मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजस्थानची रोजनिशी : ५ : चित्तोडगड, उदयपूर सिटी पॅलेस

आकाश खोत ·

अरे वा. मस्तच. उदयपूर आणि चित्तोडगड एकदम मस्त भाग आहे. चित्तोडगडवर मात्र काही ठिकाणी काही मंदिरांच्या तिथे जाऊ देत नाहीत ते बघून घालमेल होते. तिथे जाऊ देत नाहीत कारण अल्लादिन खिलजी किंवा तत्सम हरामखोरांनी त्या मंदिरांमध्ये तोडफोड केलेली आहे अशा ठिकाणी जाऊ देत नाहीत. राजस्थानात जाण्यापूर्वी तिथल्या राजपूत राजांचा इतिहास माहिती करून घ्यायला हवा होता असे जाणवले. आपल्याला फार तर राणा प्रतापविषयी थोडीफार माहिती असते. पण राजपूत राजघराण्यातील राणा प्रताप हा शेवटचा स्वतंत्र बाण्याचा राजा होता. नंतरच्या राजांनी मुघलांपुढे नांगी टाकली आणि मग शिवाजी महाराजांविरूध्द यश मिळावे म्हणून शतचंडी यज्ञ करणारे मिर्झाराजे जयसिंग असले गुलाम निपजले. बाप्पा रावळपासून राणा प्रतापपर्यंत ३०-४० राजे तरी झाले. त्याविषयी काहीच माहिती नव्हती त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी गाईड सांगत होते किंवा संग्रहालयांमध्ये लिहिले होते ते काहीच समजले नाही. बाकी उदयपूरवरून चित्तोडगडला जाताना चित्तोडगड शहरात प्रवेश करतानाच एक गुड्डुभाई कचोरीवाला म्हणून आहे. त्याच्याकडील कांदा कचोरी खूप प्रसिध्द असते. kachori kachori उदयपूर-चित्तोडगड रस्त्यावर बाजूला शेतांमध्ये नीलगाई दिसतात. उदयपूरला जाऊन सात वर्षे झाली. त्यावेळेस विरासत हा शो बहुदा चालू झाला नसावा. तेव्हा नावही ऐकले नव्हते. पण गणगोर घाटावर धरोहर म्हणून राजस्थानी लोकनृत्ये, कठपुतली वगैरेंचा एक शो बघितला होता. तो खूपच आवडला. आम्ही त्या गणगोर घाटाजवळच पिचोलाच्या जवळपास एका छोटेखानी हॉटेलात राहिलो होतो. तिथे पिचोलावर एक लहानसा ब्रिज होता आणि त्या ब्रिजच्या पलीकडचा भाग एकदम मस्त होता. तिथे गोव्याची आठवण व्हावी असे छोटे कॅफे होते. तिथेच आमराई म्हणून एक मस्त रेस्टॉरंट आहे. तिकडचे जेवण मस्त होते. एकंदरीत राजस्थानी खाणे खूपच आवडले. दालभाटी-चुर्मा तर खूपच सुंदर. आम्ही राहिलो होतो त्या हॉटेलात गच्चीवर सकाळी नाश्ता असायचा. तो पण छान होता. तो सगळा परिसर होता छान पण सगळे सरकारी कायदेकानू आणि नियम धाब्यावर बसवून सगळा कारभार चालला होता असे वाटले. समजा चुकूनमाकून तिथे आग वगैरे लागली असती तर कसलीच व्यवस्था तिथे होती असे वाटत नाही. आम्ही गेलो होतो ते १० जानेवारीच्या आसपास. मस्त गुलाबी थंडी तिथे होती. ती थंडी मुंबईतून गेलेल्यांना त्रास होईल अशी होती. त्यापेक्षा जानेवारीचा शेवट/फेब्रुवारी पहिला आठवडा हा अधिक योग्य काळ असेल असे वाटले. सिटी पॅलेसजवळच एक व्हिन्टेज कार म्युझिअम होते. तिथे मोठ्या उत्साहाने गेलो खरे पण तिथे गेल्यावर निराशा झाली. जुन्या २०-२५ गाड्या असतील आणि त्यासाठी सात वर्षांपूर्वी प्रत्येकाचे साडेतीनशे रूपये तिकिट होते. ते कै च्या कै वाटले. तसेच जगमंदिरमध्ये राहायच्या खोल्या आहेत. बायकोला असे कुठे गेल्यावर उचकापाचकी करून त्या खोल्या बघायची खूप हौस आहे. त्याप्रमाणे एक खोली बघितली. ती खोली ठिकठाकच होती. इतकी काही असामान्य नव्हती. त्या खोलीचे दर किती तर दिवसाला ३६ हजार रूपये. म्हटले बोंबला. प्रियांका चोप्रा वगैरे लोक तिथे येऊन लग्न करून जातात म्हणून सगळेच दर वाढले आहेत की काय कल्पना नाही. एकूण उदयपूर आणि चित्तोडगड मस्तच आहे. कधीनाकधी सगळ्यांनी बघावा असा तो भाग आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आकाश खोत Wed, 03/04/2026 - 13:07
धन्यवाद. खरं आहे. इतिहासाबद्दल थोडी माहिती आधी असेल तर ती जागा बघण्यात आणखी रस येतो.  इतिहास माझा आवडीचा विषय आहे, त्यामुळे अगदी सखोल नाही तरी थोडी थोडी माहिती ऐकण्यात वाचण्यात आलेली लक्षात राहते. दुसरं म्हणजे एखादी जागा पाहुन आल्यावर माझ्या डोक्यात तो विषय घोळत राहतो त्यामुळे त्यासंदर्भात आल्यावरही थोडं वाचन करतो. आता इंटरनेटमुळे हे अगदी सुलभ आहे. त्यामुळे आपापल्या आवडीप्रमाणे आधी किंवा नंतर आपण जागेची आणि इतिहासाची थोडी अधिक माहिती घेऊ शकतो. 

अरे वा. मस्तच. उदयपूर आणि चित्तोडगड एकदम मस्त भाग आहे. चित्तोडगडवर मात्र काही ठिकाणी काही मंदिरांच्या तिथे जाऊ देत नाहीत ते बघून घालमेल होते. तिथे जाऊ देत नाहीत कारण अल्लादिन खिलजी किंवा तत्सम हरामखोरांनी त्या मंदिरांमध्ये तोडफोड केलेली आहे अशा ठिकाणी जाऊ देत नाहीत. राजस्थानात जाण्यापूर्वी तिथल्या राजपूत राजांचा इतिहास माहिती करून घ्यायला हवा होता असे जाणवले. आपल्याला फार तर राणा प्रतापविषयी थोडीफार माहिती असते. पण राजपूत राजघराण्यातील राणा प्रताप हा शेवटचा स्वतंत्र बाण्याचा राजा होता. नंतरच्या राजांनी मुघलांपुढे नांगी टाकली आणि मग शिवाजी महाराजांविरूध्द यश मिळावे म्हणून शतचंडी यज्ञ करणारे मिर्झाराजे जयसिंग असले गुलाम निपजले. बाप्पा रावळपासून राणा प्रतापपर्यंत ३०-४० राजे तरी झाले. त्याविषयी काहीच माहिती नव्हती त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी गाईड सांगत होते किंवा संग्रहालयांमध्ये लिहिले होते ते काहीच समजले नाही. बाकी उदयपूरवरून चित्तोडगडला जाताना चित्तोडगड शहरात प्रवेश करतानाच एक गुड्डुभाई कचोरीवाला म्हणून आहे. त्याच्याकडील कांदा कचोरी खूप प्रसिध्द असते. kachori kachori उदयपूर-चित्तोडगड रस्त्यावर बाजूला शेतांमध्ये नीलगाई दिसतात. उदयपूरला जाऊन सात वर्षे झाली. त्यावेळेस विरासत हा शो बहुदा चालू झाला नसावा. तेव्हा नावही ऐकले नव्हते. पण गणगोर घाटावर धरोहर म्हणून राजस्थानी लोकनृत्ये, कठपुतली वगैरेंचा एक शो बघितला होता. तो खूपच आवडला. आम्ही त्या गणगोर घाटाजवळच पिचोलाच्या जवळपास एका छोटेखानी हॉटेलात राहिलो होतो. तिथे पिचोलावर एक लहानसा ब्रिज होता आणि त्या ब्रिजच्या पलीकडचा भाग एकदम मस्त होता. तिथे गोव्याची आठवण व्हावी असे छोटे कॅफे होते. तिथेच आमराई म्हणून एक मस्त रेस्टॉरंट आहे. तिकडचे जेवण मस्त होते. एकंदरीत राजस्थानी खाणे खूपच आवडले. दालभाटी-चुर्मा तर खूपच सुंदर. आम्ही राहिलो होतो त्या हॉटेलात गच्चीवर सकाळी नाश्ता असायचा. तो पण छान होता. तो सगळा परिसर होता छान पण सगळे सरकारी कायदेकानू आणि नियम धाब्यावर बसवून सगळा कारभार चालला होता असे वाटले. समजा चुकूनमाकून तिथे आग वगैरे लागली असती तर कसलीच व्यवस्था तिथे होती असे वाटत नाही. आम्ही गेलो होतो ते १० जानेवारीच्या आसपास. मस्त गुलाबी थंडी तिथे होती. ती थंडी मुंबईतून गेलेल्यांना त्रास होईल अशी होती. त्यापेक्षा जानेवारीचा शेवट/फेब्रुवारी पहिला आठवडा हा अधिक योग्य काळ असेल असे वाटले. सिटी पॅलेसजवळच एक व्हिन्टेज कार म्युझिअम होते. तिथे मोठ्या उत्साहाने गेलो खरे पण तिथे गेल्यावर निराशा झाली. जुन्या २०-२५ गाड्या असतील आणि त्यासाठी सात वर्षांपूर्वी प्रत्येकाचे साडेतीनशे रूपये तिकिट होते. ते कै च्या कै वाटले. तसेच जगमंदिरमध्ये राहायच्या खोल्या आहेत. बायकोला असे कुठे गेल्यावर उचकापाचकी करून त्या खोल्या बघायची खूप हौस आहे. त्याप्रमाणे एक खोली बघितली. ती खोली ठिकठाकच होती. इतकी काही असामान्य नव्हती. त्या खोलीचे दर किती तर दिवसाला ३६ हजार रूपये. म्हटले बोंबला. प्रियांका चोप्रा वगैरे लोक तिथे येऊन लग्न करून जातात म्हणून सगळेच दर वाढले आहेत की काय कल्पना नाही. एकूण उदयपूर आणि चित्तोडगड मस्तच आहे. कधीनाकधी सगळ्यांनी बघावा असा तो भाग आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आकाश खोत Wed, 03/04/2026 - 13:07
धन्यवाद. खरं आहे. इतिहासाबद्दल थोडी माहिती आधी असेल तर ती जागा बघण्यात आणखी रस येतो.  इतिहास माझा आवडीचा विषय आहे, त्यामुळे अगदी सखोल नाही तरी थोडी थोडी माहिती ऐकण्यात वाचण्यात आलेली लक्षात राहते. दुसरं म्हणजे एखादी जागा पाहुन आल्यावर माझ्या डोक्यात तो विषय घोळत राहतो त्यामुळे त्यासंदर्भात आल्यावरही थोडं वाचन करतो. आता इंटरनेटमुळे हे अगदी सुलभ आहे. त्यामुळे आपापल्या आवडीप्रमाणे आधी किंवा नंतर आपण जागेची आणि इतिहासाची थोडी अधिक माहिती घेऊ शकतो. 
लेखनविषय:
लेखनप्रकार
काल संध्याकाळी आम्ही जयपूरहून चित्तोडगडला ट्रेन ने आलो होतो. रात्री इथेच मुक्काम केला आणि आज चित्तोडगढ दर्शन करायचे होते. त्यानंतर इथूनच उदयपूरला जाऊन तिथे उरलेला दिवस जमेल ते पहायचे आणि पुढचे दोन दिवस उदयपूर मध्येच राहायचे होते. उदयपूरमध्ये उदयपूर शहरासोबतच थोडे बाहेर असलेले जवळपासची काही ठिकाणं आम्हाला बघायची होती. लांब लांब फिरायचे असल्यामुळे कॅब सोयीची पडेल असा विचार करून आम्ही चितोडगडहूनच तीन दिवस कॅब ठरवली. मराठी पर्यटक चित्तोडगडमध्ये रात्री आम्ही जिथे जेवण केले तिथल्या मालकाने मी मराठी आहे हे ओळखले, आणि पुण्याचे का म्हणुन जुजबी गप्पा मारल्या.

राजस्थानची रोजनिशी : ४ : पत्रिका गेट, अल्बर्ट हॉल, इसरलाट

आकाश खोत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जयपुरमध्ये ऐतिहासिक स्थळे तर बरीच आहेत, पण जी गेल्या काही वर्षात बांधली गेली आणि अल्पावधीत लोकप्रिय झाली अशीसुद्धा काही ठिकाणे आहेत.. पत्रिका गेट, तोरण गेट, वर्ल्ड ट्रेड पार्क, मसाला चौक इ. यापैकी वर्ल्ड ट्रेड पार्क तर आपल्याकडच्या कुठल्याही आयटी पार्क सारखं ग्लास फसाड असलेलं मोठं आर्थिक केंद्र आहे. तिथेच मॉल आणि फूडकोर्ट अशाही गोष्टी आहेत. अशा गोष्टी नसलेल्या भागातुन, किंवा निमशहरी आणि ग्रामीण भागातुन आलेल्या पर्यटकांसाठी तेसुद्धा एक जरूर जाऊन यावं असं आकर्षण असेल. आम्हाला फारसं नावीन्य न वाटल्यामुळे आम्ही ते टाळलं.

एका रेषेत सहा ग्रह?

मार्गी ·

कंजूस Sat, 02/28/2026 - 12:03
माझा आवडता छंद होता तो आता सोडावा लागला. आकाश पाहायचं कुठून हा मोठा प्रश्न पडला आहे. जवळच्या आणि चांगल्या जागांवरही लखलखाट झाला आहे. तुम्ही कुठून पाहता?

सागर Sat, 03/07/2026 - 02:36
आकाशात सध्या काही स्पष्ट दिसणार्‍या ग्रहांसोबत पूर्ण चन्द्राचे देखील दर्शन होळी पौर्णिमेच्या (दुसर्‍या दिवशी) जास्त छान झाले.

मार्गी Sat, 03/07/2026 - 11:33
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! @ कंजूस जी, शहरापासून ४०-५० किमी लांब गेल्यावर मिळतं चांगलं आकाश. पुण्याच्या बाहेर असलेल्या फार्म हाऊसेसवरून किंवा कधी अशा इतर ठिकाणी गेल्यावर दिसतं. क्वचित शहरातूनही स्वच्छ आकाश असतं. @सागर जी, हो! ग्रहणही दिसलं थोडा वेळ.

कंजूस Sat, 02/28/2026 - 12:03
माझा आवडता छंद होता तो आता सोडावा लागला. आकाश पाहायचं कुठून हा मोठा प्रश्न पडला आहे. जवळच्या आणि चांगल्या जागांवरही लखलखाट झाला आहे. तुम्ही कुठून पाहता?

सागर Sat, 03/07/2026 - 02:36
आकाशात सध्या काही स्पष्ट दिसणार्‍या ग्रहांसोबत पूर्ण चन्द्राचे देखील दर्शन होळी पौर्णिमेच्या (दुसर्‍या दिवशी) जास्त छान झाले.

मार्गी Sat, 03/07/2026 - 11:33
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! @ कंजूस जी, शहरापासून ४०-५० किमी लांब गेल्यावर मिळतं चांगलं आकाश. पुण्याच्या बाहेर असलेल्या फार्म हाऊसेसवरून किंवा कधी अशा इतर ठिकाणी गेल्यावर दिसतं. क्वचित शहरातूनही स्वच्छ आकाश असतं. @सागर जी, हो! ग्रहणही दिसलं थोडा वेळ.
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ "प्लॅनेट परेडची" सत्य स्थिती ✪ आत्ताचे ग्रह कसे व कुठे बघता येतील? ✪ सूर्य मावळल्यानंतर तेजस्वी शुक्र दिसेल ✪ शुक्र, शनि व तेजस्वी गुरू हे तीन ग्रह सहजपणे बघता येतील ✪ पुढचे दोन- तीन दिवस नितांत स्वच्छ आकाश ✪ नितळ निळा रंग- आकाशाचा रंग निळा का असतो? ✪ ३ मार्चला चंद्रग्रहण- पण चंद्र उगवताना ग्रहण संपत असेल ✪ पायथागोरसचे प्रमेय आणि तमिळ गणितज्ञाचं निरीक्षण नमस्कार. गेले काही दिवस एका रेषेत सगळे ग्रह येणार अर्थात् "प्लॅनेट परेड" होणार अशा पोस्टस आल्या आहेत. ग्रहांची सद्यस्थिती कशी आहे व कुठले ग्रह कसे बघता येतील त्याबद्दल बोलण्याआधी थोडा विचार करूया.

किंमत प्रणाली - भाग १

केदार भिडे ·

माझा खूप आवडीचा विषय. त्यामुळे वेळ मिळेल तसा चर्चेत भाग घेईनच.
पूर्वी ऍडम स्मिथ, मार्क्स इ अर्थतज्ञांमध्ये लेबर थेअरी ऑफ वॅल्यू (श्रममूल्य सिद्धांत) प्रचलीत होती.
अ‍ॅडम स्मिथ श्रममूल्य सिध्दांतवाला नाही. तो सिध्दांतवाला मार्क्स. अ‍ॅडम स्मिथ तर फ्री मार्केट अर्थकारणाचा जनक मानला जातो. त्यात खरेदी करणारा आणि विकणारा यांचे ज्या किंमतीवर एकमत होईल त्या किंमतीला वस्तू विकली जाईल अशी व्यवस्था आहे. अ‍ॅडम स्मिथने याचाच विस्तार करून 'इनव्हिजिबल हॅन्ड' ची कल्पना मांडली.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

निनाद Mon, 03/02/2026 - 09:43
जेव्हा प्रत्येक व्यक्ती स्वतःचा फायदा बघते, तेव्हा नकळत समाजाचाही फायदा होतो! पण जर किंमत खूप जास्त असेल, तर ग्राहक खरेदी करणार नाहीत (मागणी घटेल). जर किंमत खूप कमी असेल, तर विक्रेत्याला परवडणार नाही (पुरवठा घटेल). शेवटी, बाजार अशा एका बिंदूवर येतो जिथे दोघेही समाधानी असतात. यालाच 'Equilibrium' असे म्हणतात. समजा, समाजात अचानक साखरेची कमतरता भासली, तर किमती वाढतील. वाढलेल्या किमती पाहून नवीन लोक साखर विकायला येतील. यामुळे आपोआप पुरवठा वाढेल आणि किमती पुन्हा स्थिर होतील. हे सर्व कोणाच्याही आदेशाशिवाय घडते.

In reply to by निनाद

हे सर्व कोणाच्याही आदेशाशिवाय घडते.
अ‍ॅडम स्मिथने यालाच इनव्हिसिबल हँड असे म्हटले होते. It is not from the benevolence of the butcher, the brewer, or the baker that we expect our dinner, but from their regard to their own interest- अ‍ॅडम स्मिथ

कंजूस Sat, 02/28/2026 - 04:54
प्रत्यक्षात समाजात आणि देशात मागणी पुरवठा आणि किंमत याचेच गणित व्यवहारात चालू असते. ते कुणी कुणाला पटवायची गरज नसते. पण परीक्षेत उत्तरे लिहिण्यासाठी शब्दबंबाळपणा करावा लागतो. धंदा करणारे लोक गिऱ्हाइक आपल्याकडेच कसे येईल याची योजना करतात आणि टिकतात. अमुक एक भागात आपल्याला मालाला उठाव नसेल तर ते दुसऱ्या भागात जाऊन माल विकतात. जोपर्यंत खर्चापेक्षा विक्रीची किंमत अधिक ठेवता येते तोपर्यंत धंदा व्यापार सुरू ठेवता येतो. ती किंमत किती अधिक यास मर्यादा नाही.

In reply to by कंजूस

केदार भिडे Sat, 02/28/2026 - 05:04
कोणी कोणाला पटवायची गरज नसती तर हायकने त्याचा महत्त्वाचा पेपर आणि हॅजलिटने त्याच्या पुस्तकातील प्रकरण लिहीले नसते. वर म्हटले तसे सगळेच सोपे आहे. आमच्या सारख्या लोकांना वेळ जात नसल्याने कठीण करून सांगायची हौस आहे.

In reply to by केदार भिडे

कंजूस Sat, 02/28/2026 - 12:25
नाही तसं नाही. >>वेळ जात नसल्याने कठीण करून सांगायची हौस आहे.>> नाही तसं नाही. काही उदाहरणं देऊ शकतो. १.प्रत्येक विकावू पदार्थाला ( प्रॉडक्टला) मागणी आहे आणि खपही आहे हे मार्केट रीसर्चवाले सांगतात. मग प्रश्न पडतो की माझा / आमचा प्रॉडक्ट त्याच किंमतीला का खपत नाही. मँगो फ्रूटी. २.दूध उद्योग किंवा गोठा व्यवसाय.- दुधाच्या ठरावीक पदार्थांना ठरावीक काळात फार मागणी असते आणि ती नंतर गायब होते. हल्ली तर खव्याच्या पदार्थांची मागणी घटत आहे. चांगल्या सकस पूर्ण दुधापेक्षा पावडरीचे पदार्थ जास्ती खपतात. रोजच्या दुधाचे करायचे काय? अधुनमधून मागणी ही धंध्यास मारक ठरते. गोठा उद्योगात जे काही बिझनेस मॉडेल आहे ते आपण इकडे आणून शकत नाही. काही गोष्टी करणे इकडे वर्ज्य आहेत. ३. पुस्तकं लेखन. मराठीत लिहिलेली पुस्तके आणि त्यांचे विषय असे आहेत की पुस्तक खपेल यांची खात्री देता येत नाही. मराठी वाचक वर्ग हा गरीब श्रीमंत/ शहरी गावाकडील/ धार्मिक किंवा इतर लेखन या प्रमाणे बदलतो. मराठी भाषेचा वाचक आणि इंग्रजीचा वाचक यांचा परीघ पाहा. ४. साबण उद्योग . मोठ्या कंपन्यांचे जाहिरात तंत्र, छोट्यांना टिकू देत नाही. ५. फळे व्यवसाय . दूरची सफरचंदे बाजारात विकली जातात पण करवंदे विकली जात नाहीत. लवकर नासणारी फळे विक्रेते ठेवत नाहीत. शिवाय आवड. खूप स्वस्त दिली म्हणून कुणी घेत नाहीत.

In reply to by कंजूस

प्रत्यक्षात समाजात आणि देशात मागणी पुरवठा आणि किंमत याचेच गणित व्यवहारात चालू असते. ते कुणी कुणाला पटवायची गरज नसते.
ते सामान्य लोकांना पटवायची गरज नसते. पण अजून एक जमात सगळीकडे असते आणि ती म्हणजे विविध विद्यापीठांमधील प्रा.डॉ. लोक. सगळ्या गोष्टी समोर दिसत असूनही त्यांना बघायच्या नसतात. अगदी इकॉन-१०१ मध्ये शिकलेले असते की मार्केट मेकॅनिझम कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय अधिक चांगल्या पध्दतीने काम करते. तरीही आपण कित्ती कित्ती 'कुल' आहोत हा मोठेपणा मिरवायला जे शिकले आहे त्याच्या विरोधात ते मोठे झाल्यावर बोलतात. खाली केदार यांनी म्हटलेले फ्रेडरीक हायेक एकेकाळी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रा.डॉ होते. त्यावेळेस असे सेन्सिबल प्रा.डॉ जगात होते. आता मात्र बहुसंख्य प्रा.डॉ पूर्ण गंडलेले असतात.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि Sat, 02/28/2026 - 10:01
आता मात्र बहुसंख्य प्रा.डॉ पूर्ण गंडलेले असतात.
😜 😜 😜 - (छिद्रान्वेषी) सोकाजी

माझा खूप आवडीचा विषय. त्यामुळे वेळ मिळेल तसा चर्चेत भाग घेईनच.
पूर्वी ऍडम स्मिथ, मार्क्स इ अर्थतज्ञांमध्ये लेबर थेअरी ऑफ वॅल्यू (श्रममूल्य सिद्धांत) प्रचलीत होती.
अ‍ॅडम स्मिथ श्रममूल्य सिध्दांतवाला नाही. तो सिध्दांतवाला मार्क्स. अ‍ॅडम स्मिथ तर फ्री मार्केट अर्थकारणाचा जनक मानला जातो. त्यात खरेदी करणारा आणि विकणारा यांचे ज्या किंमतीवर एकमत होईल त्या किंमतीला वस्तू विकली जाईल अशी व्यवस्था आहे. अ‍ॅडम स्मिथने याचाच विस्तार करून 'इनव्हिजिबल हॅन्ड' ची कल्पना मांडली.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

निनाद Mon, 03/02/2026 - 09:43
जेव्हा प्रत्येक व्यक्ती स्वतःचा फायदा बघते, तेव्हा नकळत समाजाचाही फायदा होतो! पण जर किंमत खूप जास्त असेल, तर ग्राहक खरेदी करणार नाहीत (मागणी घटेल). जर किंमत खूप कमी असेल, तर विक्रेत्याला परवडणार नाही (पुरवठा घटेल). शेवटी, बाजार अशा एका बिंदूवर येतो जिथे दोघेही समाधानी असतात. यालाच 'Equilibrium' असे म्हणतात. समजा, समाजात अचानक साखरेची कमतरता भासली, तर किमती वाढतील. वाढलेल्या किमती पाहून नवीन लोक साखर विकायला येतील. यामुळे आपोआप पुरवठा वाढेल आणि किमती पुन्हा स्थिर होतील. हे सर्व कोणाच्याही आदेशाशिवाय घडते.

In reply to by निनाद

हे सर्व कोणाच्याही आदेशाशिवाय घडते.
अ‍ॅडम स्मिथने यालाच इनव्हिसिबल हँड असे म्हटले होते. It is not from the benevolence of the butcher, the brewer, or the baker that we expect our dinner, but from their regard to their own interest- अ‍ॅडम स्मिथ

कंजूस Sat, 02/28/2026 - 04:54
प्रत्यक्षात समाजात आणि देशात मागणी पुरवठा आणि किंमत याचेच गणित व्यवहारात चालू असते. ते कुणी कुणाला पटवायची गरज नसते. पण परीक्षेत उत्तरे लिहिण्यासाठी शब्दबंबाळपणा करावा लागतो. धंदा करणारे लोक गिऱ्हाइक आपल्याकडेच कसे येईल याची योजना करतात आणि टिकतात. अमुक एक भागात आपल्याला मालाला उठाव नसेल तर ते दुसऱ्या भागात जाऊन माल विकतात. जोपर्यंत खर्चापेक्षा विक्रीची किंमत अधिक ठेवता येते तोपर्यंत धंदा व्यापार सुरू ठेवता येतो. ती किंमत किती अधिक यास मर्यादा नाही.

In reply to by कंजूस

केदार भिडे Sat, 02/28/2026 - 05:04
कोणी कोणाला पटवायची गरज नसती तर हायकने त्याचा महत्त्वाचा पेपर आणि हॅजलिटने त्याच्या पुस्तकातील प्रकरण लिहीले नसते. वर म्हटले तसे सगळेच सोपे आहे. आमच्या सारख्या लोकांना वेळ जात नसल्याने कठीण करून सांगायची हौस आहे.

In reply to by केदार भिडे

कंजूस Sat, 02/28/2026 - 12:25
नाही तसं नाही. >>वेळ जात नसल्याने कठीण करून सांगायची हौस आहे.>> नाही तसं नाही. काही उदाहरणं देऊ शकतो. १.प्रत्येक विकावू पदार्थाला ( प्रॉडक्टला) मागणी आहे आणि खपही आहे हे मार्केट रीसर्चवाले सांगतात. मग प्रश्न पडतो की माझा / आमचा प्रॉडक्ट त्याच किंमतीला का खपत नाही. मँगो फ्रूटी. २.दूध उद्योग किंवा गोठा व्यवसाय.- दुधाच्या ठरावीक पदार्थांना ठरावीक काळात फार मागणी असते आणि ती नंतर गायब होते. हल्ली तर खव्याच्या पदार्थांची मागणी घटत आहे. चांगल्या सकस पूर्ण दुधापेक्षा पावडरीचे पदार्थ जास्ती खपतात. रोजच्या दुधाचे करायचे काय? अधुनमधून मागणी ही धंध्यास मारक ठरते. गोठा उद्योगात जे काही बिझनेस मॉडेल आहे ते आपण इकडे आणून शकत नाही. काही गोष्टी करणे इकडे वर्ज्य आहेत. ३. पुस्तकं लेखन. मराठीत लिहिलेली पुस्तके आणि त्यांचे विषय असे आहेत की पुस्तक खपेल यांची खात्री देता येत नाही. मराठी वाचक वर्ग हा गरीब श्रीमंत/ शहरी गावाकडील/ धार्मिक किंवा इतर लेखन या प्रमाणे बदलतो. मराठी भाषेचा वाचक आणि इंग्रजीचा वाचक यांचा परीघ पाहा. ४. साबण उद्योग . मोठ्या कंपन्यांचे जाहिरात तंत्र, छोट्यांना टिकू देत नाही. ५. फळे व्यवसाय . दूरची सफरचंदे बाजारात विकली जातात पण करवंदे विकली जात नाहीत. लवकर नासणारी फळे विक्रेते ठेवत नाहीत. शिवाय आवड. खूप स्वस्त दिली म्हणून कुणी घेत नाहीत.

In reply to by कंजूस

प्रत्यक्षात समाजात आणि देशात मागणी पुरवठा आणि किंमत याचेच गणित व्यवहारात चालू असते. ते कुणी कुणाला पटवायची गरज नसते.
ते सामान्य लोकांना पटवायची गरज नसते. पण अजून एक जमात सगळीकडे असते आणि ती म्हणजे विविध विद्यापीठांमधील प्रा.डॉ. लोक. सगळ्या गोष्टी समोर दिसत असूनही त्यांना बघायच्या नसतात. अगदी इकॉन-१०१ मध्ये शिकलेले असते की मार्केट मेकॅनिझम कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय अधिक चांगल्या पध्दतीने काम करते. तरीही आपण कित्ती कित्ती 'कुल' आहोत हा मोठेपणा मिरवायला जे शिकले आहे त्याच्या विरोधात ते मोठे झाल्यावर बोलतात. खाली केदार यांनी म्हटलेले फ्रेडरीक हायेक एकेकाळी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रा.डॉ होते. त्यावेळेस असे सेन्सिबल प्रा.डॉ जगात होते. आता मात्र बहुसंख्य प्रा.डॉ पूर्ण गंडलेले असतात.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि Sat, 02/28/2026 - 10:01
आता मात्र बहुसंख्य प्रा.डॉ पूर्ण गंडलेले असतात.
😜 😜 😜 - (छिद्रान्वेषी) सोकाजी
लेखनविषय:
लेखनप्रकार
अर्थशास्त्रातील किंमत प्रणालीचे (Price system) महत्व सांगणारी ही दोन लेखांची मालिका आहे. पहिल्या भागात किंमत येते कोठून आणि किंमत प्रणालीचे नेमके कार्य काय याची चर्चा केली आहे. दुसऱ्या भागात काही नेमक्या उदाहरणांची चर्चा केली आहे. गेले जवळ जवळ वर्षभर मी रिक्षाने प्रवास करण्यासाठी रॅपीडो या ऍपचा वापर महाराष्ट्रातील एका शहरात करत आहे. त्यावरचा अनुभव असा आहे जवळच्या भाड्यासाठी रॅपीडोवरील भाडे हे मिटरने होण्यारे भाड्याच्या तुलनेत २०-३०% जास्ती असते. आणखी दूरचे भाडे मात्र काही त्यापटीत वाढत नाही आणि मीटरपेक्षा २-५ रुपये (टक्के नव्हे) कमीच असते.

उद्याच्या मभागौदि (#) ची कविता

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
अमृताशी पैजा जिंके माझी मायबोली कळेना, क्यूँ माझ्याशी वो अंग्रेजी में बोली ? वस्त्रे अभिजाततेची भर्जरी मिरवी उपेक्षांच्या लक्तरांना खुबीने दडवी औटघटकेची राणी उद्या सिंहासनी भविष्यात असेल का तिला वाली कुणी? मायमराठी गं तुझे कसे फेडू पांग? प्लेस्कूलच्या प्रवेशाची सोडू कशी रांग? येता जाता तुझ्या नावे आसवे ढाळीन मिंग्लिशची कास घट्ट धरून ठेवीन एक एक निशाणी ही मिटविण्या तुझी निर्ढावली लेकरे गं कशामुळे तुझी? अमृताशी पैज पुन्हा लावण्याच्या आधी... सालोसाल पेरलेले उगवण्याआधी... नक्राश्रूंचे तळे पार तुडुंबण्याआधी तुझ्या साऱ्या बोलीभाषा मुक्या होण्याआधी... शेवटाची सुरूवात वेग घेण्याआधी... शेवटची शाळ

"गाॅसिपिंग" याने की "कुचाळक्या"..

आजी ·

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 02/26/2026 - 15:16
हे काय बरोबर नाही आजी!!स्वतः बद्दल गॉसिप किवा तोंडावर बोलण्यात काय मजा बुवा? आम्ही तर हापिसात गॉसिप करायलाच जातो. कामे तर काय २४ तास चालुच असतात. त्यामुळे २ जण जमले की तिसर्‍याबद्दल गॉसिप होणारच. गॉसिप हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच. आणि हो!! मी पयला!!

विजुभाऊ गुरुवार, 02/26/2026 - 15:27
सिक्स झीरो हे पण गॉसिपच होते की. अख्ख्या पाकिस्तान देशाने त्यावर विश्वास ठेवला. मुंबईतील तेरावा बॉम्ब्स्फोठ हे देखील त्यातले. जाणत्या राजाने म्हंझ्टले म्हणून सगल्यानी कितीतरी वर्षे विश्वास ठेवला. बंद खोलीतले वचन यावर देखील लोकानी विश्वास ठेवला.

सुबोध खरे गुरुवार, 02/26/2026 - 18:37
माझा एक साधा विचार आहे. लोक आपल्या पाठीमागे बोलत असतील याचा अर्थच आपण त्यांच्या पुढे आहोत. आपण शांत राहावे आणि मजा पाहत राहावी. बाकी लोकांबद्दल गॉसिप (कुचाळक्या) करण्यात मला फारशी मजा येत नाही. यामुळंच मी जालावर सुद्धा माझ्या मूळ नावानेच वावरतो आणि माझा कोणताही डू आय डी नाही किंवा माझा कोणताही कंपू मध्ये समावेश झालेला नाही बायकांना गॉसिप करण्यात जास्त रस असतो असे माझे निरीक्षण आहे.( एकंदर बायका जास्त बोलतात त्यामुळेही असेल)

In reply to by अनन्त अवधुत

कानडाऊ योगेशु Fri, 02/27/2026 - 08:35
इतर कुठलेही सामाजिक प्राणी (कळपात राहणारे) कुचाळक्या करत नाहीत. तर बिन्दास गॉसिप करा.
इन फॅक्ट माणसाच्या माकडापासुन झालेल्या उत्क्रांतीत ह्या गॉसिपचा मोठा वाटा आहे असे मिपावरच्याच एका लेखात वाचले होते. म्हणज मनुष्य तसा सामाजिक प्राणी होताच पण दोघांनी तिसर्याबद्दल बोलण्याच्या ह्या (अव ?)गुणामुळे सध्याचा प्रगत मनुष्य झाला.

गामा पैलवान गुरुवार, 02/26/2026 - 21:14
आजी,
अगदी एक धोबी सीतामाईबद्दल बोलला तेव्हापासून हे चालत आले आहे.
क्या बात है. बघा, वाल्मीकीय रामायणांत नसलेला धोबी कसा घुसवला अफवाखोरांनी. बाकी, गुळगुळीत मायापुरी वगैरे मासिके राहिली. ती खास गॉसिपवरंच चालतात. गॉसिपसाठी म्हणून बॉलीवूडी लोकं खोटी लफडीही रंगवतात. काय ती ढोंगं आन काय ते थोतांड....! आ.न., -गा.पै.

मदनबाण Fri, 02/27/2026 - 13:03
पक्षी जीव आणि गाॅसिपिंग ! डेटा कसा भराभर ट्रान्सफर केला जातो... अगं तुला समजला का? , अगं तुला कळलं का ? असे एक पक्षी जीव दुसर्‍या पक्षी जीवाला विचारतो... मग दुसरा पक्षी अगदी आपल्याला काय माहित नाही किंवा काय कळलं नाहीये असा चेहरा करुन अगदी आवडीने डेटा रिसिव्ह करायला सुरुवात करतो. :))) कोणाचं कोणा बरोबर सूत जुळलयं, इमूक तमुक भेटली होती, कोणाला कोणा बरोबर कुठे बघितले, कोणाचा कितवा महिना! इ इइ.... सगळं कसं इकडुन तिकडे ट्रान्सफर केलं जात. पक्षी जीव जितके एका दिवसात बोलत असतील तितके पारधी एक महिन्यात तरी बोलतील का ? याचीच मला शंका वाटते. जाता जाता: पक्षी जीव आणि सीक्रेट :- कोणाला बोलू नकोस, कोणाला सांगणार नाहीस ना ? असे बोलुन एक पक्षी जीव दुसर्‍या पक्षी जीवाला सीक्रेट डेटा ट्रान्सफर करतो. पण कोणाला बोलू नकोस किंवा सांगू नकोस हे शब्दच पाखरांना सातत्याने ट्रिगर करत राहतो, मग ज्या पक्षाला सीक्रेट डेटा ट्रान्सफर झाला आहे त्याला हाच डेटा ट्रान्सफर करण्याची "उर्मी" निर्माण होत राहते... मग परत हा जीव दुसर्‍या पक्षी जीवाला भेटतो तेव्हा... कोणाला बोलू नकोस, कोणाला सांगणार नाहीस ना ? :))) शेवटी मग पक्षाची सिस्टीम स्टेबल होते आणि जेवललं अन्न नीट पचतं! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1

आजी Sun, 03/08/2026 - 10:09
माझ्या स्नेही जनांचे मनापासून आभार मानते. माझ्या "गाॅसिपिंग याने की कुचाळक्या" या लेखाची एक हजाराहून अधिक वाचने झाली. प्रतिक्रिया निवडक, मोजक्या होत्या पण दर्जेदार आणि मनःपूर्वक दिलेल्या होत्या. त्या वाचून आनंद वाटला. तुमचा स्नेह मला लाभतो आणि मला नवीन काही लिहायला स्फूर्ती मिळते. सर्वांना या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 02/26/2026 - 15:16
हे काय बरोबर नाही आजी!!स्वतः बद्दल गॉसिप किवा तोंडावर बोलण्यात काय मजा बुवा? आम्ही तर हापिसात गॉसिप करायलाच जातो. कामे तर काय २४ तास चालुच असतात. त्यामुळे २ जण जमले की तिसर्‍याबद्दल गॉसिप होणारच. गॉसिप हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच. आणि हो!! मी पयला!!

विजुभाऊ गुरुवार, 02/26/2026 - 15:27
सिक्स झीरो हे पण गॉसिपच होते की. अख्ख्या पाकिस्तान देशाने त्यावर विश्वास ठेवला. मुंबईतील तेरावा बॉम्ब्स्फोठ हे देखील त्यातले. जाणत्या राजाने म्हंझ्टले म्हणून सगल्यानी कितीतरी वर्षे विश्वास ठेवला. बंद खोलीतले वचन यावर देखील लोकानी विश्वास ठेवला.

सुबोध खरे गुरुवार, 02/26/2026 - 18:37
माझा एक साधा विचार आहे. लोक आपल्या पाठीमागे बोलत असतील याचा अर्थच आपण त्यांच्या पुढे आहोत. आपण शांत राहावे आणि मजा पाहत राहावी. बाकी लोकांबद्दल गॉसिप (कुचाळक्या) करण्यात मला फारशी मजा येत नाही. यामुळंच मी जालावर सुद्धा माझ्या मूळ नावानेच वावरतो आणि माझा कोणताही डू आय डी नाही किंवा माझा कोणताही कंपू मध्ये समावेश झालेला नाही बायकांना गॉसिप करण्यात जास्त रस असतो असे माझे निरीक्षण आहे.( एकंदर बायका जास्त बोलतात त्यामुळेही असेल)

In reply to by अनन्त अवधुत

कानडाऊ योगेशु Fri, 02/27/2026 - 08:35
इतर कुठलेही सामाजिक प्राणी (कळपात राहणारे) कुचाळक्या करत नाहीत. तर बिन्दास गॉसिप करा.
इन फॅक्ट माणसाच्या माकडापासुन झालेल्या उत्क्रांतीत ह्या गॉसिपचा मोठा वाटा आहे असे मिपावरच्याच एका लेखात वाचले होते. म्हणज मनुष्य तसा सामाजिक प्राणी होताच पण दोघांनी तिसर्याबद्दल बोलण्याच्या ह्या (अव ?)गुणामुळे सध्याचा प्रगत मनुष्य झाला.

गामा पैलवान गुरुवार, 02/26/2026 - 21:14
आजी,
अगदी एक धोबी सीतामाईबद्दल बोलला तेव्हापासून हे चालत आले आहे.
क्या बात है. बघा, वाल्मीकीय रामायणांत नसलेला धोबी कसा घुसवला अफवाखोरांनी. बाकी, गुळगुळीत मायापुरी वगैरे मासिके राहिली. ती खास गॉसिपवरंच चालतात. गॉसिपसाठी म्हणून बॉलीवूडी लोकं खोटी लफडीही रंगवतात. काय ती ढोंगं आन काय ते थोतांड....! आ.न., -गा.पै.

मदनबाण Fri, 02/27/2026 - 13:03
पक्षी जीव आणि गाॅसिपिंग ! डेटा कसा भराभर ट्रान्सफर केला जातो... अगं तुला समजला का? , अगं तुला कळलं का ? असे एक पक्षी जीव दुसर्‍या पक्षी जीवाला विचारतो... मग दुसरा पक्षी अगदी आपल्याला काय माहित नाही किंवा काय कळलं नाहीये असा चेहरा करुन अगदी आवडीने डेटा रिसिव्ह करायला सुरुवात करतो. :))) कोणाचं कोणा बरोबर सूत जुळलयं, इमूक तमुक भेटली होती, कोणाला कोणा बरोबर कुठे बघितले, कोणाचा कितवा महिना! इ इइ.... सगळं कसं इकडुन तिकडे ट्रान्सफर केलं जात. पक्षी जीव जितके एका दिवसात बोलत असतील तितके पारधी एक महिन्यात तरी बोलतील का ? याचीच मला शंका वाटते. जाता जाता: पक्षी जीव आणि सीक्रेट :- कोणाला बोलू नकोस, कोणाला सांगणार नाहीस ना ? असे बोलुन एक पक्षी जीव दुसर्‍या पक्षी जीवाला सीक्रेट डेटा ट्रान्सफर करतो. पण कोणाला बोलू नकोस किंवा सांगू नकोस हे शब्दच पाखरांना सातत्याने ट्रिगर करत राहतो, मग ज्या पक्षाला सीक्रेट डेटा ट्रान्सफर झाला आहे त्याला हाच डेटा ट्रान्सफर करण्याची "उर्मी" निर्माण होत राहते... मग परत हा जीव दुसर्‍या पक्षी जीवाला भेटतो तेव्हा... कोणाला बोलू नकोस, कोणाला सांगणार नाहीस ना ? :))) शेवटी मग पक्षाची सिस्टीम स्टेबल होते आणि जेवललं अन्न नीट पचतं! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1

आजी Sun, 03/08/2026 - 10:09
माझ्या स्नेही जनांचे मनापासून आभार मानते. माझ्या "गाॅसिपिंग याने की कुचाळक्या" या लेखाची एक हजाराहून अधिक वाचने झाली. प्रतिक्रिया निवडक, मोजक्या होत्या पण दर्जेदार आणि मनःपूर्वक दिलेल्या होत्या. त्या वाचून आनंद वाटला. तुमचा स्नेह मला लाभतो आणि मला नवीन काही लिहायला स्फूर्ती मिळते. सर्वांना या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
गॉसिपिंग उर्फ कुचाळक्या सर्वजण करतात. आपण सगळ्यांनी ते केलंय. लहान मुलं ,स्त्रिया, पुरुष, तरुण ,म्हातारे सगळेजण गॉसिपिंग करतात. गॉसिपिंग करण्यासाठी अट फक्त एकच. ज्याच्याबद्दल किंवा जिच्याबद्दल गाॅसिपिंग करायचं ती व्यक्ती तिथे हजर असता कामा नये. अर्थात कुणीतरी एक चहाडखोर असतोच बरं का आणि तो त्या व्यक्तीपर्यंत ही निंदा नालस्ती, टवाळकी लगबगीने पोहोचवतोच. काही पठ्ठे तर दोन्हींकडेही गाॅसिपिंग करतात आणि दोघांनाही एकमेकांच्या बातम्या पोहोचवतात. गॉसिपिंग फक्त दोघेजण किंवा अनेकजण एकत्र जमून देखील करतात. ते प्रत्यक्ष बोलून किंवा व्हॉट्सॲपवर सांकेतिक भाषेत किंवा फोनवरून देखील चालतं.

राजस्थानची रोजनिशी : ३ : आमेर, नाहरगड

आकाश खोत ·

पर्णिका Mon, 03/16/2026 - 02:17
मस्त भटकंती अन सुरेख वर्णन ! आम्ही बरेच वर्षांपूर्वी पिंक सिटीला भेट दिली होती, आमेरगढ फारच आवडला होता... तिथे रात्री laser show असतो, ऐतिहासिक माहिती देणारा तो शो अगदी must watch होता.

पर्णिका Mon, 03/16/2026 - 02:17
मस्त भटकंती अन सुरेख वर्णन ! आम्ही बरेच वर्षांपूर्वी पिंक सिटीला भेट दिली होती, आमेरगढ फारच आवडला होता... तिथे रात्री laser show असतो, ऐतिहासिक माहिती देणारा तो शो अगदी must watch होता.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजच्या दिवशी आम्हाला जयपूरच्या थोड्या बाहेरच्या बाजूला असलेल्या काही जागा करायच्या असल्यामुळे आम्ही एक कॅब दिवसभरासाठी ठरवली. आमेर जयपुरच्या राजांची आधीची राजधानी म्हणजे आमेर इथून जवळच आहे. इथे जागा आणि पाण्याची कमतरता भासायला लागल्यावर जयपूर शहर वसवण्यात आले. त्याच भागात आमेर, जयगड, नाहरगड असे तीन किल्ले आणि आणखी छोटे मोठे पॉईंट आहेत. राजवंशाच्या अनेक पिढ्या आमेर इथुनच राज्य चालत होते. याचे दुसरे एक नाव अंबेर सुद्धा आहे. त्याचे स्पेलिंग Amber असे होत असल्यामुळे ते इंग्रजी शब्द अँबर असे उच्चारले जाते. मला आधी ते फक्त इंग्रजांनी अपभ्रष्ट केलेले नाव वाटत होते.

साधी सुकी भेळ

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर ·

ह्या मुरमुर्‍यांना ट्रान्सपरंट फोड असतात. आमच्या इकडे यांना मुरमुरेच म्हणतात. अगदी ओपेक पांढरे नसतात. त्यामुळे ही भेळ वेगळीच लागते. विडिओ इथे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

अभ्या.. गुरुवार, 02/26/2026 - 20:22
ह्या मुरमुर्‍यांना ट्रान्सपरंट फोड असतात. हे पंढरपुरी चुरमुरे. समस्त सोलापूर आणि मराठवाड्यात हेच चुरमुरे चालतात. हे भडंगच्या चुरमुर्‍यापेक्षा हलके, पोकळ आणि कुरकुरीत असतात त्यामुळेच ह्याचा चुराही होतो पटकन. केलेल्या चिवड्याच्या तळाशी मीठमसाल्यासोबत बसतो. सोलापुरात खैरमोडे, कत्ते आदी भडभुंजे लोक ह्या चुरमुर्‍यासाठी कित्येक वर्षे प्रसिध्द आहेत. भट्टीत भाजलेले चुरमुरे, शेंगदाणे, फुटाणे, लाह्या आदीसाठी खास त्यांची दुकाने आहेत. पंढरपुर गावात भत्ता म्हणले जाते. दहाबारा मित्र मिळून त्यातीलच एखाद्याच्या दुकानात, हपिसात, कारखान्यात भत्ता करतात. दिड दोन किलो चुरमुरे, शेंगदाणा कच्चे तेल, शेंगादाणे, दाळे, तिखट, गोडा मसाला, मिठ हे सर्व एकत्र चोळले जाते हलक्या हाताने. तीन चार पेपर पसरुन त्यावर हा ढीग असतो. हौसेसाठी थोडा फरसाण , शेव, गाठी, पापड्या, बारीक चिरलेला कांदा आणि पिळलेले लिंबू. सुरुवातीला मंदाद्रीसम दिसणारा पर्वत गप्पा, गावच्या कुचाळक्या आणि समस्त दुनियेची मापे काढत कधी पेपरखाली गेलेले चुरमुरे हुडकण्यात बदलतो ते कळतही नाही. बार्शी गावात गुंड म्हणून एक भेळवाला होता. चुरमुर्‍याचा चिवडा, तिखट चिवडा, भाजक्या पोह्याचा चिवडा, ओल्या हरभर्‍याची उसळ, तिखट, मसाले, कांदा, कोथींबीर आणि शेव फरसाणाचे असे जालीम मिश्रण करायचा की बस्स. लहानपणी ह्याची हातगाडी होती, त्याचे हॉटेल झाले पण हॉटेलच्या दारात हातगाडी कायम. समस्त बेवडे, हौशी आणि कुंटुंबवत्सलांच्या गर्दीत हा पुडा मिळवणे म्हनजे दिव्य कामगिरी असायची. थोडीफार अशीच पण जरा सॉफिस्टिकेटेड भेळ पिंपरीमध्ये नितीन म्हणून कुदळे बंधूंची आहे त्यांची सुकी भेळ ही आवडते. लेखात वर्णिलेली बिरादाराची भेळ ही चाखली आहे. सोलापूरपासून जतकडे जाणारे पब्लिक (मुख्यत्वे गुड्डापूर धानम्माचे भाविक) भरपूर असलेने आणि सांगली जिल्हा, कर्नाटक बॉर्डर ही साम्यस्थळे असल्याने ही संस्क्रुती ओळखीचीच.

In reply to by अभ्या..

गवि गुरुवार, 02/26/2026 - 20:40
भत्ता हा शब्द हा लेख वाचल्यावर आठवला होता. पुलंच्या खाद्यजीवनमध्ये बहुधा भत्त्याचा उल्लेख आहे. इतका विषय निघालाच आहे तर पुण्यात बाजीराव रोडला कोणते थिएटर होते (रतन का?) त्याच्या समोर घाटगे चिवडावाले एक गाडी लावायचे. विविध चिवडे मिक्स करून त्यावर कांदा, वेगवेगळे मसाले वगैरे शिंपडून कागदात द्रोण करून द्यायचे. फार वर्षे, म्हणजे पंचवीस सव्वीस झाली. घाटगे नावात काही चूक असेल तर चुभुदेघे. मुख्य म्हणजे फारच टेस्टी आणि ॲडिक्टिव्ह चिवडा मिक्सचर असायचे ते. अजून मिळते का? बहुधा अनिल अवचट यांनी या चिवड्याबद्दल कुठेतरी लिहीलं होतं.

In reply to by गवि

प्रचेतस Sat, 02/28/2026 - 10:34
रतनपाशी असलेलं ते चिवड्याचं दुकान अगदी आत्तापर्यंत चालू होतं, कोविडच्या काळात कधीतरी बंद पडलं ते. परत सुरुही झालं होतं नंतर पण हल्ली दिसत नाही, दुसरीछ टपरी सुरु झालीय आता. आणि ते बाजीराव रोडवर नव्हे तर फरासखान्यापाशी होतं.

गवि गुरुवार, 02/26/2026 - 08:20
नॉक आऊट.. प्रयोगशील होतात म्हणजे तुम्ही देखील. कोब्रा, कॅनन १००००*, खजुराहो यांचा उल्लेख नसल्याने खिन्नता आली. बाकी तुमची भेळ फक्कड दिसते आहे. आमचे फेवरीट म्हणजे सांगलीचे भडंग. त्यात कांदा टोमॅटो घालून अधिकच भारी. त्यातही गोरे भोरे रूढ ब्रॅण्डेडपैकी नव्हे, विशिष्ट लोकल, गल्लीतल्या खास काही नेहमीच्या दुकानांतून आणलेले भडंग. गेले ते दिवस.. * आकडा जितका जास्त तितकी स्ट्राँग अधिक असेल अशी मानसिक प्रतिमा होण्याचे ते दिवस. प्रत्यक्ष कायद्यानुसार आठ टक्केपर्यंत हीच मर्यादा, हे तेव्हा लक्षात येत नसे.

In reply to by गवि

सौंदाळा गुरुवार, 02/26/2026 - 16:34
कॅनन १०००० वरुन सुरुवात केली नंतर झिंगारो आणि खजुराहो कधी कधी पण कॅननची मज्जा वेगळीच होती. एकदा भंडारदर्‍याला एका खोपटात कॅनन १०००० मागतली तर नुसतीच १०००० असलेली कोणतीतरी बिअर दिली होती. मुसळधार पावसात अंधार्‍या खोपटात १०००० आणि खेकडा भजी आणि जेवायला अंडा भूर्जी आणि गरमा गरम चपाती अजून लक्षात आहे. किंगफिशर, ट्युबोर्ग, बडवायजर वगैरे आल्यावर कॅनन वगैरे गायब झाली आणि हेवर्डसपण आता मिळते का माहीती नाही. आता बिअर सोडून ७-८ वर्षे झाली. सध्या काळ्या कुत्र्यावर खूष आहे.

In reply to by गवि

चावटमेला गुरुवार, 02/26/2026 - 16:44
तही गोरे भोरे रूढ ब्रॅण्डेडपैकी नव्हे, भोरे भडंग मला कायम बकवास वाटला. गोरे चांगला आहे. कपाले बेश्ट. जयसिंगपूर चा अंबा पण काही खास नाही.

कांदा लिंबू गुरुवार, 02/26/2026 - 13:58
चटकदार दिसते आहे बुट्टी भेळ! विडिओ पहिला; चांगलीच लोकप्रिय दिसतेय. त्या भागात गेलो तर खाईन नक्की.
आमचे फेवरीट म्हणजे सांगलीचे भडंग.
हा सांगलीचा* सुप्रसिद्ध कपाले भडंग एकदा खाण्यात आला होता. अतिऽशय आवडला होता. खाऊन झाल्यावर कव्हर चा मुद्दाम फोटो काढून ठेवलाय.  कपाले भडंग  कपाले भडंग --- *विभक्तीचा प्रत्यय बरोबर आहे का?

In reply to by गवि

स्वधर्म गुरुवार, 02/26/2026 - 15:42
गवि आपण गावच्या आठवणी काढून हळवं केलंत बघा. कपाले हा बहुधा खूप वर्षांपूर्वी (३०-३५) पद्मा टॉकीज समोर एका खोक्यात सुरू झालेला ब्रँड असावा असे वाटते. गोरे आणि भोरे मात्र त्याहूनही जुने. गोरे भोरे खूप गोड करतात असं वाटतं. अगदी आमच्या शाळेसमोरेही पार्ले बिस्किटांच्या पत्र्यांच्या जोड डब्यात असा भडंग विकला जायचा. ओल्या भेळेच्या निम्म्या किमतीत. जुने आंबट गोड दिवस.

In reply to by स्वधर्म

सिरुसेरि Mon, 03/16/2026 - 21:03
पद्मा टॉकीज समोरील दुकानामधे गडकरी भडंग मिळते . के डब्लु सी कॉलेज कडे जाताना सांगली बेकरी या दुकाना मधे "सांगली भडंग " मिळते . ते ही चवीला चांगले आहे .

In reply to by कांदा लिंबू

मदनबाण Fri, 02/27/2026 - 12:41
जयसिंगपूर [ नृसिंहवाडी ]- कोल्हापूरला जाणे झाले की अंबा भडंग आठवते, ती बी लईच फेमस हाय. कपाले ट्राय मारायला हवी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1

विजुभाऊ गुरुवार, 02/26/2026 - 15:24
मी दोन वेळा कॅनन१०००० प्यालो. दोनही वेळेला अर्धा ग्लास घेतल्यावर डोके कोणीतरी दगडाने हाणले असावे इतके दुखायला लागले. तेंव्हापासून असल्या १०००० वगैरेच्या भानगडीत कधी पडलो नाही. बाकी भेळेबद्दल म्हणाल तर नगर पुणे रस्त्यावर सगळीकडे अशीच भेळ मिळते. सोबत झकास तळलेली मिर्ची.

स्वधर्म गुरुवार, 02/26/2026 - 15:58
भेळेसारखा साधा विषय... परंतु तुंम्ही भेळेप्रमाणेच खुसखुशीत आणि चटकदार करून मांडला आहे. आवडला. मी काही वर्षांपूर्वी अनुभव मासिकात संपत मोरे यांचा एक लेख वाचला होता. जतजवळच्या संख आणि उमदी या दोन गांवांतील पारंपारिक वैराबाबत. अनेक दशकांपासून दोन्ही गावचे गांवकरी काही झाले तरी परस्परांशी कसलाही व्यवहार ठेवत नाहीत. खूपच मजेदार लेख होता. तुंम्हाला त्यावर काही माहिती असेल तर नक्की लिहा.

In reply to by स्वधर्म

या वैराबद्दल ऐकले आहे परंतु आम्ही कधी ते प्रत्यक्ष अनुभवले नाही. हा लेख मी वाचला नाही, आता मिळेल का ते माहित नाही. धन्यवाद, मिळवायचा प्रयत्न करतो.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

सिरुसेरि Mon, 03/16/2026 - 21:06
पंढरपुर येथे "तुरीवाले" आणी "कलगीवाले" अशा दोन गटांमधे दिवाळीच्या काळात एका ठराविक दिवशी दगडफेकीचा सामना रंगतो , असे पुर्वी कधी तरी वाचले आहे .

In reply to by हणमंतअण्णा शंक…

स्वधर्म Tue, 03/17/2026 - 20:24
दोन्ही गावातील लोक एकमेकांच्या गावात पाणीही पीत नाहीत, कधीही मुक्काम करत नाहीत. मुली देण्याचे, सोयरिक करण्याचे तर दूरच. संपत मोरे यांचा लेख मनोरंजक होता व त्यांनी दोन्ही गावच्या गावकर्‍यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. मूळ वाद कैक दशकांपूर्वी कदाचित तालुक्याचे ठिकाण कुठले असावे यावरून किंवा देवस्थानाच्या यात्रेवरून झाला असावा अशी काहीशी माहिती होती.

Bhakti गुरुवार, 02/26/2026 - 16:37
सुकी भेळीचे आपले एक चाहते असतात.आमच्या ह्याना सुकी आणि मला ओलीच भेळ आवड्ते. नगराची आशा भेळ ,पुण्यातही आता मिळते.https://ashabhel.in/ नेप्ती भेळ्ही प्रसिध्द आहे.

१. एक लांबडे भातासारखेच पांढरे ओपेक २. एक गोल स्फेरिकल किंवा लहान पपईच्या आकाराचे जे सांगली भागात भडंगांसाठी वापरतात ३. एक ट्रान्स्परंट फोड असलेले हलके मुरमुरे चुरमुरे ==== कोण कशालाही मुरमुरे म्हणतात. भडगांचे गोलसर चुरमुरे हे मी पंढरपुरी चुरमुरे म्हणून समजत होतो. जर्मन लोकांनी हे सर्व कन्फ्युजन घालवण्यासाठी यांचे स्पष्ट प्रकार करून यांना अतिशय स्वयंस्पष्ट नावं दिली असती आणि हा गोंधळ कायमचा मिटवून टाकला असता. ====== एकदाचे मिपाकर बसून आपण ही नावं ठरवून मोकळं होऊ. गावांची किंवा प्रोसेसची नावे देण्यापेक्षा काहीतरी अनअ‍ॅम्बिग्युअस अशी नावे देऊ. किंवा कुणी व्यापारी लोकांनी केले आहे का असे नोमेनक्लेचर?

विंजिनेर Fri, 02/27/2026 - 02:23
वा! लेख आणि प्रतिसादात उघडलेले स्मृतीकोश - सगळेच चटकदार! वाचून तोंडात पातेलंभर लाळ जमा झाली (बर्‍याच दिवसांनी मिपा पेश्शल वाक्प्रयोग करायला मिळाला) जाता जाता: पुण्याच्या शिवाजीनगर रेल्वे स्टेशनावरची "झटका भेळ" कुणा कुणाला आठवतेय? आता म्हणे त्या मूळ भेळवाल्याचा नातू चालवतो स्टॉल...

In reply to by विंजिनेर

गवि Fri, 02/27/2026 - 03:44
जाता जाता: पुण्याच्या शिवाजीनगर रेल्वे स्टेशनावरची "झटका भेळ" कुणा कुणाला आठवतेय?
आठवते. फार पूर्वीची गोष्ट. आणि फार वेळा जाणं झालं नसलं तरी आठवतं आहे. ते वृद्ध गृहस्थ भेळेत चमच्याने एकेक घटक, मसाला किंवा चटणी घालताना अंगाला झटके देत देत घालायचे असे स्मरते. त्यावेळी कोणीतरी मला सांगितलं होतं की त्यांना काही व्याधी असल्याने असे होते. मुद्दाम करत नाहीत. खरं काय ते माहीत नाही. मला तर स्वारगेट स्थानकावर एक विशिष्ट भेळ नेहमी खात असल्याचं आठवतं. वेळी अवेळी कधीही बसने प्रवास असो, ही भेळ नेहमी घेतली जायची. नाव विसरलो.

In reply to by विंजिनेर

सौंदाळा Fri, 02/27/2026 - 11:20
हो आठवते ना प्लॅट्फॉर्मवर एका कट्ट्यावर तो माणूस बसायचा आणि भेळ मिक्स करताना हाताला लकवा मारल्यासारखा झटका द्यायचा. आता स्टेशनच्या बाहेर ते दुकान आहे आणि त्यांचा नातूच चालवतो असे ऐकले होते पण अजून पण तिकडे कधी गेलो नाही.

In reply to by विंजिनेर

प्रचेतस Sat, 02/28/2026 - 10:37
नाही तेव्हा ते दुकान तेव्हा स्टेशनच्या आवारातच होते, मात्र प्लॅटफॉर्मवर नव्हते. स्टेशनच्या प्रवेशद्वाराच्या ४ पायर्‍या चढून आल्यावर उजव्या हातास होते. आता मात्र ते पूर्णपणे स्टेशनच्या बाहेर एका टपरीवजा खोक्यात आहे. क्वालिटी मात्र खालावलीय.

अभ्या.. Wed, 03/18/2026 - 00:26
परवाच इथल्या एशियन स्टोअर मध्ये कल्याण भेळीचा पॅक मिळाला. चुरमुरे फरसाण आणि दोन चटण्या ची पाकिटे असा सरंजाम होता. कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि शेंगदाणे आपले आपण घालायचे होते. तिघांना चौघांना एकेक डिश येईल इतके प्रमाण होते. पुण्यात खाल्लेली कल्याण भेळ जवळपास तशीच चव होती. चार भेळीसाठी चार युरो मोजले. अधिकचे सामान आणि कष्ट मोजले तर दिडशे रुपयाला एक प्लेट पडली.

ह्या मुरमुर्‍यांना ट्रान्सपरंट फोड असतात. आमच्या इकडे यांना मुरमुरेच म्हणतात. अगदी ओपेक पांढरे नसतात. त्यामुळे ही भेळ वेगळीच लागते. विडिओ इथे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

अभ्या.. गुरुवार, 02/26/2026 - 20:22
ह्या मुरमुर्‍यांना ट्रान्सपरंट फोड असतात. हे पंढरपुरी चुरमुरे. समस्त सोलापूर आणि मराठवाड्यात हेच चुरमुरे चालतात. हे भडंगच्या चुरमुर्‍यापेक्षा हलके, पोकळ आणि कुरकुरीत असतात त्यामुळेच ह्याचा चुराही होतो पटकन. केलेल्या चिवड्याच्या तळाशी मीठमसाल्यासोबत बसतो. सोलापुरात खैरमोडे, कत्ते आदी भडभुंजे लोक ह्या चुरमुर्‍यासाठी कित्येक वर्षे प्रसिध्द आहेत. भट्टीत भाजलेले चुरमुरे, शेंगदाणे, फुटाणे, लाह्या आदीसाठी खास त्यांची दुकाने आहेत. पंढरपुर गावात भत्ता म्हणले जाते. दहाबारा मित्र मिळून त्यातीलच एखाद्याच्या दुकानात, हपिसात, कारखान्यात भत्ता करतात. दिड दोन किलो चुरमुरे, शेंगदाणा कच्चे तेल, शेंगादाणे, दाळे, तिखट, गोडा मसाला, मिठ हे सर्व एकत्र चोळले जाते हलक्या हाताने. तीन चार पेपर पसरुन त्यावर हा ढीग असतो. हौसेसाठी थोडा फरसाण , शेव, गाठी, पापड्या, बारीक चिरलेला कांदा आणि पिळलेले लिंबू. सुरुवातीला मंदाद्रीसम दिसणारा पर्वत गप्पा, गावच्या कुचाळक्या आणि समस्त दुनियेची मापे काढत कधी पेपरखाली गेलेले चुरमुरे हुडकण्यात बदलतो ते कळतही नाही. बार्शी गावात गुंड म्हणून एक भेळवाला होता. चुरमुर्‍याचा चिवडा, तिखट चिवडा, भाजक्या पोह्याचा चिवडा, ओल्या हरभर्‍याची उसळ, तिखट, मसाले, कांदा, कोथींबीर आणि शेव फरसाणाचे असे जालीम मिश्रण करायचा की बस्स. लहानपणी ह्याची हातगाडी होती, त्याचे हॉटेल झाले पण हॉटेलच्या दारात हातगाडी कायम. समस्त बेवडे, हौशी आणि कुंटुंबवत्सलांच्या गर्दीत हा पुडा मिळवणे म्हनजे दिव्य कामगिरी असायची. थोडीफार अशीच पण जरा सॉफिस्टिकेटेड भेळ पिंपरीमध्ये नितीन म्हणून कुदळे बंधूंची आहे त्यांची सुकी भेळ ही आवडते. लेखात वर्णिलेली बिरादाराची भेळ ही चाखली आहे. सोलापूरपासून जतकडे जाणारे पब्लिक (मुख्यत्वे गुड्डापूर धानम्माचे भाविक) भरपूर असलेने आणि सांगली जिल्हा, कर्नाटक बॉर्डर ही साम्यस्थळे असल्याने ही संस्क्रुती ओळखीचीच.

In reply to by अभ्या..

गवि गुरुवार, 02/26/2026 - 20:40
भत्ता हा शब्द हा लेख वाचल्यावर आठवला होता. पुलंच्या खाद्यजीवनमध्ये बहुधा भत्त्याचा उल्लेख आहे. इतका विषय निघालाच आहे तर पुण्यात बाजीराव रोडला कोणते थिएटर होते (रतन का?) त्याच्या समोर घाटगे चिवडावाले एक गाडी लावायचे. विविध चिवडे मिक्स करून त्यावर कांदा, वेगवेगळे मसाले वगैरे शिंपडून कागदात द्रोण करून द्यायचे. फार वर्षे, म्हणजे पंचवीस सव्वीस झाली. घाटगे नावात काही चूक असेल तर चुभुदेघे. मुख्य म्हणजे फारच टेस्टी आणि ॲडिक्टिव्ह चिवडा मिक्सचर असायचे ते. अजून मिळते का? बहुधा अनिल अवचट यांनी या चिवड्याबद्दल कुठेतरी लिहीलं होतं.

In reply to by गवि

प्रचेतस Sat, 02/28/2026 - 10:34
रतनपाशी असलेलं ते चिवड्याचं दुकान अगदी आत्तापर्यंत चालू होतं, कोविडच्या काळात कधीतरी बंद पडलं ते. परत सुरुही झालं होतं नंतर पण हल्ली दिसत नाही, दुसरीछ टपरी सुरु झालीय आता. आणि ते बाजीराव रोडवर नव्हे तर फरासखान्यापाशी होतं.

गवि गुरुवार, 02/26/2026 - 08:20
नॉक आऊट.. प्रयोगशील होतात म्हणजे तुम्ही देखील. कोब्रा, कॅनन १००००*, खजुराहो यांचा उल्लेख नसल्याने खिन्नता आली. बाकी तुमची भेळ फक्कड दिसते आहे. आमचे फेवरीट म्हणजे सांगलीचे भडंग. त्यात कांदा टोमॅटो घालून अधिकच भारी. त्यातही गोरे भोरे रूढ ब्रॅण्डेडपैकी नव्हे, विशिष्ट लोकल, गल्लीतल्या खास काही नेहमीच्या दुकानांतून आणलेले भडंग. गेले ते दिवस.. * आकडा जितका जास्त तितकी स्ट्राँग अधिक असेल अशी मानसिक प्रतिमा होण्याचे ते दिवस. प्रत्यक्ष कायद्यानुसार आठ टक्केपर्यंत हीच मर्यादा, हे तेव्हा लक्षात येत नसे.

In reply to by गवि

सौंदाळा गुरुवार, 02/26/2026 - 16:34
कॅनन १०००० वरुन सुरुवात केली नंतर झिंगारो आणि खजुराहो कधी कधी पण कॅननची मज्जा वेगळीच होती. एकदा भंडारदर्‍याला एका खोपटात कॅनन १०००० मागतली तर नुसतीच १०००० असलेली कोणतीतरी बिअर दिली होती. मुसळधार पावसात अंधार्‍या खोपटात १०००० आणि खेकडा भजी आणि जेवायला अंडा भूर्जी आणि गरमा गरम चपाती अजून लक्षात आहे. किंगफिशर, ट्युबोर्ग, बडवायजर वगैरे आल्यावर कॅनन वगैरे गायब झाली आणि हेवर्डसपण आता मिळते का माहीती नाही. आता बिअर सोडून ७-८ वर्षे झाली. सध्या काळ्या कुत्र्यावर खूष आहे.

In reply to by गवि

चावटमेला गुरुवार, 02/26/2026 - 16:44
तही गोरे भोरे रूढ ब्रॅण्डेडपैकी नव्हे, भोरे भडंग मला कायम बकवास वाटला. गोरे चांगला आहे. कपाले बेश्ट. जयसिंगपूर चा अंबा पण काही खास नाही.

कांदा लिंबू गुरुवार, 02/26/2026 - 13:58
चटकदार दिसते आहे बुट्टी भेळ! विडिओ पहिला; चांगलीच लोकप्रिय दिसतेय. त्या भागात गेलो तर खाईन नक्की.
आमचे फेवरीट म्हणजे सांगलीचे भडंग.
हा सांगलीचा* सुप्रसिद्ध कपाले भडंग एकदा खाण्यात आला होता. अतिऽशय आवडला होता. खाऊन झाल्यावर कव्हर चा मुद्दाम फोटो काढून ठेवलाय.  कपाले भडंग  कपाले भडंग --- *विभक्तीचा प्रत्यय बरोबर आहे का?

In reply to by गवि

स्वधर्म गुरुवार, 02/26/2026 - 15:42
गवि आपण गावच्या आठवणी काढून हळवं केलंत बघा. कपाले हा बहुधा खूप वर्षांपूर्वी (३०-३५) पद्मा टॉकीज समोर एका खोक्यात सुरू झालेला ब्रँड असावा असे वाटते. गोरे आणि भोरे मात्र त्याहूनही जुने. गोरे भोरे खूप गोड करतात असं वाटतं. अगदी आमच्या शाळेसमोरेही पार्ले बिस्किटांच्या पत्र्यांच्या जोड डब्यात असा भडंग विकला जायचा. ओल्या भेळेच्या निम्म्या किमतीत. जुने आंबट गोड दिवस.

In reply to by स्वधर्म

सिरुसेरि Mon, 03/16/2026 - 21:03
पद्मा टॉकीज समोरील दुकानामधे गडकरी भडंग मिळते . के डब्लु सी कॉलेज कडे जाताना सांगली बेकरी या दुकाना मधे "सांगली भडंग " मिळते . ते ही चवीला चांगले आहे .

In reply to by कांदा लिंबू

मदनबाण Fri, 02/27/2026 - 12:41
जयसिंगपूर [ नृसिंहवाडी ]- कोल्हापूरला जाणे झाले की अंबा भडंग आठवते, ती बी लईच फेमस हाय. कपाले ट्राय मारायला हवी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1

विजुभाऊ गुरुवार, 02/26/2026 - 15:24
मी दोन वेळा कॅनन१०००० प्यालो. दोनही वेळेला अर्धा ग्लास घेतल्यावर डोके कोणीतरी दगडाने हाणले असावे इतके दुखायला लागले. तेंव्हापासून असल्या १०००० वगैरेच्या भानगडीत कधी पडलो नाही. बाकी भेळेबद्दल म्हणाल तर नगर पुणे रस्त्यावर सगळीकडे अशीच भेळ मिळते. सोबत झकास तळलेली मिर्ची.

स्वधर्म गुरुवार, 02/26/2026 - 15:58
भेळेसारखा साधा विषय... परंतु तुंम्ही भेळेप्रमाणेच खुसखुशीत आणि चटकदार करून मांडला आहे. आवडला. मी काही वर्षांपूर्वी अनुभव मासिकात संपत मोरे यांचा एक लेख वाचला होता. जतजवळच्या संख आणि उमदी या दोन गांवांतील पारंपारिक वैराबाबत. अनेक दशकांपासून दोन्ही गावचे गांवकरी काही झाले तरी परस्परांशी कसलाही व्यवहार ठेवत नाहीत. खूपच मजेदार लेख होता. तुंम्हाला त्यावर काही माहिती असेल तर नक्की लिहा.

In reply to by स्वधर्म

या वैराबद्दल ऐकले आहे परंतु आम्ही कधी ते प्रत्यक्ष अनुभवले नाही. हा लेख मी वाचला नाही, आता मिळेल का ते माहित नाही. धन्यवाद, मिळवायचा प्रयत्न करतो.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

सिरुसेरि Mon, 03/16/2026 - 21:06
पंढरपुर येथे "तुरीवाले" आणी "कलगीवाले" अशा दोन गटांमधे दिवाळीच्या काळात एका ठराविक दिवशी दगडफेकीचा सामना रंगतो , असे पुर्वी कधी तरी वाचले आहे .

In reply to by हणमंतअण्णा शंक…

स्वधर्म Tue, 03/17/2026 - 20:24
दोन्ही गावातील लोक एकमेकांच्या गावात पाणीही पीत नाहीत, कधीही मुक्काम करत नाहीत. मुली देण्याचे, सोयरिक करण्याचे तर दूरच. संपत मोरे यांचा लेख मनोरंजक होता व त्यांनी दोन्ही गावच्या गावकर्‍यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. मूळ वाद कैक दशकांपूर्वी कदाचित तालुक्याचे ठिकाण कुठले असावे यावरून किंवा देवस्थानाच्या यात्रेवरून झाला असावा अशी काहीशी माहिती होती.

Bhakti गुरुवार, 02/26/2026 - 16:37
सुकी भेळीचे आपले एक चाहते असतात.आमच्या ह्याना सुकी आणि मला ओलीच भेळ आवड्ते. नगराची आशा भेळ ,पुण्यातही आता मिळते.https://ashabhel.in/ नेप्ती भेळ्ही प्रसिध्द आहे.

१. एक लांबडे भातासारखेच पांढरे ओपेक २. एक गोल स्फेरिकल किंवा लहान पपईच्या आकाराचे जे सांगली भागात भडंगांसाठी वापरतात ३. एक ट्रान्स्परंट फोड असलेले हलके मुरमुरे चुरमुरे ==== कोण कशालाही मुरमुरे म्हणतात. भडगांचे गोलसर चुरमुरे हे मी पंढरपुरी चुरमुरे म्हणून समजत होतो. जर्मन लोकांनी हे सर्व कन्फ्युजन घालवण्यासाठी यांचे स्पष्ट प्रकार करून यांना अतिशय स्वयंस्पष्ट नावं दिली असती आणि हा गोंधळ कायमचा मिटवून टाकला असता. ====== एकदाचे मिपाकर बसून आपण ही नावं ठरवून मोकळं होऊ. गावांची किंवा प्रोसेसची नावे देण्यापेक्षा काहीतरी अनअ‍ॅम्बिग्युअस अशी नावे देऊ. किंवा कुणी व्यापारी लोकांनी केले आहे का असे नोमेनक्लेचर?

विंजिनेर Fri, 02/27/2026 - 02:23
वा! लेख आणि प्रतिसादात उघडलेले स्मृतीकोश - सगळेच चटकदार! वाचून तोंडात पातेलंभर लाळ जमा झाली (बर्‍याच दिवसांनी मिपा पेश्शल वाक्प्रयोग करायला मिळाला) जाता जाता: पुण्याच्या शिवाजीनगर रेल्वे स्टेशनावरची "झटका भेळ" कुणा कुणाला आठवतेय? आता म्हणे त्या मूळ भेळवाल्याचा नातू चालवतो स्टॉल...

In reply to by विंजिनेर

गवि Fri, 02/27/2026 - 03:44
जाता जाता: पुण्याच्या शिवाजीनगर रेल्वे स्टेशनावरची "झटका भेळ" कुणा कुणाला आठवतेय?
आठवते. फार पूर्वीची गोष्ट. आणि फार वेळा जाणं झालं नसलं तरी आठवतं आहे. ते वृद्ध गृहस्थ भेळेत चमच्याने एकेक घटक, मसाला किंवा चटणी घालताना अंगाला झटके देत देत घालायचे असे स्मरते. त्यावेळी कोणीतरी मला सांगितलं होतं की त्यांना काही व्याधी असल्याने असे होते. मुद्दाम करत नाहीत. खरं काय ते माहीत नाही. मला तर स्वारगेट स्थानकावर एक विशिष्ट भेळ नेहमी खात असल्याचं आठवतं. वेळी अवेळी कधीही बसने प्रवास असो, ही भेळ नेहमी घेतली जायची. नाव विसरलो.

In reply to by विंजिनेर

सौंदाळा Fri, 02/27/2026 - 11:20
हो आठवते ना प्लॅट्फॉर्मवर एका कट्ट्यावर तो माणूस बसायचा आणि भेळ मिक्स करताना हाताला लकवा मारल्यासारखा झटका द्यायचा. आता स्टेशनच्या बाहेर ते दुकान आहे आणि त्यांचा नातूच चालवतो असे ऐकले होते पण अजून पण तिकडे कधी गेलो नाही.

In reply to by विंजिनेर

प्रचेतस Sat, 02/28/2026 - 10:37
नाही तेव्हा ते दुकान तेव्हा स्टेशनच्या आवारातच होते, मात्र प्लॅटफॉर्मवर नव्हते. स्टेशनच्या प्रवेशद्वाराच्या ४ पायर्‍या चढून आल्यावर उजव्या हातास होते. आता मात्र ते पूर्णपणे स्टेशनच्या बाहेर एका टपरीवजा खोक्यात आहे. क्वालिटी मात्र खालावलीय.

अभ्या.. Wed, 03/18/2026 - 00:26
परवाच इथल्या एशियन स्टोअर मध्ये कल्याण भेळीचा पॅक मिळाला. चुरमुरे फरसाण आणि दोन चटण्या ची पाकिटे असा सरंजाम होता. कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि शेंगदाणे आपले आपण घालायचे होते. तिघांना चौघांना एकेक डिश येईल इतके प्रमाण होते. पुण्यात खाल्लेली कल्याण भेळ जवळपास तशीच चव होती. चार भेळीसाठी चार युरो मोजले. अधिकचे सामान आणि कष्ट मोजले तर दिडशे रुपयाला एक प्लेट पडली.
लेखनप्रकार
आमच्या तालुक्याच्या ठिकाणी एक भेळ आहे. रामण्णा बुट्टी भेळ. एका (प्लास्टिकच्या) बुट्टीत तिघा चौघांना पुरेल असा चिवडा, पातीचा कांदा, शेंगदाणे, कोथमीर, थोडं नावापुरतं फरसाण आणि मटकी शिजवून अशी भेळ देतात. वरून एक आक्खा कांदा आणि हिरव्या मिरच्या. बास. हिला मटकी भेळ असेही म्हणतात. यात चिंचेचा कोळ गूळ वगैरे काही नसते. चिवडा देखील आपले लांबडे मुरमुरे हळदीत आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेले. आमचा आज्जा कधीतरी असे चिरमुरे फरसाण घरी घेऊन यायचा.

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ६: मुन्सियारीतला ट्रेक आणि थरारक जीप प्रवास

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ पायवाटेवरची सुंदर भ्रमंती ✪ काटक बनवणारी पहाड़ी जीवनशैली ✪ एकमेकांना धरून राहणारी साधी माणसं ✪ पर्वत कितने ऊँचे कितने गहरे होते हैं! ✪ पहाड़ाची नानाविध रूपं! ✪ सत्गड़ची रमणीय संध्याकाळ ९ डिसेंबरची पहाट! मुन्सियारी आकाश दर्शनाचं शेवटचं सत्र! डोळे भरून आकाश बघितलं. चंद्र प्रकाशात चमकणारी पंचा चुलीची शिखरं मन भरून बघितली! थंडीचाही भरपूर आनंद घेतला! उजाडल्यावर टेलिस्कोप पॅक केला. चहाचा पहिला राउंड झाल्यावर आवरून भटकायला निघालो. कोवळं ऊन अंगावर घेताना मस्त वाटतंय. काल गावात थोडं फिरलो होतो तेव्हा एक जागा सुंदर दिसली होती. त्या भागात अजून पुढे फिरेन.

राजस्थानची रोजनिशी : २ : सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल

आकाश खोत ·

आकाश खोत Wed, 03/04/2026 - 13:07
धन्यवाद. खरं आहे. इतिहासाबद्दल थोडी माहिती आधी असेल तर ती जागा बघण्यात आणखी रस येतो.  इतिहास माझा आवडीचा विषय आहे, त्यामुळे अगदी सखोल नाही तरी थोडी थोडी माहिती ऐकण्यात वाचण्यात आलेली लक्षात राहते. दुसरं म्हणजे एखादी जागा पाहुन आल्यावर माझ्या डोक्यात तो विषय घोळत राहतो त्यामुळे त्यासंदर्भात आल्यावरही थोडं वाचन करतो. आता इंटरनेटमुळे हे अगदी सुलभ आहे. त्यामुळे आपापल्या आवडीप्रमाणे आधी किंवा नंतर आपण जागेची आणि इतिहासाची थोडी अधिक माहिती घेऊ शकतो. 

आकाश खोत Wed, 03/04/2026 - 13:07
धन्यवाद. खरं आहे. इतिहासाबद्दल थोडी माहिती आधी असेल तर ती जागा बघण्यात आणखी रस येतो.  इतिहास माझा आवडीचा विषय आहे, त्यामुळे अगदी सखोल नाही तरी थोडी थोडी माहिती ऐकण्यात वाचण्यात आलेली लक्षात राहते. दुसरं म्हणजे एखादी जागा पाहुन आल्यावर माझ्या डोक्यात तो विषय घोळत राहतो त्यामुळे त्यासंदर्भात आल्यावरही थोडं वाचन करतो. आता इंटरनेटमुळे हे अगदी सुलभ आहे. त्यामुळे आपापल्या आवडीप्रमाणे आधी किंवा नंतर आपण जागेची आणि इतिहासाची थोडी अधिक माहिती घेऊ शकतो. 
लेखनविषय:
लेखनप्रकार
जयपूरमधल्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पेटपुजेने झाली. त्याला खरं तर महापूजा म्हणता येईल. प्याज कचोरी जयपुर ला प्याज कचोरी प्रसिद्ध आहे. रावत मिष्ठान्न भांडार, लक्ष्मी मिष्ठान्न भांडार अशी त्यासाठी प्रसिद्ध नावे आहेत. दोन्ही ठिकाणी खाण्याचा आम्हाला योग जुळुन आला. त्यापैकी माझ्या जयपूरलाच राहणाऱ्या सहकाऱ्याने रावतचे विशेष कौतुक केले. त्यानेच असंही सुचवलं की तिथे अगदी जाऊन खाण्याची गरज नाही, कारण तिथे प्रचंड गर्दी असते, तो स्वतः हल्ली पार्सल मागवुनच खातो. तर आम्ही आमच्या एअर-बीएनबीच्या पत्त्यावर सकाळी त्या कचोऱ्या आणि समोसे स्विगीमार्फत मागवले.