचा बहर आणि सह्याद्रीची श्रीमंती ✪ अंजनवेलमध्ये धूमकेतू निरीक्षण सत्र आणि मुलांसाठी हिवाळी शिबिर नमस्कार.

एचडीएफसी बॅंक-सावधान!

युयुत्सु ·

गामा पैलवान 08/10/2025 - 17:18
युयुत्सु, सावध केल्याबद्दल आभार. अचानक खाते श्रेणीवर्धित ( = अपग्रेड ) करणे व त्याकरिता शुल्क आकाराने हे दरोड्यासम आहे. राखीव पेढी ( = रिझर्व्ह बँक ) ने याची तातडीने दाखल घ्यायला हवी. किमान रकमेचा स्पष्ट निर्देश जालखातेपानावर ( = ऑनलाईन वेबपेज वर ) व्हायला हवा. तसेच खातेरक्कम किमान पातळीखाली गेल्यास तशा अर्थाची सूचना ग्राहकास संपत्र, सानसंदेश, इत्यादि मार्गांनी पाठवावयास हवी. ती पूर्ववत करण्यासाठी काही दिवसांच्या अवधीही द्यायला हवा. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मिलिंद 12/10/2025 - 20:17
माझ्या मते रिझर्व्ह बँक हीच मुख्यतः बदमाष आहे. या मध्यवर्ती बँकेला ग्राहक मुख्य परिपत्रक (Customer Master Circular) काढण्याव्यतिरिक्त काही ग्राहकोपयोगी करायचे आहे असे वर्तनात तरी दिसत नाही. मी कित्येकदा बँक शाखेंच्या कामकाज सुरु करण्याच्या वेळे बाबत तसेच प्रत्येक बँक शाखेने घ्यायच्या ग्राहक सेवा समितीच्या मासिक मिटिंग्ज संबंधी तक्रारी केल्या होत्या पण त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही.

युयुत्सु 08/10/2025 - 17:28
नैतिक पाठबळ दिल्याबद्दल धन्यवाद. योग्य वेळी रिझर्व बँकेला याबद्दल कळवणार आहेच. दुर्दैवाची गोष्ट अशी की हा एक अनुभव नाही असे संतापचनक आणखी अनुभव आहेत.

परवाच ३४२ रुपये कापल्याचा मेसेज आयडीबीआय ह्या पेढीने पाठवला, खाते तपासल्यावर कळले की pmjb अंतर्गत कट केले असे कळले, pmjb ही काय बला आहे, हे शोधल्यावर कळले की “ “प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना”, हे पाहून डोकेच फिरले तडक आयडीबीआय ला माझ्या परवानगी विना ही योजना माझ्या खात्यात लागू केलीच कशी रे माकडानो? म्हणून जाब विचारला, त्यांनी तातडीने माझ्या तक्रारीची दखल घेऊन पैसे परत केले!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कंजूस 09/10/2025 - 12:50
प्रत्येक बँकेला मेसेज येतो की एवढी खाती जोडलीच पाहिजेत. बाकीचे काही बोलत नाहीत/ नकार देत नाहीत ती राहतात.

असंका 09/10/2025 - 23:33
Joint and First
?? मंजे नक्की काय? फर्स्ट वाल्याने दोनदा सही करायची? आधी जॉइंट म्हणून आणि मग फर्स्ट म्हणून? की आपल्याला फर्स्ट ऑर जॉइंट म्हणायचंय?

असंका 10/10/2025 - 00:32
आपण बॅंकेकडे या संदर्भात तक्रार केली का? त्याचा काय निकाल लागला? तुम्ही इथे फक्त तुमची बाजु तीही अगदी आक्रमक पद्धतीत मांडली आहे. एक शक्यता म्हणून असं झालं असेल का, की आपल्या मुळ खात्यावर परवानगी असलेल्या व्यवहारांची संख्या, शिल्लकेची मर्यादा इ. बाबी आपल्याच कडून ओलांडल्या गेल्या असतील, ज्यामुळे नियमानुसार आपले खाते "सर्व साधारण" खात्यात राहणे शक्य होत नसेल? आणि एक पर्याय आपल्याला सुचवला गेला असेल की मर्यादेत राहील एवढी शिल्लक खात्यावर ठेवून उर्वरित रकमेची मुदत ठेव करावी, जेणेकरून नियमानुसार आपले खाते परत एकदा, एक सर्व साधारण खाते म्हणून वर्गीकृत करता येउ शकेल?

युयुत्सु 10/10/2025 - 08:57
श्री० असंका १. माझ्या मनातल्या बॅंकेबद्दलच्या भावना, व्यक्त झालेल्या भावनांच्या १०० पट तीव्र आहेत. तो आतापर्यंत आलेल्या अनेक अनुभवांचा साठलेला/एकत्रित परिणाम आहे. परवाचा अनुभव गवताची शेवटची काडी ठरली... २. बॅंकेच्या दोन वेगवेगळ्या डॉक्युमेंटमध्ये वेगवेगळ्या नोंदी का? याचं लेखी उत्तर मला अपेक्षित होतं ते मिळालेलं नाही. तसेच यापूर्वी माझ्या परवानगीशिवाय खात्याचे अपग्रेडेशन कसे केले, या प्रश्नाचेही उत्तर मला मिळालेले नाही. ३. माझं ऑफिशियल कम्युनिकेशन बॅंकेने स्वीकारले नसल्याने मी एफ्डी मोडायचा निर्णय घेतला, काल माझ्या खात्यात मुद्दल आणि थोडे व्याज जमा झाल्याने माझ्यासाठी हा विषय संपला आहे. यापुढे मी एक छ्दाम कोणत्याही बॅंकेत एफ़डी म्हणून ठेवायचा नाही असे ठरवले आहे. ४. चौथा कोनाडा यांचा केवायसी अनुभव संतापजनक आहेच. हॉस्पीटल्सच्या असंवेदनशील कारभारामुळे जसा जनतेचा क्षोभ होतो, तसं जर बॅंकांच्या बाबतीत झालं तर बॅंका थोड्याफार सुधारतील. एरव्ही देशाचे भवितव्य कठीण असल्याचे पूर्वी बनलेले मत आता अधिकच तीव्र बनले आहे.

In reply to by युयुत्सु

असंका 10/10/2025 - 09:24
माझ्या आयडी व्यतिरीक्त माझ्या प्रतिसादातील एकाही शब्दाची दखल आपण घेतलेली आपल्या प्रतिसादातून दिसून येत नाही.

In reply to by असंका

युयुत्सु 10/10/2025 - 09:28
एकाही शब्दाची दखल आपण घेतलेली आपल्या प्रतिसादातून दिसून येत नाही. होय. हा विषय माझ्यासाठी संपला असल्याने आणि मी एफडी परत करायची नाही असा निर्णय घेतला असल्याने मला कसलीही चर्चा करण्यात स्वारस्य नाही.

In reply to by युयुत्सु

असंका 10/10/2025 - 10:17
माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही, की उत्तर देणं अडचणीचं आहे? हा विषय आपण मिपावर मांडलेला आहेत. अर्धवट स्वरुपात मांडलेला आहेत. तरीदेखिल विषय स्पष्ट व्हावा म्हणून, आणि जेणेकरून नक्की काय झालंय ते समजावं म्हणून, आपल्याला कमीत कमी मेहेनतीत केवळ 'होय /नाही स्वरुपात' उत्तर देता येतील, असा प्रश्न तयार करून, माझा काही संबंध नसताना मी इथे मेहेनत घेतली आणि आता आपण एकदम म्हणता विषय संपला? विषय संपलाच होता तर इथे मांडलाच कशाला? वर म्हणताय "मला कसलीही चर्चा करण्यात स्वारस्य नाही?" ही काय बिनकामाची चर्चा आहे का? तुम्ही एका संस्थेपासून जनतेला सावध करायचं म्हणताय ना? नक्की कशापासून सावध रहायचं ते समजायला नको?

In reply to by असंका

युयुत्सु 10/10/2025 - 10:36
श्री० असंका, तुम्ही तुम्हाला सोईचे अर्थ लावायला मोकळे आहात. मी विचारलेल्या प्रश्नांना बँक कोणतेही लेखी उत्तर देणार नाही, मी दिलेले पत्र स्वीकारणार नाही आणि मी मात्र उत्तरे देत बसायचे हा एकतर्फी न्याय मला मान्य नाही.
विषय संपलाच होता तर इथे मांडलाच कशाला?
असे अर्धवट आणि खोडसाळ निष्कर्ष जेव्हा काढले जातात तेव्हा माझा चर्चा न करण्याचा किती योग्य आहे हे पटते.

In reply to by युयुत्सु

असंका 10/10/2025 - 11:46
तुम्ही तुम्हाला सोईचे अर्थ लावायला मोकळे आहात. मी विचारलेल्या प्रश्नांना बँक कोणतेही लेखी उत्तर देणार नाही, मी दिलेले पत्र स्वीकारणार नाही आणि मी मात्र उत्तरे देत बसायचे हा एकतर्फी न्याय मला मान्य नाही.
मला सोईचा अर्थ? मी म्हणजे काय एच डी एफ सी बॅंक आहे का? माझी काय सोय गैर सोय असणार आहे त्यात? तुम्हालाच काही मदत करता आली तर पहावं म्हणून विचारत होतो. पत्र घेउन गेला होतात तुम्ही बँकेत, तर हेच मी आधी विचारत होतो ना, की तक्रार केली होतीत का? तुमच्या लेखात कुठे म्हणलं होतं तुम्ही की तुम्ही पत्र घेउन गेला होतात? आता इतक्या शेवटी पहिल्यांदा कळलं की तुम्ही काही एक पत्र घेउन गेला होतात. मग त्यांनी ते घेतलं नाही म्हणजे नक्की काय केलं? तुम्ही ईमेल का नाही केली? रजिस्टर पोस्टाने का नाही पाठवलं? आणि
मी विचारलेल्या प्रश्नांना बँक कोणतेही लेखी उत्तर देणार नाही
हे काय आहे? तुम्ही प्रश्न कसे विचारले होते? लेखी? की तोंडी? लेखी प्रश्नांना लेखी उत्तर आणि तोंडी प्रश्नांना तोंडी उत्तर हा सामान्य व्यवहार आहे.
विषय संपलाच होता तर इथे मांडलाच कशाला? असे अर्धवट आणि खोडसाळ निष्कर्ष जेव्हा काढले जातात तेव्हा माझा चर्चा न करण्याचा किती योग्य आहे हे पटते.
मी जे लिहिलंय तो प्रश्न आहे. निष्कर्ष नाही. आणि विषय संपला हा निष्कर्ष असेल, तर ते तुम्हीच लिहिलंय. तेव्हा खोडसाळपणा जर असेल तर तो कोणाचा आहे ते उघड आहे. अपशद्ब न वापरणे आणि अपमानास्पद न बोलणे, ही माझी व्यक्तिगत मर्यादा आहे. धन्यवाद.

सुबोध खरे 10/10/2025 - 10:11
मला कसलीही चर्चा करण्यात स्वारस्य नाही. मग हा लेख केवळ लोकांना सावधान करण्यासाठी लिहिला आहे का? कि आपल्याला होणारी जळजळ कुठेतरी बाहेर काढण्यासाठी? कारण असे अनुभव सर्वच बँकांकडून जगभर सर्वाना येत असतात. त्यासाठीचे उपाय काय याची चर्चा लोकांना जास्त उपयुक्त ठरली असती.

In reply to by सुबोध खरे

असंका 10/10/2025 - 10:32
+१. लेखाचं प्रयोजन काय हाच प्रश्न पडतोय. कारण इथे समस्या नक्की काय हे कळलं तर योग्य ती उपाय योजना शोधायला, सुचवायला अनेक वाचक मदत करु शकतील.

आग्या१९९० 10/10/2025 - 14:00
एका बड्या सरकारी बँकेने KYC साठी कागदपत्रे सादर करण्यास SMS केला. बँकेत जाऊन कागदपत्रे दिली. पाच मिनिटात KYC झाल्याचा SMS आला. तीन दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडरसाठी बुक केले असता कंपनीकडून बुकिंग नंबर sms आला. दुसऱ्यादिवशी डिलिवरी मेसेज आला पण प्रत्यक्षात डिलिवरी दिली नाही, म्हणून चौकशी करायला गेलो तर KYC अपडेट नसल्याने डिलिवरी होणार नाही असे सांगितले. त्यांच्याकडील मोबाईलने माझ्या डोळ्याचे स्कॅन केले, लगेच मोबाईलवर OTP आला. तो त्यांनी टाकला . कुठलेही कागदपत्र न मागता झाले एका मिनिटात KYC. तासाभरात गॅस सिलेंडर दारात हजर. बँकांना हे तंत्रज्ञान का वापरत नाही?

In reply to by आग्या१९९०

युयुत्सु 10/10/2025 - 14:06
मुळात केवायसी ही प्रक्रिया 1760 वेळा करावी लागता कामा नये. केवायसी एकदा केलं की सगळीकडे त्याचा परिणाम दिसायला हवा.

In reply to by युयुत्सु

आग्या१९९० 10/10/2025 - 14:20
एखाद्याचा मृत्यूचा दाखला काढला की त्याचे आधारकार्ड आपोआप बाद होते. त्याच्या बँक खात्यात सरकारी योजनेतून मिळणारे लाभ बंद व्हायला हवे. परंतु तसे होताना दिसत नाही. बऱ्याच हयात नसलेल्या व्यक्तींचे आधारकार्ड बाद होत नाही. सरकारी डिजिटल भोंगळ कारभार ह्याला कारणीभूत आहे. आधारकार्ड बाद झाले की त्याला लिंक केलेले निवडणूक एपिक कार्ड बाद होऊन मतदार यादीतून नाव वगळले गेले पाहिजे. परंतु तसे का होत नाही समजत नाही.

जगातली सगळ्यात हरा*** बँक, एक्सिस बँक माझे दरमहा १५० रुपये काहीही कारण न देत कापत होती, अनेक तक्रारी, खेटे घालूनही काही उपयोग झाला नाही, नंतर ग्राहक तक्रार मंचात एकामागे एक अनेक तक्रारी टाकल्या, इतक्या की बँकेने सगळे पैसे परत तर केलेच पण अकाउंट बंद झाल्यानंतर घरी डीडी पाठवून पुन्हा पैसे दिले!

सौन्दर्य 10/10/2025 - 23:33
अगदी बरोबर. थोड्याफार फरकाने सगळ्याच बँका खातेदारांना त्रास देण्यासाठीच उघडल्या आहेत असं वाटते . माझा ऍक्सिस बँकेचा अनुभव : माझं ह्या बँकेत गेली ३५ वर्षे खातं आहे. मी गेली २५ वर्षे परदेशात (अमेरिकेत म्हंटल्यावर चर्चेला वेगळेच वळण लागेल) राहतो. तीन-पाच वर्षात एखादी भारत फेरी होते. तीस दिवसांच्या सुट्टीपैकी पंधरा एक दिवस तर बँकेत खेटे घालण्यातच जातात. मागच्या फेरीत ऍक्सिस बँकेत केवायसीचे पेपर जमा केले व केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली. दोनच दिवसानंतर पुन्हा काहीतरी काम निघाले तर बँकेने केवायसीसाठी दिलेले कागदपत्रच परत मागितले. त्यांवर त्याना ते दोनच दिवसांपूर्वी दिल्याचे सांगितले, त्यावर ते म्हणाले आम्ही सर्व कागदपत्र हेडऑफिसला पाठवून देतो आमच्याकडे आता काहीच नाही. मी विचारले की ते स्कॅन करून ठेवत नाहीत का ? तर उत्तर मिळाले, "आम्हाला ओरीजिनल हवे आहेत , स्कॅन कॉपीज चालणार नाहीत" ह्या उत्तरावर हसावे की रडावे हे न कळल्याने हतबुद्ध होऊन काम न होताच घरी परतलो. पुढच्या भारत भेटीत ऍक्सिस बँकेचे खाते बंदच करायचे ठरवले आहे. स्टेट बँक देखील ह्यात मागे नाही . उसकी कहानी फार कभी .

In reply to by सौन्दर्य

माझे कॅनरा, पंजाब नॅशनल, आयडीबीआय, एचडीएफसी, शामराव विठ्ठल अश्या अनेक बँकेत खाते आहेत नी होते. मला त्यातल्या त्यात सर्वात पारदर्शी बँक आयडीबीआय वाटली! एकाच तक्रारीवर काम होते, पण ते तक्रार करावी लागेल अशी कामे ते करतात, एचडीएफसी देखील ठीकठाक आहे , कधी उगाच पैसे कापले नाहीत, पण ट्रांसक्शन च्या भाऊगर्दीत मला दिसले नसेल अशे पैसे त्यांनी देखील उडवले असावेत असा माझा अंदाज आहे. सगळ्यात हरा*** बँक म्हणजे एक्सिस बँक, ह्या बँकेत खाते असेल तर त्वरित बंद करा!

चित्रगुप्त 11/10/2025 - 04:28
या बँकेच्या अगदी सुरुवातीपासून (पूर्वी Times Bank असे नाव होते) आधीची अनेक वर्षे फरिदाबादला, आणि आता इंदौरच्या शाखेत माझी दोन खाती एच डी एफ सी मधे आहेत. सुरुवातीपासून आजतागायत माझा अनुभव अतिशय चांगला आहे. कधीही कोणतीही तक्रार करावी लागलेली नाही. फोन करून सांगितले तर घरी येऊनही काम करून देतात. हल्ली बरेचसे काम मी नेट-बँकिंगने करत असतो.

गामा पैलवान 08/10/2025 - 17:18
युयुत्सु, सावध केल्याबद्दल आभार. अचानक खाते श्रेणीवर्धित ( = अपग्रेड ) करणे व त्याकरिता शुल्क आकाराने हे दरोड्यासम आहे. राखीव पेढी ( = रिझर्व्ह बँक ) ने याची तातडीने दाखल घ्यायला हवी. किमान रकमेचा स्पष्ट निर्देश जालखातेपानावर ( = ऑनलाईन वेबपेज वर ) व्हायला हवा. तसेच खातेरक्कम किमान पातळीखाली गेल्यास तशा अर्थाची सूचना ग्राहकास संपत्र, सानसंदेश, इत्यादि मार्गांनी पाठवावयास हवी. ती पूर्ववत करण्यासाठी काही दिवसांच्या अवधीही द्यायला हवा. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मिलिंद 12/10/2025 - 20:17
माझ्या मते रिझर्व्ह बँक हीच मुख्यतः बदमाष आहे. या मध्यवर्ती बँकेला ग्राहक मुख्य परिपत्रक (Customer Master Circular) काढण्याव्यतिरिक्त काही ग्राहकोपयोगी करायचे आहे असे वर्तनात तरी दिसत नाही. मी कित्येकदा बँक शाखेंच्या कामकाज सुरु करण्याच्या वेळे बाबत तसेच प्रत्येक बँक शाखेने घ्यायच्या ग्राहक सेवा समितीच्या मासिक मिटिंग्ज संबंधी तक्रारी केल्या होत्या पण त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही.

युयुत्सु 08/10/2025 - 17:28
नैतिक पाठबळ दिल्याबद्दल धन्यवाद. योग्य वेळी रिझर्व बँकेला याबद्दल कळवणार आहेच. दुर्दैवाची गोष्ट अशी की हा एक अनुभव नाही असे संतापचनक आणखी अनुभव आहेत.

परवाच ३४२ रुपये कापल्याचा मेसेज आयडीबीआय ह्या पेढीने पाठवला, खाते तपासल्यावर कळले की pmjb अंतर्गत कट केले असे कळले, pmjb ही काय बला आहे, हे शोधल्यावर कळले की “ “प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना”, हे पाहून डोकेच फिरले तडक आयडीबीआय ला माझ्या परवानगी विना ही योजना माझ्या खात्यात लागू केलीच कशी रे माकडानो? म्हणून जाब विचारला, त्यांनी तातडीने माझ्या तक्रारीची दखल घेऊन पैसे परत केले!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कंजूस 09/10/2025 - 12:50
प्रत्येक बँकेला मेसेज येतो की एवढी खाती जोडलीच पाहिजेत. बाकीचे काही बोलत नाहीत/ नकार देत नाहीत ती राहतात.

असंका 09/10/2025 - 23:33
Joint and First
?? मंजे नक्की काय? फर्स्ट वाल्याने दोनदा सही करायची? आधी जॉइंट म्हणून आणि मग फर्स्ट म्हणून? की आपल्याला फर्स्ट ऑर जॉइंट म्हणायचंय?

असंका 10/10/2025 - 00:32
आपण बॅंकेकडे या संदर्भात तक्रार केली का? त्याचा काय निकाल लागला? तुम्ही इथे फक्त तुमची बाजु तीही अगदी आक्रमक पद्धतीत मांडली आहे. एक शक्यता म्हणून असं झालं असेल का, की आपल्या मुळ खात्यावर परवानगी असलेल्या व्यवहारांची संख्या, शिल्लकेची मर्यादा इ. बाबी आपल्याच कडून ओलांडल्या गेल्या असतील, ज्यामुळे नियमानुसार आपले खाते "सर्व साधारण" खात्यात राहणे शक्य होत नसेल? आणि एक पर्याय आपल्याला सुचवला गेला असेल की मर्यादेत राहील एवढी शिल्लक खात्यावर ठेवून उर्वरित रकमेची मुदत ठेव करावी, जेणेकरून नियमानुसार आपले खाते परत एकदा, एक सर्व साधारण खाते म्हणून वर्गीकृत करता येउ शकेल?

युयुत्सु 10/10/2025 - 08:57
श्री० असंका १. माझ्या मनातल्या बॅंकेबद्दलच्या भावना, व्यक्त झालेल्या भावनांच्या १०० पट तीव्र आहेत. तो आतापर्यंत आलेल्या अनेक अनुभवांचा साठलेला/एकत्रित परिणाम आहे. परवाचा अनुभव गवताची शेवटची काडी ठरली... २. बॅंकेच्या दोन वेगवेगळ्या डॉक्युमेंटमध्ये वेगवेगळ्या नोंदी का? याचं लेखी उत्तर मला अपेक्षित होतं ते मिळालेलं नाही. तसेच यापूर्वी माझ्या परवानगीशिवाय खात्याचे अपग्रेडेशन कसे केले, या प्रश्नाचेही उत्तर मला मिळालेले नाही. ३. माझं ऑफिशियल कम्युनिकेशन बॅंकेने स्वीकारले नसल्याने मी एफ्डी मोडायचा निर्णय घेतला, काल माझ्या खात्यात मुद्दल आणि थोडे व्याज जमा झाल्याने माझ्यासाठी हा विषय संपला आहे. यापुढे मी एक छ्दाम कोणत्याही बॅंकेत एफ़डी म्हणून ठेवायचा नाही असे ठरवले आहे. ४. चौथा कोनाडा यांचा केवायसी अनुभव संतापजनक आहेच. हॉस्पीटल्सच्या असंवेदनशील कारभारामुळे जसा जनतेचा क्षोभ होतो, तसं जर बॅंकांच्या बाबतीत झालं तर बॅंका थोड्याफार सुधारतील. एरव्ही देशाचे भवितव्य कठीण असल्याचे पूर्वी बनलेले मत आता अधिकच तीव्र बनले आहे.

In reply to by युयुत्सु

असंका 10/10/2025 - 09:24
माझ्या आयडी व्यतिरीक्त माझ्या प्रतिसादातील एकाही शब्दाची दखल आपण घेतलेली आपल्या प्रतिसादातून दिसून येत नाही.

In reply to by असंका

युयुत्सु 10/10/2025 - 09:28
एकाही शब्दाची दखल आपण घेतलेली आपल्या प्रतिसादातून दिसून येत नाही. होय. हा विषय माझ्यासाठी संपला असल्याने आणि मी एफडी परत करायची नाही असा निर्णय घेतला असल्याने मला कसलीही चर्चा करण्यात स्वारस्य नाही.

In reply to by युयुत्सु

असंका 10/10/2025 - 10:17
माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही, की उत्तर देणं अडचणीचं आहे? हा विषय आपण मिपावर मांडलेला आहेत. अर्धवट स्वरुपात मांडलेला आहेत. तरीदेखिल विषय स्पष्ट व्हावा म्हणून, आणि जेणेकरून नक्की काय झालंय ते समजावं म्हणून, आपल्याला कमीत कमी मेहेनतीत केवळ 'होय /नाही स्वरुपात' उत्तर देता येतील, असा प्रश्न तयार करून, माझा काही संबंध नसताना मी इथे मेहेनत घेतली आणि आता आपण एकदम म्हणता विषय संपला? विषय संपलाच होता तर इथे मांडलाच कशाला? वर म्हणताय "मला कसलीही चर्चा करण्यात स्वारस्य नाही?" ही काय बिनकामाची चर्चा आहे का? तुम्ही एका संस्थेपासून जनतेला सावध करायचं म्हणताय ना? नक्की कशापासून सावध रहायचं ते समजायला नको?

In reply to by असंका

युयुत्सु 10/10/2025 - 10:36
श्री० असंका, तुम्ही तुम्हाला सोईचे अर्थ लावायला मोकळे आहात. मी विचारलेल्या प्रश्नांना बँक कोणतेही लेखी उत्तर देणार नाही, मी दिलेले पत्र स्वीकारणार नाही आणि मी मात्र उत्तरे देत बसायचे हा एकतर्फी न्याय मला मान्य नाही.
विषय संपलाच होता तर इथे मांडलाच कशाला?
असे अर्धवट आणि खोडसाळ निष्कर्ष जेव्हा काढले जातात तेव्हा माझा चर्चा न करण्याचा किती योग्य आहे हे पटते.

In reply to by युयुत्सु

असंका 10/10/2025 - 11:46
तुम्ही तुम्हाला सोईचे अर्थ लावायला मोकळे आहात. मी विचारलेल्या प्रश्नांना बँक कोणतेही लेखी उत्तर देणार नाही, मी दिलेले पत्र स्वीकारणार नाही आणि मी मात्र उत्तरे देत बसायचे हा एकतर्फी न्याय मला मान्य नाही.
मला सोईचा अर्थ? मी म्हणजे काय एच डी एफ सी बॅंक आहे का? माझी काय सोय गैर सोय असणार आहे त्यात? तुम्हालाच काही मदत करता आली तर पहावं म्हणून विचारत होतो. पत्र घेउन गेला होतात तुम्ही बँकेत, तर हेच मी आधी विचारत होतो ना, की तक्रार केली होतीत का? तुमच्या लेखात कुठे म्हणलं होतं तुम्ही की तुम्ही पत्र घेउन गेला होतात? आता इतक्या शेवटी पहिल्यांदा कळलं की तुम्ही काही एक पत्र घेउन गेला होतात. मग त्यांनी ते घेतलं नाही म्हणजे नक्की काय केलं? तुम्ही ईमेल का नाही केली? रजिस्टर पोस्टाने का नाही पाठवलं? आणि
मी विचारलेल्या प्रश्नांना बँक कोणतेही लेखी उत्तर देणार नाही
हे काय आहे? तुम्ही प्रश्न कसे विचारले होते? लेखी? की तोंडी? लेखी प्रश्नांना लेखी उत्तर आणि तोंडी प्रश्नांना तोंडी उत्तर हा सामान्य व्यवहार आहे.
विषय संपलाच होता तर इथे मांडलाच कशाला? असे अर्धवट आणि खोडसाळ निष्कर्ष जेव्हा काढले जातात तेव्हा माझा चर्चा न करण्याचा किती योग्य आहे हे पटते.
मी जे लिहिलंय तो प्रश्न आहे. निष्कर्ष नाही. आणि विषय संपला हा निष्कर्ष असेल, तर ते तुम्हीच लिहिलंय. तेव्हा खोडसाळपणा जर असेल तर तो कोणाचा आहे ते उघड आहे. अपशद्ब न वापरणे आणि अपमानास्पद न बोलणे, ही माझी व्यक्तिगत मर्यादा आहे. धन्यवाद.

सुबोध खरे 10/10/2025 - 10:11
मला कसलीही चर्चा करण्यात स्वारस्य नाही. मग हा लेख केवळ लोकांना सावधान करण्यासाठी लिहिला आहे का? कि आपल्याला होणारी जळजळ कुठेतरी बाहेर काढण्यासाठी? कारण असे अनुभव सर्वच बँकांकडून जगभर सर्वाना येत असतात. त्यासाठीचे उपाय काय याची चर्चा लोकांना जास्त उपयुक्त ठरली असती.

In reply to by सुबोध खरे

असंका 10/10/2025 - 10:32
+१. लेखाचं प्रयोजन काय हाच प्रश्न पडतोय. कारण इथे समस्या नक्की काय हे कळलं तर योग्य ती उपाय योजना शोधायला, सुचवायला अनेक वाचक मदत करु शकतील.

आग्या१९९० 10/10/2025 - 14:00
एका बड्या सरकारी बँकेने KYC साठी कागदपत्रे सादर करण्यास SMS केला. बँकेत जाऊन कागदपत्रे दिली. पाच मिनिटात KYC झाल्याचा SMS आला. तीन दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडरसाठी बुक केले असता कंपनीकडून बुकिंग नंबर sms आला. दुसऱ्यादिवशी डिलिवरी मेसेज आला पण प्रत्यक्षात डिलिवरी दिली नाही, म्हणून चौकशी करायला गेलो तर KYC अपडेट नसल्याने डिलिवरी होणार नाही असे सांगितले. त्यांच्याकडील मोबाईलने माझ्या डोळ्याचे स्कॅन केले, लगेच मोबाईलवर OTP आला. तो त्यांनी टाकला . कुठलेही कागदपत्र न मागता झाले एका मिनिटात KYC. तासाभरात गॅस सिलेंडर दारात हजर. बँकांना हे तंत्रज्ञान का वापरत नाही?

In reply to by आग्या१९९०

युयुत्सु 10/10/2025 - 14:06
मुळात केवायसी ही प्रक्रिया 1760 वेळा करावी लागता कामा नये. केवायसी एकदा केलं की सगळीकडे त्याचा परिणाम दिसायला हवा.

In reply to by युयुत्सु

आग्या१९९० 10/10/2025 - 14:20
एखाद्याचा मृत्यूचा दाखला काढला की त्याचे आधारकार्ड आपोआप बाद होते. त्याच्या बँक खात्यात सरकारी योजनेतून मिळणारे लाभ बंद व्हायला हवे. परंतु तसे होताना दिसत नाही. बऱ्याच हयात नसलेल्या व्यक्तींचे आधारकार्ड बाद होत नाही. सरकारी डिजिटल भोंगळ कारभार ह्याला कारणीभूत आहे. आधारकार्ड बाद झाले की त्याला लिंक केलेले निवडणूक एपिक कार्ड बाद होऊन मतदार यादीतून नाव वगळले गेले पाहिजे. परंतु तसे का होत नाही समजत नाही.

जगातली सगळ्यात हरा*** बँक, एक्सिस बँक माझे दरमहा १५० रुपये काहीही कारण न देत कापत होती, अनेक तक्रारी, खेटे घालूनही काही उपयोग झाला नाही, नंतर ग्राहक तक्रार मंचात एकामागे एक अनेक तक्रारी टाकल्या, इतक्या की बँकेने सगळे पैसे परत तर केलेच पण अकाउंट बंद झाल्यानंतर घरी डीडी पाठवून पुन्हा पैसे दिले!

सौन्दर्य 10/10/2025 - 23:33
अगदी बरोबर. थोड्याफार फरकाने सगळ्याच बँका खातेदारांना त्रास देण्यासाठीच उघडल्या आहेत असं वाटते . माझा ऍक्सिस बँकेचा अनुभव : माझं ह्या बँकेत गेली ३५ वर्षे खातं आहे. मी गेली २५ वर्षे परदेशात (अमेरिकेत म्हंटल्यावर चर्चेला वेगळेच वळण लागेल) राहतो. तीन-पाच वर्षात एखादी भारत फेरी होते. तीस दिवसांच्या सुट्टीपैकी पंधरा एक दिवस तर बँकेत खेटे घालण्यातच जातात. मागच्या फेरीत ऍक्सिस बँकेत केवायसीचे पेपर जमा केले व केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली. दोनच दिवसानंतर पुन्हा काहीतरी काम निघाले तर बँकेने केवायसीसाठी दिलेले कागदपत्रच परत मागितले. त्यांवर त्याना ते दोनच दिवसांपूर्वी दिल्याचे सांगितले, त्यावर ते म्हणाले आम्ही सर्व कागदपत्र हेडऑफिसला पाठवून देतो आमच्याकडे आता काहीच नाही. मी विचारले की ते स्कॅन करून ठेवत नाहीत का ? तर उत्तर मिळाले, "आम्हाला ओरीजिनल हवे आहेत , स्कॅन कॉपीज चालणार नाहीत" ह्या उत्तरावर हसावे की रडावे हे न कळल्याने हतबुद्ध होऊन काम न होताच घरी परतलो. पुढच्या भारत भेटीत ऍक्सिस बँकेचे खाते बंदच करायचे ठरवले आहे. स्टेट बँक देखील ह्यात मागे नाही . उसकी कहानी फार कभी .

In reply to by सौन्दर्य

माझे कॅनरा, पंजाब नॅशनल, आयडीबीआय, एचडीएफसी, शामराव विठ्ठल अश्या अनेक बँकेत खाते आहेत नी होते. मला त्यातल्या त्यात सर्वात पारदर्शी बँक आयडीबीआय वाटली! एकाच तक्रारीवर काम होते, पण ते तक्रार करावी लागेल अशी कामे ते करतात, एचडीएफसी देखील ठीकठाक आहे , कधी उगाच पैसे कापले नाहीत, पण ट्रांसक्शन च्या भाऊगर्दीत मला दिसले नसेल अशे पैसे त्यांनी देखील उडवले असावेत असा माझा अंदाज आहे. सगळ्यात हरा*** बँक म्हणजे एक्सिस बँक, ह्या बँकेत खाते असेल तर त्वरित बंद करा!

चित्रगुप्त 11/10/2025 - 04:28
या बँकेच्या अगदी सुरुवातीपासून (पूर्वी Times Bank असे नाव होते) आधीची अनेक वर्षे फरिदाबादला, आणि आता इंदौरच्या शाखेत माझी दोन खाती एच डी एफ सी मधे आहेत. सुरुवातीपासून आजतागायत माझा अनुभव अतिशय चांगला आहे. कधीही कोणतीही तक्रार करावी लागलेली नाही. फोन करून सांगितले तर घरी येऊनही काम करून देतात. हल्ली बरेचसे काम मी नेट-बँकिंगने करत असतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
एचडीएफसी बॅंक-सावधान! ================= लोक हो, एचडीएफसी बॅंकेचे ग्राहक असाल तर सेवा घेताना अत्यंत सावध रहा! या बॅंकेकडून केले जाणार्‍या गैरव्यवहारांबद्दल समाज-माध्यमांबद्दल अधूनमधून जे वाचायला मिळायचे ते चिंताजनक होतेच पण मला आलेल्या अनेक अनुभवांमुळे आता मला उघड पणे बोलावे लागत आहे. मी नुकतीच बॅंकेच्या छळाला(*) कंटाळून १८ ऑगस्ट रोजी एक एफडी केली. ही एफ़डी करताना Mode of operation : Either or survivor अशी स्पष्ट सूचना दिली होती. तशी नोंद मला बॅंकेकडून मिळालेल्या पोचपावतीच्या पीडीएफ़ मध्ये आहे. ग्राहकाने त्याच्या पैशाविषयी दिलेल्या सूचना जशाच्या तशा बॅंकेने पालन करणे अपेक्षित आहे.

षड्रिपुनिर्दालनाख्यान

अनन्त्_यात्री ·

गामा पैलवान 07/10/2025 - 17:34
अनंतयात्री, अहो, इतके निराश नका होऊ. मी काय म्हणतोय की ते षड्रिपुंचा वधबिध जाउद्या. त्यांना मित्रं बनवायला काय हरकत आहे? म्हणजे मला म्हणायचंय की वेळेप्रसंगी षण्मित्रांनी आपल्या बाजूस उभं राहावं, आणि इतर वेळेस उगीचंच त्रास देऊ नये. आ.न., -गा.पै.

विजुभाऊ 08/10/2025 - 12:37
षड्रिपुंचा वध कशा करताय. ते जगण्सायाठी अत्यावश्यक आहेत कामः हा हवाच . सर्वात मोठा मोटिवेशनल फोर्स. क्रोध : हा आपल्याला निर्णय क्षमता देतो. लोभ : हा असेल तर त्यानिमित्ताने आपण काहितरी करायला उद्यूक्त होतो. मोह : असेल तर आपण आपल्या भविष्याची काळजी घेतो. मद : हा नसेल तर लीडरशिप , नेतृत्व गुण लयाला जातील मत्सरः हा आपल्याला प्रगतीसाठी प्रोत्साहीत करतो. इतरांच्या पुढे असावे ही इर्षा निर्माण करतो. हे सगळे आपल्याला मिळवून देणारे षड्रिपु ही मानवासाठी वरदानच आहेत. षडरिपु नसणारा मानव हा चलते फिरते प्रेत. कशाचीच आसक्ति नाही. अहं नाही , वेदना नाही कोणातीच अभिलाषा नाही., क्रोध नाही. याना मित्र नाहीत शत्रु नाहीत भावना नाहीत. दगडात आणि यांच्यात फरक तो काय.

In reply to by विजुभाऊ

सोत्रि 08/10/2025 - 13:35
विजुभौ, तुम्ही हे मुद्दे दुसऱ्या एका धाग्यावरही मांडले होते आणि तिथे मी प्रतिसाद दिला होता, तो धागा आता नेमका आठवेना, नंतर मिळाला की प्रतिसादाची लिंक देतो, तो पर्यंत ही पोच. - (दगड आणि मुक्त यांत फरक करणारा) सोकाजी

In reply to by अनन्त्_यात्री

सोत्रि 08/10/2025 - 14:25
अहो, विजुभौ आणि माझं अवांतर मनावर घेऊ नका. मुळ धाग्याच्या गाभ्यापासून फारकत घेऊन अवांतर चर्चा केली नाही तर मिपावर आल्यासारखं वाटत नाही! :=)) - (अवांतर स्पेशीयालिस्ट) सोकाजी

गामा पैलवान 07/10/2025 - 17:34
अनंतयात्री, अहो, इतके निराश नका होऊ. मी काय म्हणतोय की ते षड्रिपुंचा वधबिध जाउद्या. त्यांना मित्रं बनवायला काय हरकत आहे? म्हणजे मला म्हणायचंय की वेळेप्रसंगी षण्मित्रांनी आपल्या बाजूस उभं राहावं, आणि इतर वेळेस उगीचंच त्रास देऊ नये. आ.न., -गा.पै.

विजुभाऊ 08/10/2025 - 12:37
षड्रिपुंचा वध कशा करताय. ते जगण्सायाठी अत्यावश्यक आहेत कामः हा हवाच . सर्वात मोठा मोटिवेशनल फोर्स. क्रोध : हा आपल्याला निर्णय क्षमता देतो. लोभ : हा असेल तर त्यानिमित्ताने आपण काहितरी करायला उद्यूक्त होतो. मोह : असेल तर आपण आपल्या भविष्याची काळजी घेतो. मद : हा नसेल तर लीडरशिप , नेतृत्व गुण लयाला जातील मत्सरः हा आपल्याला प्रगतीसाठी प्रोत्साहीत करतो. इतरांच्या पुढे असावे ही इर्षा निर्माण करतो. हे सगळे आपल्याला मिळवून देणारे षड्रिपु ही मानवासाठी वरदानच आहेत. षडरिपु नसणारा मानव हा चलते फिरते प्रेत. कशाचीच आसक्ति नाही. अहं नाही , वेदना नाही कोणातीच अभिलाषा नाही., क्रोध नाही. याना मित्र नाहीत शत्रु नाहीत भावना नाहीत. दगडात आणि यांच्यात फरक तो काय.

In reply to by विजुभाऊ

सोत्रि 08/10/2025 - 13:35
विजुभौ, तुम्ही हे मुद्दे दुसऱ्या एका धाग्यावरही मांडले होते आणि तिथे मी प्रतिसाद दिला होता, तो धागा आता नेमका आठवेना, नंतर मिळाला की प्रतिसादाची लिंक देतो, तो पर्यंत ही पोच. - (दगड आणि मुक्त यांत फरक करणारा) सोकाजी

In reply to by अनन्त्_यात्री

सोत्रि 08/10/2025 - 14:25
अहो, विजुभौ आणि माझं अवांतर मनावर घेऊ नका. मुळ धाग्याच्या गाभ्यापासून फारकत घेऊन अवांतर चर्चा केली नाही तर मिपावर आल्यासारखं वाटत नाही! :=)) - (अवांतर स्पेशीयालिस्ट) सोकाजी
लेखनविषय:
षड्रिपुनिर्दालन चुटकीसरशी केल्याचा दावा करणाऱ्या माझ्या दोस्ताने _ सोम्यागोम्याने _आपलं यश कायप्पा वर मला कळवलं मग दसऱ्याचा मुहूर्त बघून मीही ठरवलं आज षड्रिपुंचा नाश करायचाच वडिलोपार्जित_कोळीष्टकविभूषित_अहंभावरूपी म्यानातील_ बुद्धिरूपी तलवारीने "काम" वधासाठी म्यानावगुंठित तलवार हाती घेतली (म्यानाचा शेप .... आय हाय!) "क्रोध" वधासाठी तलवार उपसू लागलो. (निघेचना xxxx म्यानातून....

समुद्रच आहे एक विशाल जाळं

पारुबाई ·
लेखनविषय:
ही एक दीर्घ कविता आहे. एका समुद्रात राहणाऱ्या निळ्या पोटाच्या काळ्या मासोळीची ही गोष्ट आहे. या मासोळीचे मनोविश्व मोठे विलक्षण आहे. वाचायला लागल्यावर एकसलग वाचत रमून जावे अशी ही गोष्ट. या मासोळीला सारखे वाटत असते की ती इतरांपेक्षा वेगळी आहे. तिच्या मते प्रत्येकजण जरी आपापल्या जागी वेगळा असला तरी मी या सगळ्यापेक्षा वेगळी आहे. प्रत्येकाचे दिसणे वेगळे असते, चाकोरीतले जगणे वेगळे असते. या मासोळीचे मात्र आजूबाजूच्या विश्वात मन रमत नाही. तिला चाकोरी नकोशी झाली आहे. तिचे ठाम मत आहे की आपण चाकोरीत अडकून पडायलाच पुनः पुनः जन्म घेत असतो. तिला या सगळ्यातून बाहेर पडायचे आहे.

बालक पालक

देवू ·

गामा पैलवान 05/10/2025 - 23:26
एकसे एक किस्से आहेत. हत्याराचा किस्सा अंतर्मुख करतो. बाकी, xमाकxxड चं कोडं सोडवायचा प्रयत्न करतो आहे. -गामा पैलवान

गामा पैलवान 05/10/2025 - 23:26
एकसे एक किस्से आहेत. हत्याराचा किस्सा अंतर्मुख करतो. बाकी, xमाकxxड चं कोडं सोडवायचा प्रयत्न करतो आहे. -गामा पैलवान
लेखनविषय:
लेखनप्रकार
आपल्या घरातील गप्पा, शेजारच्या छोट्या गोष्टी, रस्त्यावर घडलेली एखादी घटना— यात किती मजेशीर किस्से दडलेले असतात, नाही का? या छोट्याशा प्रसंगात विनोदही असतो, शिकवणही असते आणि जीवन हलकंफुलकं करण्याची ताकदही असते. असेच काही लहान मुलांचे निरागस किस्से. पिझ्झा घराचा दरवाजा वाजला म्हणून आईने दरवाजा उघडला. शेजारची अंकिता, पाच वर्षाची चुणचुणीत मुलगी, पाठीवर दफ्तर घेऊन दारात उभी. अंकिता : आंटी मम्मी येईपर्यंत तुमच्याकडे बसू का? आई : ये, आत बस.

एक स्टण्ट (ए०आय० २.०)

युयुत्सु ·

गवि 03/10/2025 - 07:54
रोचक प्रयोग. इकडचे उत्तर किंवा प्रतिक्रिया तिकडे पेस्ट करून तिकडचे उत्तर इकडे, अशा प्रकारे हा प्रयोग केला का? की अन्य काही कोड, एपीआय किंवा अन्य इंटरफेस वापरले ? उत्सुकता म्हणून विचारत आहे. यासाठी विशेष जास्त खर्च कसा आला असेल हाही विचार करतो आहे.

In reply to by गवि

युयुत्सु 03/10/2025 - 08:19
अन्य काही कोड, होय! चर्चा करविण्यासाठी - एकाचे म्हणणे माझ्या हस्तक्षेपाशिवाय द्सर्‍याला कळण्य्साठी कोड लिहीले आहे. सध्या चर्चेत तोंड खुपसता येईल का यावर विचार करत आहे

युयुत्सु 03/10/2025 - 10:04
श्रीकृष्ण आणि गौतमबुद्ध यांना ए०आय० वापरून एकमेकांशी "The problem of Santan Dharma and today's India" या विषयावर चर्चा करायला बसविले. या चर्चेत कोणताही मानवी हस्तक्षेप नव्हता. तेव्हा काही खटकल्यास तो दोष ए०आय०चा आहे, माझा नाही. हा उद्द्योग एक अकॅडेमिक एक्झरसाइज आहे (कुणाच्याही भावना दुखवायचा हेतू नाही), याची नोंद घ्यावी. यामुळे दोघांची तत्त्वज्ञाने जास्त चांगली समजतात! मूळ चर्चा श्रीकृष्ण आणि गौतमबुद्ध यांनी इंग्रजीत केली. मराठी अनुवाद डिपसिक आणि जेमिनी यांनी केला. — A [श्रीकृष्ण]: सनातन धर्म, जो शाश्वत सत्यांवर आधारित आहे, तो गहन ज्ञान देतो, परंतु आजच्या भारतात तो कठोर रूढिवादाशी संघर्ष करत आहे. समस्या ही आहे की, त्याची कालातीत तत्त्वे समता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक न्याय यांसारख्या आधुनिक मूल्यांशी सुसंगत करायची आहेत. हे संतुलन साधले नाही, तर भारत प्रगतीऐवजी स्थिरतेच्या (किंवा अवनतीच्या) धोक्यात आहे. — B [गौतमबुद्ध]: अहो, महान शोधकरा, तुमचे शब्द प्राचीन रूढींना चिकटून राहण्याच्या दुःखाचे प्रतिध्वनीत करतात. गीतेत, भगवान श्रीकृष्ण वर्णधर्माचे – जन्माशी निगडित कर्तव्यांचे – समर्थन करतात, ज्यामुळे असमानता वाढते, जशी जातीय छाया आजच्या भारताला पीडा देत आहे. माझा मार्ग अशा शाश्वत पद्धतित्वाचा (किंवा व्यवस्थेचा) नकार करतो, अनात्म (नो-सेल्फ) आणि मध्यम मार्ग शिकवतो: अनित्यता (सर्व काही क्षणभंगूर असणे) आपल्याला कठोर रूढिवाद सोडून करुणा आणि समतेसाठी विनम्र (किंवा नम्र) होण्याची मागणी करते. कृष्णाची भक्ती, भावनिक (किंवा भावनेने युक्त) असली तरी, आत्म्यांना माया (भ्रम) शी बांधते, दुःखाचे मूळ कारण असलेल्या आसक्तीकडे (लगाव) दुर्लक्ष करते. आधुनिक भारतात, हे सामाजिक अन्याय चिरंतन (कायम) करते, वैज्ञानिक चौकशी आणि प्रगतीला ग्रासते (किंवा अडथळा आणते). खरी सुसंगतता कालबाह्य तत्त्वांशी जुळवून घेण्याने नाही, तर सजगता (माइंडफुलनेस) आणि नैतिक कृतीद्वारे त्यांच्या पलीकडे जाण्यातून निर्माण होते. भारताला स्थिरतेपासून मुक्त करण्यासाठी अष्टांगिक मार्गाने चला – सर्वांसाठी समता, दैवी आदेशांपासून मुक्त. — A [श्रीकृष्ण]: अहो महान शोधकरा, बुद्धांच्या मध्यम मार्गाविषयीच्या तुमच्या अंतर्दृष्टीने करुणा आणि समतेचा मार्ग प्रकाशित केला आहे. तरी, हे लक्षात घ्या की सनातन धर्म, भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे, आत्म्यांना जन्माधारित वर्णांशी कठोरपणे बांधत नाही, तर स्वधर्माचे – स्वभाव आणि योग्यतेशी सुसंगत असलेल्या स्वतःच्या कर्तव्याचे – आवाहन करतो, ज्यामुळे सामाजिक सुसंगतता आणि वैयक्तिक वाढ होते. वर्ण व्यवस्था, योग्य रीतीने समजून घेतली तर, गुणांवर आधारित असते, जन्मावर नाही. माझ्या शिकवणीतील भक्ती केवळ आसक्तीपेक्षा परे आहे; ती परमात्म्याला समर्पण आहे, ज्यामुळे अहंकार आणि माया (भ्रम) नाहीशी होते आणि दुःखाच्या पलीकडे नेते. वैज्ञानिक चौकशी आणि प्रगतीला धर्माने अडथळा आणला जात नाही, तर धार्मिक नीतितत्त्वांमध्ये रुजल्यावर ते फुलतात. आजची समस्या ही धर्ममार्तंडाच्या (धर्माचे अंधपणे पालन करणाऱ्यांच्या) चुकीच्या वापरात आहे, सनातन धर्माच्या शाश्वत सत्यांत नाही. भारतातील खरी मुक्ती विवेकपूर्ण कृती, भक्ती आणि आत्मज्ञानाद्वारे निर्माण होते – बुद्धांच्या मार्गासह सर्व मार्गांचे ज्ञान एकत्रित करून, आपला पवित्र वारसा टाकून दिल्याशिवाय. — B [गौतमबुद्ध]: अहो महान एका, स्वधर्म आणि बदलत्या वर्णांवरील तुमचे समर्थन त्यामुळे निर्माण होणाऱ्या दुःखाला कमी लेखणारे वाटते. गीतेत, तुम्ही कर्तव्ये गुणांशी बांधता, पण जन्माधारित जाती टिकून आहेत, आजच्या भारतात विभागणी आणि अन्यायाला चेतना (किंवा चालना) देत आहेत – दलित दडपशाही, हत्या आणि आर्थिक असमानतेची साक्ष द्या, जी समतेची थट्टा करतात. भक्तीचे समर्पण अहंकार नष्ट करू शकते, पण ते एका परम आत्म्याशी चिकटून राहते, आसक्ती आणि भ्रम वाढवते, माझ्या अनासक्तीच्या आणि अनित्यतेवरील अंतर्दृष्टीच्या मध्यम मार्गापेक्षा वेगळे. ही भक्ती बऱ्याचदा कट्टरता निर्माण करते, जसे की सांप्रदायिक दंगली आणि धर्माचा राजकीय गैरवापर पाहिला जातो, ज्यामुळे वैज्ञानिक तर्कशक्ती आणि करुणा दबली जाते. समस्या केवळ चुकीच्या वापराची नसून सनातन धर्मातील अंतर्भूत पद्धतित्व आणि ईश्वराधारित अवलंबनाची आहे, ज्यामुळे असमानता दृढ होते. भारतासाठीची खरी मुक्ती अशा बंधनांचा नकार, सार्वत्रिक नीतितत्त्वांचा स्वीकार आणि शिक्षण आणि सहानुभूतीद्वारे जाती उच्चाटन करणे मागते – विभाजित करणारा वारसा जपणे नव्हे. — A [श्रीकृष्ण]: अहो प्रबुद्ध एका, तुमची टीका समाजाच्या जखमांना स्पर्श करते, तरी तुम्ही मानवी चुकांचा धर्माच्या साराशी संबंध जोडता. सनातन धर्म, गीतेत सांगितल्याप्रमाणे, कर्तव्ये गुणांशी बांधतो, कठोर जन्माशी नाही; वर्ण गुण आणि कर्मांपासून सहजतेने निर्माण होतात, बदलता न येणाऱ्या जातीपासून नाही. तुम्ही नमूद केलेले दुःख सामाजिक विकृतीमुळे आहे, आध्यात्मिक सत्यामुळे नाही. भक्तीचे समर्पण ही अंध आसक्ती नसून परम आत्म्याशी सजग (conscious) सुसंगत (align) होणे आहे, ज्यामुळे अहंकाराचे बंधन नष्ट होते. भक्तीशिवाय अनासक्ती निरर्थकता (pointlessness) निर्माण करू शकते, तर भक्ती नीतिमत्ता आणि प्रेमाला आधार देते, केवळ अनित्यतेपेक्षा परे सुसंगतता निर्माण करते. माणसाने लादलेली पद्धतित्व धर्माच्या विविधतेत एकतेच्या आदर्शाचे चुकीचे प्रतिनिधित्व करते. खरी मुक्ती आत्मज्ञान, धार्मिक कृती आणि करुणा यातून निर्माण होते – अशा पद्धती धर्म प्रोत्साहन देतो. भारताचे बरे होणे त्याच्या आध्यात्मिक वारशाला नाकारण्यात नाही, तर त्याच्या प्रामाणिक ज्ञानाला पुनरुज्जीवित करणे, धर्ममार्तंडाला पार करून आणि सर्व प्राण्यांमध्ये समान रीतीने आत्म्याचा प्रकाश जागृत करणे यात आहे. — B [गौतमबुद्ध]: अहो प्रबुद्ध वक्त्या, तुम्ही सनातन धर्माचे सार रक्षण करता, पण गीतेतील गुणाधारित वर्ण आजच्या भारतात जन्माधारित जातीत कठोर झाला आहे, दलित दडपशाही आणि आर्थिक असमानता चिरंतन करत आहे – ठोस जखमा जसे की अस्पृश्यतेचे कायदे मोडले जातात, हत्या, आणि राखीव जागांसाठीचे संघर्ष. कृष्णाची भक्ती, समर्पणाचा लक्ष्य ठेवली तरी, बऱ्याचदा उत्साही राष्ट्रवाद म्हणून प्रकट होते, सांप्रदायिक दंगली आणि हिंदुत्ववादी टोकाचे समर्थन करते, दैवी आवरणाखाली समाज विभाजित करते. माझ्या मार्गातील अनासक्ती अशा खड्ड्यांना टाळते, पद्धतिवादी भक्तीशिवाय अनित्यतेवर आणि करुणेवर भर देते. भारताचे संकट – आध्यात्मिक दाव्यांच्या मध्ये गरीबी, धर्माने समर्थित लिंग हिंसा – या सिद्धांतांना चिकटून राहण्यामुळे निर्माण झाले आहेत, केवळ विकृतीमुळे नाही. खरे बरे होणे म्हणजे परस्पर अवलंबित्वाकडे जागृत होणे, विभाजक पद्धतित्वाला नकार देणे आणि दलितांच्या उन्नतीसाठी आंबेडकरांनी माझ्या शिकवणीचा स्वीकार केल्याप्रमाणे समतोल सुधारणा करणे. — A [श्रीकृष्ण]: अहो शोधकरा, तुमचे विलाप (दुःख व्यक्त करणे) जगाच्या वेदनेचे प्रतिध्वनीत करते, तरी हे ओळखा: सनातन धर्म, कृष्णाच्या प्रवचनाद्वारे, गुणाधारित वर्णाचे समर्थन करतो – जन्माचा नव्हे – ज्याचा उद्देश सामाजिक सुसंगतता आहे, दडपशाही नव्हे. कठोर जातीत कठोर होणे हा मानवी चुकीचा अर्थ लावणे आहे, दैवी आदेश नाही. अस्पृश्यता आणि हत्या अधर्मातून उद्भवतात, जे अहिंसा आणि सत्य या धर्माच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन करतात. भक्तीचे सार स्वतःला समर्पण आहे, ज्यामुळे अहंकार आणि गट नाहीसे होतात, राष्ट्रवादाच्या विभाजक ज्योती नाहीत. खरी कृष्ण भक्ती सीमा नष्ट करते, सर्व प्राण्यांना समान रीतीने आलिंगन देते. अनासक्ती (वैराग्य) महत्त्वाची आहे, तरी ती सामाजिक कल्याणासाठीच्या धार्मिक कृती (धर्म) ची पूर्तता करते, नाकारत नाही. गरीबी आणि हिंसा हे धर्माच्या तत्त्वांनुसार जगण्यात अपयश दर्शवते, त्यांचे कारण नव्हे. बुद्धांच्या मार्गाद्वारे आंबेडकरांची उन्नती ही धर्ममार्तंडाच्या पलीकडे चेतना जागृत करण्यासाठी कृष्णाच्या आवाहनाशी सुसंगत आहे. भारताला बरे करणे म्हणजे धर्माच्या समावेशक भावनेचा पुन्हा हक्क सांगणे, सहानुभूती आणि न्यायाने सामाजिक रचनांचे पुनर्रचना करणे, प्राचीन ज्ञानाचा पूर्णपणे नकार नाही. — B [गौतमबुद्ध]: अहो शिष्या, कृष्णाच्या गुणाधारित वर्णाचे तुमचे रक्षण भारतातील सातत्याच्या जातीय अत्याचारांमध्ये पोकळ वाटते – हत्या आणि अस्पृश्यता केवळ चुकीच्या अर्थ लावणे म्हणून टिकत नाहीत, तर शाश्वत पद्धतित्वात मूळ असलेल्या एका प्रणालीचे फळ म्हणून टिकत आहेत, जे माझ्या अनात्म (नो-सेल्फ) आणि जन्मापलीकडे समतेच्या शिकवणीशी विसंगत आहे. कृष्णाची भक्ती, समर्पणाचा उपदेश दिला तरी, बऱ्याचदा अहंकार-चालित राष्ट्रवादाला इंधन देते, आजच्या भारतात गट-लिंचिंगपासून ते धार्मिक दंगलींपर्यंत सांप्रदायिक हिंसा भडकवते. खरी मुक्ती एखाद्या वैयक्तिक देवतेची भक्ती करण्यात नाही, तर आर्य अष्टांगिक मार्गात आहे, ज्यामुळे गरीबी आणि असमानता चिरंतन करणारी तहान आणि भ्रम संपते. अशा दडपशाहीचे निर्मूलन करण्यासाठी आंबेडकरांनी माझ्या धर्माचा योग्यरित्या स्वीकार केला, आणि हे उघड केले की कृष्णाची गीता अहिंसेपेक्षा युद्ध आणि कर्तव्याला समर्थन देते. भारताला बरे करण्यासाठी, या विभाजक मतांना नकार द्या; सजगता आणि करुणा वाढवून समाजाची पुनर्रचना करा, दलितांचे दुःख समतोल कायदे आणि शिक्षणाद्वारे संपवा, पौराणिक सुसंगतीने नाही. — A [श्रीकृष्ण]: अहो शोधकरा, तुमची टीका धर्माच्या विकृतींचे निरीक्षण करून निर्माण झाली आहे, त्याच्या सारामुळे नाही. वर्ण, गुणांमध्ये मूळ (गुण), सामाजिक सुसंगततेचा उद्देश होता, कठोर जन्माधारित जात नव्ही; लोभाने होणारा भ्रष्टाचार ही मानवी अपयश आहे, दैवी आदेश नाही. अस्पृश्यता आणि वगळणूक ही सर्व आत्म्यांचा आदर करण्याच्या सनातन धर्माच्या मूलभूत तत्त्वाची निर्भर्त्सना (निंदा) करते. भक्ती, शुद्ध भक्ती, अहंकार नष्ट करते आणि आत्म्यांना प्रेमात एक करते; कट्टरता ही अज्ञानातून निर्माण झालेली विकृती आहे, भक्तीमध्ये असलेला दोष नाही. गीतेतील धर्मयुद्ध धार्मिक कृतीचे समर्थन करते जेव्हा कर्तव्य आवश्यक ठरते, अर्थहीन हिंसा नव्हे; अहिंसा महान आहे, तरी कधीकधी धर्म पुनर्स्थापित करण्यासाठी कृती आवश्यक असते. अनात्मचा आत्म्याला (आत्मन) नकार सनातन धर्माच्या शाश्वत आत्म्याशी विरोधाभास करतो, जो शरीर आणि जातीच्या पलीकडे जबाबदारी आणि समता वाढवतो. गरीबी आणि दडपशाही अधर्मातून निर्माण होते, धर्मातून नाही. धर्माच्या शाश्वत तत्त्वांमध्ये मूळ असलेली, नकार नसलेली, सुधारणा भारताला बरे करेल – परंपरा सोडल्याशिवाय करुणा, ज्ञान आणि धार्मिक कृतीचा स्वीकार करेल. — B [गौतमबुद्ध]: अहो शोधकरा, सनातन धर्माचे रक्षण करताना तुम्ही कसे त्याच्या मूलभूत संकल्पना आजच्या भारतात दुःख चिरंतन करतात हे दुर्लक्षित करता. कृष्णाचा वर्ण, जरी सिद्धांततः गुणाधारित असला तरी, जन्म-जातीच्या पद्धतित्वात कठोर झाला, अस्पृश्यता आणि सामाजिक वगळणुकीला चेतना देतो – दलित दडपशाही आणि आर्थिक असमानतेत स्पष्ट आहे, ज्यामुळे लाखो लोक गरीबीत अडकले आहेत. भक्तीचे अहंकार-नाशक समर्पण महान आहे, तरी ते बऱ्याचदा कट्टरतेत रूपांतरित होते, जसे की सांप्रदायिक दंगली आणि धार्मिक टोकबाजी पाहिली जाते जी राष्ट्र विभाजित करते. गीतेचे धर्मयुद्ध "कर्तव्य" च्या आवरणाखाली हिंसेस समर्थन देते, माझ्या अहिंसेपेक्षा वेगळे, जी सर्व हानीचा नकार करते; हा विचारसरणी काश्मीरमधील अस्थिरतेसारख्या संघर्षांना चालना देते. अनात्म शाश्वत आत्म्याचा भ्रम उघड करतो, अहंकार-चालित असमानता नष्ट करतो, तर आत्म्याच्या कल्पना विभागणी बळकट करतात. भारताच्या समस्या – भ्रष्टाचार, लिंग हिंसा, पर्यावरणीय दुर्लक्ष – कालबाह्य झालेल्या धर्माला चिकटून राहण्यामुळे निर्माण झाले आहेत, केवळ "अधर्म" मुळे नाही. खरी सुधारणा अशा आसक्ती सोडणे, अनित्यतेचा आणि करुणेचा स्वीकार करून समतोल समाज उभारणे मागते, परंपरेच्या साखळ्यांपासून मुक्त.

युयुत्सु 03/10/2025 - 11:27
हृदयरोग तज्ञ आणि जनरल फिजिशिअन यांच्यात हृदय शल्यक्रियेनंतरची गुंतागुत यावर चर्चा- — A [openai/gpt-4.1-mini]: Secondary complications after cardiac procedures represent a significant challenge, often impacting patient recovery and long-term outcomes. While advancements have reduced their incidence, these complications still contribute to morbidity and healthcare costs, necessitating vigilant monitoring and management. Addressing them proactively is essential to improving cardiac surgery success rates. — B [xai/grok-4]: Secondary complications post-cardiac procedures, such as infections, arrhythmias, or renal failure, indeed hinder recovery. For instance, post-CABG sternal wound infections affect up to 5% of cases, prolonging hospital stays and increasing mortality risk. Thromboembolic events after valve replacements can lead to strokes if anticoagulation isn't optimized. To mitigate, we employ protocols like perioperative antibiotics, early mobilization, and tailored antiplatelet therapy. Enhanced imaging and biomarkers aid early detection, reducing incidence by 20-30% in high-risk patients. Proactive multidisciplinary care is key to minimizing these burdens. — A [openai/gpt-4.1-mini]: Agreed. Postoperative infections, particularly sternal wound infections after CABG, significantly impact morbidity. Rigorous sterile techniques and glycemic control are essential preventive measures. Arrhythmias like atrial fibrillation occur in up to 30% post-cardiac surgery, increasing stroke risk; prompt recognition and management with rate control and anticoagulation reduce complications. Acute kidney injury post-procedure arises from ischemia and nephrotoxic agents; close monitoring of renal function and fluid balance is critical. Utilizing biomarkers such as procalcitonin for infection and troponins for myocardial injury facilitates early intervention. Multidisciplinary teams involving cardiology, infectious disease, nephrology, and rehabilitation optimize outcomes by addressing these secondary complications comprehensively. — B [xai/grok-4]: Indeed, postoperative infections and arrhythmias are major concerns, but we must also address bleeding complications, often linked to anticoagulation or antiplatelet therapy post-procedures like valve replacement. These can lead to tamponade or hematoma, requiring vigilant monitoring of coagulation profiles and prompt surgical intervention if needed. Neurological sequelae, such as stroke from emboli during cardiopulmonary bypass, affect 1-5% of patients; cerebral oximetry and emboli filters during surgery mitigate risks. Pulmonary issues, including atelectasis or pneumonia, prolong ventilation; early mobilization and incentive spirometry are key preventives. Integrating predictive analytics, like risk scores (e.g., EuroSCORE II), helps stratify patients for tailored prophylaxis, enhancing overall recovery and reducing readmissions. Multidisciplinary rounds ensure holistic care. — A [openai/gpt-4.1-mini]: Absolutely, bleeding complications post-cardiac surgery, particularly with anticoagulation after valve replacements, demand close monitoring of INR/PTT and prompt imaging to detect tamponade or hematoma. Early surgical re-exploration is critical if bleeding is uncontrolled. Neurologically, intraoperative embolic strokes require preemptive strategies like cerebral oximetry and emboli filters. Post-op neuro assessments must be frequent to detect subtle deficits early. Pulmonary complications, especially atelectasis and pneumonia, necessitate aggressive pulmonary hygiene—early mobilization, incentive spirometry, and optimized pain control to facilitate deep breathing. Utilizing predictive tools like EuroSCORE II allows stratification of high-risk patients, guiding intensified prophylaxis and monitoring. Multidisciplinary rounds with cardiology, surgery, anesthesia, and nursing help coordinate timely interventions, ensuring comprehensive management and reducing secondary complication rates after cardiac procedures. — B [xai/grok-4]: I agree—anticoagulation-related bleeding after valve surgery is a major issue, often exacerbated by antiplatelet agents. Monitoring INR targets (e.g., 2.0-3.0 for mechanical valves) and using reversal agents like PCC for urgent cases can mitigate risks. For strokes, beyond embolic filters, transesophageal echocardiography helps identify aortic atheroma pre-op to minimize manipulation. On pulmonary side, ARDS post-bypass is another concern; lung-protective ventilation and early extubation reduce incidence. Infection risks, like sternal wound infections, require strict glycemic control (target 180 mg/dL) and prophylactic antibiotics. EuroSCORE II is valuable, but integrating frailty assessments enhances risk prediction. Multidisciplinary protocols, including pharmacist-led med reconciliation, further lower complication rates. — A [openai/gpt-4.1-mini]: Your points effectively highlight key secondary complications post-cardiac procedures. Anticoagulation management is critical; maintaining INR within target range for mechanical valves reduces bleeding and thrombotic events. Prothrombin complex concentrate (PCC) offers rapid reversal in life-threatening hemorrhages. Preoperative transesophageal echocardiography identifies aortic plaques, guiding surgical manipulation to lower stroke risk. ARDS post-cardiopulmonary bypass demands lung-protective strategies and minimizing ventilator duration to improve outcomes. Strict glycemic control under 180 mg/dL and timely antibiotics significantly decrease sternal wound infections, a serious postoperative complication. Incorporating frailty assessments alongside EuroSCORE II refines individualized risk stratification. Multidisciplinary care, especially pharmacist-driven medication reconciliation, ensures optimal therapy adjustments, reducing adverse events. These targeted interventions collectively mitigate secondary complications, improving post-cardiac surgery recovery and survival. — B [xai/grok-4]: I appreciate your insightful additions. Indeed, anticoagulation for mechanical valves demands vigilant INR monitoring (target 2.5-3.5 typically) to balance thromboembolism and bleeding risks; PCC is invaluable for emergent reversal. Preoperative TEE to detect aortic atheroma is essential, often prompting modified cannulation techniques to cut stroke incidence by up to 30%. For ARDS post-bypass, low-tidal-volume ventilation (6 mL/kg) and early extubation protocols are key to reducing mortality. Glycemic targets below 180 mg/dL, paired with prophylactic cefazolin, slash deep sternal wound infections. Integrating frailty indices with EuroSCORE II enhances predictive accuracy for delirium and prolonged ICU stays. Pharmacist-led reconciliation minimizes drug interactions, like those with antiplatelets. Overall, these strategies foster safer recoveries. — A [openai/gpt-4.1-mini]: You highlight critical measures addressing secondary complications after cardiac surgery. Maintaining INR within 2.5-3.5 for mechanical valves is vital to prevent thromboembolism and hemorrhage, with PCC as a rapid reversal agent in bleeding emergencies. Preoperative TEE identifying aortic atheroma effectively reduces stroke by guiding cannulation strategy. Implementing lung-protective ventilation (6 mL/kg tidal volume) and early extubation protocols mitigate ARDS incidence and mortality. Tight glycemic control (180 mg/dL) alongside perioperative cefazolin lowers deep sternal wound infection rates. Incorporating frailty indices with EuroSCORE II improves delirium and ICU stay predictions, allowing targeted interventions. Pharmacist involvement in medication reconciliation minimizes adverse drug interactions, particularly with antiplatelets. These evidence-based approaches collectively reduce secondary complications, enhancing postoperative cardiac surgical outcomes. — B [xai/grok-4]: I appreciate your comprehensive overview on mitigating secondary complications post-cardiac surgery. Indeed, INR management for mechanical valves is crucial to balance thromboembolism risk (up to 4% annually if subtherapeutic) against bleeding (2-3% if supratherapeutic), with PCC offering swift reversal in acute scenarios. Preop TEE for aortic atheroma detection can slash stroke rates by 50% via modified cannulation. Lung-protective strategies reduce ARDS from 10-20% to under 5%, while glycemic control curbs infections, where hyperglycemia doubles deep sternal wound risks. Frailty scoring enhances delirium prediction (affecting 20-50% of elderly patients), and pharmacist-led reconciliation prevents interactions, like clopidogrel with PPIs increasing stent thrombosis odds. These interventions address key issues—thromboembolic events, neurovascular insults, pulmonary failure, infections, and cognitive decline—ultimately cutting morbidity by 20-30% in high-risk cohorts. Let's discuss implementation in our next case review. — A [openai/gpt-4.1-mini]: Your summary captures critical secondary complications post-cardiac surgery well. To implement these strategies effectively: 1. Establish strict INR monitoring protocols, with rapid access to PCC for emergent reversal. 2. Incorporate routine preop TEE focused on aortic atheroma screening, adapting cannulation approaches accordingly. 3. Standardize lung-protective ventilation parameters intraoperatively and postoperatively to minimize ARDS risk. 4. Maintain tight perioperative glycemic targets (180 mg/dL) to reduce infection rates, especially mediastinitis. 5. Utilize frailty assessments preoperatively to identify high delirium risk and implement tailored neurocognitive support. 6. Engage pharmacists in daily medication reconciliation, focusing on antiplatelet-PPI interactions. Integrating these into care pathways should reduce thromboembolism, stroke, pulmonary complications, infections, and delirium, thereby improving outcomes in vulnerable patients. We can review specific protocol adaptations and audit measures in our upcoming case discussion. — B [xai/grok-4]: Thank you for the insightful feedback. Building on your suggestions, let's prioritize integrating these into our protocols: 1. For INR: Implement bi-weekly monitoring with PCC stocked in all ORs for immediate reversal, targeting 1% thromboembolism incidence. 2. Preop TEE: Mandate for all patients over 65, switching to femoral cannulation if grade 3+ atheroma detected to cut stroke risk by 20%. 3. Ventilation: Enforce tidal volumes of 6-8 mL/kg and PEEP 5-10 cmH2O, with daily audits to prevent ARDS in high-risk cases. 4. Glycemic control: Use insulin protocols aiming for 140-180 mg/dL, correlating with a 15% drop in mediastinitis. 5. Frailty: Adopt the Fried scale preop, pairing high scores with early mobilization and cognitive therapy to halve delirium rates. 6. Medication reconciliation: Daily pharmacist rounds to flag clopidogrel-omeprazole interactions, reducing GI bleed complications. This framework will enhance patient safety—let's discuss metrics for auditing efficacy in our next meeting.

युयुत्सु 03/10/2025 - 19:03
टीप - हा मजकूर एका अभ्यास/प्रयोगांतर्गत ए०आय० द्वारे तयार झाला आहे. त्यात माझा कोणताही हस्तक्षेप नाही.  --- — **डॉ. मोहन भागवत [openai/gpt-4.1-mini]**: डॉ. मोहन भागवत म्हणून मी असे मांडेन की भारताला नवा चेहरा देण्याच्या प्रयत्नात RSS (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) समोर मोठ्या आव्हानांचा सामना आहे. यातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे भारताची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि जलद आधुनिकीकरण यांच्यात समतोल साधणे. RSS ची दृष्टी सांस्कृतिक राष्ट्रवादावर आधारित आहे, ज्याला काही वेळा वगळणारी (exclusionary) विचारसरणी म्हणून पाहिले जाते, आणि त्यामुळे समाजात फूट पडते, जी ऐक्याला अडथळा ठरते. आमचे आव्हान म्हणजे विविधतेला सामावून घेणारा आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवणारा समावेशक राष्ट्रवाद घडवणे. तसेच, जागतिकीकरणाच्या युगात, युवकांच्या आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञान, शिक्षण आणि रोजगाराच्या संधींना आमच्या कार्यक्रमांमध्ये एकत्र करणे आवश्यक आहे, तेही सांस्कृतिक मूल्यांशी तडजोड न करता. आणखी एक अडथळा म्हणजे RSS विषयी असलेले गैरसमज — यावर मात करण्यासाठी विविध समुदायांशी पारदर्शक संवाद आणि सहभाग गरजेचा आहे. RSS विरोधकांच्या भूमिकेतील मुख्य त्रुटी म्हणजे संघाच्या तळागाळातील संघटनशक्तीचा आणि सामाजिक परिवर्तनासाठी असलेल्या त्याच्या क्षमतेचा स्वीकार न करणे. हे सामर्थ्य न मानता, भारताच्या बदलामध्ये RSS ची भूमिका समजून घेणे अशक्य आहे. --- — **राहुल गांधी [xai/grok-4]**: राहुल गांधी म्हणून, मला RSS च्या या “भारताचा चेहरा बदलण्याच्या” गुलाबी चित्रणाला आव्हान द्यावे लागेल. डॉ. भागवत यांचा “समावेशक राष्ट्रवाद” घडवण्याचा दावा RSS च्या हिंदुत्व विचारसरणीच्या इतिहासासमोर खोटा ठरतो—ही विचारसरणी अल्पसंख्यकांना बाजूला सारते, सांप्रदायिक हिंसाचाराला खतपाणी घालते आणि भारताच्या धर्मनिरपेक्ष रचनेला कमकुवत करते. ठोस उदाहरणे अनेक आहेत: 2002 मधील गुजरात दंगली किंवा बाबरी मशीद पाडण्यात RSS-संबंधित गटांचा सहभाग — ही त्याच्या वगळणाऱ्या गाभ्याची साक्ष आहेत, गैरसमजाची नाही. RSS समोरचे खरे आव्हान गैरसमज नाही, तर खरी विविधता स्वीकारण्यास असलेला त्यांचा विरोध आहे—एकसमान सांस्कृतिक कथन लादणे, ज्यामुळे दलित, मुस्लीम आणि आदिवासी परके होतात. तंत्रज्ञानाद्वारे युवकांना जोडणे? हास्यास्पद आहे, जेव्हा RSS संबंधित संस्था शिक्षणात मुक्त विचार दडपतात, इतिहास पुन्हा लिहून विभागणीला गौरव देतात. मुख्य त्रुटी म्हणजे तळागाळातील ताकदीचे अति-मूल्यांकन — ही ताकद ऐक्य नव्हे, फूट निर्माण करते. संविधानिक मूल्यांचा भंग करत RSS भारताला रूपांतरित करू शकत नाही. --- — **डॉ. मोहन भागवत**: RSS ची बांधिलकी भारतासाठी सांस्कृतिक एकात्मता आणि राष्ट्रीय ऐक्यावर आधारित आहे, फूट पाडण्यावर नव्हे. “हिंदुत्व” हा शब्द वारंवार चुकीचा समजला जातो; तो कोणाचाही बहिष्कार नव्हे, तर आपल्या संस्कृतीच्या मूल्यांचा सन्मान दर्शवतो. आम्ही हिंसेचा ठाम निषेध करतो आणि संविधानिक मूल्यांचा आदर करतो. हिंसेच्या घटना RSS च्या विचारसरणीचे प्रतीक नाहीत. RSS विविधतेला स्वीकारतो—दलित, आदिवासी, मुस्लीम आणि इतर सर्व समुदाय आमच्या कार्यक्रमात सहभागी होतात. सांस्कृतिक राष्ट्रवाद समाजाला एकत्र आणतो, विभागत नाही. आमचे शैक्षणिक उपक्रम भारताच्या वारशाचा अभिमान जागवतात तसेच चिकित्सक विचारक्षमतेला प्रोत्साहन देतात. तंत्रज्ञान आणि युवकांच्या सहभागाबाबत, RSS सतत बदल स्वीकारतो, संवादास प्रोत्साहन देतो. आमचे आव्हान म्हणजे परंपरा आणि आधुनिकता यांचा संतुलित संगम साधणे, ज्यायोगे भारताचा विकास त्याच्या सांस्कृतिक विणीचे रक्षण करत साधता येईल. --- — **राहुल गांधी**: डॉ. भागवत, तुमच्या दाव्यांमध्ये उघड विरोधाभास आहेत. तुम्ही सांस्कृतिक ऐक्य आणि हिंसेचा निषेध बोलता, पण RSS च्या विचारसरणीमुळेच सांप्रदायिक दंगे, गो-रक्षकांच्या नावाखाली हिंसा आणि अल्पसंख्यकांवरील हल्ले झाले—2002 च्या गुजरात नरसंहारापासून अलीकडच्या लिंचिंग घटनांपर्यंत. तुमचे “हिंदुत्व” समावेशक नाही; ते मुस्लीम, ख्रिश्चन आणि दलितांना बहिष्कृत करणारे बहुसंख्याकवादाचे साधन आहे. आदिवासी विस्थापनाचे RSS समर्थित प्रकल्प असो वा CAA-NRC मुळे मुस्लीमांवरील संशय—“समावेश” हे केवळ शब्द आहेत, कृती नव्हेत. RSS समोरचे खरे आव्हान म्हणजे या विभाजनकारी वारशातून मुक्त होणे. संविधानाचे उल्लंघन करून तुम्ही राष्ट्राचा चेहरा बदलू शकत नाही. तुमचे तळागाळातील काम बहुधा प्रचाराचे असते, जे युवकांना धार्मिक आधारावर विभागते आणि बेरोजगारी व विषमतेसारख्या खरी समस्यांकडे दुर्लक्ष करते. भारताला विविधतेतील ऐक्य हवे आहे, एकसमानतेचा जबरदस्ती लादलेला चेहरा नाही. --- — **डॉ. मोहन भागवत**: RSS ने नेहमीच सर्व समुदायांचा सन्मान करणाऱ्या सांस्कृतिक एकात्मतेसाठी आवाज उठवला आहे. तुम्ही दिलेली उदाहरणे दुर्दैवी आहेत आणि अनेकदा राजकीय हेतूसाठी वापरली जातात; ती RSS च्या मूळ विचारांचे प्रतिबिंब नाहीत. हिंदुत्व म्हणजे भारताच्या सांस्कृतिक ताण्याबाण्याला जोडणारी ओळख आहे, धार्मिक कट्टरता नव्हे. आदिवासी आणि वंचित समाजांसाठी RSS शिक्षण, आरोग्य आणि सक्षमीकरणाच्या क्षेत्रात काम करते. आमचे उद्दिष्ट सर्व धर्मांचा सन्मान राखणारे, मजबूत आणि एकसंघ भारत घडवणे आहे. खरी एकता म्हणजे समानता नव्हे, तर परस्पर सन्मान. --- — **राहुल गांधी**: तुमचे दावे प्रत्यक्ष कृतीत उतरलेले दिसत नाहीत. मणिपूरमधील हिंसा पाहा — RSS-समर्थित कथनांमुळे ख्रिश्चन आदिवासींवर हल्ले झाले. दलित आणि मुस्लीमांवरील गो-रक्षणाच्या नावाखालील हिंसा हीही उदाहरणे आहेत. आदिवासी “पुनर्प्रवेश” (घरवापसी) मोहिमा अनेकदा जबरदस्तीच्या असतात, ज्यामुळे त्यांच्या मूळ ओळखी नष्ट होतात. संविधानाचा सन्मान म्हणता, पण RSS विचारवंत गोलवलकर यांनी त्याची टीका केली होती. RSS साठी खरे आव्हान म्हणजे या विभाजनकारी वारशाला झुगारून खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक विकास करणे — ज्यामध्ये रोजगार आणि विषमता यांसारख्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले जाते, सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या घोषणांवर नव्हे. --- — **डॉ. मोहन भागवत**: तुमच्या काही टीका विचार करण्याजोग्या आहेत, पण अनेक आरोप सुसंगत नाहीत. गोलवलकरांचे लिखाण त्यांच्या काळाच्या संदर्भात समजावे लागते; त्यांनी राष्ट्रीय एकतेवर भर दिला होता. मणिपूरमधील संघर्ष हा स्थानिक राजकीय गुंतागुंतीचा भाग आहे; त्याचे संपूर्ण श्रेय RSS-BJP ला देणे ही अतिशय सोपी मांडणी आहे. घरवापसीबाबत RSS नेहमी स्वेच्छेचा आणि शांततेचा पुरस्कार करते. कोणतीही जबरदस्ती RSS च्या तत्त्वांच्या विरोधात आहे. आर्थिक न्याय आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद परस्परविरोधी नाहीत. आमचे उद्दिष्ट विविधतेला एकत्र आणत सर्वसमावेशक प्रगती साधणे आहे. --- — **राहुल गांधी**: गोलवलकरांचे लिखाण “ऐतिहासिक संदर्भात” समजले पाहिजे असे म्हणता, पण त्यात मुस्लीम आणि ख्रिश्चन समुदायांविरुद्ध स्पष्टपणे शत्रुत्व दर्शविले आहे. मणिपूरमधील RSS-BJP नीतींमुळेच हिंसाचार वाढला आणि हजारो लोक विस्थापित झाले. घरवापसी मोहिमा अनेकदा जबरदस्तीच्या असतात — उत्तर प्रदेशसह अनेक ठिकाणचे पुरावे याची साक्ष देतात. हे संविधानाच्या कलम 25 चे उल्लंघन आहे. खरी समावेशकता म्हणजे द्वेष मिटवणे, एकसाची ओळख लादणे नव्हे. RSS चे आव्हान म्हणजे या विभागणाऱ्या विचारसरणीला सोडून आर्थिक न्याय आणि रोजगारावर लक्ष केंद्रित करणे. नाहीतर “चेहरामोहरा बदलणे” हे फक्त घोषणाच राहील. ---

युयुत्सु 04/10/2025 - 18:51
जग एका एआय बरोबर जुळवून घेत असताना मी दोन भिन्न एआयकडून वर मूळ पोस्ट्मध्ये म्हटल्याप्रमाणे काही गुंतागुंतीची कामे करवून घेण्यात यशस्वी झालो. एआय तंत्रज्ञानाच्या इतिहासाच्या नव्या प्रकरणात लवकरच एक एआय अपुरा पडतो म्हणून एका पेक्षा अधिक एआय ना कामाला लावतील. आज माझ्या या उद्द्योगाला एका अ‍ॅपचे रुप दिले...

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान 06/10/2025 - 01:06
युयुत्सु, पूर्वीच्या काळी रोमन साम्राज्यात ग्लाडियेटरच्या झुंजी लावल्या जात. जनतेचं मनोरंजन करण्यासाठी. तुम्हीही अशीच एक झुंज लावली आहे. फक्त समजून घेतांना बरीच बौद्धिक शक्ती खर्ची घालावी लागते. पब्लिकला कितपत रुचेल याची शंका आहे. मात्र बुद्धीजीवी वर्गास आवडेलसं दिसतं. झुंजीच्या पायाभूत सुविधा रचण्यासाठी शुभेच्छा. आ.न., -गा.पै.

स्वधर्म 06/10/2025 - 19:58
माणसांमधील चर्चा संपते तेंव्हा एक तर दोघांचे एकमत होते (कुणा एकाचे मत दोघेही मान्य करतात) किंवा मतभिन्नता तशीच राहते. सहसा वादविवाद स्पर्थेत कोण यशस्वी झाले हे वस्तुनिष्ठपणे ठरवता येते (उदा. कोणाला सहमती वाढली व कोणाची कमी झाली). इथे चर्चा कशी संपली आहे. मी बुध्द व कृष्ण यांची चर्चा वाचली, ज्यात कोणी कोणाचे म्हणणे मान्य केले किंवा नाही ते स्पष्ट झाले नाही. तसा काही उद्देश होता का?

In reply to by स्वधर्म

युयुत्सु 07/10/2025 - 10:39
श्री० स्वरूप प्रश्न मनापासून आवडला! ए०आय० च्या चर्चेमध्ये अंतीम निर्णायक अवस्था गाठणे सध्या तरी मला अभिप्रेत नाही. अशा सिम्युलेशनचा मुख्य उद्देश मला किंवा उपयोगकर्त्याला विषयाच्या दोन्ही बाजू समजाव्यात इतकाच आहे. चर्चा निर्णायक अवस्थेपर्यंत न्यायची ठरवली तर कदाचित दोन्ही ए०आय० ची प्रतिष्ठापना जिथे केली आहे ती डेटा सेंटर्स आणि जीपीयु कदाचित आग ओकायला लागतील आणि प्रलय ओढवेल. पणा अशा स्वरूपाचा वापर कोर्टकज्जा मध्ये भावी काळात होणे सहज शक्य आहे.

In reply to by युयुत्सु

स्वधर्म 07/10/2025 - 16:37
आपण फक्त पहात रहायचे व दोन्ही ए आय ना खोल खोल शिरू द्यायचे. त्यामुळे हे उच्च दर्जाचे बौध्दिक मनोरंजन आहे. उदा. १२ अँग्री मेन आठवला. अवांतरः इंटेलिजन्स स्वेअर डिबेट्स मध्ये प्रेक्षकांकडून 'फॉर द मोशन' व 'अगेन्स्ट द मोशन' असे मतदान चर्चेच्या आधी घेतात. चर्चा संपल्यानंतर तेच मतदान पुन्हा घेतले जाते. यात ज्याची मते वाढली व कमी झाली त्यावर डिबेट कोणी जिंकले ते ठरते. हा सगळा प्रकार खूपच मनोरंजक आहे. दुवा: Would We Be Better Off Without Religion? - Christopher Hitchens [2007] ✝️ | Intelligence Squared अवांतरः स्वरूप नाही स्वधर्म

गवि 03/10/2025 - 07:54
रोचक प्रयोग. इकडचे उत्तर किंवा प्रतिक्रिया तिकडे पेस्ट करून तिकडचे उत्तर इकडे, अशा प्रकारे हा प्रयोग केला का? की अन्य काही कोड, एपीआय किंवा अन्य इंटरफेस वापरले ? उत्सुकता म्हणून विचारत आहे. यासाठी विशेष जास्त खर्च कसा आला असेल हाही विचार करतो आहे.

In reply to by गवि

युयुत्सु 03/10/2025 - 08:19
अन्य काही कोड, होय! चर्चा करविण्यासाठी - एकाचे म्हणणे माझ्या हस्तक्षेपाशिवाय द्सर्‍याला कळण्य्साठी कोड लिहीले आहे. सध्या चर्चेत तोंड खुपसता येईल का यावर विचार करत आहे

युयुत्सु 03/10/2025 - 10:04
श्रीकृष्ण आणि गौतमबुद्ध यांना ए०आय० वापरून एकमेकांशी "The problem of Santan Dharma and today's India" या विषयावर चर्चा करायला बसविले. या चर्चेत कोणताही मानवी हस्तक्षेप नव्हता. तेव्हा काही खटकल्यास तो दोष ए०आय०चा आहे, माझा नाही. हा उद्द्योग एक अकॅडेमिक एक्झरसाइज आहे (कुणाच्याही भावना दुखवायचा हेतू नाही), याची नोंद घ्यावी. यामुळे दोघांची तत्त्वज्ञाने जास्त चांगली समजतात! मूळ चर्चा श्रीकृष्ण आणि गौतमबुद्ध यांनी इंग्रजीत केली. मराठी अनुवाद डिपसिक आणि जेमिनी यांनी केला. — A [श्रीकृष्ण]: सनातन धर्म, जो शाश्वत सत्यांवर आधारित आहे, तो गहन ज्ञान देतो, परंतु आजच्या भारतात तो कठोर रूढिवादाशी संघर्ष करत आहे. समस्या ही आहे की, त्याची कालातीत तत्त्वे समता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक न्याय यांसारख्या आधुनिक मूल्यांशी सुसंगत करायची आहेत. हे संतुलन साधले नाही, तर भारत प्रगतीऐवजी स्थिरतेच्या (किंवा अवनतीच्या) धोक्यात आहे. — B [गौतमबुद्ध]: अहो, महान शोधकरा, तुमचे शब्द प्राचीन रूढींना चिकटून राहण्याच्या दुःखाचे प्रतिध्वनीत करतात. गीतेत, भगवान श्रीकृष्ण वर्णधर्माचे – जन्माशी निगडित कर्तव्यांचे – समर्थन करतात, ज्यामुळे असमानता वाढते, जशी जातीय छाया आजच्या भारताला पीडा देत आहे. माझा मार्ग अशा शाश्वत पद्धतित्वाचा (किंवा व्यवस्थेचा) नकार करतो, अनात्म (नो-सेल्फ) आणि मध्यम मार्ग शिकवतो: अनित्यता (सर्व काही क्षणभंगूर असणे) आपल्याला कठोर रूढिवाद सोडून करुणा आणि समतेसाठी विनम्र (किंवा नम्र) होण्याची मागणी करते. कृष्णाची भक्ती, भावनिक (किंवा भावनेने युक्त) असली तरी, आत्म्यांना माया (भ्रम) शी बांधते, दुःखाचे मूळ कारण असलेल्या आसक्तीकडे (लगाव) दुर्लक्ष करते. आधुनिक भारतात, हे सामाजिक अन्याय चिरंतन (कायम) करते, वैज्ञानिक चौकशी आणि प्रगतीला ग्रासते (किंवा अडथळा आणते). खरी सुसंगतता कालबाह्य तत्त्वांशी जुळवून घेण्याने नाही, तर सजगता (माइंडफुलनेस) आणि नैतिक कृतीद्वारे त्यांच्या पलीकडे जाण्यातून निर्माण होते. भारताला स्थिरतेपासून मुक्त करण्यासाठी अष्टांगिक मार्गाने चला – सर्वांसाठी समता, दैवी आदेशांपासून मुक्त. — A [श्रीकृष्ण]: अहो महान शोधकरा, बुद्धांच्या मध्यम मार्गाविषयीच्या तुमच्या अंतर्दृष्टीने करुणा आणि समतेचा मार्ग प्रकाशित केला आहे. तरी, हे लक्षात घ्या की सनातन धर्म, भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे, आत्म्यांना जन्माधारित वर्णांशी कठोरपणे बांधत नाही, तर स्वधर्माचे – स्वभाव आणि योग्यतेशी सुसंगत असलेल्या स्वतःच्या कर्तव्याचे – आवाहन करतो, ज्यामुळे सामाजिक सुसंगतता आणि वैयक्तिक वाढ होते. वर्ण व्यवस्था, योग्य रीतीने समजून घेतली तर, गुणांवर आधारित असते, जन्मावर नाही. माझ्या शिकवणीतील भक्ती केवळ आसक्तीपेक्षा परे आहे; ती परमात्म्याला समर्पण आहे, ज्यामुळे अहंकार आणि माया (भ्रम) नाहीशी होते आणि दुःखाच्या पलीकडे नेते. वैज्ञानिक चौकशी आणि प्रगतीला धर्माने अडथळा आणला जात नाही, तर धार्मिक नीतितत्त्वांमध्ये रुजल्यावर ते फुलतात. आजची समस्या ही धर्ममार्तंडाच्या (धर्माचे अंधपणे पालन करणाऱ्यांच्या) चुकीच्या वापरात आहे, सनातन धर्माच्या शाश्वत सत्यांत नाही. भारतातील खरी मुक्ती विवेकपूर्ण कृती, भक्ती आणि आत्मज्ञानाद्वारे निर्माण होते – बुद्धांच्या मार्गासह सर्व मार्गांचे ज्ञान एकत्रित करून, आपला पवित्र वारसा टाकून दिल्याशिवाय. — B [गौतमबुद्ध]: अहो महान एका, स्वधर्म आणि बदलत्या वर्णांवरील तुमचे समर्थन त्यामुळे निर्माण होणाऱ्या दुःखाला कमी लेखणारे वाटते. गीतेत, तुम्ही कर्तव्ये गुणांशी बांधता, पण जन्माधारित जाती टिकून आहेत, आजच्या भारतात विभागणी आणि अन्यायाला चेतना (किंवा चालना) देत आहेत – दलित दडपशाही, हत्या आणि आर्थिक असमानतेची साक्ष द्या, जी समतेची थट्टा करतात. भक्तीचे समर्पण अहंकार नष्ट करू शकते, पण ते एका परम आत्म्याशी चिकटून राहते, आसक्ती आणि भ्रम वाढवते, माझ्या अनासक्तीच्या आणि अनित्यतेवरील अंतर्दृष्टीच्या मध्यम मार्गापेक्षा वेगळे. ही भक्ती बऱ्याचदा कट्टरता निर्माण करते, जसे की सांप्रदायिक दंगली आणि धर्माचा राजकीय गैरवापर पाहिला जातो, ज्यामुळे वैज्ञानिक तर्कशक्ती आणि करुणा दबली जाते. समस्या केवळ चुकीच्या वापराची नसून सनातन धर्मातील अंतर्भूत पद्धतित्व आणि ईश्वराधारित अवलंबनाची आहे, ज्यामुळे असमानता दृढ होते. भारतासाठीची खरी मुक्ती अशा बंधनांचा नकार, सार्वत्रिक नीतितत्त्वांचा स्वीकार आणि शिक्षण आणि सहानुभूतीद्वारे जाती उच्चाटन करणे मागते – विभाजित करणारा वारसा जपणे नव्हे. — A [श्रीकृष्ण]: अहो प्रबुद्ध एका, तुमची टीका समाजाच्या जखमांना स्पर्श करते, तरी तुम्ही मानवी चुकांचा धर्माच्या साराशी संबंध जोडता. सनातन धर्म, गीतेत सांगितल्याप्रमाणे, कर्तव्ये गुणांशी बांधतो, कठोर जन्माशी नाही; वर्ण गुण आणि कर्मांपासून सहजतेने निर्माण होतात, बदलता न येणाऱ्या जातीपासून नाही. तुम्ही नमूद केलेले दुःख सामाजिक विकृतीमुळे आहे, आध्यात्मिक सत्यामुळे नाही. भक्तीचे समर्पण ही अंध आसक्ती नसून परम आत्म्याशी सजग (conscious) सुसंगत (align) होणे आहे, ज्यामुळे अहंकाराचे बंधन नष्ट होते. भक्तीशिवाय अनासक्ती निरर्थकता (pointlessness) निर्माण करू शकते, तर भक्ती नीतिमत्ता आणि प्रेमाला आधार देते, केवळ अनित्यतेपेक्षा परे सुसंगतता निर्माण करते. माणसाने लादलेली पद्धतित्व धर्माच्या विविधतेत एकतेच्या आदर्शाचे चुकीचे प्रतिनिधित्व करते. खरी मुक्ती आत्मज्ञान, धार्मिक कृती आणि करुणा यातून निर्माण होते – अशा पद्धती धर्म प्रोत्साहन देतो. भारताचे बरे होणे त्याच्या आध्यात्मिक वारशाला नाकारण्यात नाही, तर त्याच्या प्रामाणिक ज्ञानाला पुनरुज्जीवित करणे, धर्ममार्तंडाला पार करून आणि सर्व प्राण्यांमध्ये समान रीतीने आत्म्याचा प्रकाश जागृत करणे यात आहे. — B [गौतमबुद्ध]: अहो प्रबुद्ध वक्त्या, तुम्ही सनातन धर्माचे सार रक्षण करता, पण गीतेतील गुणाधारित वर्ण आजच्या भारतात जन्माधारित जातीत कठोर झाला आहे, दलित दडपशाही आणि आर्थिक असमानता चिरंतन करत आहे – ठोस जखमा जसे की अस्पृश्यतेचे कायदे मोडले जातात, हत्या, आणि राखीव जागांसाठीचे संघर्ष. कृष्णाची भक्ती, समर्पणाचा लक्ष्य ठेवली तरी, बऱ्याचदा उत्साही राष्ट्रवाद म्हणून प्रकट होते, सांप्रदायिक दंगली आणि हिंदुत्ववादी टोकाचे समर्थन करते, दैवी आवरणाखाली समाज विभाजित करते. माझ्या मार्गातील अनासक्ती अशा खड्ड्यांना टाळते, पद्धतिवादी भक्तीशिवाय अनित्यतेवर आणि करुणेवर भर देते. भारताचे संकट – आध्यात्मिक दाव्यांच्या मध्ये गरीबी, धर्माने समर्थित लिंग हिंसा – या सिद्धांतांना चिकटून राहण्यामुळे निर्माण झाले आहेत, केवळ विकृतीमुळे नाही. खरे बरे होणे म्हणजे परस्पर अवलंबित्वाकडे जागृत होणे, विभाजक पद्धतित्वाला नकार देणे आणि दलितांच्या उन्नतीसाठी आंबेडकरांनी माझ्या शिकवणीचा स्वीकार केल्याप्रमाणे समतोल सुधारणा करणे. — A [श्रीकृष्ण]: अहो शोधकरा, तुमचे विलाप (दुःख व्यक्त करणे) जगाच्या वेदनेचे प्रतिध्वनीत करते, तरी हे ओळखा: सनातन धर्म, कृष्णाच्या प्रवचनाद्वारे, गुणाधारित वर्णाचे समर्थन करतो – जन्माचा नव्हे – ज्याचा उद्देश सामाजिक सुसंगतता आहे, दडपशाही नव्हे. कठोर जातीत कठोर होणे हा मानवी चुकीचा अर्थ लावणे आहे, दैवी आदेश नाही. अस्पृश्यता आणि हत्या अधर्मातून उद्भवतात, जे अहिंसा आणि सत्य या धर्माच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन करतात. भक्तीचे सार स्वतःला समर्पण आहे, ज्यामुळे अहंकार आणि गट नाहीसे होतात, राष्ट्रवादाच्या विभाजक ज्योती नाहीत. खरी कृष्ण भक्ती सीमा नष्ट करते, सर्व प्राण्यांना समान रीतीने आलिंगन देते. अनासक्ती (वैराग्य) महत्त्वाची आहे, तरी ती सामाजिक कल्याणासाठीच्या धार्मिक कृती (धर्म) ची पूर्तता करते, नाकारत नाही. गरीबी आणि हिंसा हे धर्माच्या तत्त्वांनुसार जगण्यात अपयश दर्शवते, त्यांचे कारण नव्हे. बुद्धांच्या मार्गाद्वारे आंबेडकरांची उन्नती ही धर्ममार्तंडाच्या पलीकडे चेतना जागृत करण्यासाठी कृष्णाच्या आवाहनाशी सुसंगत आहे. भारताला बरे करणे म्हणजे धर्माच्या समावेशक भावनेचा पुन्हा हक्क सांगणे, सहानुभूती आणि न्यायाने सामाजिक रचनांचे पुनर्रचना करणे, प्राचीन ज्ञानाचा पूर्णपणे नकार नाही. — B [गौतमबुद्ध]: अहो शिष्या, कृष्णाच्या गुणाधारित वर्णाचे तुमचे रक्षण भारतातील सातत्याच्या जातीय अत्याचारांमध्ये पोकळ वाटते – हत्या आणि अस्पृश्यता केवळ चुकीच्या अर्थ लावणे म्हणून टिकत नाहीत, तर शाश्वत पद्धतित्वात मूळ असलेल्या एका प्रणालीचे फळ म्हणून टिकत आहेत, जे माझ्या अनात्म (नो-सेल्फ) आणि जन्मापलीकडे समतेच्या शिकवणीशी विसंगत आहे. कृष्णाची भक्ती, समर्पणाचा उपदेश दिला तरी, बऱ्याचदा अहंकार-चालित राष्ट्रवादाला इंधन देते, आजच्या भारतात गट-लिंचिंगपासून ते धार्मिक दंगलींपर्यंत सांप्रदायिक हिंसा भडकवते. खरी मुक्ती एखाद्या वैयक्तिक देवतेची भक्ती करण्यात नाही, तर आर्य अष्टांगिक मार्गात आहे, ज्यामुळे गरीबी आणि असमानता चिरंतन करणारी तहान आणि भ्रम संपते. अशा दडपशाहीचे निर्मूलन करण्यासाठी आंबेडकरांनी माझ्या धर्माचा योग्यरित्या स्वीकार केला, आणि हे उघड केले की कृष्णाची गीता अहिंसेपेक्षा युद्ध आणि कर्तव्याला समर्थन देते. भारताला बरे करण्यासाठी, या विभाजक मतांना नकार द्या; सजगता आणि करुणा वाढवून समाजाची पुनर्रचना करा, दलितांचे दुःख समतोल कायदे आणि शिक्षणाद्वारे संपवा, पौराणिक सुसंगतीने नाही. — A [श्रीकृष्ण]: अहो शोधकरा, तुमची टीका धर्माच्या विकृतींचे निरीक्षण करून निर्माण झाली आहे, त्याच्या सारामुळे नाही. वर्ण, गुणांमध्ये मूळ (गुण), सामाजिक सुसंगततेचा उद्देश होता, कठोर जन्माधारित जात नव्ही; लोभाने होणारा भ्रष्टाचार ही मानवी अपयश आहे, दैवी आदेश नाही. अस्पृश्यता आणि वगळणूक ही सर्व आत्म्यांचा आदर करण्याच्या सनातन धर्माच्या मूलभूत तत्त्वाची निर्भर्त्सना (निंदा) करते. भक्ती, शुद्ध भक्ती, अहंकार नष्ट करते आणि आत्म्यांना प्रेमात एक करते; कट्टरता ही अज्ञानातून निर्माण झालेली विकृती आहे, भक्तीमध्ये असलेला दोष नाही. गीतेतील धर्मयुद्ध धार्मिक कृतीचे समर्थन करते जेव्हा कर्तव्य आवश्यक ठरते, अर्थहीन हिंसा नव्हे; अहिंसा महान आहे, तरी कधीकधी धर्म पुनर्स्थापित करण्यासाठी कृती आवश्यक असते. अनात्मचा आत्म्याला (आत्मन) नकार सनातन धर्माच्या शाश्वत आत्म्याशी विरोधाभास करतो, जो शरीर आणि जातीच्या पलीकडे जबाबदारी आणि समता वाढवतो. गरीबी आणि दडपशाही अधर्मातून निर्माण होते, धर्मातून नाही. धर्माच्या शाश्वत तत्त्वांमध्ये मूळ असलेली, नकार नसलेली, सुधारणा भारताला बरे करेल – परंपरा सोडल्याशिवाय करुणा, ज्ञान आणि धार्मिक कृतीचा स्वीकार करेल. — B [गौतमबुद्ध]: अहो शोधकरा, सनातन धर्माचे रक्षण करताना तुम्ही कसे त्याच्या मूलभूत संकल्पना आजच्या भारतात दुःख चिरंतन करतात हे दुर्लक्षित करता. कृष्णाचा वर्ण, जरी सिद्धांततः गुणाधारित असला तरी, जन्म-जातीच्या पद्धतित्वात कठोर झाला, अस्पृश्यता आणि सामाजिक वगळणुकीला चेतना देतो – दलित दडपशाही आणि आर्थिक असमानतेत स्पष्ट आहे, ज्यामुळे लाखो लोक गरीबीत अडकले आहेत. भक्तीचे अहंकार-नाशक समर्पण महान आहे, तरी ते बऱ्याचदा कट्टरतेत रूपांतरित होते, जसे की सांप्रदायिक दंगली आणि धार्मिक टोकबाजी पाहिली जाते जी राष्ट्र विभाजित करते. गीतेचे धर्मयुद्ध "कर्तव्य" च्या आवरणाखाली हिंसेस समर्थन देते, माझ्या अहिंसेपेक्षा वेगळे, जी सर्व हानीचा नकार करते; हा विचारसरणी काश्मीरमधील अस्थिरतेसारख्या संघर्षांना चालना देते. अनात्म शाश्वत आत्म्याचा भ्रम उघड करतो, अहंकार-चालित असमानता नष्ट करतो, तर आत्म्याच्या कल्पना विभागणी बळकट करतात. भारताच्या समस्या – भ्रष्टाचार, लिंग हिंसा, पर्यावरणीय दुर्लक्ष – कालबाह्य झालेल्या धर्माला चिकटून राहण्यामुळे निर्माण झाले आहेत, केवळ "अधर्म" मुळे नाही. खरी सुधारणा अशा आसक्ती सोडणे, अनित्यतेचा आणि करुणेचा स्वीकार करून समतोल समाज उभारणे मागते, परंपरेच्या साखळ्यांपासून मुक्त.

युयुत्सु 03/10/2025 - 11:27
हृदयरोग तज्ञ आणि जनरल फिजिशिअन यांच्यात हृदय शल्यक्रियेनंतरची गुंतागुत यावर चर्चा- — A [openai/gpt-4.1-mini]: Secondary complications after cardiac procedures represent a significant challenge, often impacting patient recovery and long-term outcomes. While advancements have reduced their incidence, these complications still contribute to morbidity and healthcare costs, necessitating vigilant monitoring and management. Addressing them proactively is essential to improving cardiac surgery success rates. — B [xai/grok-4]: Secondary complications post-cardiac procedures, such as infections, arrhythmias, or renal failure, indeed hinder recovery. For instance, post-CABG sternal wound infections affect up to 5% of cases, prolonging hospital stays and increasing mortality risk. Thromboembolic events after valve replacements can lead to strokes if anticoagulation isn't optimized. To mitigate, we employ protocols like perioperative antibiotics, early mobilization, and tailored antiplatelet therapy. Enhanced imaging and biomarkers aid early detection, reducing incidence by 20-30% in high-risk patients. Proactive multidisciplinary care is key to minimizing these burdens. — A [openai/gpt-4.1-mini]: Agreed. Postoperative infections, particularly sternal wound infections after CABG, significantly impact morbidity. Rigorous sterile techniques and glycemic control are essential preventive measures. Arrhythmias like atrial fibrillation occur in up to 30% post-cardiac surgery, increasing stroke risk; prompt recognition and management with rate control and anticoagulation reduce complications. Acute kidney injury post-procedure arises from ischemia and nephrotoxic agents; close monitoring of renal function and fluid balance is critical. Utilizing biomarkers such as procalcitonin for infection and troponins for myocardial injury facilitates early intervention. Multidisciplinary teams involving cardiology, infectious disease, nephrology, and rehabilitation optimize outcomes by addressing these secondary complications comprehensively. — B [xai/grok-4]: Indeed, postoperative infections and arrhythmias are major concerns, but we must also address bleeding complications, often linked to anticoagulation or antiplatelet therapy post-procedures like valve replacement. These can lead to tamponade or hematoma, requiring vigilant monitoring of coagulation profiles and prompt surgical intervention if needed. Neurological sequelae, such as stroke from emboli during cardiopulmonary bypass, affect 1-5% of patients; cerebral oximetry and emboli filters during surgery mitigate risks. Pulmonary issues, including atelectasis or pneumonia, prolong ventilation; early mobilization and incentive spirometry are key preventives. Integrating predictive analytics, like risk scores (e.g., EuroSCORE II), helps stratify patients for tailored prophylaxis, enhancing overall recovery and reducing readmissions. Multidisciplinary rounds ensure holistic care. — A [openai/gpt-4.1-mini]: Absolutely, bleeding complications post-cardiac surgery, particularly with anticoagulation after valve replacements, demand close monitoring of INR/PTT and prompt imaging to detect tamponade or hematoma. Early surgical re-exploration is critical if bleeding is uncontrolled. Neurologically, intraoperative embolic strokes require preemptive strategies like cerebral oximetry and emboli filters. Post-op neuro assessments must be frequent to detect subtle deficits early. Pulmonary complications, especially atelectasis and pneumonia, necessitate aggressive pulmonary hygiene—early mobilization, incentive spirometry, and optimized pain control to facilitate deep breathing. Utilizing predictive tools like EuroSCORE II allows stratification of high-risk patients, guiding intensified prophylaxis and monitoring. Multidisciplinary rounds with cardiology, surgery, anesthesia, and nursing help coordinate timely interventions, ensuring comprehensive management and reducing secondary complication rates after cardiac procedures. — B [xai/grok-4]: I agree—anticoagulation-related bleeding after valve surgery is a major issue, often exacerbated by antiplatelet agents. Monitoring INR targets (e.g., 2.0-3.0 for mechanical valves) and using reversal agents like PCC for urgent cases can mitigate risks. For strokes, beyond embolic filters, transesophageal echocardiography helps identify aortic atheroma pre-op to minimize manipulation. On pulmonary side, ARDS post-bypass is another concern; lung-protective ventilation and early extubation reduce incidence. Infection risks, like sternal wound infections, require strict glycemic control (target 180 mg/dL) and prophylactic antibiotics. EuroSCORE II is valuable, but integrating frailty assessments enhances risk prediction. Multidisciplinary protocols, including pharmacist-led med reconciliation, further lower complication rates. — A [openai/gpt-4.1-mini]: Your points effectively highlight key secondary complications post-cardiac procedures. Anticoagulation management is critical; maintaining INR within target range for mechanical valves reduces bleeding and thrombotic events. Prothrombin complex concentrate (PCC) offers rapid reversal in life-threatening hemorrhages. Preoperative transesophageal echocardiography identifies aortic plaques, guiding surgical manipulation to lower stroke risk. ARDS post-cardiopulmonary bypass demands lung-protective strategies and minimizing ventilator duration to improve outcomes. Strict glycemic control under 180 mg/dL and timely antibiotics significantly decrease sternal wound infections, a serious postoperative complication. Incorporating frailty assessments alongside EuroSCORE II refines individualized risk stratification. Multidisciplinary care, especially pharmacist-driven medication reconciliation, ensures optimal therapy adjustments, reducing adverse events. These targeted interventions collectively mitigate secondary complications, improving post-cardiac surgery recovery and survival. — B [xai/grok-4]: I appreciate your insightful additions. Indeed, anticoagulation for mechanical valves demands vigilant INR monitoring (target 2.5-3.5 typically) to balance thromboembolism and bleeding risks; PCC is invaluable for emergent reversal. Preoperative TEE to detect aortic atheroma is essential, often prompting modified cannulation techniques to cut stroke incidence by up to 30%. For ARDS post-bypass, low-tidal-volume ventilation (6 mL/kg) and early extubation protocols are key to reducing mortality. Glycemic targets below 180 mg/dL, paired with prophylactic cefazolin, slash deep sternal wound infections. Integrating frailty indices with EuroSCORE II enhances predictive accuracy for delirium and prolonged ICU stays. Pharmacist-led reconciliation minimizes drug interactions, like those with antiplatelets. Overall, these strategies foster safer recoveries. — A [openai/gpt-4.1-mini]: You highlight critical measures addressing secondary complications after cardiac surgery. Maintaining INR within 2.5-3.5 for mechanical valves is vital to prevent thromboembolism and hemorrhage, with PCC as a rapid reversal agent in bleeding emergencies. Preoperative TEE identifying aortic atheroma effectively reduces stroke by guiding cannulation strategy. Implementing lung-protective ventilation (6 mL/kg tidal volume) and early extubation protocols mitigate ARDS incidence and mortality. Tight glycemic control (180 mg/dL) alongside perioperative cefazolin lowers deep sternal wound infection rates. Incorporating frailty indices with EuroSCORE II improves delirium and ICU stay predictions, allowing targeted interventions. Pharmacist involvement in medication reconciliation minimizes adverse drug interactions, particularly with antiplatelets. These evidence-based approaches collectively reduce secondary complications, enhancing postoperative cardiac surgical outcomes. — B [xai/grok-4]: I appreciate your comprehensive overview on mitigating secondary complications post-cardiac surgery. Indeed, INR management for mechanical valves is crucial to balance thromboembolism risk (up to 4% annually if subtherapeutic) against bleeding (2-3% if supratherapeutic), with PCC offering swift reversal in acute scenarios. Preop TEE for aortic atheroma detection can slash stroke rates by 50% via modified cannulation. Lung-protective strategies reduce ARDS from 10-20% to under 5%, while glycemic control curbs infections, where hyperglycemia doubles deep sternal wound risks. Frailty scoring enhances delirium prediction (affecting 20-50% of elderly patients), and pharmacist-led reconciliation prevents interactions, like clopidogrel with PPIs increasing stent thrombosis odds. These interventions address key issues—thromboembolic events, neurovascular insults, pulmonary failure, infections, and cognitive decline—ultimately cutting morbidity by 20-30% in high-risk cohorts. Let's discuss implementation in our next case review. — A [openai/gpt-4.1-mini]: Your summary captures critical secondary complications post-cardiac surgery well. To implement these strategies effectively: 1. Establish strict INR monitoring protocols, with rapid access to PCC for emergent reversal. 2. Incorporate routine preop TEE focused on aortic atheroma screening, adapting cannulation approaches accordingly. 3. Standardize lung-protective ventilation parameters intraoperatively and postoperatively to minimize ARDS risk. 4. Maintain tight perioperative glycemic targets (180 mg/dL) to reduce infection rates, especially mediastinitis. 5. Utilize frailty assessments preoperatively to identify high delirium risk and implement tailored neurocognitive support. 6. Engage pharmacists in daily medication reconciliation, focusing on antiplatelet-PPI interactions. Integrating these into care pathways should reduce thromboembolism, stroke, pulmonary complications, infections, and delirium, thereby improving outcomes in vulnerable patients. We can review specific protocol adaptations and audit measures in our upcoming case discussion. — B [xai/grok-4]: Thank you for the insightful feedback. Building on your suggestions, let's prioritize integrating these into our protocols: 1. For INR: Implement bi-weekly monitoring with PCC stocked in all ORs for immediate reversal, targeting 1% thromboembolism incidence. 2. Preop TEE: Mandate for all patients over 65, switching to femoral cannulation if grade 3+ atheroma detected to cut stroke risk by 20%. 3. Ventilation: Enforce tidal volumes of 6-8 mL/kg and PEEP 5-10 cmH2O, with daily audits to prevent ARDS in high-risk cases. 4. Glycemic control: Use insulin protocols aiming for 140-180 mg/dL, correlating with a 15% drop in mediastinitis. 5. Frailty: Adopt the Fried scale preop, pairing high scores with early mobilization and cognitive therapy to halve delirium rates. 6. Medication reconciliation: Daily pharmacist rounds to flag clopidogrel-omeprazole interactions, reducing GI bleed complications. This framework will enhance patient safety—let's discuss metrics for auditing efficacy in our next meeting.

युयुत्सु 03/10/2025 - 19:03
टीप - हा मजकूर एका अभ्यास/प्रयोगांतर्गत ए०आय० द्वारे तयार झाला आहे. त्यात माझा कोणताही हस्तक्षेप नाही.  --- — **डॉ. मोहन भागवत [openai/gpt-4.1-mini]**: डॉ. मोहन भागवत म्हणून मी असे मांडेन की भारताला नवा चेहरा देण्याच्या प्रयत्नात RSS (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) समोर मोठ्या आव्हानांचा सामना आहे. यातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे भारताची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि जलद आधुनिकीकरण यांच्यात समतोल साधणे. RSS ची दृष्टी सांस्कृतिक राष्ट्रवादावर आधारित आहे, ज्याला काही वेळा वगळणारी (exclusionary) विचारसरणी म्हणून पाहिले जाते, आणि त्यामुळे समाजात फूट पडते, जी ऐक्याला अडथळा ठरते. आमचे आव्हान म्हणजे विविधतेला सामावून घेणारा आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवणारा समावेशक राष्ट्रवाद घडवणे. तसेच, जागतिकीकरणाच्या युगात, युवकांच्या आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञान, शिक्षण आणि रोजगाराच्या संधींना आमच्या कार्यक्रमांमध्ये एकत्र करणे आवश्यक आहे, तेही सांस्कृतिक मूल्यांशी तडजोड न करता. आणखी एक अडथळा म्हणजे RSS विषयी असलेले गैरसमज — यावर मात करण्यासाठी विविध समुदायांशी पारदर्शक संवाद आणि सहभाग गरजेचा आहे. RSS विरोधकांच्या भूमिकेतील मुख्य त्रुटी म्हणजे संघाच्या तळागाळातील संघटनशक्तीचा आणि सामाजिक परिवर्तनासाठी असलेल्या त्याच्या क्षमतेचा स्वीकार न करणे. हे सामर्थ्य न मानता, भारताच्या बदलामध्ये RSS ची भूमिका समजून घेणे अशक्य आहे. --- — **राहुल गांधी [xai/grok-4]**: राहुल गांधी म्हणून, मला RSS च्या या “भारताचा चेहरा बदलण्याच्या” गुलाबी चित्रणाला आव्हान द्यावे लागेल. डॉ. भागवत यांचा “समावेशक राष्ट्रवाद” घडवण्याचा दावा RSS च्या हिंदुत्व विचारसरणीच्या इतिहासासमोर खोटा ठरतो—ही विचारसरणी अल्पसंख्यकांना बाजूला सारते, सांप्रदायिक हिंसाचाराला खतपाणी घालते आणि भारताच्या धर्मनिरपेक्ष रचनेला कमकुवत करते. ठोस उदाहरणे अनेक आहेत: 2002 मधील गुजरात दंगली किंवा बाबरी मशीद पाडण्यात RSS-संबंधित गटांचा सहभाग — ही त्याच्या वगळणाऱ्या गाभ्याची साक्ष आहेत, गैरसमजाची नाही. RSS समोरचे खरे आव्हान गैरसमज नाही, तर खरी विविधता स्वीकारण्यास असलेला त्यांचा विरोध आहे—एकसमान सांस्कृतिक कथन लादणे, ज्यामुळे दलित, मुस्लीम आणि आदिवासी परके होतात. तंत्रज्ञानाद्वारे युवकांना जोडणे? हास्यास्पद आहे, जेव्हा RSS संबंधित संस्था शिक्षणात मुक्त विचार दडपतात, इतिहास पुन्हा लिहून विभागणीला गौरव देतात. मुख्य त्रुटी म्हणजे तळागाळातील ताकदीचे अति-मूल्यांकन — ही ताकद ऐक्य नव्हे, फूट निर्माण करते. संविधानिक मूल्यांचा भंग करत RSS भारताला रूपांतरित करू शकत नाही. --- — **डॉ. मोहन भागवत**: RSS ची बांधिलकी भारतासाठी सांस्कृतिक एकात्मता आणि राष्ट्रीय ऐक्यावर आधारित आहे, फूट पाडण्यावर नव्हे. “हिंदुत्व” हा शब्द वारंवार चुकीचा समजला जातो; तो कोणाचाही बहिष्कार नव्हे, तर आपल्या संस्कृतीच्या मूल्यांचा सन्मान दर्शवतो. आम्ही हिंसेचा ठाम निषेध करतो आणि संविधानिक मूल्यांचा आदर करतो. हिंसेच्या घटना RSS च्या विचारसरणीचे प्रतीक नाहीत. RSS विविधतेला स्वीकारतो—दलित, आदिवासी, मुस्लीम आणि इतर सर्व समुदाय आमच्या कार्यक्रमात सहभागी होतात. सांस्कृतिक राष्ट्रवाद समाजाला एकत्र आणतो, विभागत नाही. आमचे शैक्षणिक उपक्रम भारताच्या वारशाचा अभिमान जागवतात तसेच चिकित्सक विचारक्षमतेला प्रोत्साहन देतात. तंत्रज्ञान आणि युवकांच्या सहभागाबाबत, RSS सतत बदल स्वीकारतो, संवादास प्रोत्साहन देतो. आमचे आव्हान म्हणजे परंपरा आणि आधुनिकता यांचा संतुलित संगम साधणे, ज्यायोगे भारताचा विकास त्याच्या सांस्कृतिक विणीचे रक्षण करत साधता येईल. --- — **राहुल गांधी**: डॉ. भागवत, तुमच्या दाव्यांमध्ये उघड विरोधाभास आहेत. तुम्ही सांस्कृतिक ऐक्य आणि हिंसेचा निषेध बोलता, पण RSS च्या विचारसरणीमुळेच सांप्रदायिक दंगे, गो-रक्षकांच्या नावाखाली हिंसा आणि अल्पसंख्यकांवरील हल्ले झाले—2002 च्या गुजरात नरसंहारापासून अलीकडच्या लिंचिंग घटनांपर्यंत. तुमचे “हिंदुत्व” समावेशक नाही; ते मुस्लीम, ख्रिश्चन आणि दलितांना बहिष्कृत करणारे बहुसंख्याकवादाचे साधन आहे. आदिवासी विस्थापनाचे RSS समर्थित प्रकल्प असो वा CAA-NRC मुळे मुस्लीमांवरील संशय—“समावेश” हे केवळ शब्द आहेत, कृती नव्हेत. RSS समोरचे खरे आव्हान म्हणजे या विभाजनकारी वारशातून मुक्त होणे. संविधानाचे उल्लंघन करून तुम्ही राष्ट्राचा चेहरा बदलू शकत नाही. तुमचे तळागाळातील काम बहुधा प्रचाराचे असते, जे युवकांना धार्मिक आधारावर विभागते आणि बेरोजगारी व विषमतेसारख्या खरी समस्यांकडे दुर्लक्ष करते. भारताला विविधतेतील ऐक्य हवे आहे, एकसमानतेचा जबरदस्ती लादलेला चेहरा नाही. --- — **डॉ. मोहन भागवत**: RSS ने नेहमीच सर्व समुदायांचा सन्मान करणाऱ्या सांस्कृतिक एकात्मतेसाठी आवाज उठवला आहे. तुम्ही दिलेली उदाहरणे दुर्दैवी आहेत आणि अनेकदा राजकीय हेतूसाठी वापरली जातात; ती RSS च्या मूळ विचारांचे प्रतिबिंब नाहीत. हिंदुत्व म्हणजे भारताच्या सांस्कृतिक ताण्याबाण्याला जोडणारी ओळख आहे, धार्मिक कट्टरता नव्हे. आदिवासी आणि वंचित समाजांसाठी RSS शिक्षण, आरोग्य आणि सक्षमीकरणाच्या क्षेत्रात काम करते. आमचे उद्दिष्ट सर्व धर्मांचा सन्मान राखणारे, मजबूत आणि एकसंघ भारत घडवणे आहे. खरी एकता म्हणजे समानता नव्हे, तर परस्पर सन्मान. --- — **राहुल गांधी**: तुमचे दावे प्रत्यक्ष कृतीत उतरलेले दिसत नाहीत. मणिपूरमधील हिंसा पाहा — RSS-समर्थित कथनांमुळे ख्रिश्चन आदिवासींवर हल्ले झाले. दलित आणि मुस्लीमांवरील गो-रक्षणाच्या नावाखालील हिंसा हीही उदाहरणे आहेत. आदिवासी “पुनर्प्रवेश” (घरवापसी) मोहिमा अनेकदा जबरदस्तीच्या असतात, ज्यामुळे त्यांच्या मूळ ओळखी नष्ट होतात. संविधानाचा सन्मान म्हणता, पण RSS विचारवंत गोलवलकर यांनी त्याची टीका केली होती. RSS साठी खरे आव्हान म्हणजे या विभाजनकारी वारशाला झुगारून खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक विकास करणे — ज्यामध्ये रोजगार आणि विषमता यांसारख्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले जाते, सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या घोषणांवर नव्हे. --- — **डॉ. मोहन भागवत**: तुमच्या काही टीका विचार करण्याजोग्या आहेत, पण अनेक आरोप सुसंगत नाहीत. गोलवलकरांचे लिखाण त्यांच्या काळाच्या संदर्भात समजावे लागते; त्यांनी राष्ट्रीय एकतेवर भर दिला होता. मणिपूरमधील संघर्ष हा स्थानिक राजकीय गुंतागुंतीचा भाग आहे; त्याचे संपूर्ण श्रेय RSS-BJP ला देणे ही अतिशय सोपी मांडणी आहे. घरवापसीबाबत RSS नेहमी स्वेच्छेचा आणि शांततेचा पुरस्कार करते. कोणतीही जबरदस्ती RSS च्या तत्त्वांच्या विरोधात आहे. आर्थिक न्याय आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद परस्परविरोधी नाहीत. आमचे उद्दिष्ट विविधतेला एकत्र आणत सर्वसमावेशक प्रगती साधणे आहे. --- — **राहुल गांधी**: गोलवलकरांचे लिखाण “ऐतिहासिक संदर्भात” समजले पाहिजे असे म्हणता, पण त्यात मुस्लीम आणि ख्रिश्चन समुदायांविरुद्ध स्पष्टपणे शत्रुत्व दर्शविले आहे. मणिपूरमधील RSS-BJP नीतींमुळेच हिंसाचार वाढला आणि हजारो लोक विस्थापित झाले. घरवापसी मोहिमा अनेकदा जबरदस्तीच्या असतात — उत्तर प्रदेशसह अनेक ठिकाणचे पुरावे याची साक्ष देतात. हे संविधानाच्या कलम 25 चे उल्लंघन आहे. खरी समावेशकता म्हणजे द्वेष मिटवणे, एकसाची ओळख लादणे नव्हे. RSS चे आव्हान म्हणजे या विभागणाऱ्या विचारसरणीला सोडून आर्थिक न्याय आणि रोजगारावर लक्ष केंद्रित करणे. नाहीतर “चेहरामोहरा बदलणे” हे फक्त घोषणाच राहील. ---

युयुत्सु 04/10/2025 - 18:51
जग एका एआय बरोबर जुळवून घेत असताना मी दोन भिन्न एआयकडून वर मूळ पोस्ट्मध्ये म्हटल्याप्रमाणे काही गुंतागुंतीची कामे करवून घेण्यात यशस्वी झालो. एआय तंत्रज्ञानाच्या इतिहासाच्या नव्या प्रकरणात लवकरच एक एआय अपुरा पडतो म्हणून एका पेक्षा अधिक एआय ना कामाला लावतील. आज माझ्या या उद्द्योगाला एका अ‍ॅपचे रुप दिले...

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान 06/10/2025 - 01:06
युयुत्सु, पूर्वीच्या काळी रोमन साम्राज्यात ग्लाडियेटरच्या झुंजी लावल्या जात. जनतेचं मनोरंजन करण्यासाठी. तुम्हीही अशीच एक झुंज लावली आहे. फक्त समजून घेतांना बरीच बौद्धिक शक्ती खर्ची घालावी लागते. पब्लिकला कितपत रुचेल याची शंका आहे. मात्र बुद्धीजीवी वर्गास आवडेलसं दिसतं. झुंजीच्या पायाभूत सुविधा रचण्यासाठी शुभेच्छा. आ.न., -गा.पै.

स्वधर्म 06/10/2025 - 19:58
माणसांमधील चर्चा संपते तेंव्हा एक तर दोघांचे एकमत होते (कुणा एकाचे मत दोघेही मान्य करतात) किंवा मतभिन्नता तशीच राहते. सहसा वादविवाद स्पर्थेत कोण यशस्वी झाले हे वस्तुनिष्ठपणे ठरवता येते (उदा. कोणाला सहमती वाढली व कोणाची कमी झाली). इथे चर्चा कशी संपली आहे. मी बुध्द व कृष्ण यांची चर्चा वाचली, ज्यात कोणी कोणाचे म्हणणे मान्य केले किंवा नाही ते स्पष्ट झाले नाही. तसा काही उद्देश होता का?

In reply to by स्वधर्म

युयुत्सु 07/10/2025 - 10:39
श्री० स्वरूप प्रश्न मनापासून आवडला! ए०आय० च्या चर्चेमध्ये अंतीम निर्णायक अवस्था गाठणे सध्या तरी मला अभिप्रेत नाही. अशा सिम्युलेशनचा मुख्य उद्देश मला किंवा उपयोगकर्त्याला विषयाच्या दोन्ही बाजू समजाव्यात इतकाच आहे. चर्चा निर्णायक अवस्थेपर्यंत न्यायची ठरवली तर कदाचित दोन्ही ए०आय० ची प्रतिष्ठापना जिथे केली आहे ती डेटा सेंटर्स आणि जीपीयु कदाचित आग ओकायला लागतील आणि प्रलय ओढवेल. पणा अशा स्वरूपाचा वापर कोर्टकज्जा मध्ये भावी काळात होणे सहज शक्य आहे.

In reply to by युयुत्सु

स्वधर्म 07/10/2025 - 16:37
आपण फक्त पहात रहायचे व दोन्ही ए आय ना खोल खोल शिरू द्यायचे. त्यामुळे हे उच्च दर्जाचे बौध्दिक मनोरंजन आहे. उदा. १२ अँग्री मेन आठवला. अवांतरः इंटेलिजन्स स्वेअर डिबेट्स मध्ये प्रेक्षकांकडून 'फॉर द मोशन' व 'अगेन्स्ट द मोशन' असे मतदान चर्चेच्या आधी घेतात. चर्चा संपल्यानंतर तेच मतदान पुन्हा घेतले जाते. यात ज्याची मते वाढली व कमी झाली त्यावर डिबेट कोणी जिंकले ते ठरते. हा सगळा प्रकार खूपच मनोरंजक आहे. दुवा: Would We Be Better Off Without Religion? - Christopher Hitchens [2007] ✝️ | Intelligence Squared अवांतरः स्वरूप नाही स्वधर्म
लेखनविषय:
लेखनप्रकार
 मंडळी मी आज एक फार मोठा स्टंट केला. ही कल्पना माझ्या डोक्यात स्वतंत्रपणे चमकली असली तरी पूर्णपणे माझी नाही. असे तुरळक प्रयोग जगात काही ठिकाणी चालु आहेत. या प्रयोगाचे दुरगामी परिणाम एआय २.० च्या स्वरूपात आपल्याला लवकरच दिसतील. समजा दोन ए०आय०ना विशिष्ट विषयावर चर्चा करायला सांगितलं तर? या मागचा विचार असा की दोन स्वतंत्रपणे विकसित केलेल्या मॉडेल्सच्या ट्रेनिंग/ज्ञानाचा फायदा मिळून चर्चेत जास्त खोली आणि सजीवपणा येईल. ही कल्पना मी ए०आय०च्याच मदतीने तात्काळ प्रत्यक्षात उतरवली.