मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव २: बंगलोर ते मलावली ९३ किमी

मार्गी ·

निनाद Tue, 03/17/2026 - 09:00
छान अजून खुलवता आले असते. शारिरीक, मानसिक आंदोलने आणि त्यांच्याशी झगडा यायला हवा होता. निसर्गाचे वर्णन अजून हवे. सायकल कशी चालली, काय काय घडत होते. हे सर्व आले की वाचकाला अजून सुंदर अनुभव मिळतो...

पाषाणभेद Tue, 03/17/2026 - 10:02
छान प्रवासवर्णन असल्या प्रवासात वाहनांची (सायकल, मोटरसायकल, चारचाकी इत्यादी) काळजी, देखभाल कशी करायची, काय काय सुट्टे भाग बरोबर ठेवावे इत्यादी बाबत खूप कमी लेखन दिसते. त्यात भर घातली, वेगळा धागा काढला तर बरे होईल. अशा सर्वांनी असे प्रयत्न करावे.

निनाद Tue, 03/17/2026 - 09:00
छान अजून खुलवता आले असते. शारिरीक, मानसिक आंदोलने आणि त्यांच्याशी झगडा यायला हवा होता. निसर्गाचे वर्णन अजून हवे. सायकल कशी चालली, काय काय घडत होते. हे सर्व आले की वाचकाला अजून सुंदर अनुभव मिळतो...

पाषाणभेद Tue, 03/17/2026 - 10:02
छान प्रवासवर्णन असल्या प्रवासात वाहनांची (सायकल, मोटरसायकल, चारचाकी इत्यादी) काळजी, देखभाल कशी करायची, काय काय सुट्टे भाग बरोबर ठेवावे इत्यादी बाबत खूप कमी लेखन दिसते. त्यात भर घातली, वेगळा धागा काढला तर बरे होईल. अशा सर्वांनी असे प्रयत्न करावे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ वन्य परिसरातून सायकल प्रवास ✪ कर्नाटकमधील शांत रस्ते आणि छोटी गावं! ✪ “अरे ओ सांबा" जिथे घडलं असेल असे डोंगर ✪ ननगे स्वल्पा कन्नडा गोत्तू ✪ स्वीडनमधील सायकल मित्रासोबत भेट ✪ सूर्य नमस्काराची सप्त नमस्कार आवृत्ती ✪ Well began is half done! नमस्कार. जानेवारीमधल्या सायकल प्रवासाचे अनुभव शेअर करत आहे. १२ जानेवारी! विवेकानंद जयंती! बंगलोर जवळच्या एस-व्यासामधला शांत परिसर! काल आकाश ढगाळ होतं, पण पहाटे तारे दिसत आहेत. काल रात्री बर्‍यापैकी झोप झाली आणि सकाळी फ्रेश वाटतंय. एस- व्यासामधले वरिष्ठ अधिकारी श्री. अमित सिंह आणि निरामयचे श्री धनंजय इंचेकर ह्यांची भेट घेऊन निघालो.

टी-20 मध्ये आम्हीच राजे: भारताचा विश्वविजय

सुजित जाधव ·

अभ्या.. Sun, 03/15/2026 - 18:31
कोच झाल्यापासून सतत चर्चेत असलेला व अनेकदा क्रिकेट फॅन्स व समीक्षकांच्या टीकेला समोरा जावं लागलेल्या गौतम गंभीरला सुद्धा तितकेच श्रेय द्यावे लागेल. भक्कम संघबांधणी, धाडसी निर्णय, खेळाडूंना सततचे प्रोत्साहन, संपूर्ण स्पर्धेत अपयशी ठरून सुद्धा अभिषेक शर्मा सारख्या खेळाडूंना बॅक करणे यामुळे गंभीरची भूमिका सुद्धा महत्वाची ठरते. त्याच्याबद्दल एक stat चर्चेत येतोय ते म्हणजे त्याने खेळलेल्या, mentor किंवा कोच असलेल्या जवळजवळ प्रत्येक महत्वाच्या स्पर्धेत त्याचा संघ विजयी झालाय. बघा ना.. २००७, २०११ आणि २०२६ चे विश्वचषक, २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप, २०१२ आणि २०१४ मध्ये तो कर्णधार असताना कोलकताने जिंकलेल्या आयपीएल ट्रॉफीज, तसेच २०२१ मध्ये कोलकताने जेव्हा तिसऱ्यांदा आयपीएल जिंकली तेव्हा तो कोलकाताचा mentor होता. आहे की नाय इंटरेस्टिंग.!
ऑल क्रेडीट गोज टू जय शाह. जय शा साहेबांनी ऑफर केली तेंव्हा इच्छा नसतानाही नाही म्हणूच शकला नाही गंभीर (असे तोच स्वतः म्हणे) तेंव्हा क्रेडीट जय शाह यांचेच. हनुमानाला दिले क्रेडीट तरी हरकत नाही. हाय का नाय इंट्रेस्टिंग?

पाषाणभेद Mon, 03/16/2026 - 09:35
चेंडूफळीची हा खाजगी आणि धार्मीक संघ आहे. जेव्हा जेव्हा देशावरचे संकट असते तेव्हा तेव्हा शत्रू टीमशी निट बोलणे तर सोडाच पण हस्तांदोलन देखील करत नाहीत. जर एवढेच करायचे असते तर खेळणेदेखील सोडा ना? मग खेळतात तरी कशाला अन बक्षीसाचा धनादेश बरा चालतो यांना. पाहिजे तेव्हा पैसे घेवून हरणे आणि जिंकणे हे त्यांच्या स्वभावात आहे. मालक जे बोलेल तेच करावे लागते. मुख्य म्हणजे चेंडूफळी हा आळशी लोकांचा खेळ आहे. एका वेळी एकाच खेळाडूचा काही क्षणांसाठीच दमछाक होत असते. (केवळ यष्टीरक्षकच उड्या मारून मारून तुलनेने जास्त दमतो.)

Vichar Manus Mon, 03/16/2026 - 09:52
ज्यांना क्रिकेट आवडत नाही, ते क्रिकेट बघत नाहीत,बघूही नये. तसेच या धाग्यावर पण त्यांनी प्रतिक्रिया द्यायची गरज नाही, या सारख्या धाग्याकडे त्यांनी दुर्लक्ष करावे

In reply to by पाषाणभेद

ते आहेच, पण हा बीसीसीआय चा संघ (भारत देशाचा अधिकृत क्रिकेट संघ नाही, bcci भारताच्या क्रीडा मंत्रालया अंतर्गत येत नाही) जिंकला किंवा हरला तरी देशभक्तीच्या नावाखाली क्रिकेटचे अंधभक्त फार त्रास देतात, रात्री डीजे वाजवणे काय, रस्ता अडवून गुलाल उधळणे, रस्ते अडवून मोठमोठ्या स्क्रीन लावून लोकाना बळजबरीने क्रिकेट पहा म्हणून सक्ती करणे डोक्यात जाते, तुम्हाला क्रिकेट आवडते तर घरात कलमडा आणि पहा! मोठी स्क्रीन लावून रस्ता अडवण्याची काय गरज? व्हॉट्सअपला स्टेटस ठेवणे तिथवर ठीक आहे, पण संबंध नसलेल्या समूहात “जिंकलो” म्हणून पिंक टाकायची काय गरज? जिंकलो तर घराबाहेर कपडे काढून नाच? इतराना त्रास कशाला द्यायचा? क्रिकेटर्स नी क्रिकेटला बाहेर देशात ( आपल्या आजूबाजूचे दरिद्री नि दळभद्री देश सोडले तर) कुणी कुत्र विचारत नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कानडाऊ योगेशु Mon, 03/16/2026 - 21:48
भारत देशाचा अधिकृत क्रिकेट संघ नाही, bcci भारताच्या क्रीडा मंत्रालया अंतर्गत येत नाही
प्रतिसादातील प्रत्येक भावनेशी सहमत. एकेकाळी क्रिकेट आणि चित्रपट ह्यामुळे त्यावेळचा बराच वेळ प्रचंड वाया घालवला आहे. पण आज अक्षरशः किळस व वैताग येतो. सचिन युगात असताना एखादा सामना हरलो तर सूतक लागल्यासारखे काही दिवस मनस्थिती व्हायची. आता तर फायनल आहे हे ही माहीती नसते आणि त्यात भारत जरी असला तरी निकालाने मनोवस्थेवर काहीच फरक पडत नाही.खेळाडुंची नावे ही फार काही माहिती नाही. काहींना बघुन तर डोक्यात सणक उठते.

In reply to by कानडाऊ योगेशु

पूर्वीच्या काळी मनोरंजनाची साधने कमी होती, दूरदर्शन हेच चॅनल होते नी क्रिकेट थेट दाखवले जायचे, लोक त्यात आनंद शोधायचे, रेडिओवर क्रिकेट ऐकायचे, नाही म्हणायला २००३ ला bcci संघ जिंकावा म्हणून यज्ञ केला गेलेला पाहिला होता पण त्याचा उद्देश लोकांना त्रास देणे हा नव्हता. जसजशी मनोरंजनाची साधने वाढली तसतसे क्रिकेटभक्त विकृत होऊ लागले, प्रत्येकाने क्रिकेटरसात डुंबावेच अशी त्यांची विकृती असते ह्या करता ते प्रत्येक मार्ग अवलंबतात, रस्ते अडवून, डीजे, ढोल वाजवून लोकांना त्रास देणे, नको तिथे चर्चा सुरू करणे, व्हॉट्सअप समूहात फुसकुल्या सोडणे वगैरे वगैरे. अशा विकृतांना फटके देऊन सरळ करायला हवे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पाषाणभेद Tue, 03/17/2026 - 10:04
पूर्वीच्या काळी मनोरंजनाची साधने कमी होती, दूरदर्शन हेच चॅनल होते नी क्रिकेट थेट दाखवले जायचे, लोक त्यात आनंद शोधायचे, रेडिओवर क्रिकेट ऐकायचे, नाही म्हणायला २००३ ला bcci संघ जिंकावा म्हणून यज्ञ केला गेलेला पाहिला होता पण त्याचा उद्देश लोकांना त्रास देणे हा नव्हता. जसजशी मनोरंजनाची साधने वाढली तसतसे क्रिकेटभक्त विकृत होऊ लागले, प्रत्येकाने क्रिकेटरसात डुंबावेच अशी त्यांची विकृती असते ह्या करता ते प्रत्येक मार्ग अवलंबतात, रस्ते अडवून, डीजे, ढोल वाजवून लोकांना त्रास देणे, नको तिथे चर्चा सुरू करणे, व्हॉट्सअप समूहात फुसकुल्या सोडणे वगैरे वगैरे. अशा विकृतांना फटके देऊन सरळ करायला हवे.
बरोबर

In reply to by कानडाऊ योगेशु

पाषाणभेद Tue, 03/17/2026 - 10:04
भारत देशाचा अधिकृत क्रिकेट संघ नाही, bcci भारताच्या क्रीडा मंत्रालया अंतर्गत येत नाही प्रतिसादातील प्रत्येक भावनेशी सहमत. एकेकाळी क्रिकेट आणि चित्रपट ह्यामुळे त्यावेळचा बराच वेळ प्रचंड वाया घालवला आहे. पण आज अक्षरशः किळस व वैताग येतो. सचिन युगात असताना एखादा सामना हरलो तर सूतक लागल्यासारखे काही दिवस मनस्थिती व्हायची. आता तर फायनल आहे हे ही माहीती नसते आणि त्यात भारत जरी असला तरी निकालाने मनोवस्थेवर काहीच फरक पडत नाही.खेळाडुंची नावे ही फार काही माहिती नाही. काहींना बघुन तर डोक्यात सणक उठते.
१००% सहमत. तो पांड्या की काय किती छपरी दिसत होत. ओकारी यायची बाकी होती.

In reply to by Vichar Manus

श्रीगुरुजी Tue, 03/17/2026 - 10:19
कसं असतं की ज्यांना क्रिकेट अजिबात समजत नाही, अजिबात आवडत नाही, अजिबात पाहत नाही, क्रिकेटमध्ये अजिबात रूची नाही. . . तीच लोकं क्रिकेटसंबंधी कोणतेही लेखन दिसले की तात्काळ उठून कळफलक बडवायला प्रारंभ करतात. अश्यांमुळेच धागा पळतो. क्रिकेटची लोकप्रियता अश्या लोकांमुळेच वाढत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

पाषाणभेद Tue, 03/17/2026 - 11:02
कसं असतं की ज्यांना क्रिकेट अजिबात समजत नाही, अजिबात आवडत नाही, अजिबात पाहत नाही, क्रिकेटमध्ये अजिबात रूची नाही. . . तीच लोकं क्रिकेटसंबंधी कोणतेही लेखन दिसले की तात्काळ उठून कळफलक बडवायला प्रारंभ करतात. अश्यांमुळेच धागा पळतो. क्रिकेटची लोकप्रियता अश्या लोकांमुळेच वाढत आहे.
हो ना. खरेच आहे. आणि जे जे क्रिकेट प्रेमी आहेत, वेळ घालवून क्रिकेट पाहतात, आठ आठ तास वाया घालवतात, घरच्यांना सिरीयला पाहू देत नाहीत, रिमोट देत नाहीत, सैपाकात मदत करत नाहीत, ते ते सट्टाबाजी असलेले क्रिकेट, पैसे देऊन मॅचा विकत घेतलेले क्रिकेट, आळशांचा खेळ असलेले क्रिकेट पाहत बसतात आणि अशा बघ्यांना बिसीसीआय पर मॅच एक पन्नास हजार लगेच युपीआय ने पाठवून देते. स्कोर लक्षात ठेवणारे, अरे काय कॅच घेतला, कशी विकेट घेतली, हा काय भारी दिसत होता, याच्या गर्लफ्रेंडने काय किस घेतला राव, विक्रम लक्षात ठेवणारे, क्रिकेटरला हिरो मानणारे, शेकहँन्ड न करता पाकिस्तानची कशी उतरवली असे म्हणणार्‍यांना बिसीसीआय आणखी २५ हजार जास्त देत असते. कालच अशा एका भक्त क्रिकेट बघ्याने तर १ लाख १०० हजार कमावले. डायरेक क्रेडीट झाली रक्कम. आता तो मोठा टीव्ही घेत आहे. सेम ते चाळीस पैसे मिळतात ना तसे आहे बघा.

In reply to by श्रीगुरुजी

तीच लोकं क्रिकेटसंबंधी कोणतेही लेखन दिसले की तात्काळ उठून कळफलक बडवायला प्रारंभ करतात. कारण आपल्याला क्रिकेट आवडते म्हणून, इतरानाही आवडावेच असा मंदहट्ट क्रिकेट पाहणाऱ्यांचा असतो, मग ते प्रत्येक ठिकाणी व्हॉट्सअप असो, की समोरासमोर चर्चा प्रत्येक ठिकाणी संबंध नसताना क्रिकेटचा विषय काढून पिडतात, मोबाईल मधे लाईव स्कोर दिसत असतो तरी स्कोर विचारुन त्रास देतात, बीसीसीआय चा संघ जिंकला की रस्ते अडवून दारू पिऊन धिंगणा घालतात! अश्याना चाप बसवा ह्यासाठीच कळफलक बडवावे लागते, त्या निमित्ताने क्रिकेटविकृतीबद्दल बोलणेही होते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

धनावडे Tue, 03/17/2026 - 12:23
मी काय म्हणतो धाग्याच्या नावातच क्रिकेट आहे आणि आपल्याला क्रिकेट आवडत नाही तर उगाच धागा उघडून का पिंका टाकायच्या.

In reply to by धनावडे

क्रिकेटाचा धागा आहे म्हणूनच पिंका टाकतोय! क्रिकेटविकृत लोकांच्या त्रासाच्या कथा क्रिकेटच्याच धाग्यावर टाकणार ना? इस्राईल इराण युद्धच्या धाग्यावर तर नक्कीच नाही! बरोबर ना?

In reply to by धनावडे

श्रीगुरुजी Tue, 03/17/2026 - 13:10
मी म्हटलं ना की क्रिकेट धागा लोकप्रिय करणारे क्रिकेट न आवडणारेच असतात. त्याचा लगेच प्रत्यंतर आला व पुढेही येणार.

In reply to by धनावडे

पाषाणभेद Tue, 03/17/2026 - 14:10
मी काय म्हणतो धाग्याच्या नावातच क्रिकेट आहे आणि आपल्याला क्रिकेट आवडत नाही तर उगाच धागा उघडून का पिंका टाकायच्या.
धागा काही खाजगी मालमत्ता नाही की त्याला धागाकर्ता कुलूप लावेल. हे सोशल मिडीया आहे. धागा केला तर त्यावर प्रतिक्रीया येतीलच ना? अन काय वाचायचे ते वाचा अन नाही पटले तर सोडून द्या असे म्हणू नका. सोमिवर धागे, विडीओ उगम पावत असतात. आपली इच्छा असो नसो ते वाचत, बघावे लागत असतात.
क्रिकेट धागा लोकप्रिय करणारे क्रिकेट न आवडणारेच असतात. त्याचा लगेच प्रत्यंतर आला व पुढेही येणार.
क्रिकेट न आवडणारे असे कसे ठरवले? त्यातल्या तृटी, बेकायदेशीर पद्धती काढा की आधी. मग ठरवा काय ते. अन तसेही दिवसेंदिवस कंटाळवाणेपणे आळशासारखे खेळत राहणे आवडणार नाहीच. एक चेंडू फेकतो अन आराम. फलंदाज चेंडू टोलवतो अन आराम. क्षेत्ररक्षक चेंडू पकडतो, फेकतो अन आराम. परत चेंडू फेकतो अन आराम. श्या... आण्णा महाराज.... टण्ण. नुसता शो बिजनेस आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

धनावडे Tue, 03/17/2026 - 15:06
मी काय म्हणतो धाग्याच्या नावातच क्रिकेट आहे आणि आपल्याला क्रिकेट आवडत नाही तर उगाच धागा उघडून का पिंका टाकायच्या.

In reply to by श्रीगुरुजी

कानडाऊ योगेशु Tue, 03/17/2026 - 18:48
कसं असतं की ज्यांना क्रिकेट अजिबात समजत नाही, अजिबात आवडत नाही, अजिबात पाहत नाही, क्रिकेटमध्ये अजिबात रूची नाही. . . तीच लोकं क्रिकेटसंबंधी कोणतेही लेखन दिसले की तात्काळ उठून कळफलक बडवायला प्रारंभ करतात. अश्यांमुळेच धागा पळतो. क्रिकेटची लोकप्रियता अश्या लोकांमुळेच वाढत आहे.
तसे नसावे. एकेकाळी क्रिकेटमधले रेकॉर्ड फिंगर टिप्स वर असायचे व मॅच असलेल्या दिवशीची उत्सुकता प्रचंड असायची. पण क्रिकेटचे अजीर्ण झाले आणि बरे झाले हे व्यसन सुटले कारण त्या दिवसात मॅच बघताना आई चा बराच ओरडा खाल्लेला आहे.अगदी वडिलांनी सुध्दा. ईव्हन त्यापूर्वी जेव्हा कॉमेंट्री रेडिओवर ऐकली जायची त्या दिवसांची जादू ही अनुभवलेली आहे. पण इथे आता सामना सुरु आहे आणि अगदी निर्विकार चेहर्याने सामना बघणे सुरु होते. बुमराह वगळता एकाही खेळाडुशी कनेक्ट होऊ शकलो नाही.मुळात सध्या ज्यांना आयडॉल मानले जावे अश्या किती खेळाडुंची नावे सांगता येतील.?माझ्यामते ह्या परंपरेतले शेवटचे खेळाडु विराट व रोहित असावेत. हीच गोष्ट चित्रपटांची. माधुरीला डोळे भरुन पाहण्यासाठी राजकुमार ह्या पडेल चित्रपटाला अगदी दुसर्या शोला गेले होतो. आता माधुरीची कुठली सिरियल वगैरे येते तेव्हा पटापट स्किप करत उरकतो. आणि त्या मिसेस देशपांडे सिरियल नंतर ते ही करेन का पुढे ह्याबाबत साशंक आहे. ( हा प्रतिसाद मुद्दामुन इथे लिहिला.कारण माधुरीबाबत कुणी धागा काढला आणि तिथे असा प्रतिसाद लिहिला आणि त्यावर धाग्याचे शीर्षक अमुक अमुक मग इथे आलाच कशाला असा कोणी औचित्यभंग करायला नको. (ह. घ्या.).) बाकी क्रिकेट अजुनही आवडते. युट्युबर जुन्या क्रिकेट च्या फिड्स येत राहतात.त्या नेहेमी पाहतो.

In reply to by कानडाऊ योगेशु

श्रीगुरुजी Tue, 03/17/2026 - 19:24
क्रिकेट खूप जास्त झालंय हे खरं आहे.‌पूर्वी वर्षात एखादी मालिका व्हायची. साधारणपणे ५ कसोटी सामने असायचे किंवा ३ कसोटी सामन्यांच्या २ मालिका असायच्या. एकदिवसीय सामने नियमित १९८३ नंतर सुरू झाले. तरीही एकूण सामन्यांची संख्या खूप कमी होती, कारण खेळणारे देशही कमी होते. आता जवळपास १० देश कसोटी सामने खेळतात, १४-१६ देश एकदिवसीय सामने खेळतात आणि वी-२० हा नवीन प्रकार २०+ देश खेळतात. त्यामुळे सामन्यांची संख्या अतोनात वाढलीये. त्यात भर म्हणून अनेक लीग सुरू झाल्या. मी प्रमुख संघांचे जवळपास सर्व कसोटी सामने व एकदिवसीय सामने पाहतो. बांगलादेश, अफगाणिस्तान अशांचे सामने पाहत नाही. वी-२० सामने केवळ विश्वचषक स्पर्धेतील व ते सुद्धा प्रमुख देशांचे पाहतो.

श्रीगुरुजी Mon, 03/16/2026 - 13:59
अंतिम सामना खूपच एकतर्फी झाला. मजा आली नाही. खूप जवळ सीमारेषा असल्याने षटकारांचा वर्षाव होत होता. संपूर्ण सामन्यात दोन्ही संघातील एकानेही पळून ३ धावा काढल्या नाहीत कारण सीमारेषा खूप जवळ असल्याने चेंडू लगेच सीमारेषेबाहेर जात होता. अश्या सामन्यात मजा येत नाही. तसे मी वी२० प्रकारातील इतर कोणतेही सामने पाहत नाही, आयपीएल नामक तमाशाही पाहत नाही. परंतु विश्वचषक स्पर्धेतील मोजकेच सामने पाहतो.‌ मला सर्वाधिक आवडतात ते कसोटी सामने व त्याखालोखाल एकदिवसीय सामने. वी२० प्रकार संपूर्ण बंद करावा अशी इच्छा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मुक्त विहारि Tue, 03/17/2026 - 16:41
प्रत्येक सामन्यात जाहिरात करण्यासाठी १० मिनिटे देतात. वैयक्तिक पातळीवर, क्रिकेटचे सामने चालू असताना माझी घरातील सर्व कामे सुरळीत पार पडतात. विशेषतः, पुस्तके आणि मासिके वाचली जातात. असो, कुणी कितीही निंदा केली तरी, क्रिकेटचे सामने होणारच आहेत. आपला वैयक्तिक स्वार्थ साधायचा आणि मोकळे व्हायचे. उगाच डोक्याला शॉट करून घ्यायचा नाही....

उपांत्य फेरीचा क्रिकेट सामना चांगला झाला मजा आली होती. अंतिम सामना एकतर्फी झाला. मजा आली नाही, तरीही कशीबशी नाव काठावर लागल्यानंतर अंतिम सामन्यात पोहचून विजय मिळवला भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डच्या संघाचं अभिनंदन. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी कधी क्रिकेट पाहत नाही पण त्या दिवशी जेवता जेवता काही वेळासाठी समोर इतर बघत होते म्हणून पाहिले तर न्यूझीलॅंड चा संघ काहीही प्रयत्न करताना दिसत नव्हता, मॅच फिक्स आहे हे स्पष्ट दिसत होते! अर्ध्या तासासाठी पाहिले नि उठलो, क्रिकेटभक्ताना आनंद मिळावा किंवा सट्टेबाजीसाठी असेल पण मॅच फिक्स आहे हे दिसत होते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सोत्रि Tue, 04/14/2026 - 17:57

आताच्या क्रिकेट-सर्कशीत आणि WWF मधे काहीच फरक नाही. WWF च्या मारामार्या खर्या समजणारे आणि आताच्या क्रिकेट-सर्कशीत 'क्रिकेटचा क्लास' बघणारे ह्यांच्यात काहीच फरक नाही.

- (फिक्सींगमुळे क्रिकेटपासून दूर गेलेला) सोकाजी

In reply to by श्रीगुरुजी

पाषाणभेद Tue, 03/17/2026 - 15:21
सकाळी एक प्रतिसाद लिहिल्याचा उद्देश सफळ झाला.
हे म्हणजे दुसरी बाजू वरचढ दिसायला लागली की आपण लगेच माझेच कसे बरोबर आहे ते सिद्ध करण्यासारखे झाले. उन्ह फार आहे. कोकम सरबत घेवूया.

अभ्या.. Sun, 03/15/2026 - 18:31
कोच झाल्यापासून सतत चर्चेत असलेला व अनेकदा क्रिकेट फॅन्स व समीक्षकांच्या टीकेला समोरा जावं लागलेल्या गौतम गंभीरला सुद्धा तितकेच श्रेय द्यावे लागेल. भक्कम संघबांधणी, धाडसी निर्णय, खेळाडूंना सततचे प्रोत्साहन, संपूर्ण स्पर्धेत अपयशी ठरून सुद्धा अभिषेक शर्मा सारख्या खेळाडूंना बॅक करणे यामुळे गंभीरची भूमिका सुद्धा महत्वाची ठरते. त्याच्याबद्दल एक stat चर्चेत येतोय ते म्हणजे त्याने खेळलेल्या, mentor किंवा कोच असलेल्या जवळजवळ प्रत्येक महत्वाच्या स्पर्धेत त्याचा संघ विजयी झालाय. बघा ना.. २००७, २०११ आणि २०२६ चे विश्वचषक, २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप, २०१२ आणि २०१४ मध्ये तो कर्णधार असताना कोलकताने जिंकलेल्या आयपीएल ट्रॉफीज, तसेच २०२१ मध्ये कोलकताने जेव्हा तिसऱ्यांदा आयपीएल जिंकली तेव्हा तो कोलकाताचा mentor होता. आहे की नाय इंटरेस्टिंग.!
ऑल क्रेडीट गोज टू जय शाह. जय शा साहेबांनी ऑफर केली तेंव्हा इच्छा नसतानाही नाही म्हणूच शकला नाही गंभीर (असे तोच स्वतः म्हणे) तेंव्हा क्रेडीट जय शाह यांचेच. हनुमानाला दिले क्रेडीट तरी हरकत नाही. हाय का नाय इंट्रेस्टिंग?

पाषाणभेद Mon, 03/16/2026 - 09:35
चेंडूफळीची हा खाजगी आणि धार्मीक संघ आहे. जेव्हा जेव्हा देशावरचे संकट असते तेव्हा तेव्हा शत्रू टीमशी निट बोलणे तर सोडाच पण हस्तांदोलन देखील करत नाहीत. जर एवढेच करायचे असते तर खेळणेदेखील सोडा ना? मग खेळतात तरी कशाला अन बक्षीसाचा धनादेश बरा चालतो यांना. पाहिजे तेव्हा पैसे घेवून हरणे आणि जिंकणे हे त्यांच्या स्वभावात आहे. मालक जे बोलेल तेच करावे लागते. मुख्य म्हणजे चेंडूफळी हा आळशी लोकांचा खेळ आहे. एका वेळी एकाच खेळाडूचा काही क्षणांसाठीच दमछाक होत असते. (केवळ यष्टीरक्षकच उड्या मारून मारून तुलनेने जास्त दमतो.)

Vichar Manus Mon, 03/16/2026 - 09:52
ज्यांना क्रिकेट आवडत नाही, ते क्रिकेट बघत नाहीत,बघूही नये. तसेच या धाग्यावर पण त्यांनी प्रतिक्रिया द्यायची गरज नाही, या सारख्या धाग्याकडे त्यांनी दुर्लक्ष करावे

In reply to by पाषाणभेद

ते आहेच, पण हा बीसीसीआय चा संघ (भारत देशाचा अधिकृत क्रिकेट संघ नाही, bcci भारताच्या क्रीडा मंत्रालया अंतर्गत येत नाही) जिंकला किंवा हरला तरी देशभक्तीच्या नावाखाली क्रिकेटचे अंधभक्त फार त्रास देतात, रात्री डीजे वाजवणे काय, रस्ता अडवून गुलाल उधळणे, रस्ते अडवून मोठमोठ्या स्क्रीन लावून लोकाना बळजबरीने क्रिकेट पहा म्हणून सक्ती करणे डोक्यात जाते, तुम्हाला क्रिकेट आवडते तर घरात कलमडा आणि पहा! मोठी स्क्रीन लावून रस्ता अडवण्याची काय गरज? व्हॉट्सअपला स्टेटस ठेवणे तिथवर ठीक आहे, पण संबंध नसलेल्या समूहात “जिंकलो” म्हणून पिंक टाकायची काय गरज? जिंकलो तर घराबाहेर कपडे काढून नाच? इतराना त्रास कशाला द्यायचा? क्रिकेटर्स नी क्रिकेटला बाहेर देशात ( आपल्या आजूबाजूचे दरिद्री नि दळभद्री देश सोडले तर) कुणी कुत्र विचारत नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कानडाऊ योगेशु Mon, 03/16/2026 - 21:48
भारत देशाचा अधिकृत क्रिकेट संघ नाही, bcci भारताच्या क्रीडा मंत्रालया अंतर्गत येत नाही
प्रतिसादातील प्रत्येक भावनेशी सहमत. एकेकाळी क्रिकेट आणि चित्रपट ह्यामुळे त्यावेळचा बराच वेळ प्रचंड वाया घालवला आहे. पण आज अक्षरशः किळस व वैताग येतो. सचिन युगात असताना एखादा सामना हरलो तर सूतक लागल्यासारखे काही दिवस मनस्थिती व्हायची. आता तर फायनल आहे हे ही माहीती नसते आणि त्यात भारत जरी असला तरी निकालाने मनोवस्थेवर काहीच फरक पडत नाही.खेळाडुंची नावे ही फार काही माहिती नाही. काहींना बघुन तर डोक्यात सणक उठते.

In reply to by कानडाऊ योगेशु

पूर्वीच्या काळी मनोरंजनाची साधने कमी होती, दूरदर्शन हेच चॅनल होते नी क्रिकेट थेट दाखवले जायचे, लोक त्यात आनंद शोधायचे, रेडिओवर क्रिकेट ऐकायचे, नाही म्हणायला २००३ ला bcci संघ जिंकावा म्हणून यज्ञ केला गेलेला पाहिला होता पण त्याचा उद्देश लोकांना त्रास देणे हा नव्हता. जसजशी मनोरंजनाची साधने वाढली तसतसे क्रिकेटभक्त विकृत होऊ लागले, प्रत्येकाने क्रिकेटरसात डुंबावेच अशी त्यांची विकृती असते ह्या करता ते प्रत्येक मार्ग अवलंबतात, रस्ते अडवून, डीजे, ढोल वाजवून लोकांना त्रास देणे, नको तिथे चर्चा सुरू करणे, व्हॉट्सअप समूहात फुसकुल्या सोडणे वगैरे वगैरे. अशा विकृतांना फटके देऊन सरळ करायला हवे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पाषाणभेद Tue, 03/17/2026 - 10:04
पूर्वीच्या काळी मनोरंजनाची साधने कमी होती, दूरदर्शन हेच चॅनल होते नी क्रिकेट थेट दाखवले जायचे, लोक त्यात आनंद शोधायचे, रेडिओवर क्रिकेट ऐकायचे, नाही म्हणायला २००३ ला bcci संघ जिंकावा म्हणून यज्ञ केला गेलेला पाहिला होता पण त्याचा उद्देश लोकांना त्रास देणे हा नव्हता. जसजशी मनोरंजनाची साधने वाढली तसतसे क्रिकेटभक्त विकृत होऊ लागले, प्रत्येकाने क्रिकेटरसात डुंबावेच अशी त्यांची विकृती असते ह्या करता ते प्रत्येक मार्ग अवलंबतात, रस्ते अडवून, डीजे, ढोल वाजवून लोकांना त्रास देणे, नको तिथे चर्चा सुरू करणे, व्हॉट्सअप समूहात फुसकुल्या सोडणे वगैरे वगैरे. अशा विकृतांना फटके देऊन सरळ करायला हवे.
बरोबर

In reply to by कानडाऊ योगेशु

पाषाणभेद Tue, 03/17/2026 - 10:04
भारत देशाचा अधिकृत क्रिकेट संघ नाही, bcci भारताच्या क्रीडा मंत्रालया अंतर्गत येत नाही प्रतिसादातील प्रत्येक भावनेशी सहमत. एकेकाळी क्रिकेट आणि चित्रपट ह्यामुळे त्यावेळचा बराच वेळ प्रचंड वाया घालवला आहे. पण आज अक्षरशः किळस व वैताग येतो. सचिन युगात असताना एखादा सामना हरलो तर सूतक लागल्यासारखे काही दिवस मनस्थिती व्हायची. आता तर फायनल आहे हे ही माहीती नसते आणि त्यात भारत जरी असला तरी निकालाने मनोवस्थेवर काहीच फरक पडत नाही.खेळाडुंची नावे ही फार काही माहिती नाही. काहींना बघुन तर डोक्यात सणक उठते.
१००% सहमत. तो पांड्या की काय किती छपरी दिसत होत. ओकारी यायची बाकी होती.

In reply to by Vichar Manus

श्रीगुरुजी Tue, 03/17/2026 - 10:19
कसं असतं की ज्यांना क्रिकेट अजिबात समजत नाही, अजिबात आवडत नाही, अजिबात पाहत नाही, क्रिकेटमध्ये अजिबात रूची नाही. . . तीच लोकं क्रिकेटसंबंधी कोणतेही लेखन दिसले की तात्काळ उठून कळफलक बडवायला प्रारंभ करतात. अश्यांमुळेच धागा पळतो. क्रिकेटची लोकप्रियता अश्या लोकांमुळेच वाढत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

पाषाणभेद Tue, 03/17/2026 - 11:02
कसं असतं की ज्यांना क्रिकेट अजिबात समजत नाही, अजिबात आवडत नाही, अजिबात पाहत नाही, क्रिकेटमध्ये अजिबात रूची नाही. . . तीच लोकं क्रिकेटसंबंधी कोणतेही लेखन दिसले की तात्काळ उठून कळफलक बडवायला प्रारंभ करतात. अश्यांमुळेच धागा पळतो. क्रिकेटची लोकप्रियता अश्या लोकांमुळेच वाढत आहे.
हो ना. खरेच आहे. आणि जे जे क्रिकेट प्रेमी आहेत, वेळ घालवून क्रिकेट पाहतात, आठ आठ तास वाया घालवतात, घरच्यांना सिरीयला पाहू देत नाहीत, रिमोट देत नाहीत, सैपाकात मदत करत नाहीत, ते ते सट्टाबाजी असलेले क्रिकेट, पैसे देऊन मॅचा विकत घेतलेले क्रिकेट, आळशांचा खेळ असलेले क्रिकेट पाहत बसतात आणि अशा बघ्यांना बिसीसीआय पर मॅच एक पन्नास हजार लगेच युपीआय ने पाठवून देते. स्कोर लक्षात ठेवणारे, अरे काय कॅच घेतला, कशी विकेट घेतली, हा काय भारी दिसत होता, याच्या गर्लफ्रेंडने काय किस घेतला राव, विक्रम लक्षात ठेवणारे, क्रिकेटरला हिरो मानणारे, शेकहँन्ड न करता पाकिस्तानची कशी उतरवली असे म्हणणार्‍यांना बिसीसीआय आणखी २५ हजार जास्त देत असते. कालच अशा एका भक्त क्रिकेट बघ्याने तर १ लाख १०० हजार कमावले. डायरेक क्रेडीट झाली रक्कम. आता तो मोठा टीव्ही घेत आहे. सेम ते चाळीस पैसे मिळतात ना तसे आहे बघा.

In reply to by श्रीगुरुजी

तीच लोकं क्रिकेटसंबंधी कोणतेही लेखन दिसले की तात्काळ उठून कळफलक बडवायला प्रारंभ करतात. कारण आपल्याला क्रिकेट आवडते म्हणून, इतरानाही आवडावेच असा मंदहट्ट क्रिकेट पाहणाऱ्यांचा असतो, मग ते प्रत्येक ठिकाणी व्हॉट्सअप असो, की समोरासमोर चर्चा प्रत्येक ठिकाणी संबंध नसताना क्रिकेटचा विषय काढून पिडतात, मोबाईल मधे लाईव स्कोर दिसत असतो तरी स्कोर विचारुन त्रास देतात, बीसीसीआय चा संघ जिंकला की रस्ते अडवून दारू पिऊन धिंगणा घालतात! अश्याना चाप बसवा ह्यासाठीच कळफलक बडवावे लागते, त्या निमित्ताने क्रिकेटविकृतीबद्दल बोलणेही होते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

धनावडे Tue, 03/17/2026 - 12:23
मी काय म्हणतो धाग्याच्या नावातच क्रिकेट आहे आणि आपल्याला क्रिकेट आवडत नाही तर उगाच धागा उघडून का पिंका टाकायच्या.

In reply to by धनावडे

क्रिकेटाचा धागा आहे म्हणूनच पिंका टाकतोय! क्रिकेटविकृत लोकांच्या त्रासाच्या कथा क्रिकेटच्याच धाग्यावर टाकणार ना? इस्राईल इराण युद्धच्या धाग्यावर तर नक्कीच नाही! बरोबर ना?

In reply to by धनावडे

श्रीगुरुजी Tue, 03/17/2026 - 13:10
मी म्हटलं ना की क्रिकेट धागा लोकप्रिय करणारे क्रिकेट न आवडणारेच असतात. त्याचा लगेच प्रत्यंतर आला व पुढेही येणार.

In reply to by धनावडे

पाषाणभेद Tue, 03/17/2026 - 14:10
मी काय म्हणतो धाग्याच्या नावातच क्रिकेट आहे आणि आपल्याला क्रिकेट आवडत नाही तर उगाच धागा उघडून का पिंका टाकायच्या.
धागा काही खाजगी मालमत्ता नाही की त्याला धागाकर्ता कुलूप लावेल. हे सोशल मिडीया आहे. धागा केला तर त्यावर प्रतिक्रीया येतीलच ना? अन काय वाचायचे ते वाचा अन नाही पटले तर सोडून द्या असे म्हणू नका. सोमिवर धागे, विडीओ उगम पावत असतात. आपली इच्छा असो नसो ते वाचत, बघावे लागत असतात.
क्रिकेट धागा लोकप्रिय करणारे क्रिकेट न आवडणारेच असतात. त्याचा लगेच प्रत्यंतर आला व पुढेही येणार.
क्रिकेट न आवडणारे असे कसे ठरवले? त्यातल्या तृटी, बेकायदेशीर पद्धती काढा की आधी. मग ठरवा काय ते. अन तसेही दिवसेंदिवस कंटाळवाणेपणे आळशासारखे खेळत राहणे आवडणार नाहीच. एक चेंडू फेकतो अन आराम. फलंदाज चेंडू टोलवतो अन आराम. क्षेत्ररक्षक चेंडू पकडतो, फेकतो अन आराम. परत चेंडू फेकतो अन आराम. श्या... आण्णा महाराज.... टण्ण. नुसता शो बिजनेस आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

धनावडे Tue, 03/17/2026 - 15:06
मी काय म्हणतो धाग्याच्या नावातच क्रिकेट आहे आणि आपल्याला क्रिकेट आवडत नाही तर उगाच धागा उघडून का पिंका टाकायच्या.

In reply to by श्रीगुरुजी

कानडाऊ योगेशु Tue, 03/17/2026 - 18:48
कसं असतं की ज्यांना क्रिकेट अजिबात समजत नाही, अजिबात आवडत नाही, अजिबात पाहत नाही, क्रिकेटमध्ये अजिबात रूची नाही. . . तीच लोकं क्रिकेटसंबंधी कोणतेही लेखन दिसले की तात्काळ उठून कळफलक बडवायला प्रारंभ करतात. अश्यांमुळेच धागा पळतो. क्रिकेटची लोकप्रियता अश्या लोकांमुळेच वाढत आहे.
तसे नसावे. एकेकाळी क्रिकेटमधले रेकॉर्ड फिंगर टिप्स वर असायचे व मॅच असलेल्या दिवशीची उत्सुकता प्रचंड असायची. पण क्रिकेटचे अजीर्ण झाले आणि बरे झाले हे व्यसन सुटले कारण त्या दिवसात मॅच बघताना आई चा बराच ओरडा खाल्लेला आहे.अगदी वडिलांनी सुध्दा. ईव्हन त्यापूर्वी जेव्हा कॉमेंट्री रेडिओवर ऐकली जायची त्या दिवसांची जादू ही अनुभवलेली आहे. पण इथे आता सामना सुरु आहे आणि अगदी निर्विकार चेहर्याने सामना बघणे सुरु होते. बुमराह वगळता एकाही खेळाडुशी कनेक्ट होऊ शकलो नाही.मुळात सध्या ज्यांना आयडॉल मानले जावे अश्या किती खेळाडुंची नावे सांगता येतील.?माझ्यामते ह्या परंपरेतले शेवटचे खेळाडु विराट व रोहित असावेत. हीच गोष्ट चित्रपटांची. माधुरीला डोळे भरुन पाहण्यासाठी राजकुमार ह्या पडेल चित्रपटाला अगदी दुसर्या शोला गेले होतो. आता माधुरीची कुठली सिरियल वगैरे येते तेव्हा पटापट स्किप करत उरकतो. आणि त्या मिसेस देशपांडे सिरियल नंतर ते ही करेन का पुढे ह्याबाबत साशंक आहे. ( हा प्रतिसाद मुद्दामुन इथे लिहिला.कारण माधुरीबाबत कुणी धागा काढला आणि तिथे असा प्रतिसाद लिहिला आणि त्यावर धाग्याचे शीर्षक अमुक अमुक मग इथे आलाच कशाला असा कोणी औचित्यभंग करायला नको. (ह. घ्या.).) बाकी क्रिकेट अजुनही आवडते. युट्युबर जुन्या क्रिकेट च्या फिड्स येत राहतात.त्या नेहेमी पाहतो.

In reply to by कानडाऊ योगेशु

श्रीगुरुजी Tue, 03/17/2026 - 19:24
क्रिकेट खूप जास्त झालंय हे खरं आहे.‌पूर्वी वर्षात एखादी मालिका व्हायची. साधारणपणे ५ कसोटी सामने असायचे किंवा ३ कसोटी सामन्यांच्या २ मालिका असायच्या. एकदिवसीय सामने नियमित १९८३ नंतर सुरू झाले. तरीही एकूण सामन्यांची संख्या खूप कमी होती, कारण खेळणारे देशही कमी होते. आता जवळपास १० देश कसोटी सामने खेळतात, १४-१६ देश एकदिवसीय सामने खेळतात आणि वी-२० हा नवीन प्रकार २०+ देश खेळतात. त्यामुळे सामन्यांची संख्या अतोनात वाढलीये. त्यात भर म्हणून अनेक लीग सुरू झाल्या. मी प्रमुख संघांचे जवळपास सर्व कसोटी सामने व एकदिवसीय सामने पाहतो. बांगलादेश, अफगाणिस्तान अशांचे सामने पाहत नाही. वी-२० सामने केवळ विश्वचषक स्पर्धेतील व ते सुद्धा प्रमुख देशांचे पाहतो.

श्रीगुरुजी Mon, 03/16/2026 - 13:59
अंतिम सामना खूपच एकतर्फी झाला. मजा आली नाही. खूप जवळ सीमारेषा असल्याने षटकारांचा वर्षाव होत होता. संपूर्ण सामन्यात दोन्ही संघातील एकानेही पळून ३ धावा काढल्या नाहीत कारण सीमारेषा खूप जवळ असल्याने चेंडू लगेच सीमारेषेबाहेर जात होता. अश्या सामन्यात मजा येत नाही. तसे मी वी२० प्रकारातील इतर कोणतेही सामने पाहत नाही, आयपीएल नामक तमाशाही पाहत नाही. परंतु विश्वचषक स्पर्धेतील मोजकेच सामने पाहतो.‌ मला सर्वाधिक आवडतात ते कसोटी सामने व त्याखालोखाल एकदिवसीय सामने. वी२० प्रकार संपूर्ण बंद करावा अशी इच्छा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मुक्त विहारि Tue, 03/17/2026 - 16:41
प्रत्येक सामन्यात जाहिरात करण्यासाठी १० मिनिटे देतात. वैयक्तिक पातळीवर, क्रिकेटचे सामने चालू असताना माझी घरातील सर्व कामे सुरळीत पार पडतात. विशेषतः, पुस्तके आणि मासिके वाचली जातात. असो, कुणी कितीही निंदा केली तरी, क्रिकेटचे सामने होणारच आहेत. आपला वैयक्तिक स्वार्थ साधायचा आणि मोकळे व्हायचे. उगाच डोक्याला शॉट करून घ्यायचा नाही....

उपांत्य फेरीचा क्रिकेट सामना चांगला झाला मजा आली होती. अंतिम सामना एकतर्फी झाला. मजा आली नाही, तरीही कशीबशी नाव काठावर लागल्यानंतर अंतिम सामन्यात पोहचून विजय मिळवला भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डच्या संघाचं अभिनंदन. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी कधी क्रिकेट पाहत नाही पण त्या दिवशी जेवता जेवता काही वेळासाठी समोर इतर बघत होते म्हणून पाहिले तर न्यूझीलॅंड चा संघ काहीही प्रयत्न करताना दिसत नव्हता, मॅच फिक्स आहे हे स्पष्ट दिसत होते! अर्ध्या तासासाठी पाहिले नि उठलो, क्रिकेटभक्ताना आनंद मिळावा किंवा सट्टेबाजीसाठी असेल पण मॅच फिक्स आहे हे दिसत होते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सोत्रि Tue, 04/14/2026 - 17:57

आताच्या क्रिकेट-सर्कशीत आणि WWF मधे काहीच फरक नाही. WWF च्या मारामार्या खर्या समजणारे आणि आताच्या क्रिकेट-सर्कशीत 'क्रिकेटचा क्लास' बघणारे ह्यांच्यात काहीच फरक नाही.

- (फिक्सींगमुळे क्रिकेटपासून दूर गेलेला) सोकाजी

In reply to by श्रीगुरुजी

पाषाणभेद Tue, 03/17/2026 - 15:21
सकाळी एक प्रतिसाद लिहिल्याचा उद्देश सफळ झाला.
हे म्हणजे दुसरी बाजू वरचढ दिसायला लागली की आपण लगेच माझेच कसे बरोबर आहे ते सिद्ध करण्यासारखे झाले. उन्ह फार आहे. कोकम सरबत घेवूया.
लेखनविषय:
लेखनप्रकार
हुश्श.. जिंकलो एकदाचे.! सलग दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले म्हणायचं. जे आजवर विश्व क्रिकेट मध्ये कोणत्याच संघाला जमलेलं नव्हतं. तश्या अनेक गोष्टी आहेत ज्या भारतीय क्रिकेट आणि वर्ल्ड क्रिकेट मधे पहिल्यांदाच घडत आहेत. पहिली म्हणजे वरती सांगितल्याप्रमाणे टी-20 वर्ल्डकप defend करणारा भारत पहिला संघ बनला. दुसरं, टी–20 WC होस्ट करणारी टीम पहिल्यांदाच वर्ल्डकप जिंकली. तीन, २०२३ ची ओडीआय WC फायनल तसेच साऊथ आफ्रिकेसोबत हरल्यामुळे पानौती ठरवल्या गेलेल्या अहमदाबादच्या मोटेरा म्हणजेच नरेंद्र मोदी मैदानावर आपण पहिल्यांदा महत्वाचा सामना जिंकलो.

महिला दिन: काही कविता

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
या कविता महिला दिवससाठी लिहल्या होत्या. पण सौला हॉस्पिटल मध्ये अॅडमिट करावे लागले होते. आता ती ठीक आहे. त्यामुळे कविता टंकायला आज फुरसत मिळाली.

शेवटचा तुकडा..

गवि ·

कांदा लिंबू गुरुवार, 03/12/2026 - 19:45
छान हळुवार असं मनावर कथानक उमटत जातंय असं वाटलं. मानवी भावभावनांना, त्यांच्या अबोल अभिव्यक्तीला सीमा नाही असं काहीसं जाणवलं.

मिसळपाव गुरुवार, 03/12/2026 - 21:02
समुद्र न थांबणं, जतिनचा प्रॉब्लेम नीटसा कळला नाही. पण डझन्ट मॅटर. लिखाण सुरेख आहे. नेमक्या शब्दात बरंच काही सांगितलंय. सुरुवातीची पानं वाचून मतकरींची 'जौळ' कादंबरी आठवली.

सुक्या गुरुवार, 03/12/2026 - 23:50
वा. वा. ओघवते विचार करायला लावणारे ... असेच लिहिते रहा ...

प्रचेतस Fri, 03/13/2026 - 07:21
कथा आवडली, शाल, लाईटहाऊस, समुद्र ही प्रतीकं सुरेखरीत्या वापरली आहेत. मिपावर ललितलेखनाचा दुष्काळ जाणवतो पण तुम्ही एक उत्तम कथा लिहून तो दूर केला आहे.

कर्नलतपस्वी Fri, 03/13/2026 - 08:34
मुलगी नवर्‍यामधे वडील शोधते,मुलगा आई शोधतो सासू सुने बरोबर स्वतःला शोधते आणी मग सगळा गुंडांवर वाढतो. मानवी स्वभाव. बाकी कथा ,कथानक आणी पात्रे आसपास प्रचूर संखेत दिसतात. कथा आवडली हे वेगळे सांगायला नको.

कर्नलतपस्वी Fri, 03/13/2026 - 08:35
मुलगी नवर्‍यामधे वडील शोधते,मुलगा आई शोधतो सासू सुने मधे स्वतःला शोधते आणी मग सगळा गुंतडां वाढतो. मानवी स्वभाव. बाकी कथा ,कथानक आणी पात्रे आसपास प्रचूर संखेत दिसतात. कथा आवडली हे वेगळे सांगायला नको.

सोत्रि Fri, 03/13/2026 - 14:51
गवी, काळजाला भिडेल असं लिहीतोस! - (गवीपंखा) सोकाजी

अभ्या.. Fri, 03/13/2026 - 16:40
व्वा, गविराज व्व्वा. शेवटाचा तुकडा म्हणून गविराज काही एआय एक्पिरिमेन्ट करतेत का काय वाटलं शीर्षक वाचून. . क्लासिक लेखनाचा असा अनुभव दिला की.... मान गये. आंदोहाऊर.

गविजी, कथा खूप आवडली,. लहान लहान वाक्यांनी जतिनचा टेम्पो मस्त बिल्डप होतोय पण कधी कधी त्या टेम्पोला देखील थोडा ठेहराव हवा असं वाटलं. काही वाक्ये खूप खास आहेत. अगदी टिपिकल संवाद देखील अगदी काळजीपूर्वक पेरलेले जाणवले आणि त्यामुळे एकून लेखन आणि त्याचा फ्लो खूप खरा उतरला आहे असे वाटत राहते. मस्त गविजी! - एक गविफॅन

मंत्री Sat, 03/14/2026 - 16:55
फारच आवडली कथा. इतकी की रोमातून बाहेर पडून प्रतिसाद द्यायला भाग पाडलं तुमच्या लेखनाने. जियो !

श्वेता२४ Sat, 03/14/2026 - 18:20
तुमच्या लिखाणाची चाहती आहेच. पण ही कथा अपूर्णत्वातही पूर्णत्वाचा अनुभव देणारी कथा आहे.. लौकिक अर्थाने कथेचा शेवट असा होत नसला तरीही कथा वाचल्या नंतर पूर्ण समाधान मिळाल्याची अनुभूती मिळते... अल्कोहोलिक मनुष्य एकदम मरत नाही. तो अधेमधे सुधारतो, पुन्हा आजारी पडतो आणि आसपासच्या सर्वांना आजारी करतो. हे वाक्य काळजाला भिडले अगदी!!

सौंदाळा Mon, 03/16/2026 - 10:49
आईशप्पथ गवि काय लिहिले आहे, खुप दिवसांनी!! आशा नर्सिंग होम, परत परत चालू बंद होणारा लाईट हाऊसमधला दिवा, समुद्राचा पझलमधला तुकडा, शालीची 'त्रिकोणी' घडी सगळच चपखल.

कांदा लिंबू गुरुवार, 03/12/2026 - 19:45
छान हळुवार असं मनावर कथानक उमटत जातंय असं वाटलं. मानवी भावभावनांना, त्यांच्या अबोल अभिव्यक्तीला सीमा नाही असं काहीसं जाणवलं.

मिसळपाव गुरुवार, 03/12/2026 - 21:02
समुद्र न थांबणं, जतिनचा प्रॉब्लेम नीटसा कळला नाही. पण डझन्ट मॅटर. लिखाण सुरेख आहे. नेमक्या शब्दात बरंच काही सांगितलंय. सुरुवातीची पानं वाचून मतकरींची 'जौळ' कादंबरी आठवली.

सुक्या गुरुवार, 03/12/2026 - 23:50
वा. वा. ओघवते विचार करायला लावणारे ... असेच लिहिते रहा ...

प्रचेतस Fri, 03/13/2026 - 07:21
कथा आवडली, शाल, लाईटहाऊस, समुद्र ही प्रतीकं सुरेखरीत्या वापरली आहेत. मिपावर ललितलेखनाचा दुष्काळ जाणवतो पण तुम्ही एक उत्तम कथा लिहून तो दूर केला आहे.

कर्नलतपस्वी Fri, 03/13/2026 - 08:34
मुलगी नवर्‍यामधे वडील शोधते,मुलगा आई शोधतो सासू सुने बरोबर स्वतःला शोधते आणी मग सगळा गुंडांवर वाढतो. मानवी स्वभाव. बाकी कथा ,कथानक आणी पात्रे आसपास प्रचूर संखेत दिसतात. कथा आवडली हे वेगळे सांगायला नको.

कर्नलतपस्वी Fri, 03/13/2026 - 08:35
मुलगी नवर्‍यामधे वडील शोधते,मुलगा आई शोधतो सासू सुने मधे स्वतःला शोधते आणी मग सगळा गुंतडां वाढतो. मानवी स्वभाव. बाकी कथा ,कथानक आणी पात्रे आसपास प्रचूर संखेत दिसतात. कथा आवडली हे वेगळे सांगायला नको.

सोत्रि Fri, 03/13/2026 - 14:51
गवी, काळजाला भिडेल असं लिहीतोस! - (गवीपंखा) सोकाजी

अभ्या.. Fri, 03/13/2026 - 16:40
व्वा, गविराज व्व्वा. शेवटाचा तुकडा म्हणून गविराज काही एआय एक्पिरिमेन्ट करतेत का काय वाटलं शीर्षक वाचून. . क्लासिक लेखनाचा असा अनुभव दिला की.... मान गये. आंदोहाऊर.

गविजी, कथा खूप आवडली,. लहान लहान वाक्यांनी जतिनचा टेम्पो मस्त बिल्डप होतोय पण कधी कधी त्या टेम्पोला देखील थोडा ठेहराव हवा असं वाटलं. काही वाक्ये खूप खास आहेत. अगदी टिपिकल संवाद देखील अगदी काळजीपूर्वक पेरलेले जाणवले आणि त्यामुळे एकून लेखन आणि त्याचा फ्लो खूप खरा उतरला आहे असे वाटत राहते. मस्त गविजी! - एक गविफॅन

मंत्री Sat, 03/14/2026 - 16:55
फारच आवडली कथा. इतकी की रोमातून बाहेर पडून प्रतिसाद द्यायला भाग पाडलं तुमच्या लेखनाने. जियो !

श्वेता२४ Sat, 03/14/2026 - 18:20
तुमच्या लिखाणाची चाहती आहेच. पण ही कथा अपूर्णत्वातही पूर्णत्वाचा अनुभव देणारी कथा आहे.. लौकिक अर्थाने कथेचा शेवट असा होत नसला तरीही कथा वाचल्या नंतर पूर्ण समाधान मिळाल्याची अनुभूती मिळते... अल्कोहोलिक मनुष्य एकदम मरत नाही. तो अधेमधे सुधारतो, पुन्हा आजारी पडतो आणि आसपासच्या सर्वांना आजारी करतो. हे वाक्य काळजाला भिडले अगदी!!

सौंदाळा Mon, 03/16/2026 - 10:49
आईशप्पथ गवि काय लिहिले आहे, खुप दिवसांनी!! आशा नर्सिंग होम, परत परत चालू बंद होणारा लाईट हाऊसमधला दिवा, समुद्राचा पझलमधला तुकडा, शालीची 'त्रिकोणी' घडी सगळच चपखल.
जतिन साधा माणूस आहे.  खूप शांत माणूस आहे. कुणाच्या अध्यात ना मध्यात. असं सागरदर्शन हाऊसिंग सोसायटीत राहणारे बरेच लोक म्हणायचे.  शांततेचा तळ किती खोल असतो याची जाणीव किंवा पर्वा वर वर पोहणाऱ्यांना नसते. त्याला एकटा मात्र कोणी म्हणत नव्हते. एकटे असण्यात एक काहीतरी अस्वस्थता, दुःख वगैरे असतं. गेलाबाजार उदास खिन्न चेहरा तरी असतो.  पण जतिनच्या आतमध्ये आता काहीच उरलं नव्हतं. त्यामुळे खिन्नताही दिसत नव्हती. त्याला एकटा तरी कसं म्हणायचं?  लोकांना काही अंदाज येणं शक्य नव्हतं.

राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट

आकाश खोत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
राजस्थानच्या ट्रिपचा शेवटचा दिवस उजाडला. आज आमचं संध्याकाळचं विमान होतं. आम्ही सिटी पॅलेसच्याच भागात मुक्कामी होतो. त्या भागात थोडी पायी भटकंती करून आलो. आधी गणगौर घाटावर गेलो. गणगौर म्हणजे शिव गौरी. हे या घाटाचं नाव आहे, हा एक सणसुद्धा आहे, आणि त्या दिवशी करायचा एक पारंपरिक नृत्यखेळाचा प्रकारसुद्धा आहे. मुन्नाभाई मध्ये लक्की सिंगचा एक डायलॉग आहे. त्याला अधिकारी विचारतो २० मजल्याची परवानगी असताना इमारत २५ मजल्यांची कशी बनवलीस? तो म्हणतो "बनते बनते बन गयी यार!!".

गॅस साठी दाही दिशा ....

बाजीगर ·
लेखनविषय:
गॅस साठी आता | धावा दाही दिशा | आम्हा फिरविली कसा |जगदीशा || काय आमची चूक |कसा सत्यनास | कुणी देता का गॅस | विठू राया || झाली इंधन टंचाई | सिलिंडर साठी रांगा | सुरू करा टांगा | पांडुरंगा || ऐका आकाशवाणी| बंद हॉर्मुझ सामुद्रधुनी | हाताने धुवा धुणी | चक्रपाणी || कशी पेटवू चूल |कसे राखू घरपण | पुन्हा शोधा सरपण |रानोमाळी || घ्यावी आंघोळ सुटी |नका मारू बोंब| पुन्हा पेटवा बंब| मोरी तला|| अहंकारी आणि चक्रम |चालक ट्रम्प तात्या | मालक बुडीत खात्या |देवा धाव || डिलीट करा स्विगी |झाले बंद हॉटेल | कसे चालेल हॉस्टेल | चिंतामणी || बाजीगर खरेदी | इंडक्शन तवा | राईस कुकर नवा | इलेक्ट्रिक ||

"द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम

पाषाणभेद ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम (सदर कथेमध्ये मानवी मनाच्या कल्पनेचा विस्तार केला आहे. सदर कथेमध्ये कोणत्याही जिवीत अथवा मृत व्यक्तीचा, देशाचा, संस्थेचा संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. सदर कथा काल्पनिक आहे. वाचकांचे मनोरंजन व्हावे या हेतूने लिखाण केले आहे.) २१ व्या शतकाच्या मध्यावर जग एका विचित्र टप्प्यावर येऊन ठेपले होते. विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अवकाश तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झाली होती; पण मानवाचे जुने स्वभाव सत्ता, भीती आणि वर्चस्व अजूनही तसेच होते.

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ १३ योग केंद्रांमध्ये भेट आणि संवाद ✪ “निरामयचा" जानेवारीमध्ये पूर्ण झालेला सायकल यात्रा उपक्रम ✪ बंगलोर- उटी- ईशा आदि योगी- केरळ- कन्याकुमारी- रामेश्वरम- चेन्नै ✪ प्रचंड मोठे घाट, भितीदायक उतार आणि बेटावरचा प्रवास ✪ सुरूवातीला पुण्यातल्या चिन्मय विभूतीमध्ये भेट ✪ १८६१+ किलोमीटर अंतर आणि सायकलने दिलेली साथ ✪ निसर्ग- तीर्थयात्रा आणि अविश्वसनीय भारत ✪ सर्वांबद्दल कृतज्ञता आणि धन्यवादाची भावना नमस्कार. गेल्या जानेवारीमध्ये दक्षिण भारतात "आरोग्यासाठी योग" हा विषय घेऊन १८६१ किलोमीटर सोलो सायकल प्रवास केला होता. परभणीच्या निरामय योग प्रसार व संशोधन केंद्राचा हा उपक्रम होता.

शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..

आजी ·
हल्लीची काही मुलं परीक्षेत शतप्रतिशत म्हणजे शंभरपैकी शंभर मार्कस् मिळवतात. काहीजण तर शंभर टक्क्यांपेक्षा जास्त मार्कस् मिळवतात म्हणे.. कसे कोण जाणे.. हे सर्व माझ्यासारख्या आजी, आजोबा झालेल्या व्यक्तीला अचंबित करणारे असलं तरी ते वास्तव आहे. मी जेव्हा शाळेत जात होते तेव्हा मला कोणत्याही विषयात शत प्रतिशत गुण मिळाले असं फारसं आठवत नाही. तसं म्हटलं तर माझे भाषा विषय उत्तम होते. संस्कृत मध्ये मला दोन, तीन वेळा खरंच शत प्रतिशत गुण मिळालेही होते. पण फक्त आणि फक्त संस्कृतमध्येच.. आमच्या वेळी.. काय सांगू? ३५ टक्क्यांना पासिंग होतं. ७० टक्के मिळाले की डिस्टिंक्शन.

सैरभैर डायरी - ३

कपिलमुनी ·

सतिश पाटील Wed, 03/11/2026 - 11:22
हि गावची लोकं लई बाराबोड्याची असत्यात. हेंच्यासाठी शहरात राहिलेली अन जत्रा दिवाळीला गावाकडे आलेली लोकं म्हणजे गिऱ्हाईक असतेत. शहरात आपण कुठं राहतो, घर स्वतःच आहे का, किती किंमत आहे, पगार किती, ह्या सगळ्याचा अंदाज त्यांनी कधीतरी आपल्याकडे शहरात २ दिवस कामासाठी येऊन आपल्या घरी राहून बरोबर काढलेला असतो. शहरात राहून पगार घेतो म्हणजे आपला अधिकारच आहे ह्याला लुटायचा अन त्याने पण तक्रार नाही करायची असा अलिखित नियमच असतो त्यांच्यासाठी.

हा ही भाग मस्त!! पु भा प्र . पण जरा मागच्या भागांशी लिंक तुटल्यासारखी वाटते. की हे अनेक अनुभवांचे कोलाज आहे? की आता ३.१ /३.२ येणारेत?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कपिलमुनी Sat, 03/14/2026 - 15:49
सलगपणा नाहीये . आठवले तसे लिहितोय . सैरभैर पसरलेल्या आठवणीच्या डायरीतले जे पान आठवले ते लिहिले

अभ्या.. Fri, 03/13/2026 - 21:21
भारीच लिहिलाय मुनीवर. गावाकडच्या डँबीसपब्लिकवर अनुभव असला तरी हे डँबिसपणा उगी गावातले म्हणून आलेला नसतो. हे काही समर्थन नाही त्याचे, किंबहुना मीही असले अनुभव भोगलेले आहेत. अगदी ७०-८० कीमीवर गाव असून उपरेपणा असतो, व्य्वहारातल्या, वहीवाटीतल्या आणि गावकीतल्या काही संज्ञा वेगळ्या पध्दतीने मेंटेन झालेल्या असतात. पूर्ण आयुष्य शहरात काढलेल्यांना तर त्या झेपतच नाहीत. अर्थात माणसासोबत डँबिसपणा सगळीकडे वेगवेगळ्या स्वरुपात असतोच. त्यांच्याशी भिडायचे फंडेही वेगवेगळे असतात. ज्यांना कळते ते तरतात.

सतिश पाटील Wed, 03/11/2026 - 11:22
हि गावची लोकं लई बाराबोड्याची असत्यात. हेंच्यासाठी शहरात राहिलेली अन जत्रा दिवाळीला गावाकडे आलेली लोकं म्हणजे गिऱ्हाईक असतेत. शहरात आपण कुठं राहतो, घर स्वतःच आहे का, किती किंमत आहे, पगार किती, ह्या सगळ्याचा अंदाज त्यांनी कधीतरी आपल्याकडे शहरात २ दिवस कामासाठी येऊन आपल्या घरी राहून बरोबर काढलेला असतो. शहरात राहून पगार घेतो म्हणजे आपला अधिकारच आहे ह्याला लुटायचा अन त्याने पण तक्रार नाही करायची असा अलिखित नियमच असतो त्यांच्यासाठी.

हा ही भाग मस्त!! पु भा प्र . पण जरा मागच्या भागांशी लिंक तुटल्यासारखी वाटते. की हे अनेक अनुभवांचे कोलाज आहे? की आता ३.१ /३.२ येणारेत?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कपिलमुनी Sat, 03/14/2026 - 15:49
सलगपणा नाहीये . आठवले तसे लिहितोय . सैरभैर पसरलेल्या आठवणीच्या डायरीतले जे पान आठवले ते लिहिले

अभ्या.. Fri, 03/13/2026 - 21:21
भारीच लिहिलाय मुनीवर. गावाकडच्या डँबीसपब्लिकवर अनुभव असला तरी हे डँबिसपणा उगी गावातले म्हणून आलेला नसतो. हे काही समर्थन नाही त्याचे, किंबहुना मीही असले अनुभव भोगलेले आहेत. अगदी ७०-८० कीमीवर गाव असून उपरेपणा असतो, व्य्वहारातल्या, वहीवाटीतल्या आणि गावकीतल्या काही संज्ञा वेगळ्या पध्दतीने मेंटेन झालेल्या असतात. पूर्ण आयुष्य शहरात काढलेल्यांना तर त्या झेपतच नाहीत. अर्थात माणसासोबत डँबिसपणा सगळीकडे वेगवेगळ्या स्वरुपात असतोच. त्यांच्याशी भिडायचे फंडेही वेगवेगळे असतात. ज्यांना कळते ते तरतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सैरभैर डायरी - १ सैरभैर डायरी - २

गावाकडच्या गप्पा

बाबा रिटायर झाले आणि गावातल्या सगळ्या रिटायर माणसाच्या पावलावर पाऊल ठेऊन शेतीकडे लक्ष द्यायला लागले. रीतीप्रमाणे भांडवल मालकाचे मेहनत गड्याची त्याचे उत्पन्नाच्या २५ % द्यायचे, वैरण, गवत करेल तसे घेऊन जाईल. परस्पर माल विकायचा नाही वगैरे गोष्टी ठरल्या . दोन वर्षे सगळे सुरळीत होते. बाळूमामा कष्टाळू होते. थोडासा तळे राखील तो पाणी चाखेल हा प्रकार होताच. पण बाबांना शेतात काहीतरी करतोय हा आनंद मोठा होता.