मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव ४: पोंगल आणि गुडलूर- उटी- वेलिंग्टन ६७ किमी

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार

✪ उदकमंडलम् अर्थात् उटी!! ✪ हिमालय आणि सह्याद्रीचा संगम ✪ पोंगलचा उत्साह आणि सजावट ✪ २० किलोमीटरमध्ये १२०० मीटर चढ असलेला उटीचा घाट ✪ वन्य परिसरातून वर चढत जाणारा रस्ता! ✪ वेलिंग्टन कँटमध्ये राहण्याचा अनुभव नमस्कार. जानेवारीमधल्या सायकल प्रवासाचे अनुभव शेअर करत आहे. १५ जानेवारीची‌ सकाळ. सायकल प्रवासाचा चौथा दिवस. काल गुडलूरमध्ये थांबलो होतो. गुडलूर! उटीच्या पायथ्याचं आगळं- वेगळं ठिकाण. अगदी डोंगराळ प्रदेशात आल्यासारखं वाटावं असं. आज उटीला जायचं आहे. उटीचा घाट! लहानपणी आजोबांसोबत व्यापार खेळताना उटी, कोचीन, दार्जीलिंग, मद्रास अशी‌ गावं ओळखीची झाली! ते उटी!

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव ३: मलावली ते गुंडलुपेट ९८ किमी

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ कर्नाटकातील रम्य सरोवरे आणि कावेरी नदी ✪ छोटी गावं आणि शांत रस्ते ✪ बेगूरच्या ऐवजी गुंडलुपेटमध्ये मुक्काम ✪ बांदीपूर राष्ट्रीय उद्यान आणि मधुमलाई व्याघ्र राखीव क्षेत्रातून प्रवास ✪ दक्षिण भारतातील शिस्त आणि सहकार्याचा अनुभव ✪ गुडलूरमधील मराठी बोलणार्‍याची‌ भेट! ✪ दक्षिण भारतीय कुटुंबीयांची आपुलकी ✪ पोंगलची पूर्वसंध्या आणि उटीच्या उंबरठ्यावर नमस्कार. जानेवारीमधल्या सायकल प्रवासाचे अनुभव शेअर करत आहे. १३ जानेवारीची‌ सकाळ. सायकल प्रवासाचा दुसरा दिवस. काल मलावलीमध्ये चांगला आराम झाला. आजचा टप्पा आधी बेगूरपर्यंत होता. पण ते छोटं गाव असल्यामुळे तिथे थांबण्याची सोय लगेच मिळत नव्हती.

लालपरी

कर्नलतपस्वी ·

अनन्त्_यात्री Mon, 04/13/2026 - 16:16
लालपरीतील लाल छडी कोलवी सहज तुंबला गडी कोणी त्या म्हणती KLPD कुणी म्हणती त्यासच ULPD ~~~~~~~~~~~ टकाटक टाईमपास

अनन्त्_यात्री Mon, 04/13/2026 - 16:16
लालपरीतील लाल छडी कोलवी सहज तुंबला गडी कोणी त्या म्हणती KLPD कुणी म्हणती त्यासच ULPD ~~~~~~~~~~~ टकाटक टाईमपास
लेखनविषय:
लेखनप्रकार

नवटाक टाकून रावल्याचा रडंवा बाप मुडद्यागत पडायचा. कधीमधी मोकाट सुटलेल्या सांडागत माळरानी तोंड मारायचा पण तरणाबांड रावल्या मात्र तापल्या तव्यावर उताणा पाताणा..

चुलीवर आगीची आन बाजेवर शेजेची वाण होती.

तालुक्याला एष्टी सुरू झाली अन  बैलांच नशीब फळफळलं, बाजारी हेलपाटे बंद झाले.

रावल्याच घोडं कुठ पेंड खात होतं कुणास ठाऊक?

तांत्रिक अडचणी मिसळपाव संस्थळ

कंजूस ·

नीलकांत Mon, 04/13/2026 - 09:29

खरडफळा परत येईल.  व्यक्तिगत संदेश बाबत विचार सुरू आहे. 

 

या शिवाय बेसीक मध्ये म्हणजे लेखन प्रकाशित करताना आणि प्रतिसाद देताना काही अडचण आल्यास येथे कळवता येईल. 

In reply to by नीलकांत

कंजूस Tue, 04/14/2026 - 01:41

१. धाग्यात प्रतिसाद जुने अगोदर आणि नवीन खालती असे येतात. तो क्रम बदलण्याची सोय करता आली तरी खरडफळा झाला तयार. उरलेला भाग म्हणजे खरडफळ्यावरचे लेखन फक्त login झालेल्या सभासदांनाच वाचता येणे.
२. व्यक्तिगत संदेश email शी जोडले गेले असल्याने आणि त्यांच्या security सुरक्षिततेचे प्रश्न उपस्थित होत असल्याने Drupal मधून तो code काढून टाकला असावा. त्यात बदल करून शब्दशः: व्यक्तिगत संपर्क करता आला तरी काम होईल.
३. सध्या लेखन प्रकाशित करताना किंवा प्रतिसाद देताना अडचण नाही.

कंजूस Mon, 04/13/2026 - 11:12
मला यातलं काही कळत नाही परंतू या तीन ठिकाणी misalpav dot com तपासून पाहिले..... Seo check sites 1. https://www.seoreviewtools.com/google-seo-checker/ 2.https://rankmath.com/tools/seo-analyzer/ 3. https://yoast.com/tools/seo-checker/

In reply to by सुमो

कंजूस Mon, 04/13/2026 - 20:46
असं search केल्यावर SEO बद्दल कळलं. म्हटलं बघू तरी काय अहवाल देतात इतर वेबसाईटचा आणि मिपाचा. पूर्वी एकदा पाहिलं होतं त्या एका चेक साइटवर सर्वर कुठे आहे, किती दिवस फी भरली आहे हेसुद्धा कळायचं . ( त्याचं नाव आठवत नाही.)

सोत्रि Mon, 04/13/2026 - 13:06
प्रतिसादाच्या विषयाचा FONT Size लहान करता येऊ शकेल का? - (मिपाकर) सोकाजी

In reply to by प्रचेतस

सहमत. धाग्यावर काहीही विचारा. कधीही पडिकच असतात मिपावर.... लोक काही म्हणतील म्हणून थोड़ा वेळ लॉगआउट करतात. पण पुन्हा हजर... :/

 

-दिलीप बिरुटे

In reply to by पद्मजा५०

गवि Tue, 04/14/2026 - 21:27

नमस्कार. वैयक्तिक संपर्क (व्यक्तिगत ईमेल किंवा अन्य मार्गाने मी as a online policy) prefer करत नाही. कथेबद्दल काही मत किंवा प्रतिसाद असेल तर तो धाग्यावर किंवा इथे द्यावा. ती कथा पूर्ण काल्पनिक आहे. कोणत्याही व्यक्तीशी त्या कथानकाचा किंवा पात्रांचा काही संबंध नाही. त्यात कोणताही वास्तविक मानसिक आजार किंवा उपचार यांचे वर्णन नसून एक संपूर्ण कल्पनेचा विस्तार आहे. त्याचे रसग्रहण किंवा अन्य काही अनुकूल प्रतिकूल मत असेल तर ते धाग्यावर किंवा इथे द्यावे अशी विनंती. धन्यवाद.

मनिष Tue, 04/14/2026 - 15:07

मिपा पुन्हा कार्यरत केल्याबद्द्ल धन्यवाद. :-)
जुने line-breaks (जे नंतर HTML <br/> होत असावेत) गेलेत, कुठलीही कविता उघडून पहा.

अर्थात बरेच तांत्रिक काम सुरू ह्या update नंतर चालू असेलच, मी फक्त एक निरीक्षण नोंदवतो आहे.

किल्लेदार Tue, 04/14/2026 - 15:27

सर्वप्रथम संकेतस्थळ सुरू केल्याबद्दल आभार. सविस्तर प्रतिसाद लिहीनच. त्याआधी फोटो डकवता येत नाहीयेत असं दिसलं ते नमूद करतो.

आता बर्याच अडचणी दूर झालेल्या दिसतात. तरीही काही अडचणी अजूनही आहेत. कोणतीही प्रतिक्रिया द्यायला गेल्यास वर संपादन हा tab दिसतो. त्यातून लेखाचे संपादन करता येत नाही पण लेखाच्या शीर्षकाचे संपादन करता येते असे दिसते- आपण लिहिलेला लेख नसला तरीही. तसेच नव्या प्रतिक्रियांच्या tab मध्ये कोणत्याही प्रतिक्रियेच्या दुव्यावर क्लिक केल्यास प्रतिक्रिया लोड होत नाही. तसेच जुन्या प्रतिक्रिया दुसर्या पानावर गेल्या आहेत असे दिसते आणि नव्या प्रतिक्रिया वर आहेत.

अशा काही अडचणी दूर झाल्या आणि तो खरडफळा परत आला की परत सगळे काही पहिल्यासारखे झाले असे वाटेल. या कामात जीव झोकून कष्ट घेतलेल्या सगळ्या तांत्रिक चमूचे अभिनंदन आणि आभार.

नीलकांत Mon, 04/13/2026 - 09:29

खरडफळा परत येईल.  व्यक्तिगत संदेश बाबत विचार सुरू आहे. 

 

या शिवाय बेसीक मध्ये म्हणजे लेखन प्रकाशित करताना आणि प्रतिसाद देताना काही अडचण आल्यास येथे कळवता येईल. 

In reply to by नीलकांत

कंजूस Tue, 04/14/2026 - 01:41

१. धाग्यात प्रतिसाद जुने अगोदर आणि नवीन खालती असे येतात. तो क्रम बदलण्याची सोय करता आली तरी खरडफळा झाला तयार. उरलेला भाग म्हणजे खरडफळ्यावरचे लेखन फक्त login झालेल्या सभासदांनाच वाचता येणे.
२. व्यक्तिगत संदेश email शी जोडले गेले असल्याने आणि त्यांच्या security सुरक्षिततेचे प्रश्न उपस्थित होत असल्याने Drupal मधून तो code काढून टाकला असावा. त्यात बदल करून शब्दशः: व्यक्तिगत संपर्क करता आला तरी काम होईल.
३. सध्या लेखन प्रकाशित करताना किंवा प्रतिसाद देताना अडचण नाही.

कंजूस Mon, 04/13/2026 - 11:12
मला यातलं काही कळत नाही परंतू या तीन ठिकाणी misalpav dot com तपासून पाहिले..... Seo check sites 1. https://www.seoreviewtools.com/google-seo-checker/ 2.https://rankmath.com/tools/seo-analyzer/ 3. https://yoast.com/tools/seo-checker/

In reply to by सुमो

कंजूस Mon, 04/13/2026 - 20:46
असं search केल्यावर SEO बद्दल कळलं. म्हटलं बघू तरी काय अहवाल देतात इतर वेबसाईटचा आणि मिपाचा. पूर्वी एकदा पाहिलं होतं त्या एका चेक साइटवर सर्वर कुठे आहे, किती दिवस फी भरली आहे हेसुद्धा कळायचं . ( त्याचं नाव आठवत नाही.)

सोत्रि Mon, 04/13/2026 - 13:06
प्रतिसादाच्या विषयाचा FONT Size लहान करता येऊ शकेल का? - (मिपाकर) सोकाजी

In reply to by प्रचेतस

सहमत. धाग्यावर काहीही विचारा. कधीही पडिकच असतात मिपावर.... लोक काही म्हणतील म्हणून थोड़ा वेळ लॉगआउट करतात. पण पुन्हा हजर... :/

 

-दिलीप बिरुटे

In reply to by पद्मजा५०

गवि Tue, 04/14/2026 - 21:27

नमस्कार. वैयक्तिक संपर्क (व्यक्तिगत ईमेल किंवा अन्य मार्गाने मी as a online policy) prefer करत नाही. कथेबद्दल काही मत किंवा प्रतिसाद असेल तर तो धाग्यावर किंवा इथे द्यावा. ती कथा पूर्ण काल्पनिक आहे. कोणत्याही व्यक्तीशी त्या कथानकाचा किंवा पात्रांचा काही संबंध नाही. त्यात कोणताही वास्तविक मानसिक आजार किंवा उपचार यांचे वर्णन नसून एक संपूर्ण कल्पनेचा विस्तार आहे. त्याचे रसग्रहण किंवा अन्य काही अनुकूल प्रतिकूल मत असेल तर ते धाग्यावर किंवा इथे द्यावे अशी विनंती. धन्यवाद.

मनिष Tue, 04/14/2026 - 15:07

मिपा पुन्हा कार्यरत केल्याबद्द्ल धन्यवाद. :-)
जुने line-breaks (जे नंतर HTML <br/> होत असावेत) गेलेत, कुठलीही कविता उघडून पहा.

अर्थात बरेच तांत्रिक काम सुरू ह्या update नंतर चालू असेलच, मी फक्त एक निरीक्षण नोंदवतो आहे.

किल्लेदार Tue, 04/14/2026 - 15:27

सर्वप्रथम संकेतस्थळ सुरू केल्याबद्दल आभार. सविस्तर प्रतिसाद लिहीनच. त्याआधी फोटो डकवता येत नाहीयेत असं दिसलं ते नमूद करतो.

आता बर्याच अडचणी दूर झालेल्या दिसतात. तरीही काही अडचणी अजूनही आहेत. कोणतीही प्रतिक्रिया द्यायला गेल्यास वर संपादन हा tab दिसतो. त्यातून लेखाचे संपादन करता येत नाही पण लेखाच्या शीर्षकाचे संपादन करता येते असे दिसते- आपण लिहिलेला लेख नसला तरीही. तसेच नव्या प्रतिक्रियांच्या tab मध्ये कोणत्याही प्रतिक्रियेच्या दुव्यावर क्लिक केल्यास प्रतिक्रिया लोड होत नाही. तसेच जुन्या प्रतिक्रिया दुसर्या पानावर गेल्या आहेत असे दिसते आणि नव्या प्रतिक्रिया वर आहेत.

अशा काही अडचणी दूर झाल्या आणि तो खरडफळा परत आला की परत सगळे काही पहिल्यासारखे झाले असे वाटेल. या कामात जीव झोकून कष्ट घेतलेल्या सगळ्या तांत्रिक चमूचे अभिनंदन आणि आभार.

लेखनविषय:
लेखनप्रकार
तांत्रिक अडचणी मिसळपाव संस्थळ मिसळपाव साईट एका तयार प्रोग्रामवर चालते त्या Drupal CMS (Content Management System) code चे पाच सहा जाणकार सभासद हवेत. म्हणजे साईट सातत्याने सुरू ठेवण्यास गती मिळेल आणि ते काम फक्त एक दोघांवर पडणार नाही. आपापली इतर मुख्य कामं संभाळून हे काम करावे लागते. बरेच दिवसांच्या खटपटीनंतर मिपा अद्ययावत होत आहे. ( Drupal 7>>Drupal 11) गुढी पाडव्याला नूतनीकरण झाले पण नंतर संस्थळ बंद पडले. आपल्याला जुन्या मिपाची सवय आहे. पण नवीन CMS code अद्यतन झाल्यावर 'खरडफळा' आणि 'व्यक्तिगत संदेश' बाद झाले. यांची उणीव प्रकर्षाने जाणवणारी आहे.

खरडफळा (क्रमांक २) वेलकम बॅक..

गवि ·

कंजूस Mon, 04/13/2026 - 09:28
प्रतिसाद संपादन चांगली गोष्ट..

कर्नलतपस्वी Mon, 04/13/2026 - 11:15

सुवेळ सुदिन मिपाईने गोंधळ मांडिला वो ।

 ज्ञान साहित्य,रजंनाचा फुलवरा बांधिला वो । 

चंद्र सूर्य जववरी याचा पोत पाजळू दे वो । 

घालुनी गोंधळ माय  म्हराटिच वैभव वाढू दे  वो ॥ १ ॥

उदो बोला उदो उदो मिपा माउलीचा वो ॥ध्रु०॥

कंजूस Mon, 04/13/2026 - 09:28
प्रतिसाद संपादन चांगली गोष्ट..

कर्नलतपस्वी Mon, 04/13/2026 - 11:15

सुवेळ सुदिन मिपाईने गोंधळ मांडिला वो ।

 ज्ञान साहित्य,रजंनाचा फुलवरा बांधिला वो । 

चंद्र सूर्य जववरी याचा पोत पाजळू दे वो । 

घालुनी गोंधळ माय  म्हराटिच वैभव वाढू दे  वो ॥ १ ॥

उदो बोला उदो उदो मिपा माउलीचा वो ॥ध्रु०॥

लेखनविषय:
लेखनप्रकार

मिसळपाव बराच मोठा काळ विश्रांती अवस्थेत राहून पुन्हा एकदा नव्या रूपात उभं आहे. 

 

सर्वांना पुन्हा एकदा एकत्र येऊन आता लेखन वाचन आणि मुख्य म्हणजे गप्पा टप्पा करता येतील. 

 

आशाताई आपल्याला सोडून गेल्या. त्यांची गाणी आपल्याला कधीच सोडणार नाहीत. आणि त्यांचा सदैव हसरा चेहरा हीच त्यांची आठवण म्हणून नेहमीच लक्षात राहील. 

 

युद्धात देखील दर दिवसागणिक खूप घडामोडी घडत होत्या. 

 

त्या काळात सर्वांनीच मिपाला मिस केलं असेल. 

 

तर या गप्पांच्या खरडफळा क्रमांक २ वर सर्वांचं स्वागत आहे.

युद्ध बखर

बाजीगर ·

कर्नलतपस्वी Mon, 04/13/2026 - 11:28

रामाच्या पारी

बाबाची स्वारी

घेऊन गाडी

कुठे गेली गे आई ...

सिलेंडरची खडखड

झोपेत गडबड

छातीत धडधड

का गे झाली आई....

टिप व्ही वर पों पों

ब्रेकिंग न्यूज धो धो

राॅकेटची ठो ठो

का ग दिसते आई.....

होर्मुज ची खाडी

तात्या बोटी धाडी

दुनिया झाली वेडी

काय सांगू बाबा...

कुणाची चरफड

कुणाची धडपड 

मोदी,जैशंकराने

केली वरताण   सर्वांवरी.....

न वाढले दर 

सिलेंडर पोचले घरोघर

अखंड पेट्रोलची धार

दुचाक्यां मधे......

 

कर्नलतपस्वी Mon, 04/13/2026 - 11:28

रामाच्या पारी

बाबाची स्वारी

घेऊन गाडी

कुठे गेली गे आई ...

सिलेंडरची खडखड

झोपेत गडबड

छातीत धडधड

का गे झाली आई....

टिप व्ही वर पों पों

ब्रेकिंग न्यूज धो धो

राॅकेटची ठो ठो

का ग दिसते आई.....

होर्मुज ची खाडी

तात्या बोटी धाडी

दुनिया झाली वेडी

काय सांगू बाबा...

कुणाची चरफड

कुणाची धडपड 

मोदी,जैशंकराने

केली वरताण   सर्वांवरी.....

न वाढले दर 

सिलेंडर पोचले घरोघर

अखंड पेट्रोलची धार

दुचाक्यां मधे......

 

लेखनविषय:

युद्ध बखर |  

ताजी खबर | 

 इराण 'खार्ग' |  

समृद्धी मार्ग || 

तेलसाठा बेट | 

हमला हा थेट | 

स्ट्रेट हॉर्मुझ | 

माझं ना तुझं || 

रथी लारीजानी | 

आणि सुलेमानी | 

ठोकले दोघांना | 

या एकाच दिनी ||

 

 तो ट्रम्प अहंकारी | 

कंटाळले सहकारी | 

फेकले राजीनामे | 

नको तुझी कामे || 

 

इकडे मोदी, जयशंकर गद्दी | 

3 तेल जहाजे, आणली मुसद्दी || 

हा युद्ध ज्वरा | 

उडणारी पाणबुडी आणि हातभट्टीतील प्लुटोनियम

ताजे प्रेत ·

ताजे प्रेत Wed, 03/18/2026 - 13:01
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराजवळ 'रघुनाथराव' यांची मिसळ आणि वडापावची एक अत्यंत जुनी आणि साधी गाडी (हातगाडी) होती. अंगावर मळकट सदरा, राखेने भरलेले हात आणि चेहऱ्यावर कायम हसू... हीच रघुनाथरावांची ओळख होती. त्यांचा मुलगा, 'सिद्धार्थ', मात्र प्रचंड महत्त्वाकांक्षी आणि गर्विष्ठ होता. सिद्धार्थने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आणि स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर कोल्हापुरात एक अतिशय भव्य, पाचतारांकित (5-Star) हॉटेल उभे केले. या हॉटेलसाठी त्याने बँकेकडून १० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. हॉटेलचे काम पूर्ण झाले, पण सिद्धार्थला स्वतःच्या बापाच्या त्या 'रस्त्यावरच्या' वडापावच्या गाडीची आणि गरिबीची भयंकर लाज वाटायची. हॉटेलच्या उद्घाटनाच्या आदल्या दिवशी सिद्धार्थ रागाने रघुनाथरावांच्या गाडीवर गेला. "उद्या माझ्या हॉटेलचं ओपनिंग आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दिल्लीचे मोठे साहेब येणार आहेत. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुमच्या त्या राखेने माखलेल्या हातांनी आणि फाटक्या कपड्यांनी माझ्या हॉटेलच्या आसपासही फिरकू नका. लोक मला हसतील की एका पाचतारांकित हॉटेलच्या मालकाचा बाप रस्त्यावर वडापाव विकतोय. माझी इज्जत घालवू नका, उद्या घरीच थांबा!" सिद्धार्थ अत्यंत क्रूरपणे आणि सर्वांसमोर बापाचा अपमान करून निघून गेला. रघुनाथरावांनी कोणताही प्रतिवाद केला नाही. त्यांच्या डोळ्यांत पाणी आले, पण ते मूकपणे स्वतःच्या चुलीतील राख पुसत गप्प राहिले. दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा सुरू झाला. हजारो व्हीआयपी (VIP) पाहुणे आले होते. पण रात्री आठ वाजता निसर्गाने भयंकर रूप धारण केले. कोल्हापुरात ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस सुरू झाला. विजांच्या कडकडाटाने संपूर्ण शहराची वीज गेली. आणि सर्वात मोठा आघात तेव्हा झाला, जेव्हा हॉटेलच्या मुख्य किचनमधील गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाला. सुरक्षिततेसाठी संपूर्ण हॉटेलचा गॅस सप्लाय बंद पडला. किचनमध्ये अंधार आणि गोंधळ उडाला. बाहेर ५०० व्हीआयपी पाहुणे जेवणाची वाट बघत होते आणि किचनमध्ये एक कणभरही अन्न शिजवणे शक्य नव्हते. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. "पाहुण्यांना जेवण दिलं नाही, तर मीडियात माझी बदनामी होईल. हॉटेलची इज्जत जाईल आणि माझं १० कोटींचं कर्ज बुडेल!" सिद्धार्थ वेड्यासारखा डोक्याला हात लावून रडत होता. त्याचे परदेशातून बोलावलेले शेफ (Chefs) गॅसशिवाय काहीही करू शकत नव्हते. सिद्धार्थला स्वतःचे आयुष्य संपल्यासारखे वाटत होते. पण बरोबर नऊ वाजता... हॉटेलच्या मागच्या दारातून वेटर्सनी गरम, वाफाळणाऱ्या आणि अत्यंत चविष्ट जेवणाचे ताट आणून पाहुण्यांना वाढायला सुरुवात केली! अन्नाचा तो सुगंध संपूर्ण हॉटेलमध्ये पसरला. पाहुणे बोटे चाटून जेवत होते. सिद्धार्थला काहीच समजेना. "हे जेवण कुठून आलं? किचन तर बंद आहे!" त्याने मॅनेजरला ओरडून विचारले. "साहेब... मागच्या सर्व्हिस गल्लीत कोणीतरी बाहेरून येऊन चूल पेटवलीये. ते तिथून जेवण पाठवतायत," मॅनेजर म्हणाला. सिद्धार्थ धावतच हॉटेलच्या मागच्या अंधाऱ्या गल्लीत गेला. आणि तिथे मुसळधार पावसात जे दृश्य त्याने पाहिले, ते बघून त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्याच्या पायाखालची जमीन कायमची सरकली. हॉटेलच्या मागच्या मोकळ्या जागेत, एका फाटलेल्या प्लास्टिकच्या ताडपत्रीखाली 'रघुनाथराव' उभे होते! त्यांनी पावसात भिजतच विटांच्या तीन भल्यामोठ्या चुली मांडल्या होत्या. त्यांच्या अंगावरचा सदरा पावसात पूर्णपणे भिजला होता, पाठीवर पावसाचे थंडगार थेंब आणि विजांचा कडकडाट कोसळत होता, पण त्यांच्या समोर असलेल्या त्या महाकाय चुलींमधून भयंकर आगीचे लोळ उठत होते. वेळ अजिबात नव्हता आणि पाहुणे जास्त होते, त्यामुळे पकड किंवा चिमटा शोधायला वेळ घालवण्याऐवजी... रघुनाथराव स्वतःच्या 'उघड्या हातांनी' ते उकळत्या रस्स्याचे आणि गरम भाज्यांचे महाकाय पातेले चुलीवरून खाली उतरवत होते! सिद्धार्थ तिथेच थिजून गेला. त्याने बापाच्या हातांकडे पाहिले. रघुनाथरावांच्या दोन्ही हातांची कातडी त्या भयंकर उष्णतेने आणि उकळत्या पातेल्यांच्या चटक्यांनी पूर्णपणे सोलवटून निघाली होती. त्यांच्या हातांवर लिंबाएवढे पाण्याचे फोड आले होते, त्यातून रक्त आणि पाणी गळत होते. पण तो बाप चेहऱ्यावर कोणताही वेदनेचा भाव न आणता, स्वतःचे रक्तबंबाळ आणि जळालेले हात पुन्हा पुन्हा त्या भयंकर उष्णतेत घालत होता... फक्त एकाच वेडेपणापायी... "माझ्या पोराची इज्जत गेली नाही पाहिजे, माझ्या पोराचं स्वप्न मोडलं नाही पाहिजे!" ज्या गरिबीची आणि ज्या राखेने माखलेल्या हातांची सिद्धार्थला काल लाज वाटत होती, आज त्याच जळलेल्या आणि रक्तबंबाळ हातांनी त्याच्या १० कोटींच्या हॉटेलची इज्जत आणि त्याचे भविष्य वाचवले होते! परदेशातून आलेले ते हाय-क्लास शेफ अंधारात लपून बसले होते, पण एक 'रस्त्यावरचा वडापाव विकणारा बाप' स्वतःच्या कातडीचे आणि रक्ताचे पाणी करून भरपावसात आपल्या पोराचा संसार उभा करत होता. अखेर शेवटचे पातेले खाली उतरवल्यावर, वेदना असह्य होऊन रघुनाथराव तिथेच त्या चिखलात आणि पावसात बेशुद्ध होऊन कोसळले. "बाबा...!" सिद्धार्थच्या घशातून एक भयंकर किंकाळी फुटली. तो धावत गेला आणि त्या चिखलात, बापाच्या शेजारी गुडघ्यावर कोसळला. त्याने स्वतःचा तो महागडा कोट फाडून फेकून दिला. त्याने रघुनाथरावांचे ते जळालेले, सोलवटलेले आणि रक्ताने माखलेले हात स्वतःच्या छातीशी घट्ट आवळून धरले. तो पावसाच्या आवाजापेक्षाही मोठ्याने ओक्साबोक्शी रडत होता. पैशांचा, पाचतारांकित हॉटेलचा आणि यशाचा तो हिमालयाएवढा अहंकार आज चिखलात पडलेल्या एका बापाच्या जळलेल्या हातांसमोर कायमचा राख झाला होता. आपणच आपल्या देवाला हॉटेलमधून कुत्र्यासारखे हाकलून लावले, ही पश्चात्तापाची आणि अपराधीपणाची जाणीव इतकी भयंकर आणि जीवघेणी होती की, सिद्धार्थ एका जिवंत प्रेतासारखा त्या चिखलात कायमचा थिजून गेला. ती सुन्न करणारी शांतता आज त्या मुसळधार पावसापेक्षाही भयंकर होती. आपल्याला जे यश मिळते, ते अनेकदा आपल्या आई-वडिलांनी स्वतःचे हात आणि आयुष्य जाळून मिळवून दिलेले असते. कधीही स्वतःच्या यशाचा अहंकार करून आई-वडिलांच्या साधेपणाची लाज वाटून घेऊ नका. कारण जेव्हा तुमची सर्व संपत्ती आणि जगातील सर्व लोक साथ सोडतात, तेव्हा तुमचे आई-वडीलच स्वतःच्या अस्तित्वाची राख करून तुम्हाला अंधारातून बाहेर काढतात.

निनाद गुरुवार, 03/19/2026 - 07:24
रखमाची मुलगी - णूड्रॅली !! कुठून अशी नावे सुचतात?? हॅट्स ऑफ !!

गवि गुरुवार, 03/19/2026 - 07:44
पण उद्घाटनाच्या अवघे काही तास आधी एक भयंकर घटना घडली. पाणबुडीला उडवण्यासाठी लागणारे मुख्य इंधन—'प्लुटोनियम' (Plutonium)—कोणीतरी लॅबमधून चोरून नेले!
तरी बरे, "फ्यूज कंडक्टर" काढून नाही नेले..

In reply to by गवि

मुक्त विहारि गुरुवार, 03/19/2026 - 09:59
तुम्हाला पण ही कूट कथा समजली नाही? "बाराला दहा कमी" हे पुस्तक वाचलेत तर , समजेल. एक शास्त्रज्ञ, "बेरियम" औषध म्हणून पीत होता. हा ह्या कथेचा पूर्व भाग. जर्मन शास्त्रज्ञ, अणु बाँब बनवू शकत होते. पण, हिटलर ही गोष्ट समजू शकला नाही आणि नंतर आर्थिक दृष्टीने, अणुबॉम्ब तयार करणे, जर्मनीला अशक्य झाले. हीच गोष्ट रॉकेट सायन्स बाबतीत घडली... ह्या गोष्टी म्हणजे, कथेचा मध्यभाग. आणि एखादा मोठा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी, बऱ्याच जणांना आपले प्राण खर्ची घालावे लागतात आणि अशा लोकांना कुणीही , प्रकल्प पूर्ण झाला की, विचारात घेत नाही. हा कथेचा उत्तरार्ध... थोडक्यात सांगायचे तर, "नाही चिरा, नाही पणती..." अशी ही एका वाक्यातली कूट कथा आहे. तुम्ही , ह्याच कथेला, "मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे...." असे काव्यात पण म्हणू शकता.... बाय द वे, मनोरंजक प्रतिसाद लिहीण्यापेक्षा, अशा कूट कथा लिहिणे, फार उत्तम.... हे माझे वैयक्तिक मत आहे....

ताजे प्रेत Wed, 03/18/2026 - 13:01
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराजवळ 'रघुनाथराव' यांची मिसळ आणि वडापावची एक अत्यंत जुनी आणि साधी गाडी (हातगाडी) होती. अंगावर मळकट सदरा, राखेने भरलेले हात आणि चेहऱ्यावर कायम हसू... हीच रघुनाथरावांची ओळख होती. त्यांचा मुलगा, 'सिद्धार्थ', मात्र प्रचंड महत्त्वाकांक्षी आणि गर्विष्ठ होता. सिद्धार्थने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आणि स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर कोल्हापुरात एक अतिशय भव्य, पाचतारांकित (5-Star) हॉटेल उभे केले. या हॉटेलसाठी त्याने बँकेकडून १० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. हॉटेलचे काम पूर्ण झाले, पण सिद्धार्थला स्वतःच्या बापाच्या त्या 'रस्त्यावरच्या' वडापावच्या गाडीची आणि गरिबीची भयंकर लाज वाटायची. हॉटेलच्या उद्घाटनाच्या आदल्या दिवशी सिद्धार्थ रागाने रघुनाथरावांच्या गाडीवर गेला. "उद्या माझ्या हॉटेलचं ओपनिंग आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दिल्लीचे मोठे साहेब येणार आहेत. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुमच्या त्या राखेने माखलेल्या हातांनी आणि फाटक्या कपड्यांनी माझ्या हॉटेलच्या आसपासही फिरकू नका. लोक मला हसतील की एका पाचतारांकित हॉटेलच्या मालकाचा बाप रस्त्यावर वडापाव विकतोय. माझी इज्जत घालवू नका, उद्या घरीच थांबा!" सिद्धार्थ अत्यंत क्रूरपणे आणि सर्वांसमोर बापाचा अपमान करून निघून गेला. रघुनाथरावांनी कोणताही प्रतिवाद केला नाही. त्यांच्या डोळ्यांत पाणी आले, पण ते मूकपणे स्वतःच्या चुलीतील राख पुसत गप्प राहिले. दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा सुरू झाला. हजारो व्हीआयपी (VIP) पाहुणे आले होते. पण रात्री आठ वाजता निसर्गाने भयंकर रूप धारण केले. कोल्हापुरात ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस सुरू झाला. विजांच्या कडकडाटाने संपूर्ण शहराची वीज गेली. आणि सर्वात मोठा आघात तेव्हा झाला, जेव्हा हॉटेलच्या मुख्य किचनमधील गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाला. सुरक्षिततेसाठी संपूर्ण हॉटेलचा गॅस सप्लाय बंद पडला. किचनमध्ये अंधार आणि गोंधळ उडाला. बाहेर ५०० व्हीआयपी पाहुणे जेवणाची वाट बघत होते आणि किचनमध्ये एक कणभरही अन्न शिजवणे शक्य नव्हते. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. "पाहुण्यांना जेवण दिलं नाही, तर मीडियात माझी बदनामी होईल. हॉटेलची इज्जत जाईल आणि माझं १० कोटींचं कर्ज बुडेल!" सिद्धार्थ वेड्यासारखा डोक्याला हात लावून रडत होता. त्याचे परदेशातून बोलावलेले शेफ (Chefs) गॅसशिवाय काहीही करू शकत नव्हते. सिद्धार्थला स्वतःचे आयुष्य संपल्यासारखे वाटत होते. पण बरोबर नऊ वाजता... हॉटेलच्या मागच्या दारातून वेटर्सनी गरम, वाफाळणाऱ्या आणि अत्यंत चविष्ट जेवणाचे ताट आणून पाहुण्यांना वाढायला सुरुवात केली! अन्नाचा तो सुगंध संपूर्ण हॉटेलमध्ये पसरला. पाहुणे बोटे चाटून जेवत होते. सिद्धार्थला काहीच समजेना. "हे जेवण कुठून आलं? किचन तर बंद आहे!" त्याने मॅनेजरला ओरडून विचारले. "साहेब... मागच्या सर्व्हिस गल्लीत कोणीतरी बाहेरून येऊन चूल पेटवलीये. ते तिथून जेवण पाठवतायत," मॅनेजर म्हणाला. सिद्धार्थ धावतच हॉटेलच्या मागच्या अंधाऱ्या गल्लीत गेला. आणि तिथे मुसळधार पावसात जे दृश्य त्याने पाहिले, ते बघून त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्याच्या पायाखालची जमीन कायमची सरकली. हॉटेलच्या मागच्या मोकळ्या जागेत, एका फाटलेल्या प्लास्टिकच्या ताडपत्रीखाली 'रघुनाथराव' उभे होते! त्यांनी पावसात भिजतच विटांच्या तीन भल्यामोठ्या चुली मांडल्या होत्या. त्यांच्या अंगावरचा सदरा पावसात पूर्णपणे भिजला होता, पाठीवर पावसाचे थंडगार थेंब आणि विजांचा कडकडाट कोसळत होता, पण त्यांच्या समोर असलेल्या त्या महाकाय चुलींमधून भयंकर आगीचे लोळ उठत होते. वेळ अजिबात नव्हता आणि पाहुणे जास्त होते, त्यामुळे पकड किंवा चिमटा शोधायला वेळ घालवण्याऐवजी... रघुनाथराव स्वतःच्या 'उघड्या हातांनी' ते उकळत्या रस्स्याचे आणि गरम भाज्यांचे महाकाय पातेले चुलीवरून खाली उतरवत होते! सिद्धार्थ तिथेच थिजून गेला. त्याने बापाच्या हातांकडे पाहिले. रघुनाथरावांच्या दोन्ही हातांची कातडी त्या भयंकर उष्णतेने आणि उकळत्या पातेल्यांच्या चटक्यांनी पूर्णपणे सोलवटून निघाली होती. त्यांच्या हातांवर लिंबाएवढे पाण्याचे फोड आले होते, त्यातून रक्त आणि पाणी गळत होते. पण तो बाप चेहऱ्यावर कोणताही वेदनेचा भाव न आणता, स्वतःचे रक्तबंबाळ आणि जळालेले हात पुन्हा पुन्हा त्या भयंकर उष्णतेत घालत होता... फक्त एकाच वेडेपणापायी... "माझ्या पोराची इज्जत गेली नाही पाहिजे, माझ्या पोराचं स्वप्न मोडलं नाही पाहिजे!" ज्या गरिबीची आणि ज्या राखेने माखलेल्या हातांची सिद्धार्थला काल लाज वाटत होती, आज त्याच जळलेल्या आणि रक्तबंबाळ हातांनी त्याच्या १० कोटींच्या हॉटेलची इज्जत आणि त्याचे भविष्य वाचवले होते! परदेशातून आलेले ते हाय-क्लास शेफ अंधारात लपून बसले होते, पण एक 'रस्त्यावरचा वडापाव विकणारा बाप' स्वतःच्या कातडीचे आणि रक्ताचे पाणी करून भरपावसात आपल्या पोराचा संसार उभा करत होता. अखेर शेवटचे पातेले खाली उतरवल्यावर, वेदना असह्य होऊन रघुनाथराव तिथेच त्या चिखलात आणि पावसात बेशुद्ध होऊन कोसळले. "बाबा...!" सिद्धार्थच्या घशातून एक भयंकर किंकाळी फुटली. तो धावत गेला आणि त्या चिखलात, बापाच्या शेजारी गुडघ्यावर कोसळला. त्याने स्वतःचा तो महागडा कोट फाडून फेकून दिला. त्याने रघुनाथरावांचे ते जळालेले, सोलवटलेले आणि रक्ताने माखलेले हात स्वतःच्या छातीशी घट्ट आवळून धरले. तो पावसाच्या आवाजापेक्षाही मोठ्याने ओक्साबोक्शी रडत होता. पैशांचा, पाचतारांकित हॉटेलचा आणि यशाचा तो हिमालयाएवढा अहंकार आज चिखलात पडलेल्या एका बापाच्या जळलेल्या हातांसमोर कायमचा राख झाला होता. आपणच आपल्या देवाला हॉटेलमधून कुत्र्यासारखे हाकलून लावले, ही पश्चात्तापाची आणि अपराधीपणाची जाणीव इतकी भयंकर आणि जीवघेणी होती की, सिद्धार्थ एका जिवंत प्रेतासारखा त्या चिखलात कायमचा थिजून गेला. ती सुन्न करणारी शांतता आज त्या मुसळधार पावसापेक्षाही भयंकर होती. आपल्याला जे यश मिळते, ते अनेकदा आपल्या आई-वडिलांनी स्वतःचे हात आणि आयुष्य जाळून मिळवून दिलेले असते. कधीही स्वतःच्या यशाचा अहंकार करून आई-वडिलांच्या साधेपणाची लाज वाटून घेऊ नका. कारण जेव्हा तुमची सर्व संपत्ती आणि जगातील सर्व लोक साथ सोडतात, तेव्हा तुमचे आई-वडीलच स्वतःच्या अस्तित्वाची राख करून तुम्हाला अंधारातून बाहेर काढतात.

निनाद गुरुवार, 03/19/2026 - 07:24
रखमाची मुलगी - णूड्रॅली !! कुठून अशी नावे सुचतात?? हॅट्स ऑफ !!

गवि गुरुवार, 03/19/2026 - 07:44
पण उद्घाटनाच्या अवघे काही तास आधी एक भयंकर घटना घडली. पाणबुडीला उडवण्यासाठी लागणारे मुख्य इंधन—'प्लुटोनियम' (Plutonium)—कोणीतरी लॅबमधून चोरून नेले!
तरी बरे, "फ्यूज कंडक्टर" काढून नाही नेले..

In reply to by गवि

मुक्त विहारि गुरुवार, 03/19/2026 - 09:59
तुम्हाला पण ही कूट कथा समजली नाही? "बाराला दहा कमी" हे पुस्तक वाचलेत तर , समजेल. एक शास्त्रज्ञ, "बेरियम" औषध म्हणून पीत होता. हा ह्या कथेचा पूर्व भाग. जर्मन शास्त्रज्ञ, अणु बाँब बनवू शकत होते. पण, हिटलर ही गोष्ट समजू शकला नाही आणि नंतर आर्थिक दृष्टीने, अणुबॉम्ब तयार करणे, जर्मनीला अशक्य झाले. हीच गोष्ट रॉकेट सायन्स बाबतीत घडली... ह्या गोष्टी म्हणजे, कथेचा मध्यभाग. आणि एखादा मोठा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी, बऱ्याच जणांना आपले प्राण खर्ची घालावे लागतात आणि अशा लोकांना कुणीही , प्रकल्प पूर्ण झाला की, विचारात घेत नाही. हा कथेचा उत्तरार्ध... थोडक्यात सांगायचे तर, "नाही चिरा, नाही पणती..." अशी ही एका वाक्यातली कूट कथा आहे. तुम्ही , ह्याच कथेला, "मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे...." असे काव्यात पण म्हणू शकता.... बाय द वे, मनोरंजक प्रतिसाद लिहीण्यापेक्षा, अशा कूट कथा लिहिणे, फार उत्तम.... हे माझे वैयक्तिक मत आहे....
लेखनविषय:
लेखनप्रकार
उडणारी पाणबुडी आणि हातभट्टीतील प्लुटोनियम पुण्यातील एका वस्तीत 'रखमा' नावाच्या एका स्त्रीचा हातभट्टीचा (गावठी दारूचा) अड्डा होता. अंगावर जुनी साडी, दारूच्या वासाने भरलेले हात आणि चेहऱ्यावर कायम एक निर्विकार भाव... हीच रखमाची ओळख होती. पण यामागे एक मोठे रहस्य होते. रखमाने 'न्यूक्लिअर इंजिनिअरिंग'मध्ये डिप्लोमा केलेला होता. पण वशिलेबाजीमुळे आणि नशिबामुळे तिला कुठेच जॉब मिळाला नाही. शेवटी पोटापाण्यासाठी तिने पुण्यात हातभट्टी लावली होती. तिची मुलगी, 'णूड्रॅली', मात्र प्रचंड महत्त्वाकांक्षी आणि गर्विष्ठ होती. णूड्रॅलीला आपल्या आईची आणि तिच्या हातभट्टीच्या व्यवसायाची भयंकर चीड होती.

सहज सुचलं म्हणून _ २०२६

कंजूस ·

निनाद गुरुवार, 03/19/2026 - 08:54
पासकी या गुगल पासवर्ड मॅनेजरशी सिंक असेल ना? फोन हरवला असेल, तर तुम्ही तुमच्या गुगल आयडीने दुसऱ्या कोणत्याही लॅपटॉप, किंवा जुन्या फोनवरून लॉगिन करून चालू शकेल. क्लाउड सिंकिंगमुळे तुमच्या सर्व पासकी आपोआप दुसऱ्या फोन वर मिळतील. अकाउंट लॉक होत नाही. पास्वर्ड पण कुठे जात नाही. पण फोअन हरवला असेल तर अँड्रॉइडसाठी 'फाइंड माय डिव्हाइस वरून लॉक करा. अनोळखी व्यक्तीला तुमच्या बायोमेट्रिक्सशिवाय किंवा फोनच्या पिनशिवाय त्या पासकीचा वापर करता येणार नाही. दुसर्‍या फोन वरून सेटिंग्जमध्ये जाऊन हरवलेल्या फोनशी संबंधित असलेली जुनी पासकी कायमची काढून टाकायची.

निनाद गुरुवार, 03/19/2026 - 08:54
पासकी या गुगल पासवर्ड मॅनेजरशी सिंक असेल ना? फोन हरवला असेल, तर तुम्ही तुमच्या गुगल आयडीने दुसऱ्या कोणत्याही लॅपटॉप, किंवा जुन्या फोनवरून लॉगिन करून चालू शकेल. क्लाउड सिंकिंगमुळे तुमच्या सर्व पासकी आपोआप दुसऱ्या फोन वर मिळतील. अकाउंट लॉक होत नाही. पास्वर्ड पण कुठे जात नाही. पण फोअन हरवला असेल तर अँड्रॉइडसाठी 'फाइंड माय डिव्हाइस वरून लॉक करा. अनोळखी व्यक्तीला तुमच्या बायोमेट्रिक्सशिवाय किंवा फोनच्या पिनशिवाय त्या पासकीचा वापर करता येणार नाही. दुसर्‍या फोन वरून सेटिंग्जमध्ये जाऊन हरवलेल्या फोनशी संबंधित असलेली जुनी पासकी कायमची काढून टाकायची.
लेखनविषय:
मागील धागा ( https://www.misalpav.com/node/52636 )जुना झाल्याने आणि खूप मोठा झाल्याने हा नवीन धागा काढत आहे. राजकीय विषय सोडून इतर विषयांसाठी. ----------------------------- एक नवीन प्रश्न . PASSKEY विरुद्ध PASSWORD १. विविध साईटस किंवा इमेलसाठी login करताना username , password टाकावे लागू नये म्हणून passkey वापरण्याची पद्धत दोन वर्षांपूर्वी आणण्यात आली. २. एकच password सर्व साईटसना ठेवणे धोक्याचे आहे असं डिजिटल सुरक्षितता जाणणारे सांगतात. एवढे password बनवून लक्षात कसे ठेवायचे? ३. एकच password लक्षात ठेवा आणि तो password vault साठी वापरा. त्यात सर्व इतर passwords ठेवा सांगतात.

इराण : डोंगरी भिवरलीचं अधर्मयुद्ध

गामा पैलवान ·

चेतन Wed, 03/18/2026 - 18:30
इराण युद्धाच्या भोवऱ्यात फिरणारे झिगझॅग शब्द अचानक भडकतात आणि मग थंड होतात, जिथे धूर बोलतो आणि शांतता ओरडते, तिथे कागदी रणांगणावर उडणारे अक्षरांचे तुकडे बोंबलतात विचित्र तालात. मिसाईलसारखे वाक्ये आकाशात झेप घेतात आणि मग पावसासारखी कोसळतात अर्थहीन ढगांत, जिथे इतिहास स्वतःलाच विसरतो आणि नकाशे पळून जातात पावलांच्या मागे. 2026 च्या गूढ इराण युद्धात अचानक Donald Trump चे नाव धुरकट ढगातून तरंगत येते, जणू काही शब्दांचा वेडावाकडा तारा आकाशात अडकलेला. त्याच्या सावल्या वाक्यांवर पडतात आणि अक्षरे क्षणभर सरळ उभी राहतात, पण लगेच पुन्हा गोंधळात नाचू लागतात. Israel च्या दिशेने वळलेले वारे अचानक रंग बदलतात, जिथे नकाशे स्वतःला पुन्हा रेखाटतात आणि सीमारेषा कुजबुजतात गुपिते. Strait of Hormuz च्या पाण्यात तरंगणारे विचार लाटांसोबत उलटसुलट होतात, जहाजे स्वप्नांच्या जाळ्यात अडकतात, आणि दिशाहीन कंपास हसतात. ड्रोनचे तुटक गाणे आकाशात भिरभिरते, रंगीबेरंगी निःशब्द प्रश्न फेकते, आणि जमिनीवर पडलेली उत्तरे कर्कश हसतात. शहरे झोपतात जागी राहून, लोकांच्या सावल्या वेगळ्याच दिशेने चालतात, आणि वेळ सापासारखी स्वतःभोवती गुंडाळते. वाक्यांचे सैनिक सरळ चालत नाहीत—ते गोल गोल फिरतात, एकमेकांवर आदळतात आणि हवेत विरघळतात. या विचित्र कथानकात बातम्यांचे ढग गोड, कडू आणि बुळबुळीत होतात, जिथे सत्य आणि खोटं दोन्ही हरवून बसतात. शेवटी उरतो फक्त गोंधळाचा प्रतिध्वनी—थरथरणारा, भिरभिरणारा, आणि पुन्हा नव्याने जन्म घेणारा. :-) साभार चॅटजीपीटी.

निनाद गुरुवार, 03/19/2026 - 07:20
तुम्ही म्हटल्याप्रमाणे नादिर शाहचे साम्राज्य अल्पकाळ टिकले, पण त्याचे महत्त्व केवळ वर्षांवरून ठरवता येत नाही. नादिर शाहला "शिया नेपोलियन" म्हटले जाते. सफावी घराण्याचा अंत झाल्यानंतर आणि झंड/काजार येण्यापूर्वी त्याने इराणला विखुरण्यापासून वाचवले होते. विशेष म्हणजे, त्याने मुघलांकडून कोहिनूर आणि मयूर सिंहासन नेले, ज्यामुळे इराणची आर्थिक स्थिती काही काळ कमालीची सुधारली होती. आगा मोहम्मद खान काजार चा उपस्थित केलेला मुद्दा की तो झंड राजकन्येचा मुलगा होता, हे अधिकृत इतिहासात लपवले जाते. कारण काजार राजांनी आपली तुर्की ओळख अधिक मांडण्याचा प्रयत्न केला. -- अरब आक्रमणापूर्वी इराणवर सासनी घराण्याचे राज्य होते. मात्र, दीर्घकाळ चाललेल्या बायझेंटाईन-सासानियन युद्धांमुळे दोन्ही साम्राज्ये आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या थकली होती. अंतर्गत बंडाळ्या आणि सततचे कर यामुळे सामान्य जनताही सत्ताधाऱ्यांवर नाराज होती. खलिफा उमर यांच्या काळात इराणवर आक्रमणे सुरू झाली. कादिसियाची लढाई आणि निहावंदची लढाई या दोन लढायांनी सासनी सत्तेचा कणा मोडला. उमय्याद काळात अरबांनी इराणवर कडक नियंत्रण ठेवले. प्रशासकीय भाषा 'पर्शियन' ऐवजी 'अरबी' करण्यात आली. जे पर्शियन लोक इस्लाम स्वीकारत, त्यांना 'मावली' म्हटले जाई. त्यांना अरबांच्या बरोबरीने अधिकार मिळत नसत, ज्यामुळे पर्शियन लोकांमध्ये असंतोष वाढला. उमय्याद राजवटीविरुद्ध झालेल्या उठावात इराणच्या अबू मुस्लिम खुरासानी यांनी मोठी भूमिका बजावली. या क्रांतीनंतर उमय्याद सत्ता जाऊन अब्बासी सत्ता आली. अरबांनी इराण जिंकला खरा, पण सांस्कृतिकदृष्ट्या इराणनेच अरबांना जिंकले असे म्हणतात. -- चंगेज खान आणि हलाकु खान यांनी इराणची खरी वाताहत केली! निशापूर, मर्व, हेरात आणि समरकंद यांसारखी वैभवशाली शहरे त्याने अक्षरशः जमिनीदोस्त केली. चंगेज खानच्या मृत्यूनंतर काही दशकांनी त्याचा नातू हलाकु खान आला. हलाकुचे सर्वात मोठे 'लक्ष्य' म्हणजे बगदाद. तेव्हा बगदाद हे अब्बासी खलिफा मुस्तसिम याचे केंद्र होते. हा अब्बासी स्वतःला संपूर्ण मुस्लिम जगाचा आध्यात्मिक प्रमुख मानत असे. खलिफाने शरण येण्यास नकार दिल्यावर हलाकुने बगदादला वेढा घातला आणि शहराचा पाडाव केला. यानंतर हलाकू ने जी मुसलमानांची कत्तल झाली ती इतिहासातील सर्वात भीषण कत्तलींपैकी एक मानली जाते. हलाकुने खलिफाला एका गालिच्यात गुंडाळून त्याच्यावरून घोडे धावण्यास लावले आणि त्याला मारून टाकले. यासह ५०० वर्षांची अब्बासी खिलाफत अधिकृतपणे संपली. हलाकु क्रूर होता पण त्याने मराघे येथे त्या काळातील सर्वात मोठी खगोलशास्त्रीय वेधशाळा बांधली होती. हलाकु खान - त्याचे मुख्य उद्दिष्ट पश्चिम आशियातील उरलेली मुस्लिम सत्ता संपवणे हे होते. हेच कार्य आज अमेरिका करते आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

चेतन Wed, 03/18/2026 - 18:30
इराण युद्धाच्या भोवऱ्यात फिरणारे झिगझॅग शब्द अचानक भडकतात आणि मग थंड होतात, जिथे धूर बोलतो आणि शांतता ओरडते, तिथे कागदी रणांगणावर उडणारे अक्षरांचे तुकडे बोंबलतात विचित्र तालात. मिसाईलसारखे वाक्ये आकाशात झेप घेतात आणि मग पावसासारखी कोसळतात अर्थहीन ढगांत, जिथे इतिहास स्वतःलाच विसरतो आणि नकाशे पळून जातात पावलांच्या मागे. 2026 च्या गूढ इराण युद्धात अचानक Donald Trump चे नाव धुरकट ढगातून तरंगत येते, जणू काही शब्दांचा वेडावाकडा तारा आकाशात अडकलेला. त्याच्या सावल्या वाक्यांवर पडतात आणि अक्षरे क्षणभर सरळ उभी राहतात, पण लगेच पुन्हा गोंधळात नाचू लागतात. Israel च्या दिशेने वळलेले वारे अचानक रंग बदलतात, जिथे नकाशे स्वतःला पुन्हा रेखाटतात आणि सीमारेषा कुजबुजतात गुपिते. Strait of Hormuz च्या पाण्यात तरंगणारे विचार लाटांसोबत उलटसुलट होतात, जहाजे स्वप्नांच्या जाळ्यात अडकतात, आणि दिशाहीन कंपास हसतात. ड्रोनचे तुटक गाणे आकाशात भिरभिरते, रंगीबेरंगी निःशब्द प्रश्न फेकते, आणि जमिनीवर पडलेली उत्तरे कर्कश हसतात. शहरे झोपतात जागी राहून, लोकांच्या सावल्या वेगळ्याच दिशेने चालतात, आणि वेळ सापासारखी स्वतःभोवती गुंडाळते. वाक्यांचे सैनिक सरळ चालत नाहीत—ते गोल गोल फिरतात, एकमेकांवर आदळतात आणि हवेत विरघळतात. या विचित्र कथानकात बातम्यांचे ढग गोड, कडू आणि बुळबुळीत होतात, जिथे सत्य आणि खोटं दोन्ही हरवून बसतात. शेवटी उरतो फक्त गोंधळाचा प्रतिध्वनी—थरथरणारा, भिरभिरणारा, आणि पुन्हा नव्याने जन्म घेणारा. :-) साभार चॅटजीपीटी.

निनाद गुरुवार, 03/19/2026 - 07:20
तुम्ही म्हटल्याप्रमाणे नादिर शाहचे साम्राज्य अल्पकाळ टिकले, पण त्याचे महत्त्व केवळ वर्षांवरून ठरवता येत नाही. नादिर शाहला "शिया नेपोलियन" म्हटले जाते. सफावी घराण्याचा अंत झाल्यानंतर आणि झंड/काजार येण्यापूर्वी त्याने इराणला विखुरण्यापासून वाचवले होते. विशेष म्हणजे, त्याने मुघलांकडून कोहिनूर आणि मयूर सिंहासन नेले, ज्यामुळे इराणची आर्थिक स्थिती काही काळ कमालीची सुधारली होती. आगा मोहम्मद खान काजार चा उपस्थित केलेला मुद्दा की तो झंड राजकन्येचा मुलगा होता, हे अधिकृत इतिहासात लपवले जाते. कारण काजार राजांनी आपली तुर्की ओळख अधिक मांडण्याचा प्रयत्न केला. -- अरब आक्रमणापूर्वी इराणवर सासनी घराण्याचे राज्य होते. मात्र, दीर्घकाळ चाललेल्या बायझेंटाईन-सासानियन युद्धांमुळे दोन्ही साम्राज्ये आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या थकली होती. अंतर्गत बंडाळ्या आणि सततचे कर यामुळे सामान्य जनताही सत्ताधाऱ्यांवर नाराज होती. खलिफा उमर यांच्या काळात इराणवर आक्रमणे सुरू झाली. कादिसियाची लढाई आणि निहावंदची लढाई या दोन लढायांनी सासनी सत्तेचा कणा मोडला. उमय्याद काळात अरबांनी इराणवर कडक नियंत्रण ठेवले. प्रशासकीय भाषा 'पर्शियन' ऐवजी 'अरबी' करण्यात आली. जे पर्शियन लोक इस्लाम स्वीकारत, त्यांना 'मावली' म्हटले जाई. त्यांना अरबांच्या बरोबरीने अधिकार मिळत नसत, ज्यामुळे पर्शियन लोकांमध्ये असंतोष वाढला. उमय्याद राजवटीविरुद्ध झालेल्या उठावात इराणच्या अबू मुस्लिम खुरासानी यांनी मोठी भूमिका बजावली. या क्रांतीनंतर उमय्याद सत्ता जाऊन अब्बासी सत्ता आली. अरबांनी इराण जिंकला खरा, पण सांस्कृतिकदृष्ट्या इराणनेच अरबांना जिंकले असे म्हणतात. -- चंगेज खान आणि हलाकु खान यांनी इराणची खरी वाताहत केली! निशापूर, मर्व, हेरात आणि समरकंद यांसारखी वैभवशाली शहरे त्याने अक्षरशः जमिनीदोस्त केली. चंगेज खानच्या मृत्यूनंतर काही दशकांनी त्याचा नातू हलाकु खान आला. हलाकुचे सर्वात मोठे 'लक्ष्य' म्हणजे बगदाद. तेव्हा बगदाद हे अब्बासी खलिफा मुस्तसिम याचे केंद्र होते. हा अब्बासी स्वतःला संपूर्ण मुस्लिम जगाचा आध्यात्मिक प्रमुख मानत असे. खलिफाने शरण येण्यास नकार दिल्यावर हलाकुने बगदादला वेढा घातला आणि शहराचा पाडाव केला. यानंतर हलाकू ने जी मुसलमानांची कत्तल झाली ती इतिहासातील सर्वात भीषण कत्तलींपैकी एक मानली जाते. हलाकुने खलिफाला एका गालिच्यात गुंडाळून त्याच्यावरून घोडे धावण्यास लावले आणि त्याला मारून टाकले. यासह ५०० वर्षांची अब्बासी खिलाफत अधिकृतपणे संपली. हलाकु क्रूर होता पण त्याने मराघे येथे त्या काळातील सर्वात मोठी खगोलशास्त्रीय वेधशाळा बांधली होती. हलाकु खान - त्याचे मुख्य उद्दिष्ट पश्चिम आशियातील उरलेली मुस्लिम सत्ता संपवणे हे होते. हेच कार्य आज अमेरिका करते आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
लेखनविषय:
लेखनप्रकार
लोकहो, म्हंटलं इराणवर एक लेख व्हायला हवा. सध्या त्याच्या विरोधात अमेरिका व इस्रायल यांचं युद्ध चालू आहे. तर इराणचा इतिहासाचा व आजच्या परिस्थितीचा धावता आढावा घ्यावा असा बेत आहे. तर सुरुवात कुठनं करायची? म्हंटलं नुकताच अली खामेनेई मेलाय तर त्याच्यापासनं लेख सुरू करूया. हा इसम शियांचा प्रमुख होता असा दावा आहे. क्याथलिकांचा पोप असतो तसा. मग हा पॅट्रिस लुमुंबा नामे नास्तिक कम्युनिस्ट विद्यापीठात काय झक मारायला गेला होता का? नाही. मुळीच नाही. तो तिथे कम्युनिस्ट क्रांती भक्कम करणं शिकायला गेला होता. होय, इ.स. १९७९ ची खोमेनीची इराणातली धार्मिक क्रांती कम्युनिस्ट ढाच्यावर आधारित आहे.

आज मै उपर , आसमां नीचे--१

विजुभाऊ ·

चौथा कोनाडा Tue, 04/14/2026 - 13:56

भारी सुरुवात ... वाचताना स्वत:च हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालोय की काय असं वाटायला लावणारं ...

<<<< आज दहा वर्षांनन्तर ही आपले विचार तितकेच उदात्त विचार आहेत का?
शंका घ्यायला वाव आहे. रुग्णांची सेवा करता येते. या पेक्षाही आज माझा पेशा मला स्वावलंबी बनवतो.
जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात गेले तरीही मी स्वावलंबी असेन हा व्यवहारी विचार मनात येतो.

पण आजही हा पेशा तितकाच आवडतो? अगदी खरे ,प्रामाणीक पण सांगायचे तर कधीकधी कंटाळा येतो.
रोज रडके आजारी चेहरे , रोज दुखणी खुपणी , आजार यांचा सामना करायचा.
रक्त लघवी , थुंकी , जखमेतली घाण , शरीरातले दोष हे पहायचे. रडणे कुंथणे कह्णणे , मॉनिटरची बीप बीप हे आपल्या आयुष्यातलं संगीत झालंय. >>>

सॉलिड चित्रदर्शी लेखन !

चौथा कोनाडा Tue, 04/14/2026 - 13:56

भारी सुरुवात ... वाचताना स्वत:च हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालोय की काय असं वाटायला लावणारं ...

<<<< आज दहा वर्षांनन्तर ही आपले विचार तितकेच उदात्त विचार आहेत का?
शंका घ्यायला वाव आहे. रुग्णांची सेवा करता येते. या पेक्षाही आज माझा पेशा मला स्वावलंबी बनवतो.
जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात गेले तरीही मी स्वावलंबी असेन हा व्यवहारी विचार मनात येतो.

पण आजही हा पेशा तितकाच आवडतो? अगदी खरे ,प्रामाणीक पण सांगायचे तर कधीकधी कंटाळा येतो.
रोज रडके आजारी चेहरे , रोज दुखणी खुपणी , आजार यांचा सामना करायचा.
रक्त लघवी , थुंकी , जखमेतली घाण , शरीरातले दोष हे पहायचे. रडणे कुंथणे कह्णणे , मॉनिटरची बीप बीप हे आपल्या आयुष्यातलं संगीत झालंय. >>>

सॉलिड चित्रदर्शी लेखन !

लेखनविषय:
लेखनप्रकार
आज मै उपर , आसमां नीचे करुणा... नावात काय असते म्हणा. जिथे करुणेचा पाझर फुटायला हवा तिथे नेमके हे नाव सापडत नाही आणि जिथे नको तिथे हे नाव सापडते. आमच्या शाळेच्या वर्गात दोन करुणा होत्या. खरे तर त्या वेळेस साथच होती दिपाली रुपाली सोनाली अशा नावांची. प्रत्येक काळात असते तशी .शाळेच्या वर्गात चार तरी दिपाल्या , सोनाल्या आणि रुपाल्या असायच्या. मुलांच्या बाबतीत दोन विजय चार सुनिल आणि तीन संजय नक्की सापडणार म्हणजे सापडणारच. आडनाव सारखे असणे समजू शकते.नाव आणि आडनावही सारखे निघायचे.