मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

महिला दिन: काही कविता

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
या कविता महिला दिवससाठी लिहल्या होत्या. पण सौला हॉस्पिटल मध्ये अॅडमिट करावे लागले होते. आता ती ठीक आहे. त्यामुळे कविता टंकायला आज फुरसत मिळाली.

शेवटचा तुकडा..

गवि ·

कांदा लिंबू गुरुवार, 03/12/2026 - 19:45
छान हळुवार असं मनावर कथानक उमटत जातंय असं वाटलं. मानवी भावभावनांना, त्यांच्या अबोल अभिव्यक्तीला सीमा नाही असं काहीसं जाणवलं.

मिसळपाव गुरुवार, 03/12/2026 - 21:02
समुद्र न थांबणं, जतिनचा प्रॉब्लेम नीटसा कळला नाही. पण डझन्ट मॅटर. लिखाण सुरेख आहे. नेमक्या शब्दात बरंच काही सांगितलंय. सुरुवातीची पानं वाचून मतकरींची 'जौळ' कादंबरी आठवली.

सुक्या गुरुवार, 03/12/2026 - 23:50
वा. वा. ओघवते विचार करायला लावणारे ... असेच लिहिते रहा ...

प्रचेतस Fri, 03/13/2026 - 07:21
कथा आवडली, शाल, लाईटहाऊस, समुद्र ही प्रतीकं सुरेखरीत्या वापरली आहेत. मिपावर ललितलेखनाचा दुष्काळ जाणवतो पण तुम्ही एक उत्तम कथा लिहून तो दूर केला आहे.

कर्नलतपस्वी Fri, 03/13/2026 - 08:34
मुलगी नवर्‍यामधे वडील शोधते,मुलगा आई शोधतो सासू सुने बरोबर स्वतःला शोधते आणी मग सगळा गुंडांवर वाढतो. मानवी स्वभाव. बाकी कथा ,कथानक आणी पात्रे आसपास प्रचूर संखेत दिसतात. कथा आवडली हे वेगळे सांगायला नको.

कर्नलतपस्वी Fri, 03/13/2026 - 08:35
मुलगी नवर्‍यामधे वडील शोधते,मुलगा आई शोधतो सासू सुने मधे स्वतःला शोधते आणी मग सगळा गुंतडां वाढतो. मानवी स्वभाव. बाकी कथा ,कथानक आणी पात्रे आसपास प्रचूर संखेत दिसतात. कथा आवडली हे वेगळे सांगायला नको.

सोत्रि Fri, 03/13/2026 - 14:51
गवी, काळजाला भिडेल असं लिहीतोस! - (गवीपंखा) सोकाजी

अभ्या.. Fri, 03/13/2026 - 16:40
व्वा, गविराज व्व्वा. शेवटाचा तुकडा म्हणून गविराज काही एआय एक्पिरिमेन्ट करतेत का काय वाटलं शीर्षक वाचून. . क्लासिक लेखनाचा असा अनुभव दिला की.... मान गये. आंदोहाऊर.

गविजी, कथा खूप आवडली,. लहान लहान वाक्यांनी जतिनचा टेम्पो मस्त बिल्डप होतोय पण कधी कधी त्या टेम्पोला देखील थोडा ठेहराव हवा असं वाटलं. काही वाक्ये खूप खास आहेत. अगदी टिपिकल संवाद देखील अगदी काळजीपूर्वक पेरलेले जाणवले आणि त्यामुळे एकून लेखन आणि त्याचा फ्लो खूप खरा उतरला आहे असे वाटत राहते. मस्त गविजी! - एक गविफॅन

मंत्री Sat, 03/14/2026 - 16:55
फारच आवडली कथा. इतकी की रोमातून बाहेर पडून प्रतिसाद द्यायला भाग पाडलं तुमच्या लेखनाने. जियो !

श्वेता२४ Sat, 03/14/2026 - 18:20
तुमच्या लिखाणाची चाहती आहेच. पण ही कथा अपूर्णत्वातही पूर्णत्वाचा अनुभव देणारी कथा आहे.. लौकिक अर्थाने कथेचा शेवट असा होत नसला तरीही कथा वाचल्या नंतर पूर्ण समाधान मिळाल्याची अनुभूती मिळते... अल्कोहोलिक मनुष्य एकदम मरत नाही. तो अधेमधे सुधारतो, पुन्हा आजारी पडतो आणि आसपासच्या सर्वांना आजारी करतो. हे वाक्य काळजाला भिडले अगदी!!

सौंदाळा Mon, 03/16/2026 - 10:49
आईशप्पथ गवि काय लिहिले आहे, खुप दिवसांनी!! आशा नर्सिंग होम, परत परत चालू बंद होणारा लाईट हाऊसमधला दिवा, समुद्राचा पझलमधला तुकडा, शालीची 'त्रिकोणी' घडी सगळच चपखल.

कांदा लिंबू गुरुवार, 03/12/2026 - 19:45
छान हळुवार असं मनावर कथानक उमटत जातंय असं वाटलं. मानवी भावभावनांना, त्यांच्या अबोल अभिव्यक्तीला सीमा नाही असं काहीसं जाणवलं.

मिसळपाव गुरुवार, 03/12/2026 - 21:02
समुद्र न थांबणं, जतिनचा प्रॉब्लेम नीटसा कळला नाही. पण डझन्ट मॅटर. लिखाण सुरेख आहे. नेमक्या शब्दात बरंच काही सांगितलंय. सुरुवातीची पानं वाचून मतकरींची 'जौळ' कादंबरी आठवली.

सुक्या गुरुवार, 03/12/2026 - 23:50
वा. वा. ओघवते विचार करायला लावणारे ... असेच लिहिते रहा ...

प्रचेतस Fri, 03/13/2026 - 07:21
कथा आवडली, शाल, लाईटहाऊस, समुद्र ही प्रतीकं सुरेखरीत्या वापरली आहेत. मिपावर ललितलेखनाचा दुष्काळ जाणवतो पण तुम्ही एक उत्तम कथा लिहून तो दूर केला आहे.

कर्नलतपस्वी Fri, 03/13/2026 - 08:34
मुलगी नवर्‍यामधे वडील शोधते,मुलगा आई शोधतो सासू सुने बरोबर स्वतःला शोधते आणी मग सगळा गुंडांवर वाढतो. मानवी स्वभाव. बाकी कथा ,कथानक आणी पात्रे आसपास प्रचूर संखेत दिसतात. कथा आवडली हे वेगळे सांगायला नको.

कर्नलतपस्वी Fri, 03/13/2026 - 08:35
मुलगी नवर्‍यामधे वडील शोधते,मुलगा आई शोधतो सासू सुने मधे स्वतःला शोधते आणी मग सगळा गुंतडां वाढतो. मानवी स्वभाव. बाकी कथा ,कथानक आणी पात्रे आसपास प्रचूर संखेत दिसतात. कथा आवडली हे वेगळे सांगायला नको.

सोत्रि Fri, 03/13/2026 - 14:51
गवी, काळजाला भिडेल असं लिहीतोस! - (गवीपंखा) सोकाजी

अभ्या.. Fri, 03/13/2026 - 16:40
व्वा, गविराज व्व्वा. शेवटाचा तुकडा म्हणून गविराज काही एआय एक्पिरिमेन्ट करतेत का काय वाटलं शीर्षक वाचून. . क्लासिक लेखनाचा असा अनुभव दिला की.... मान गये. आंदोहाऊर.

गविजी, कथा खूप आवडली,. लहान लहान वाक्यांनी जतिनचा टेम्पो मस्त बिल्डप होतोय पण कधी कधी त्या टेम्पोला देखील थोडा ठेहराव हवा असं वाटलं. काही वाक्ये खूप खास आहेत. अगदी टिपिकल संवाद देखील अगदी काळजीपूर्वक पेरलेले जाणवले आणि त्यामुळे एकून लेखन आणि त्याचा फ्लो खूप खरा उतरला आहे असे वाटत राहते. मस्त गविजी! - एक गविफॅन

मंत्री Sat, 03/14/2026 - 16:55
फारच आवडली कथा. इतकी की रोमातून बाहेर पडून प्रतिसाद द्यायला भाग पाडलं तुमच्या लेखनाने. जियो !

श्वेता२४ Sat, 03/14/2026 - 18:20
तुमच्या लिखाणाची चाहती आहेच. पण ही कथा अपूर्णत्वातही पूर्णत्वाचा अनुभव देणारी कथा आहे.. लौकिक अर्थाने कथेचा शेवट असा होत नसला तरीही कथा वाचल्या नंतर पूर्ण समाधान मिळाल्याची अनुभूती मिळते... अल्कोहोलिक मनुष्य एकदम मरत नाही. तो अधेमधे सुधारतो, पुन्हा आजारी पडतो आणि आसपासच्या सर्वांना आजारी करतो. हे वाक्य काळजाला भिडले अगदी!!

सौंदाळा Mon, 03/16/2026 - 10:49
आईशप्पथ गवि काय लिहिले आहे, खुप दिवसांनी!! आशा नर्सिंग होम, परत परत चालू बंद होणारा लाईट हाऊसमधला दिवा, समुद्राचा पझलमधला तुकडा, शालीची 'त्रिकोणी' घडी सगळच चपखल.
जतिन साधा माणूस आहे.  खूप शांत माणूस आहे. कुणाच्या अध्यात ना मध्यात. असं सागरदर्शन हाऊसिंग सोसायटीत राहणारे बरेच लोक म्हणायचे.  शांततेचा तळ किती खोल असतो याची जाणीव किंवा पर्वा वर वर पोहणाऱ्यांना नसते. त्याला एकटा मात्र कोणी म्हणत नव्हते. एकटे असण्यात एक काहीतरी अस्वस्थता, दुःख वगैरे असतं. गेलाबाजार उदास खिन्न चेहरा तरी असतो.  पण जतिनच्या आतमध्ये आता काहीच उरलं नव्हतं. त्यामुळे खिन्नताही दिसत नव्हती. त्याला एकटा तरी कसं म्हणायचं?  लोकांना काही अंदाज येणं शक्य नव्हतं.

राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट

आकाश खोत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
राजस्थानच्या ट्रिपचा शेवटचा दिवस उजाडला. आज आमचं संध्याकाळचं विमान होतं. आम्ही सिटी पॅलेसच्याच भागात मुक्कामी होतो. त्या भागात थोडी पायी भटकंती करून आलो. आधी गणगौर घाटावर गेलो. गणगौर म्हणजे शिव गौरी. हे या घाटाचं नाव आहे, हा एक सणसुद्धा आहे, आणि त्या दिवशी करायचा एक पारंपरिक नृत्यखेळाचा प्रकारसुद्धा आहे. मुन्नाभाई मध्ये लक्की सिंगचा एक डायलॉग आहे. त्याला अधिकारी विचारतो २० मजल्याची परवानगी असताना इमारत २५ मजल्यांची कशी बनवलीस? तो म्हणतो "बनते बनते बन गयी यार!!".

गॅस साठी दाही दिशा ....

बाजीगर ·
लेखनविषय:
गॅस साठी आता | धावा दाही दिशा | आम्हा फिरविली कसा |जगदीशा || काय आमची चूक |कसा सत्यनास | कुणी देता का गॅस | विठू राया || झाली इंधन टंचाई | सिलिंडर साठी रांगा | सुरू करा टांगा | पांडुरंगा || ऐका आकाशवाणी| बंद हॉर्मुझ सामुद्रधुनी | हाताने धुवा धुणी | चक्रपाणी || कशी पेटवू चूल |कसे राखू घरपण | पुन्हा शोधा सरपण |रानोमाळी || घ्यावी आंघोळ सुटी |नका मारू बोंब| पुन्हा पेटवा बंब| मोरी तला|| अहंकारी आणि चक्रम |चालक ट्रम्प तात्या | मालक बुडीत खात्या |देवा धाव || डिलीट करा स्विगी |झाले बंद हॉटेल | कसे चालेल हॉस्टेल | चिंतामणी || बाजीगर खरेदी | इंडक्शन तवा | राईस कुकर नवा | इलेक्ट्रिक ||

"द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम

पाषाणभेद ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम (सदर कथेमध्ये मानवी मनाच्या कल्पनेचा विस्तार केला आहे. सदर कथेमध्ये कोणत्याही जिवीत अथवा मृत व्यक्तीचा, देशाचा, संस्थेचा संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. सदर कथा काल्पनिक आहे. वाचकांचे मनोरंजन व्हावे या हेतूने लिखाण केले आहे.) २१ व्या शतकाच्या मध्यावर जग एका विचित्र टप्प्यावर येऊन ठेपले होते. विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अवकाश तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झाली होती; पण मानवाचे जुने स्वभाव सत्ता, भीती आणि वर्चस्व अजूनही तसेच होते.

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ १३ योग केंद्रांमध्ये भेट आणि संवाद ✪ “निरामयचा" जानेवारीमध्ये पूर्ण झालेला सायकल यात्रा उपक्रम ✪ बंगलोर- उटी- ईशा आदि योगी- केरळ- कन्याकुमारी- रामेश्वरम- चेन्नै ✪ प्रचंड मोठे घाट, भितीदायक उतार आणि बेटावरचा प्रवास ✪ सुरूवातीला पुण्यातल्या चिन्मय विभूतीमध्ये भेट ✪ १८६१+ किलोमीटर अंतर आणि सायकलने दिलेली साथ ✪ निसर्ग- तीर्थयात्रा आणि अविश्वसनीय भारत ✪ सर्वांबद्दल कृतज्ञता आणि धन्यवादाची भावना नमस्कार. गेल्या जानेवारीमध्ये दक्षिण भारतात "आरोग्यासाठी योग" हा विषय घेऊन १८६१ किलोमीटर सोलो सायकल प्रवास केला होता. परभणीच्या निरामय योग प्रसार व संशोधन केंद्राचा हा उपक्रम होता.

शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..

आजी ·
हल्लीची काही मुलं परीक्षेत शतप्रतिशत म्हणजे शंभरपैकी शंभर मार्कस् मिळवतात. काहीजण तर शंभर टक्क्यांपेक्षा जास्त मार्कस् मिळवतात म्हणे.. कसे कोण जाणे.. हे सर्व माझ्यासारख्या आजी, आजोबा झालेल्या व्यक्तीला अचंबित करणारे असलं तरी ते वास्तव आहे. मी जेव्हा शाळेत जात होते तेव्हा मला कोणत्याही विषयात शत प्रतिशत गुण मिळाले असं फारसं आठवत नाही. तसं म्हटलं तर माझे भाषा विषय उत्तम होते. संस्कृत मध्ये मला दोन, तीन वेळा खरंच शत प्रतिशत गुण मिळालेही होते. पण फक्त आणि फक्त संस्कृतमध्येच.. आमच्या वेळी.. काय सांगू? ३५ टक्क्यांना पासिंग होतं. ७० टक्के मिळाले की डिस्टिंक्शन.

सैरभैर डायरी - ३

कपिलमुनी ·

सतिश पाटील Wed, 03/11/2026 - 11:22
हि गावची लोकं लई बाराबोड्याची असत्यात. हेंच्यासाठी शहरात राहिलेली अन जत्रा दिवाळीला गावाकडे आलेली लोकं म्हणजे गिऱ्हाईक असतेत. शहरात आपण कुठं राहतो, घर स्वतःच आहे का, किती किंमत आहे, पगार किती, ह्या सगळ्याचा अंदाज त्यांनी कधीतरी आपल्याकडे शहरात २ दिवस कामासाठी येऊन आपल्या घरी राहून बरोबर काढलेला असतो. शहरात राहून पगार घेतो म्हणजे आपला अधिकारच आहे ह्याला लुटायचा अन त्याने पण तक्रार नाही करायची असा अलिखित नियमच असतो त्यांच्यासाठी.

हा ही भाग मस्त!! पु भा प्र . पण जरा मागच्या भागांशी लिंक तुटल्यासारखी वाटते. की हे अनेक अनुभवांचे कोलाज आहे? की आता ३.१ /३.२ येणारेत?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कपिलमुनी Sat, 03/14/2026 - 15:49
सलगपणा नाहीये . आठवले तसे लिहितोय . सैरभैर पसरलेल्या आठवणीच्या डायरीतले जे पान आठवले ते लिहिले

अभ्या.. Fri, 03/13/2026 - 21:21
भारीच लिहिलाय मुनीवर. गावाकडच्या डँबीसपब्लिकवर अनुभव असला तरी हे डँबिसपणा उगी गावातले म्हणून आलेला नसतो. हे काही समर्थन नाही त्याचे, किंबहुना मीही असले अनुभव भोगलेले आहेत. अगदी ७०-८० कीमीवर गाव असून उपरेपणा असतो, व्य्वहारातल्या, वहीवाटीतल्या आणि गावकीतल्या काही संज्ञा वेगळ्या पध्दतीने मेंटेन झालेल्या असतात. पूर्ण आयुष्य शहरात काढलेल्यांना तर त्या झेपतच नाहीत. अर्थात माणसासोबत डँबिसपणा सगळीकडे वेगवेगळ्या स्वरुपात असतोच. त्यांच्याशी भिडायचे फंडेही वेगवेगळे असतात. ज्यांना कळते ते तरतात.

सतिश पाटील Wed, 03/11/2026 - 11:22
हि गावची लोकं लई बाराबोड्याची असत्यात. हेंच्यासाठी शहरात राहिलेली अन जत्रा दिवाळीला गावाकडे आलेली लोकं म्हणजे गिऱ्हाईक असतेत. शहरात आपण कुठं राहतो, घर स्वतःच आहे का, किती किंमत आहे, पगार किती, ह्या सगळ्याचा अंदाज त्यांनी कधीतरी आपल्याकडे शहरात २ दिवस कामासाठी येऊन आपल्या घरी राहून बरोबर काढलेला असतो. शहरात राहून पगार घेतो म्हणजे आपला अधिकारच आहे ह्याला लुटायचा अन त्याने पण तक्रार नाही करायची असा अलिखित नियमच असतो त्यांच्यासाठी.

हा ही भाग मस्त!! पु भा प्र . पण जरा मागच्या भागांशी लिंक तुटल्यासारखी वाटते. की हे अनेक अनुभवांचे कोलाज आहे? की आता ३.१ /३.२ येणारेत?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कपिलमुनी Sat, 03/14/2026 - 15:49
सलगपणा नाहीये . आठवले तसे लिहितोय . सैरभैर पसरलेल्या आठवणीच्या डायरीतले जे पान आठवले ते लिहिले

अभ्या.. Fri, 03/13/2026 - 21:21
भारीच लिहिलाय मुनीवर. गावाकडच्या डँबीसपब्लिकवर अनुभव असला तरी हे डँबिसपणा उगी गावातले म्हणून आलेला नसतो. हे काही समर्थन नाही त्याचे, किंबहुना मीही असले अनुभव भोगलेले आहेत. अगदी ७०-८० कीमीवर गाव असून उपरेपणा असतो, व्य्वहारातल्या, वहीवाटीतल्या आणि गावकीतल्या काही संज्ञा वेगळ्या पध्दतीने मेंटेन झालेल्या असतात. पूर्ण आयुष्य शहरात काढलेल्यांना तर त्या झेपतच नाहीत. अर्थात माणसासोबत डँबिसपणा सगळीकडे वेगवेगळ्या स्वरुपात असतोच. त्यांच्याशी भिडायचे फंडेही वेगवेगळे असतात. ज्यांना कळते ते तरतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सैरभैर डायरी - १ सैरभैर डायरी - २

गावाकडच्या गप्पा

बाबा रिटायर झाले आणि गावातल्या सगळ्या रिटायर माणसाच्या पावलावर पाऊल ठेऊन शेतीकडे लक्ष द्यायला लागले. रीतीप्रमाणे भांडवल मालकाचे मेहनत गड्याची त्याचे उत्पन्नाच्या २५ % द्यायचे, वैरण, गवत करेल तसे घेऊन जाईल. परस्पर माल विकायचा नाही वगैरे गोष्टी ठरल्या . दोन वर्षे सगळे सुरळीत होते. बाळूमामा कष्टाळू होते. थोडासा तळे राखील तो पाणी चाखेल हा प्रकार होताच. पण बाबांना शेतात काहीतरी करतोय हा आनंद मोठा होता.

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ होमसिक झाल्याची भावना! ✪ रामगंगेच्या किनार्‍याने घाट वाटेचा प्रवास ✪ विवेकानंदांचं अलमोडा आणि नीम करोली बाबांचं कैंची धाम! ✪ तीन बाजूंने पर्वत आणि दूरवर सपाट जमीन ✪ काठगोदाम- लाकडं नेण्यासाठी ब्रिटीशांनी बांधलेलं स्टेशन ✪ दक्षिण भारत सायकल प्रवासाची उत्सुकता ११ डिसेंबरच्या पहाटे सत्गड़वरून निघालो! ठीक साडेपाच वाजता जीप आली. भर अंधारात प्रवास सुरू झाला! सत्गड़ला नातेवाईकांसोबत दिवस छान गेले. छान भेटी झाल्या. हिमालय, तिथली गावं आणि लोक! आणि अर्थातच तिथलं ट्रेकिंग आणि आकाश दर्शन! पण आता निघायची वेळ झाली. निघताना फाssर होमसिक वाटतंय! पहाटेचा अंधारातला परिसर!

सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)

Bhakti ·

श्रीरंग_जोशी गुरुवार, 03/12/2026 - 01:00
सिंथिया फरार यांच्याबाबत या लेखामुळे प्रथमच कळले. तपशीलवार लेख आवडला. या लेखासाठी मनःपूर्वक धन्यवाद.

In reply to by श्रीरंग_जोशी

Bhakti गुरुवार, 03/12/2026 - 08:36
सिंथिया फरार यांच्या प्रशिक्षणानंतर पुण्यात सावित्रीबाई, जोतिबांचे शिक्षक मार्गारेट आणि जेम्स मिचेल यांनी सावित्रीबाई यांना पुन्हा औपचारिकपणे शिक्षिका प्रशिक्षण दिले. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद श्रीरंग.

अभ्या.. Sat, 03/14/2026 - 19:04
व्वा. सुंदर ओळख करुन दिली आहे. जिथे जिथे ब्रिटीशांनी रेल्वे नेली, उद्योग आणि गिरण्या सुरु केल्या, आर्मीचे कॅम्प्स केले तिथे तिथे मिशनरी लोकांनी शाळा सुरु केल्या. मुलींसाठी शिक्षिका प्रशिक्षण शाळाही त्याचेच एक वैशिष्ट्य. मुंबई, पुणे, नगरसोबतच सोलापूर हे असेच नाव. माझी आईही अशाच एका मिशनरी संस्थेच्या शिक्षिका प्रशिक्षण शाळेतून शिक्षिका झाली त्यामुळे वेगळीच अनुभूती लेख वाचताना झाली.
सावित्रीबाई व्यावसायिक शिक्षिका झाल्या. त्या भारतातील पहिल्या प्रशिक्षित महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका मानल्या जातात.
खरेच नमन आहे त्या माऊलीला

श्वेता२४ Sun, 03/15/2026 - 15:02
सिंथिया फरार यांच्या कार्याबद्दल माहिती नव्हती. तसेच शिक्षिका होण्यासाठी सावित्रीबाईंनी विशेष प्रशिक्षण घेतले होते याबद्दलही कधी वाचण्यात आले नव्हते. ही लेखमाला माझ्या अतिशय आवडीची आहे. वेगवेगळ्या विषयांवरच्या पुस्तकातून अनेक नवनवीन माहिती आणि दृष्टिकोन कळत असतात.

Bhakti Sun, 03/15/2026 - 17:27
श्वेता आणि अभ्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. अभ्या, पुणे नगर सोलापूर बरोबर साम्य सांगितले. नगरचे रेल्वे स्टेशनं १८७८ सालापासून दिमाखात उभे आहे.मिलिटरी एरियातून तर मी रोज जाते. प्रचंड सुंदर परिसर आहे. एका ठिकाणी तर दुर्मिळ असे पिवळे पळस रांगेत (दहा ते अकरा )सध्या फुलले आहेत. पण आम्हाला दुरूनच पाहावे लागते, नो एन्ट्री :) सोलापूरला पण मिलिटरी एरिया आहे का?

In reply to by Bhakti

अभ्या.. Sun, 03/15/2026 - 18:24
सोलापूरला पण मिलिटरी एरिया आहे का?
नाही. पण शहरात कॅम्प आणि लष्कर नावाचे दोन मोट्ठे एरिया आहेत. कॅम्प हा अ‍ॅक्चुअली सेटलमेंट वसाहतीला जवळ. गुन्हेगारी जमातीसाठी केलेला तो प्रयोग होता. बंदीस्त कुंपणात एक मोट्ठी वसाहत, तेथील लोक इतर कामे करण्यासाठी शहरात येत आणि संध्याकाळी परत जात, त्यांची खानेसुमारी ठेवलेली असायची. गुन्हा घडला की पोलीस प्रथम तिथेच शोध घ्यायचे. पारधी, कैकाडी आदी जमाती असायच्या. नेहरुंच्या काळात त्यांची मुक्तता झाली. पण सोलापूरचे रेल्वे स्टेशन १८६० सालाचे आहे. नगरपेक्षा जुने. दक्षिणेला जोडणार्‍या मार्गावर असलेने जास्त महत्त्व. सूतगिरण्या असल्याने वाहतुकीला सोपे. १८३८ पासून सोलापूर हा अहमदनगरचा उपजिल्हा होता. राज्यपुनरचनेनंतर १९६० ला पुर्णांशाने स्वतंत्र जिल्हा बनला. आर्मीचा नसला तरी सोलापुरात राज्य राखीव पोलीस दलाचा मोट्ठा बल गट आहे. प्रशिक्षण केंद्र ही आहे.

श्रीरंग_जोशी गुरुवार, 03/12/2026 - 01:00
सिंथिया फरार यांच्याबाबत या लेखामुळे प्रथमच कळले. तपशीलवार लेख आवडला. या लेखासाठी मनःपूर्वक धन्यवाद.

In reply to by श्रीरंग_जोशी

Bhakti गुरुवार, 03/12/2026 - 08:36
सिंथिया फरार यांच्या प्रशिक्षणानंतर पुण्यात सावित्रीबाई, जोतिबांचे शिक्षक मार्गारेट आणि जेम्स मिचेल यांनी सावित्रीबाई यांना पुन्हा औपचारिकपणे शिक्षिका प्रशिक्षण दिले. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद श्रीरंग.

अभ्या.. Sat, 03/14/2026 - 19:04
व्वा. सुंदर ओळख करुन दिली आहे. जिथे जिथे ब्रिटीशांनी रेल्वे नेली, उद्योग आणि गिरण्या सुरु केल्या, आर्मीचे कॅम्प्स केले तिथे तिथे मिशनरी लोकांनी शाळा सुरु केल्या. मुलींसाठी शिक्षिका प्रशिक्षण शाळाही त्याचेच एक वैशिष्ट्य. मुंबई, पुणे, नगरसोबतच सोलापूर हे असेच नाव. माझी आईही अशाच एका मिशनरी संस्थेच्या शिक्षिका प्रशिक्षण शाळेतून शिक्षिका झाली त्यामुळे वेगळीच अनुभूती लेख वाचताना झाली.
सावित्रीबाई व्यावसायिक शिक्षिका झाल्या. त्या भारतातील पहिल्या प्रशिक्षित महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका मानल्या जातात.
खरेच नमन आहे त्या माऊलीला

श्वेता२४ Sun, 03/15/2026 - 15:02
सिंथिया फरार यांच्या कार्याबद्दल माहिती नव्हती. तसेच शिक्षिका होण्यासाठी सावित्रीबाईंनी विशेष प्रशिक्षण घेतले होते याबद्दलही कधी वाचण्यात आले नव्हते. ही लेखमाला माझ्या अतिशय आवडीची आहे. वेगवेगळ्या विषयांवरच्या पुस्तकातून अनेक नवनवीन माहिती आणि दृष्टिकोन कळत असतात.

Bhakti Sun, 03/15/2026 - 17:27
श्वेता आणि अभ्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. अभ्या, पुणे नगर सोलापूर बरोबर साम्य सांगितले. नगरचे रेल्वे स्टेशनं १८७८ सालापासून दिमाखात उभे आहे.मिलिटरी एरियातून तर मी रोज जाते. प्रचंड सुंदर परिसर आहे. एका ठिकाणी तर दुर्मिळ असे पिवळे पळस रांगेत (दहा ते अकरा )सध्या फुलले आहेत. पण आम्हाला दुरूनच पाहावे लागते, नो एन्ट्री :) सोलापूरला पण मिलिटरी एरिया आहे का?

In reply to by Bhakti

अभ्या.. Sun, 03/15/2026 - 18:24
सोलापूरला पण मिलिटरी एरिया आहे का?
नाही. पण शहरात कॅम्प आणि लष्कर नावाचे दोन मोट्ठे एरिया आहेत. कॅम्प हा अ‍ॅक्चुअली सेटलमेंट वसाहतीला जवळ. गुन्हेगारी जमातीसाठी केलेला तो प्रयोग होता. बंदीस्त कुंपणात एक मोट्ठी वसाहत, तेथील लोक इतर कामे करण्यासाठी शहरात येत आणि संध्याकाळी परत जात, त्यांची खानेसुमारी ठेवलेली असायची. गुन्हा घडला की पोलीस प्रथम तिथेच शोध घ्यायचे. पारधी, कैकाडी आदी जमाती असायच्या. नेहरुंच्या काळात त्यांची मुक्तता झाली. पण सोलापूरचे रेल्वे स्टेशन १८६० सालाचे आहे. नगरपेक्षा जुने. दक्षिणेला जोडणार्‍या मार्गावर असलेने जास्त महत्त्व. सूतगिरण्या असल्याने वाहतुकीला सोपे. १८३८ पासून सोलापूर हा अहमदनगरचा उपजिल्हा होता. राज्यपुनरचनेनंतर १९६० ला पुर्णांशाने स्वतंत्र जिल्हा बनला. आर्मीचा नसला तरी सोलापुरात राज्य राखीव पोलीस दलाचा मोट्ठा बल गट आहे. प्रशिक्षण केंद्र ही आहे.
लेखनविषय:
सावित्रीबाई फुले यांना आज स्मृतिदिनानिम्मित विनम्र अभिवादन! 1 इतिहासात कुठेही अहमदनगर म्हटलं की,उत्सुकता आणखिनच निर्माण होते.पुस्तक प्रदर्शनात तिथल्या वृध्द पुस्तक विक्रेत्याने मला "ह्या सावित्रीबाईच्या शिक्षिका होत्या आपल्या नगरच्या वाच.तुला आवडेल "असं म्हणत एक छोटेखानी पुस्तक दिले.कामिल पारखे