मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आनंद -2

चिगो ·
२) चिगो . a

पैसा ह्यांचा 'सुख आहे तरी कुठे - शशिकांत पानट' हा लेख आठवला. 'सुखा'प्रमाणेच 'आनंद'ही आपल्या आजूबाजूलाच असतो फक्त तो शोधण्याची आणि उपभोगण्याची दृष्टी हवी. ह्या छायाचित्रात त्या चिमुकल्यापाशी 'ती' दृष्टी आहे. अभिनंदन.

पैसा ह्यांचा 'सुख आहे तरी कुठे - शशिकांत पानट' हा लेख आठवला. 'सुखा'प्रमाणेच 'आनंद'ही आपल्या आजूबाजूलाच असतो फक्त तो शोधण्याची आणि उपभोगण्याची दृष्टी हवी. ह्या छायाचित्रात त्या चिमुकल्यापाशी 'ती' दृष्टी आहे. अभिनंदन.

सिंहासन

मीराताई ·
नव्यानेच आलेल्या त्या दोघ तरुणांशी प्राथमिक चर्चा झाली आणि सरदारांची भव्य मुद्रा समाधानाने उजळली. ते पाहून त्या दोघांनाही हुरूप आला. त्यांच्या आशांना पंखच पंख फुटले. सरदारांच्या मार्गदर्शनाने आपण किती धन्य झालो आहोत हे त्या दोघांनी पुन्हा एकदा आदबीने विदीत केले. सरदारांनी त्यांच्याकडे कृपाकटाक्ष टाकून एक मंद स्मित केले. आणि त्यांना आपल्या गोटात दाखल करून घेतल्याचा संकेत केला. आधीच रूजू झालेल्या शिलेदारांनी त्या नवागतांचे मोठया उत्साहाने स्वागत केले. ते दोघे तरुण जात असता सरदार त्या दिशेने मोठया संतुष्ट मुद्रेने पाहात होते.

उत्तम लिहिलंय. समाजात अनेक क्षेत्रात चालणारी व्यक्तिपूजा, दांभिकता, समूहामागे जाण्याची वृत्ती रूपकात्मक मांडलीय.

उत्तम लिहिलंय. समाजात अनेक क्षेत्रात चालणारी व्यक्तिपूजा, दांभिकता, समूहामागे जाण्याची वृत्ती रूपकात्मक मांडलीय.

जाणीव

संदीप डांगे ·
दृश्य १ वर्दळीचा रस्ता, फार गजबज माजलेली, वाहने भरधाव, हळूहळू जसा रस्ता सुचेल तशी वाट काढत पळत होती, अचानक मोठा आवाज झाला, गर्दी थांबली, एक म्हातारे साठीतले गृहस्थ अचानक थांबावे लागल्याने स्कूटर वरून तोल जाऊन रस्त्यावर पडले, इतर लोक बघत होते, एक दोघे पुढे आले, एकाने स्कूटर उचलली, दुसऱ्याने त्यांना हात देऊन उठवले, आजोबांचे हाड मोडल्यासारखे जाणवत होते, तो मुलगा त्यांची विचारपूस करत होता, "चल रे विजय, उशीर होतोय आपल्याला, इंटरव्यू आहे आणि काय बसलायस समाजसेवा करत", त्याचा मित्रा त्याच्या वर खेकसला, "मोठ्या मुश्किलीने कुणीतरी सालं बोलावते आपल्याला, त्यातही उशीर झाला तर बोंबच", विजय न

In reply to by आदूबाळ

संदीप डांगे 28/10/2014 - 22:27
आजकाल चांगुलपणावरचा एकूणच विश्वास उडालेला आहे, त्यामुळे हि परीकथा किंवा आदर्श कथा आहे असेच वाटेल. चांगले केले तर चांगले फळ मिळते किंवा वाईट केले तर वाईट फळ मिळते ह्या अगदी कपोलकल्पित गोष्टी आहेत. पण म्हणून काहीहि झाले तरी माणसाने सतत चांगले करत राहण्याचा आपला धर्म सोडू नये. आज समाजात एक प्रकारचा नकारात्मक भाव आहे पण चांगले जे घडते त्याला दुर्लक्ष करू नये. ते घडणारे चांगले हीच समाजाची उर्जा आहे.

In reply to by स्पंदना

संदीप डांगे 29/10/2014 - 14:24
नसेल पटत आपल्याला, पण ठरवून असा चांगुलपणा नाही सोडता येत. फारतर आपण कुणावर दया दाखवायच्या प्रसंगात माघार घेऊ शकाल पण रस्त्यावर जखमी पडलेल्या कुणाला असेच टाळून नाही जाऊ शकणार. असे टाळून जाणारे आणि मदतीला धावणारे यांच्यातला फरक हा मुलभूत असतो. तो ठरवून नाही आणता येत. काही दिवसांपूर्वी माझ्या कार पुढे चालत असलेल्या एक पंचेचाळीशीतल्या काकू अचानक उजवीकडे वळल्या आणि विरुद्ध बाजूने येणाऱ्या स्कोर्पिओने त्यांना हवेत १०-१२ फूट उडवले. जिथे अपघात झाला ती जागा चढ असलेली होती. स्कोर्पिओचा वेग कमी असून चढ असलेल्याने जोर जास्त होता. सर्वस्वी चूक काकुंचीच होती पण म्हणून त्यांना कोणी त्यांना तसेच सोडून दिले नाही. मी आणि ३० माणसे झटकन आली. त्याच स्कोर्पिओमधे त्यांना टाकून दवाखान्यात रवाना केले. स्कोर्पिओवल्यने काही कटकट केली नाही. सगळाच मामला फार साम्जुतदारीने पार पडला. ट्राफिक बोंबलले ते मी कार थांबवली म्हणून पण कुणीही होर्न वाजवून दंगा केला नाही. माझ्यामते चांगुलपणाची अशी बरीच उदाहरणे आसपास आहेत. तीच समाज म्हणून राहण्याची आपली क्षमता वाढवत असतात. अन्यथा आपले जगणे कठीण होईल. कुणीतरी फसवणूक करतो, आपण फारच भोले होऊन गंडवले जातो त्यामुळे आपला कडवटपण वाढतो तो फसवणूक करणाऱ्यांमुळे. त्याचा तोटा खरी गरज असलेल्यांना बसतोच आणि पुढे हि साखळी वाढत जाते. पण चांगुलपणा असणे म्हणजे गरजूस मदत करणे एवढेच नाही. काही संशोधक, व्यावसायिक आपल्या शोध आणि सेवेतून समाजाचे श्रम कमी करतात, त्यात काही लोक नोकरी करून हातभार लावतात. भले ते पैश्याच्या मोबदल्यात हे सगळे करतात पण मूळ भावना चांगुलपणाची असते. काही कंपन्या फसवे उत्पादन गळ्यात मारतात म्हणून आपण उपयोगी वस्तू पण विकत घेत नाही असे नाही. असो. माझ्या मते माणसातला मूळ चांगुलपणा टिकवा. तो चांगुलपणा जो उस्फुर्त आहे, ज्याला ठरवून करावे लागत नाही. भिकाऱ्याला भिक देणे हा मूळ चांगुलपणा नाही, चांगुलपणा म्हणजे लोकल मध्ये खेळणी विक्रेत्याकडून १०-२० रुपयाची खेळणी विकत घेणे. महिन्यात दहा भिकाऱ्यांना जे दान कराल त्यात एका खेळणीवाल्याचा धंदा होईल आणि तो घरी त्याच्या मुलांसाठी काही खायला घेऊन जाऊ शकेल. तुमच्या घरी लहान मुल आनंदी होईल, त्याचा आनंद बघून तुम्ही हि आनंदी व्हाल. आनंदाची साखळी वाढत जाइल. तुम्हाला काय वाटते?

In reply to by संदीप डांगे

माझ्या माहितीत एकाने, रजेवर भारतात गेला असताना, रस्त्यातल्या एका अपघातग्रस्त व्यक्तीला इस्पितळात पोहोचवले. ती व्यक्ती शुद्धीवर यायच्या आतच निवर्तली. झाले. नातेवाईकांनी त्या मदत करणार्‍यालाच आरोपी ठरवून पोलीसात तक्रार केली. त्याला अटक झाली. तो मस्कत मध्ये नोकरी करतो. कसाबसा जामिन मिळवून सुटला आणि मस्कतला नोकरीवर परतला. पुढे, 'त्या नातेवाईकांनी खोटे साक्षिदार उभे केले आहेत आणि आपण निरपराध आहोत' हे सिद्ध करण्यास ७ वर्षे लागली. ह्या सात वर्षात जेंव्हा जेंव्हा केस उभी राहायची आणि इतरवेळीही आपल्या वकीलाबरोबर चर्चेसाठी त्याला मस्कताहून भारतात जावे लागायचे. अतोनात खर्च, पराकोटीचा मनस्ताप आणि 'आपण न केलेल्या गुन्ह्यासाठी आपल्याला शिक्षा होईल की काय?' ह्या भितीच्या सावटाखाली ७ वर्षे काढली त्याने. दूसरा एक मराठी आणि पेशाने डॉक्टर सौदी अरेबियात होता. तो आणि दूसरा एक इजिप्शियन डॉक्टर ह्या मराठी डॉक्टरांच्या कार मधून कामावर जात असताना समोरच्या एका गाडीने रस्त्यावरच्या सौदी नागरिकाला उडविले. आणि न थांबता ती गाडी पळून गेली. जखमी व्यक्ती तडफडत होती. ह्याने गाडी थांबवून त्या इजिप्शियन डॉक्टरच्या मदतीने जखमीला आपल्या गाडीत घेतले आणि हॉस्पिटलला नेले. दुर्दैवाने त्या सौदी नागरीकाचा वाटेतच मृत्यू झाला. तिथल्या नियमानुसार ह्यालाच कस्टडीत घेतला. त्या इजिप्शियन डॉक्टरने सुरुवातीला ह्या मराठी डॉक्टरांच्या बाजूने पोलीसात जबानी दिली की, 'अपघात दुसर्‍याच गाडीने केला आहे आम्ही फक्त त्याला हॉस्पिटलला पोहोचविण्याचे काम केले. भारतिय डॉक्टर निरपराध आहे.' पण पोलीसांनी त्याला काय पट्टी पढविली कळत नाही. कोर्टात अचानक १८० अंशात पलटी मारून, 'भारतिय डॉक्टरनेच त्या सौदी नागरिकाला उडविले आणि तो पळून जाणार होता पण मी त्याला असे करण्यापासून परावृत्त केले आणि जखमीला इस्पितळात पोहोचविले.' अशी जबानी दिली. आणि ह्याला शिक्षा लागली. पण सुदैवाने ज्या इस्पितळात तो काम करीत होता त्या इस्पितळाने रॉयल फॅमिलीत वशिला लावून त्याची सुटका केली. पण सुटल्याबरोबर त्या डॉक्टरने त्या देशात राहायला नकार देऊन नोकरीचा राजीनामा दिला आणि भारतात परतला. चांगुलपणा कधी कधी भयंकर समस्या निर्माण करतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

संदीप डांगे 29/10/2014 - 17:25
अगदी खरे! ह्यामुळेच ("कधी कधीच" घडणाऱ्या अशा कथा ऐकून ) आजकाल मदत करायला कुणी धजावत नाही. आणि परोपकाराने मदत करून शेवट चांगलाच झाल्याच्या कथा समाजात पसरत नाहीत. एकूण काय एक समाज म्हणून आपण निराशवादी होत चाललो आहोत आणि त्यातूनच एकलकोंडेपणा, आत्मकेंद्रितपणा येत आहे. पराकोटीच्या दोन्ही शक्यता ठायी ठायी उपलब्ध असतात. तुम्ही सांगितलेल्या दोन्ही कथा खऱ्या आहेत, माझी घटना पण खरी आहे. त्याचमुळे वर सांगितलेली कथा खरोखर कुठेतरी घडो अशी प्रार्थना. अच्छा सोचो अच्छा होगा, नाही झाले तरी हरकत नाही मन तोपर्यंत तरी प्रसन्न राहील.

In reply to by प्रभाकर पेठकर

नाखु 28/10/2014 - 11:11
जेष्ठ सदस्य "भावनिक" पेक्षा "व्यावहारिक" विचार करतील. अवांतर :मर्सीडीझ मधील "माणसां"ना मदत करण्याचे वावडे आहे काय? (किमान कथेमध्ये तरी!!)

In reply to by नाखु

संदीप डांगे 28/10/2014 - 22:08
मर्सिडिस च्या आत बसलेल्या काही "माणसांना" आपल्या गाडीखाली कुणी आले तर त्याची फिकर नसते मग मदत वैगेरे सोडाच. इथे ज्येष्ठ सहृदय आहेत आणि त्यांनी मदत करण्याची वेळच आली नाही कारण घटना फार पटकन घडते अक्षरश: २-३ मिनिटात. कथा लिहिताना कमीत कमी शब्दात दृश्य उभे करणे हाच उद्देश होता.

In reply to by प्रभाकर पेठकर

संदीप डांगे 28/10/2014 - 22:16
काही व्यक्ती प्रत्यक्ष बघण्यात आल्या आहेत. तेच निरीक्षण वापरले आहे. शिवाय कथा काल्पनिकच आहे. कथेचे तात्पर्य किंवा बीज असे आहे कि तुम्ही कुठेही सार्वजनिक ठिकाणी कसे वागता हे बरेच लोक बघत असतात. चांगले किंवा वाईट कसेही, कुणीतरी बघत असतच, त्याचे परिणाम नकळत मिळतातही. त्यामुळे काही फळ मिळो न मिळो, सतत चांगले करत राहावे ह्या भावनेतून हि कथा प्रसवली.

In reply to by आदूबाळ

संदीप डांगे 28/10/2014 - 22:27
आजकाल चांगुलपणावरचा एकूणच विश्वास उडालेला आहे, त्यामुळे हि परीकथा किंवा आदर्श कथा आहे असेच वाटेल. चांगले केले तर चांगले फळ मिळते किंवा वाईट केले तर वाईट फळ मिळते ह्या अगदी कपोलकल्पित गोष्टी आहेत. पण म्हणून काहीहि झाले तरी माणसाने सतत चांगले करत राहण्याचा आपला धर्म सोडू नये. आज समाजात एक प्रकारचा नकारात्मक भाव आहे पण चांगले जे घडते त्याला दुर्लक्ष करू नये. ते घडणारे चांगले हीच समाजाची उर्जा आहे.

In reply to by स्पंदना

संदीप डांगे 29/10/2014 - 14:24
नसेल पटत आपल्याला, पण ठरवून असा चांगुलपणा नाही सोडता येत. फारतर आपण कुणावर दया दाखवायच्या प्रसंगात माघार घेऊ शकाल पण रस्त्यावर जखमी पडलेल्या कुणाला असेच टाळून नाही जाऊ शकणार. असे टाळून जाणारे आणि मदतीला धावणारे यांच्यातला फरक हा मुलभूत असतो. तो ठरवून नाही आणता येत. काही दिवसांपूर्वी माझ्या कार पुढे चालत असलेल्या एक पंचेचाळीशीतल्या काकू अचानक उजवीकडे वळल्या आणि विरुद्ध बाजूने येणाऱ्या स्कोर्पिओने त्यांना हवेत १०-१२ फूट उडवले. जिथे अपघात झाला ती जागा चढ असलेली होती. स्कोर्पिओचा वेग कमी असून चढ असलेल्याने जोर जास्त होता. सर्वस्वी चूक काकुंचीच होती पण म्हणून त्यांना कोणी त्यांना तसेच सोडून दिले नाही. मी आणि ३० माणसे झटकन आली. त्याच स्कोर्पिओमधे त्यांना टाकून दवाखान्यात रवाना केले. स्कोर्पिओवल्यने काही कटकट केली नाही. सगळाच मामला फार साम्जुतदारीने पार पडला. ट्राफिक बोंबलले ते मी कार थांबवली म्हणून पण कुणीही होर्न वाजवून दंगा केला नाही. माझ्यामते चांगुलपणाची अशी बरीच उदाहरणे आसपास आहेत. तीच समाज म्हणून राहण्याची आपली क्षमता वाढवत असतात. अन्यथा आपले जगणे कठीण होईल. कुणीतरी फसवणूक करतो, आपण फारच भोले होऊन गंडवले जातो त्यामुळे आपला कडवटपण वाढतो तो फसवणूक करणाऱ्यांमुळे. त्याचा तोटा खरी गरज असलेल्यांना बसतोच आणि पुढे हि साखळी वाढत जाते. पण चांगुलपणा असणे म्हणजे गरजूस मदत करणे एवढेच नाही. काही संशोधक, व्यावसायिक आपल्या शोध आणि सेवेतून समाजाचे श्रम कमी करतात, त्यात काही लोक नोकरी करून हातभार लावतात. भले ते पैश्याच्या मोबदल्यात हे सगळे करतात पण मूळ भावना चांगुलपणाची असते. काही कंपन्या फसवे उत्पादन गळ्यात मारतात म्हणून आपण उपयोगी वस्तू पण विकत घेत नाही असे नाही. असो. माझ्या मते माणसातला मूळ चांगुलपणा टिकवा. तो चांगुलपणा जो उस्फुर्त आहे, ज्याला ठरवून करावे लागत नाही. भिकाऱ्याला भिक देणे हा मूळ चांगुलपणा नाही, चांगुलपणा म्हणजे लोकल मध्ये खेळणी विक्रेत्याकडून १०-२० रुपयाची खेळणी विकत घेणे. महिन्यात दहा भिकाऱ्यांना जे दान कराल त्यात एका खेळणीवाल्याचा धंदा होईल आणि तो घरी त्याच्या मुलांसाठी काही खायला घेऊन जाऊ शकेल. तुमच्या घरी लहान मुल आनंदी होईल, त्याचा आनंद बघून तुम्ही हि आनंदी व्हाल. आनंदाची साखळी वाढत जाइल. तुम्हाला काय वाटते?

In reply to by संदीप डांगे

माझ्या माहितीत एकाने, रजेवर भारतात गेला असताना, रस्त्यातल्या एका अपघातग्रस्त व्यक्तीला इस्पितळात पोहोचवले. ती व्यक्ती शुद्धीवर यायच्या आतच निवर्तली. झाले. नातेवाईकांनी त्या मदत करणार्‍यालाच आरोपी ठरवून पोलीसात तक्रार केली. त्याला अटक झाली. तो मस्कत मध्ये नोकरी करतो. कसाबसा जामिन मिळवून सुटला आणि मस्कतला नोकरीवर परतला. पुढे, 'त्या नातेवाईकांनी खोटे साक्षिदार उभे केले आहेत आणि आपण निरपराध आहोत' हे सिद्ध करण्यास ७ वर्षे लागली. ह्या सात वर्षात जेंव्हा जेंव्हा केस उभी राहायची आणि इतरवेळीही आपल्या वकीलाबरोबर चर्चेसाठी त्याला मस्कताहून भारतात जावे लागायचे. अतोनात खर्च, पराकोटीचा मनस्ताप आणि 'आपण न केलेल्या गुन्ह्यासाठी आपल्याला शिक्षा होईल की काय?' ह्या भितीच्या सावटाखाली ७ वर्षे काढली त्याने. दूसरा एक मराठी आणि पेशाने डॉक्टर सौदी अरेबियात होता. तो आणि दूसरा एक इजिप्शियन डॉक्टर ह्या मराठी डॉक्टरांच्या कार मधून कामावर जात असताना समोरच्या एका गाडीने रस्त्यावरच्या सौदी नागरिकाला उडविले. आणि न थांबता ती गाडी पळून गेली. जखमी व्यक्ती तडफडत होती. ह्याने गाडी थांबवून त्या इजिप्शियन डॉक्टरच्या मदतीने जखमीला आपल्या गाडीत घेतले आणि हॉस्पिटलला नेले. दुर्दैवाने त्या सौदी नागरीकाचा वाटेतच मृत्यू झाला. तिथल्या नियमानुसार ह्यालाच कस्टडीत घेतला. त्या इजिप्शियन डॉक्टरने सुरुवातीला ह्या मराठी डॉक्टरांच्या बाजूने पोलीसात जबानी दिली की, 'अपघात दुसर्‍याच गाडीने केला आहे आम्ही फक्त त्याला हॉस्पिटलला पोहोचविण्याचे काम केले. भारतिय डॉक्टर निरपराध आहे.' पण पोलीसांनी त्याला काय पट्टी पढविली कळत नाही. कोर्टात अचानक १८० अंशात पलटी मारून, 'भारतिय डॉक्टरनेच त्या सौदी नागरिकाला उडविले आणि तो पळून जाणार होता पण मी त्याला असे करण्यापासून परावृत्त केले आणि जखमीला इस्पितळात पोहोचविले.' अशी जबानी दिली. आणि ह्याला शिक्षा लागली. पण सुदैवाने ज्या इस्पितळात तो काम करीत होता त्या इस्पितळाने रॉयल फॅमिलीत वशिला लावून त्याची सुटका केली. पण सुटल्याबरोबर त्या डॉक्टरने त्या देशात राहायला नकार देऊन नोकरीचा राजीनामा दिला आणि भारतात परतला. चांगुलपणा कधी कधी भयंकर समस्या निर्माण करतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

संदीप डांगे 29/10/2014 - 17:25
अगदी खरे! ह्यामुळेच ("कधी कधीच" घडणाऱ्या अशा कथा ऐकून ) आजकाल मदत करायला कुणी धजावत नाही. आणि परोपकाराने मदत करून शेवट चांगलाच झाल्याच्या कथा समाजात पसरत नाहीत. एकूण काय एक समाज म्हणून आपण निराशवादी होत चाललो आहोत आणि त्यातूनच एकलकोंडेपणा, आत्मकेंद्रितपणा येत आहे. पराकोटीच्या दोन्ही शक्यता ठायी ठायी उपलब्ध असतात. तुम्ही सांगितलेल्या दोन्ही कथा खऱ्या आहेत, माझी घटना पण खरी आहे. त्याचमुळे वर सांगितलेली कथा खरोखर कुठेतरी घडो अशी प्रार्थना. अच्छा सोचो अच्छा होगा, नाही झाले तरी हरकत नाही मन तोपर्यंत तरी प्रसन्न राहील.

In reply to by प्रभाकर पेठकर

नाखु 28/10/2014 - 11:11
जेष्ठ सदस्य "भावनिक" पेक्षा "व्यावहारिक" विचार करतील. अवांतर :मर्सीडीझ मधील "माणसां"ना मदत करण्याचे वावडे आहे काय? (किमान कथेमध्ये तरी!!)

In reply to by नाखु

संदीप डांगे 28/10/2014 - 22:08
मर्सिडिस च्या आत बसलेल्या काही "माणसांना" आपल्या गाडीखाली कुणी आले तर त्याची फिकर नसते मग मदत वैगेरे सोडाच. इथे ज्येष्ठ सहृदय आहेत आणि त्यांनी मदत करण्याची वेळच आली नाही कारण घटना फार पटकन घडते अक्षरश: २-३ मिनिटात. कथा लिहिताना कमीत कमी शब्दात दृश्य उभे करणे हाच उद्देश होता.

In reply to by प्रभाकर पेठकर

संदीप डांगे 28/10/2014 - 22:16
काही व्यक्ती प्रत्यक्ष बघण्यात आल्या आहेत. तेच निरीक्षण वापरले आहे. शिवाय कथा काल्पनिकच आहे. कथेचे तात्पर्य किंवा बीज असे आहे कि तुम्ही कुठेही सार्वजनिक ठिकाणी कसे वागता हे बरेच लोक बघत असतात. चांगले किंवा वाईट कसेही, कुणीतरी बघत असतच, त्याचे परिणाम नकळत मिळतातही. त्यामुळे काही फळ मिळो न मिळो, सतत चांगले करत राहावे ह्या भावनेतून हि कथा प्रसवली.

सुख आहे तरी कुठे - शशिकांत पानट

पैसा ·
(श्री शशिकांत पानट हे एक हॉलिवुड कलाकार आहेत. सध्या मिपाचे सदस्य नसले तरी दिवाळी अंकासाठी म्हणून आकाश गायकी यांच्याद्वारा ही कविता आपल्याला उपलब्ध झाली आहे.

'सुख हे मानण्यावर असते' असे म्हणतात ते उगीच नाही. त्या मागे धावावे लागत नाही. आपल्या आजूबाजूलाच असते पण दुर्दैवाने दु:खालाच कवटाळून बसणार्‍या आपल्याला ते जाणवत नाही.

'सुख हे मानण्यावर असते' असे म्हणतात ते उगीच नाही. त्या मागे धावावे लागत नाही. आपल्या आजूबाजूलाच असते पण दुर्दैवाने दु:खालाच कवटाळून बसणार्‍या आपल्याला ते जाणवत नाही.

तलकाडू : एक प्रवास

चौथा कोनाडा ·
मला जर कुणी सांगितलं असतं की तुला अनपेक्षितपणे अचानक, वाळूत बुडून गेलेल्या मंदिर संस्कृतीला भेट द्यायचा योग येणार आहे, तर मी अजिबात विश्वास ठेवला नसता. “वेळेशी शर्यत” करत हा योग साधला गेला त्याचीच ही कहाणी! म्हैसूर मधली ती प्रसन्न सकाळ अवतरली. बाकीचे सगळे आवरे पर्यंत म्हटलं,जरा लॉजच्या बाहेर जाऊन चौकशी करून यावी. रस्त्यावर येऊन एका स्वच्छ छानशा हॉटेल मध्ये शिरलो. शिरता क्षणी एका सुंदर भव्य पोस्टरने माझे लक्ष वेधून घेतले. टिपिकल दाक्षिणात्य पध्द्तीच्या गोपुराच्या व सुंदर कळस असलेले मंदिर मनाला भुरळ घालत होते. खाली मंदिराचे नाव वाचले “श्रीकान्तेश्वर शिवालय, नंजनगुड”.

आयुर्हित 20/10/2014 - 22:15
द्वारपालाचे पोट व दोन वक्ष यातून नंदीच्या मुखाचा होणारा भास खराच आहे. अप्रतिम शिल्पकला पाहून मन प्रसन्न झाले. गाडीत चक्क तीन कंडक्टर होते !(हि गोष्ट पीएमटी ला कधी लक्षात येईल, देव जाणे! येथे फक्त तीन दरवाजे हवे असतात!!!)

In reply to by आयुर्हित

चौथा कोनाडा 26/10/2014 - 23:10
खरंच, नंदीच्या मुखाचा होणारा भास पाहून आपण थक्क होऊन जातो. >>> गाडीत चक्क तीन कंडक्टर होते !(हि गोष्ट पीएमटी ला कधी लक्षात येईल, देव जाणे! येथे फक्त तीन दरवाजे हवे असतात!!! सही ! सही निरिक्षण ! पीएमटीची वाट लावण्यात पुणेकर राज्यकर्ते दादा, भाई, साहेब, ताई यांचा सिंहाचा वाटा आहे ! बीआरटीकी पिक्चर बाकी है मेरे दोस्त !

स्पा 21/10/2014 - 14:22
किती सुंदर , सहज ओघवते प्रवास वर्णन :) एका वेगळ्याच ठिकाणाचा परिचय दिल्याबद्दल धन्यवाद ४३ किमी ला ४तास लागलेले पाहून इथे हपिसातच घाम फुटला :)

खरं तर या तलकडुची माहिती या आगोदर मी डीस्कवरी चॅनलवर जुलै महिन्यात दाखवलेली पाहिलेली होती. नदी वळण घेते त्याच्या आतल्याकडेला गाळ साठवण होते व बाहेरील बाजुला गाळ पसरवत नेते असा काहीसा त्यांचा माहितीचा आढावा होता. पण गावकर्यांनी त्याला दंत कथेचे रुप दिले असे तो माहिती देणारा सांगत होता.

In reply to by प्रमोद देर्देकर

चौथा कोनाडा 26/10/2014 - 23:03
>> नदी वळण घेते त्याच्या आतल्याकडेला गाळ साठवण होते व बाहेरील बाजुला गाळ पसरवत नेते धन्यवाद, या विशेष माहितीसाठी ! पाहिला पाहिजे हा डीस्कवरी चॅनलवरील कार्यक्रम. आपल्या कडची बहुतेक भौगोलिक विशेष हे दंतकथा अथवा देवादिकांच्या मंदिरांच्या आड दडून राहिलेत, आणी सगळा बाजारूपणा झालाय.

In reply to by प्रमोद देर्देकर

चौथा कोनाडा 27/10/2014 - 20:55
>>> नदी वळण घेते त्याच्या आतल्याकडेला गाळ साठवण होते व बाहेरील बाजुला गाळ पसरवत नेते धन्यवाद प्रमोदजी या खास माहितीसाठी ! आपल्या कडील बरीच सुंदर मंदिरे दंतकथा आणी अतिक्रमणाने वेढलेली असतात. त्यामागिल भौगोलिक, वास्तूशास्त्रीय विशेषता दृष्टीआड होऊन जाते. बघीतला पाहिजे हा डीस्कवरी चॅनलवरचा कार्यक्रम ! या चॅनेल वरचे असे वास्तूवरचे कार्यक्रम परिपुर्ण अन फार देखणे असतात. दूद-भारती वर सुद्धा अश्या सुंदर सुंदर डॉक्युमेंट्रीज लागत असतात.

मोठी आहे कथा किंवा वर्णन, काही म्हणा. देवळांची छायाचित्रे मस्त आहेत. लहानपणापासून मनांत 'तकलादू' हा शब्द घर करून आहे त्यामुळे 'तलकाडू' स्थापित करणयास जरा वेळ लागला. असो. प्रत्यक्ष 'तलकाडू' गावात राहायची वगैरे व्यवस्था आहे का? तिथे २ दिवस राहून निवांत फिरायचे म्हंटल्यास शक्य आहे का? वगैरे प्रश्न मनात पडले आहेत.

In reply to by प्रभाकर पेठकर

चौथा कोनाडा 26/10/2014 - 22:45
हो, लिहिता लिहिता झाली खरी कथा मोठी, पण लिहिताना विविध प्रसंग तपशिलवार आठवले अन ओघात लिहिले गेले. चला, म्हंजे मी दीर्घ लिहू शकतो :-) धन्यू फॉर धीस अ‍ॅप्रिसिएशन ! मला देखील सुरुवातीला "तलकाडू" ऐकल्यावर "तकलादू" हाच शब्द मनात घोटाळत होता, पण "तलकाडू" निकराने लक्षात ठेवून पुढील प्रवास केला. तिथे रहायची सोय होऊ शकेल. भाषेचा प्रश्न आहेच. म्हैसूर मध्ये पर्यटना मुळे हिंदी बरयापैकी समजते पण तल़काडूत ही अडचण आहेच. खरंच तिथे दोन तीन दिवस राहिल्यास कावेरी नदीच्या परिसरात फेरफटका केल्यास तो एक वेगळाच अनुभव असेल !

एस 21/10/2014 - 19:45
छायाचित्रे पाहून हे तलकाडू पाहण्याची इच्छा झाली आहे. एखाद्या दिवशी नक्कीच प्लॅन केला जाईल.

रेवती 21/10/2014 - 22:29
फोटो व वर्णन इतके छान केले आहेत की तुमच्याबरोबर मीही फिरत असल्यासारखे वाटले. शेवटी घरी पोहोचायला १ वाजला म्हणून "झाले कल्याण!" असेही म्हटले. ;)

नक्की जाणार.... मुंबई सोडल्यास इतर सगळ्या ठिकाणी प्रायव्हेट जीप करणेच योग्य. वेळ वाचतो आणि खाण्या-पिण्याची सोय चांगली होते.

In reply to by मुक्त विहारि

चौथा कोनाडा 26/10/2014 - 22:53
हो. आपले स्वतःचे वाहन अथवा ठरवलेली प्रायव्हेट जीप नसेल तर टाईम फॅक्टरचा बट्ट्याबोळ होतो हे मी बरयाच वेळा आपल्या कोकणात अनुभवलेले आहे.

एका नविन प्रेक्षणिय ठिकाणाची माहिती कळली ! एक एक करत यादी मारुतीच्या शेपटीसारखी वाढतच जात आहे... अख्खा भारत बघून होईल की नाही अशी धास्ती पडली आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चौथा कोनाडा 26/10/2014 - 22:57
हो, ना. अश्या ठीकाणांबद्दल वाचले की मोह होउ लागतात पर्यटनाचे ! नुकत्याच वल्ली यांनी टाकलेल्या लेखातले वडगाव दर्या गुहामंदिरस्थळ मला असेच खुणावतेय.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चौकस२१२ 26/11/2021 - 03:08
तुमच्या यादी साठी : पुण्याहून अहमदनगर कडे जाताना वाटेत एक लिंब गणेश म्हणून साधे ठिकाण आहे

In reply to by स्पंदना

चौथा कोनाडा 27/10/2014 - 21:02
कर्नाटक सरकारचे खरोखरच अभिनंदन करायला हवे! आजकाल फॅशनच झालीय पुरातन दगडी मंदिरीना रंग फासून बरबटून ठेवायची. अन मग रंगाचा थर चढला की मंदिरातली शितलता कमी होते. बीन रंगवाल्या मंदिरात प्रवेश केला की कसला भन्नाट एसी जाणवतो. सुख हो, नुसते सुख ! धन्यवाद अपर्णा-अक्षय या छानश्या प्रतिसादा साठी.

In reply to by चौथा कोनाडा

चौकस२१२ 26/11/2021 - 03:07
काही करा पण मंदिराची डागडुजी करताना त्याला रंग फसू नका " कोना एका मराठी चित्रपटात सोनाली कुलकर्णी च्या तोंडी हे वाकय होते ,,, (ती सरकारी अधिकारी असते ) वाईच्या प्रसिद्ध ढोल्या गणपती ला पण रंग फासलेला आहे! कधी ते माहित नाही रंग फासायला पैसे आहे पण त्याचं शेजारी असलेलया मंदिराच्या कळसावरील उगवलेले वृद नीट पद्धतीने काढायला काही काही केलेले नाही !

बबन ताम्बे 30/10/2014 - 12:28
श्री. चौ.कोनाडा साहेब, अतिशय सुंदर आणि ओघवत्या शैलीत रेखाटलेले प्रवासवर्णन. खूप आवडले. अगदी तिथे फिरून आल्यासारखे वाटले. फोटोही छान आहेत. मंदिरे, द्वारपाल आणि नंदीमुख अप्रतिमच. कोण होते हे अज्ञात कलावंत कोणास ठाऊक. पण अलौकीक असा कायमचा ठेवा ठेवून गेलेत - पुढच्या अनेक पिढ्यांसाठी. पण आपण नतद्रष्ट ! साधे वेरूळ, अजिंठा नीट सांभाळता आले नाही.

मस्तच झालीये तुमची भटकंती. पण वयस्कर लोक आणि लहान मुलांना बरोबर घेउन सरकारी सेवेच्या भरवशावर असे धाडस परमुलुखात केलेत ह्याचे जास्त आश्चर्य वाटत राहिले वाचताना. एकटे फिरताना किंवा मित्रमंडळींबरोबर फिरताना फार प्लॅनिंग न करता असे फिरु शकतो. पण सहकूटूंब फिरताना बस चुकणे, जेवणाला उशीर होणे, फार उन लागणे, प्रवासात फसवले जाणे या गोष्टिंचा फार ताप होतो. म्हणजे या सगळ्यांचे खापर आपल्यावर फुटायची शक्यता असते/ वाढते.आणि त्यामुळे सहलीच्या आनंदाला उगीचच गालबोट लागते.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

चौथा कोनाडा 30/04/2016 - 21:51
धन्यवाद, राजेंद्र ! हो, असे सरकारी भरोसे प्रवास करणे धोक्याचेच आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सोबत असलेल्या सगळ्यांची काळजी घेत सहल आयोजन करावे लागते. पण त्या वेळी जमुन गेले. रिस्क होतीच पण अनुभव थरारक झाला. एक वेगळा अनुभव आला. ट्रिप फारच आखिव-रेखीव असेल तर जरा कंटाळवाणी अन टिपिकल होते. या वृतान्ता सोबत तुम्ही तलकाडुची सहल एन्जॉय केली केलीत ! धन्यवाद !

नाखु 07/05/2016 - 16:16
हा लेख पाहिला गेला नाही. जबरी ठिकाण दिसतेय आणि गड-किल्ला नसल्याने कौटुंबीक सहलीस उत्तम. चांगला भक्कम/टिकाऊ लेख "तकलाडू"वर. नितवाचक नाखु

In reply to by नाखु

चौथा कोनाडा 08/05/2016 - 13:07
येस्स नाखु. कौटुंबिक सहली साठी मस्त छान ठिकाण आहे. आंघोळीचे सोबत कपडे नेल्यास कावेरी झकासपणे डुंबता येइल. धन्यु नाखुदा, लेखाला टिकाऊपणा बहाल करुन कौतुक केल्याबद्दल !

नीलमोहर 07/05/2016 - 16:37
तलकाडू, तलकावेरीला चारेक वर्षांपूर्वी जाऊन आलो होतो, त्या आठवणी ताज्या झाल्या. हा सर्वच परिसर आणि मंदिरे अतिशय सुरेख आहेत. त्या वाळूच्या मार्गिकेतून अनवाणी जातांना अगदी शांत आणि प्रसन्न वाटले होते. किर्तीनारायण मंदिर अवशेष जुळवणीचे काम तेव्हाही सुरू होते. याप्रमाणेच कर्नाटकातील श्रवणबेळगोळ, बेलूर, हळेबीडू, ऐहोळ, पट्टडकल इ.ठिकाणे, तेथील मंदिर समूहे पहायलाच हवीत अशी आहेत, हंपी-बदामी बद्दल बोलायचे तर वेगळा लेख लिहावा लागेल.

In reply to by नीलमोहर

चौथा कोनाडा 08/05/2016 - 18:38
वाह, तुम्ही पण गेला होतात तर ! खरंच, वाळू मार्गिकेतून प्रदक्षिणा करतानाचा अनुभव दिव्य होता ! आमची देखिल देखिल २०१५ डिसेंबराच्या शेवटी तळकावेरीला सहय होण्याचा योग आला. कुर्ग (कोडगु) चा प्रदेश नितांत सुंदर आहे! कुर्गची अप्रतिम शितल हवा अनुभवल्यानंतर कळते की कुर्गला "स्कॉटलॅण्ड ऑफ इंडिया" का म्हणतात ते ! कुर्गला दोन दिवस राहणे व तिथल्या कॉफी इस्टेटच्या मळ्यांमध्ये फिरणे म्हंजे सहलीची चांदीच ! तळकावेरी म्हंजे पश्चिमे घाटांमधुन उगम पाऊन दक्षिण-पुर्वेकडे तामिळनाडुत सागरास मिळणार्‍या भव्य अश्या कावेरी नदीचे उगमस्थान ! डोंगररांगांनी वेढलेल्या आसमंतातल्या दगडी बांधकामातल्या तळकावेरीचा मंदिर परिसर अतिशय सुंदर व स्वच्छ आहे, ओपन टू स्काय ! एका बाजुला केरळ व एका बाजुला आपण कर्नाटका मध्ये उभे असतो. खुपच सुंदर ! १) तळकावेरीचा नितांत सुंदर आसमंत व मंदिर TLK1सु २) तळकावेरीच्या डोंगररांगांमधील क्षितिजावरच्या निळ्या जादुई रेषा TLK2 धन्यु, नीमो या आठवणी ताज्या केल्याबद्दल, परत स्मरणरंजन करायला मजा आली ! श्रवणबेळगोळ, बेलूर, हळेबीडू, हंपी-बदामी या मंदिरांना भेट देण्याचा योग कधी येतो कोणास ठाऊक !

प्रचेतस 07/05/2016 - 17:04
लेख पुन्हा वाचायलायही तितकेच छान वाटले. कावेरी नदी व तिच्या पात्राभोवतीचे वाळवंट पाहून सुबुक्तिनच्या चिंचणी ताम्रपटातील नमनाची आठवण झाली. गिरिसुताहरयोरविभिन्नयो विहरतार्नियमार्थमवन्तु व:| सरसयावकभस्मविचित्रता स्त्रिपथगापुलिने पदपंक्तय: ||

In reply to by चौथा कोनाडा

प्रचेतस 15/05/2016 - 13:46
गंगा नदीच्या वाळवंटातून शिवपार्वती जात असता त्यांची पावले कधी भस्मयुक्त तर कधी अलक्तरसयुक्त अशी उमटतात. त्या पावलांच्या रेषा तुमचे रक्षण करोत.

ओघवत्या भाषेत लिहिलेले वर्णन सुंदर. दोन्ही दंतकथा रंजक. प्रचि पाहून जावेसे वाटते की वर्णन वाचून जावेसे वाटते हे सांगता नाही येणार. तिन्ही कंडक्टर्सना आणि वरच्या मजल्यावरून प्रवास करणार्‍यांना सलाम. आम्ही अजूनही कारवारला गेलो की अगोदर बसमध्ये बसतो आणि मग सहप्रवाशाला 'सुकेरी वयतां?' म्हणून विचारतों आणि हो म्हणाला तर बसतो नाहीतर उतरतो. हा लेख नजरेतून कसा काय सुटला याचे आश्चर्य करीत होतो. तारीख पाहिल्यावर उलगडा झाला. धागा वर काढणार्‍यांना धन्यवाद. मस्त लेखाबद्दल 'चौथा कोनाडां'ना धन्यवाद.

आयुर्हित 20/10/2014 - 22:15
द्वारपालाचे पोट व दोन वक्ष यातून नंदीच्या मुखाचा होणारा भास खराच आहे. अप्रतिम शिल्पकला पाहून मन प्रसन्न झाले. गाडीत चक्क तीन कंडक्टर होते !(हि गोष्ट पीएमटी ला कधी लक्षात येईल, देव जाणे! येथे फक्त तीन दरवाजे हवे असतात!!!)

In reply to by आयुर्हित

चौथा कोनाडा 26/10/2014 - 23:10
खरंच, नंदीच्या मुखाचा होणारा भास पाहून आपण थक्क होऊन जातो. >>> गाडीत चक्क तीन कंडक्टर होते !(हि गोष्ट पीएमटी ला कधी लक्षात येईल, देव जाणे! येथे फक्त तीन दरवाजे हवे असतात!!! सही ! सही निरिक्षण ! पीएमटीची वाट लावण्यात पुणेकर राज्यकर्ते दादा, भाई, साहेब, ताई यांचा सिंहाचा वाटा आहे ! बीआरटीकी पिक्चर बाकी है मेरे दोस्त !

स्पा 21/10/2014 - 14:22
किती सुंदर , सहज ओघवते प्रवास वर्णन :) एका वेगळ्याच ठिकाणाचा परिचय दिल्याबद्दल धन्यवाद ४३ किमी ला ४तास लागलेले पाहून इथे हपिसातच घाम फुटला :)

खरं तर या तलकडुची माहिती या आगोदर मी डीस्कवरी चॅनलवर जुलै महिन्यात दाखवलेली पाहिलेली होती. नदी वळण घेते त्याच्या आतल्याकडेला गाळ साठवण होते व बाहेरील बाजुला गाळ पसरवत नेते असा काहीसा त्यांचा माहितीचा आढावा होता. पण गावकर्यांनी त्याला दंत कथेचे रुप दिले असे तो माहिती देणारा सांगत होता.

In reply to by प्रमोद देर्देकर

चौथा कोनाडा 26/10/2014 - 23:03
>> नदी वळण घेते त्याच्या आतल्याकडेला गाळ साठवण होते व बाहेरील बाजुला गाळ पसरवत नेते धन्यवाद, या विशेष माहितीसाठी ! पाहिला पाहिजे हा डीस्कवरी चॅनलवरील कार्यक्रम. आपल्या कडची बहुतेक भौगोलिक विशेष हे दंतकथा अथवा देवादिकांच्या मंदिरांच्या आड दडून राहिलेत, आणी सगळा बाजारूपणा झालाय.

In reply to by प्रमोद देर्देकर

चौथा कोनाडा 27/10/2014 - 20:55
>>> नदी वळण घेते त्याच्या आतल्याकडेला गाळ साठवण होते व बाहेरील बाजुला गाळ पसरवत नेते धन्यवाद प्रमोदजी या खास माहितीसाठी ! आपल्या कडील बरीच सुंदर मंदिरे दंतकथा आणी अतिक्रमणाने वेढलेली असतात. त्यामागिल भौगोलिक, वास्तूशास्त्रीय विशेषता दृष्टीआड होऊन जाते. बघीतला पाहिजे हा डीस्कवरी चॅनलवरचा कार्यक्रम ! या चॅनेल वरचे असे वास्तूवरचे कार्यक्रम परिपुर्ण अन फार देखणे असतात. दूद-भारती वर सुद्धा अश्या सुंदर सुंदर डॉक्युमेंट्रीज लागत असतात.

मोठी आहे कथा किंवा वर्णन, काही म्हणा. देवळांची छायाचित्रे मस्त आहेत. लहानपणापासून मनांत 'तकलादू' हा शब्द घर करून आहे त्यामुळे 'तलकाडू' स्थापित करणयास जरा वेळ लागला. असो. प्रत्यक्ष 'तलकाडू' गावात राहायची वगैरे व्यवस्था आहे का? तिथे २ दिवस राहून निवांत फिरायचे म्हंटल्यास शक्य आहे का? वगैरे प्रश्न मनात पडले आहेत.

In reply to by प्रभाकर पेठकर

चौथा कोनाडा 26/10/2014 - 22:45
हो, लिहिता लिहिता झाली खरी कथा मोठी, पण लिहिताना विविध प्रसंग तपशिलवार आठवले अन ओघात लिहिले गेले. चला, म्हंजे मी दीर्घ लिहू शकतो :-) धन्यू फॉर धीस अ‍ॅप्रिसिएशन ! मला देखील सुरुवातीला "तलकाडू" ऐकल्यावर "तकलादू" हाच शब्द मनात घोटाळत होता, पण "तलकाडू" निकराने लक्षात ठेवून पुढील प्रवास केला. तिथे रहायची सोय होऊ शकेल. भाषेचा प्रश्न आहेच. म्हैसूर मध्ये पर्यटना मुळे हिंदी बरयापैकी समजते पण तल़काडूत ही अडचण आहेच. खरंच तिथे दोन तीन दिवस राहिल्यास कावेरी नदीच्या परिसरात फेरफटका केल्यास तो एक वेगळाच अनुभव असेल !

एस 21/10/2014 - 19:45
छायाचित्रे पाहून हे तलकाडू पाहण्याची इच्छा झाली आहे. एखाद्या दिवशी नक्कीच प्लॅन केला जाईल.

रेवती 21/10/2014 - 22:29
फोटो व वर्णन इतके छान केले आहेत की तुमच्याबरोबर मीही फिरत असल्यासारखे वाटले. शेवटी घरी पोहोचायला १ वाजला म्हणून "झाले कल्याण!" असेही म्हटले. ;)

नक्की जाणार.... मुंबई सोडल्यास इतर सगळ्या ठिकाणी प्रायव्हेट जीप करणेच योग्य. वेळ वाचतो आणि खाण्या-पिण्याची सोय चांगली होते.

In reply to by मुक्त विहारि

चौथा कोनाडा 26/10/2014 - 22:53
हो. आपले स्वतःचे वाहन अथवा ठरवलेली प्रायव्हेट जीप नसेल तर टाईम फॅक्टरचा बट्ट्याबोळ होतो हे मी बरयाच वेळा आपल्या कोकणात अनुभवलेले आहे.

एका नविन प्रेक्षणिय ठिकाणाची माहिती कळली ! एक एक करत यादी मारुतीच्या शेपटीसारखी वाढतच जात आहे... अख्खा भारत बघून होईल की नाही अशी धास्ती पडली आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चौथा कोनाडा 26/10/2014 - 22:57
हो, ना. अश्या ठीकाणांबद्दल वाचले की मोह होउ लागतात पर्यटनाचे ! नुकत्याच वल्ली यांनी टाकलेल्या लेखातले वडगाव दर्या गुहामंदिरस्थळ मला असेच खुणावतेय.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चौकस२१२ 26/11/2021 - 03:08
तुमच्या यादी साठी : पुण्याहून अहमदनगर कडे जाताना वाटेत एक लिंब गणेश म्हणून साधे ठिकाण आहे

In reply to by स्पंदना

चौथा कोनाडा 27/10/2014 - 21:02
कर्नाटक सरकारचे खरोखरच अभिनंदन करायला हवे! आजकाल फॅशनच झालीय पुरातन दगडी मंदिरीना रंग फासून बरबटून ठेवायची. अन मग रंगाचा थर चढला की मंदिरातली शितलता कमी होते. बीन रंगवाल्या मंदिरात प्रवेश केला की कसला भन्नाट एसी जाणवतो. सुख हो, नुसते सुख ! धन्यवाद अपर्णा-अक्षय या छानश्या प्रतिसादा साठी.

In reply to by चौथा कोनाडा

चौकस२१२ 26/11/2021 - 03:07
काही करा पण मंदिराची डागडुजी करताना त्याला रंग फसू नका " कोना एका मराठी चित्रपटात सोनाली कुलकर्णी च्या तोंडी हे वाकय होते ,,, (ती सरकारी अधिकारी असते ) वाईच्या प्रसिद्ध ढोल्या गणपती ला पण रंग फासलेला आहे! कधी ते माहित नाही रंग फासायला पैसे आहे पण त्याचं शेजारी असलेलया मंदिराच्या कळसावरील उगवलेले वृद नीट पद्धतीने काढायला काही काही केलेले नाही !

बबन ताम्बे 30/10/2014 - 12:28
श्री. चौ.कोनाडा साहेब, अतिशय सुंदर आणि ओघवत्या शैलीत रेखाटलेले प्रवासवर्णन. खूप आवडले. अगदी तिथे फिरून आल्यासारखे वाटले. फोटोही छान आहेत. मंदिरे, द्वारपाल आणि नंदीमुख अप्रतिमच. कोण होते हे अज्ञात कलावंत कोणास ठाऊक. पण अलौकीक असा कायमचा ठेवा ठेवून गेलेत - पुढच्या अनेक पिढ्यांसाठी. पण आपण नतद्रष्ट ! साधे वेरूळ, अजिंठा नीट सांभाळता आले नाही.

मस्तच झालीये तुमची भटकंती. पण वयस्कर लोक आणि लहान मुलांना बरोबर घेउन सरकारी सेवेच्या भरवशावर असे धाडस परमुलुखात केलेत ह्याचे जास्त आश्चर्य वाटत राहिले वाचताना. एकटे फिरताना किंवा मित्रमंडळींबरोबर फिरताना फार प्लॅनिंग न करता असे फिरु शकतो. पण सहकूटूंब फिरताना बस चुकणे, जेवणाला उशीर होणे, फार उन लागणे, प्रवासात फसवले जाणे या गोष्टिंचा फार ताप होतो. म्हणजे या सगळ्यांचे खापर आपल्यावर फुटायची शक्यता असते/ वाढते.आणि त्यामुळे सहलीच्या आनंदाला उगीचच गालबोट लागते.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

चौथा कोनाडा 30/04/2016 - 21:51
धन्यवाद, राजेंद्र ! हो, असे सरकारी भरोसे प्रवास करणे धोक्याचेच आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सोबत असलेल्या सगळ्यांची काळजी घेत सहल आयोजन करावे लागते. पण त्या वेळी जमुन गेले. रिस्क होतीच पण अनुभव थरारक झाला. एक वेगळा अनुभव आला. ट्रिप फारच आखिव-रेखीव असेल तर जरा कंटाळवाणी अन टिपिकल होते. या वृतान्ता सोबत तुम्ही तलकाडुची सहल एन्जॉय केली केलीत ! धन्यवाद !

नाखु 07/05/2016 - 16:16
हा लेख पाहिला गेला नाही. जबरी ठिकाण दिसतेय आणि गड-किल्ला नसल्याने कौटुंबीक सहलीस उत्तम. चांगला भक्कम/टिकाऊ लेख "तकलाडू"वर. नितवाचक नाखु

In reply to by नाखु

चौथा कोनाडा 08/05/2016 - 13:07
येस्स नाखु. कौटुंबिक सहली साठी मस्त छान ठिकाण आहे. आंघोळीचे सोबत कपडे नेल्यास कावेरी झकासपणे डुंबता येइल. धन्यु नाखुदा, लेखाला टिकाऊपणा बहाल करुन कौतुक केल्याबद्दल !

नीलमोहर 07/05/2016 - 16:37
तलकाडू, तलकावेरीला चारेक वर्षांपूर्वी जाऊन आलो होतो, त्या आठवणी ताज्या झाल्या. हा सर्वच परिसर आणि मंदिरे अतिशय सुरेख आहेत. त्या वाळूच्या मार्गिकेतून अनवाणी जातांना अगदी शांत आणि प्रसन्न वाटले होते. किर्तीनारायण मंदिर अवशेष जुळवणीचे काम तेव्हाही सुरू होते. याप्रमाणेच कर्नाटकातील श्रवणबेळगोळ, बेलूर, हळेबीडू, ऐहोळ, पट्टडकल इ.ठिकाणे, तेथील मंदिर समूहे पहायलाच हवीत अशी आहेत, हंपी-बदामी बद्दल बोलायचे तर वेगळा लेख लिहावा लागेल.

In reply to by नीलमोहर

चौथा कोनाडा 08/05/2016 - 18:38
वाह, तुम्ही पण गेला होतात तर ! खरंच, वाळू मार्गिकेतून प्रदक्षिणा करतानाचा अनुभव दिव्य होता ! आमची देखिल देखिल २०१५ डिसेंबराच्या शेवटी तळकावेरीला सहय होण्याचा योग आला. कुर्ग (कोडगु) चा प्रदेश नितांत सुंदर आहे! कुर्गची अप्रतिम शितल हवा अनुभवल्यानंतर कळते की कुर्गला "स्कॉटलॅण्ड ऑफ इंडिया" का म्हणतात ते ! कुर्गला दोन दिवस राहणे व तिथल्या कॉफी इस्टेटच्या मळ्यांमध्ये फिरणे म्हंजे सहलीची चांदीच ! तळकावेरी म्हंजे पश्चिमे घाटांमधुन उगम पाऊन दक्षिण-पुर्वेकडे तामिळनाडुत सागरास मिळणार्‍या भव्य अश्या कावेरी नदीचे उगमस्थान ! डोंगररांगांनी वेढलेल्या आसमंतातल्या दगडी बांधकामातल्या तळकावेरीचा मंदिर परिसर अतिशय सुंदर व स्वच्छ आहे, ओपन टू स्काय ! एका बाजुला केरळ व एका बाजुला आपण कर्नाटका मध्ये उभे असतो. खुपच सुंदर ! १) तळकावेरीचा नितांत सुंदर आसमंत व मंदिर TLK1सु २) तळकावेरीच्या डोंगररांगांमधील क्षितिजावरच्या निळ्या जादुई रेषा TLK2 धन्यु, नीमो या आठवणी ताज्या केल्याबद्दल, परत स्मरणरंजन करायला मजा आली ! श्रवणबेळगोळ, बेलूर, हळेबीडू, हंपी-बदामी या मंदिरांना भेट देण्याचा योग कधी येतो कोणास ठाऊक !

प्रचेतस 07/05/2016 - 17:04
लेख पुन्हा वाचायलायही तितकेच छान वाटले. कावेरी नदी व तिच्या पात्राभोवतीचे वाळवंट पाहून सुबुक्तिनच्या चिंचणी ताम्रपटातील नमनाची आठवण झाली. गिरिसुताहरयोरविभिन्नयो विहरतार्नियमार्थमवन्तु व:| सरसयावकभस्मविचित्रता स्त्रिपथगापुलिने पदपंक्तय: ||

In reply to by चौथा कोनाडा

प्रचेतस 15/05/2016 - 13:46
गंगा नदीच्या वाळवंटातून शिवपार्वती जात असता त्यांची पावले कधी भस्मयुक्त तर कधी अलक्तरसयुक्त अशी उमटतात. त्या पावलांच्या रेषा तुमचे रक्षण करोत.

ओघवत्या भाषेत लिहिलेले वर्णन सुंदर. दोन्ही दंतकथा रंजक. प्रचि पाहून जावेसे वाटते की वर्णन वाचून जावेसे वाटते हे सांगता नाही येणार. तिन्ही कंडक्टर्सना आणि वरच्या मजल्यावरून प्रवास करणार्‍यांना सलाम. आम्ही अजूनही कारवारला गेलो की अगोदर बसमध्ये बसतो आणि मग सहप्रवाशाला 'सुकेरी वयतां?' म्हणून विचारतों आणि हो म्हणाला तर बसतो नाहीतर उतरतो. हा लेख नजरेतून कसा काय सुटला याचे आश्चर्य करीत होतो. तारीख पाहिल्यावर उलगडा झाला. धागा वर काढणार्‍यांना धन्यवाद. मस्त लेखाबद्दल 'चौथा कोनाडां'ना धन्यवाद.

खुमासदार मिरासदार

मित्रहो ·
शाळेत असताना मिरासदारांची साक्षीदार ही कथा आम्हाला धडा म्हणून होती. तेंव्हापासून तो सक्षीदार मनात घर करुन होता पण मिरासदारांची पुस्तके वाचण्याचा योग बरीच वर्षे काही आला नाही. साक्षीदार मात्र मनात पक्का भरला होता. मराठी आणि इंग्रजी मधे बराच वाचन प्रवास करुन झाल्यानंतर त्या साक्षीदाराने परत आपल्या अस्तित्वाची साक्ष दिली. यावेळेला मी क्षणाचाही विलंब न करता बुकगंगावर ‘मिरासदारी’ची ऑर्डर दिली. त्यानंतर मग ‘चकाट्या’, ‘भोकरवाडीच्या गोष्टी’, ‘माझ्या बापाची पेंड’ सारे घरी घर करुन गेले. मराठीत ग्रामीण कथा म्हटली की जी काही मोजकी नावे डोळ्यासमोर येतात त्यात द. मा. मिरासदार हे नाव फार मोठे आहे.

स्पा 21/10/2014 - 14:11
अजूनही मिरासदारी वाचताना तेवढेच हसू फुटते , आणि तेवढेच अंतर्मुख व्हायला होते मिरासदारीची जादू काही वेगळीच हे नक्की

'दमां'चे लिखाण मन गुंतवून ठेवणारे असते. एकदा सुरु केलेले पुस्तक संपवत नाही तो पर्यंत अस्वस्थ वाटते. ग्रामीण जीवनाची फार जवळून ओळख होते. खेडेगावातील चित्र वेगळे असले तरी परके वाटत नाही उलट त्यांच्या साधेपणाचा हेवाच वाटतो.

एस 21/10/2014 - 19:35
फार ओघवते लिहिले आहे. दमा हे आवडते लेखक आहेतच. पण
काहींना कदाचित त्यामुळे त्यांच्या कथेत साहित्यिक मूल्य कमी आहे असे वाटू शकते. मुळात प्रत्येक साहित्यात काहीतरी तत्वज्ञान असले पाहिजे, काहीतरी संदेश असला पाहिजे हा अट्टहासच का? काही साहित्य केवळ निखळ आनंदासाठी सुद्धा असू शकते. तसेही माणसाला जगण्यासाठी शंभरात नव्याण्णव वेळा या निखळ आनंदाची गरज असते आणि कधी एखादे वेळेस तत्वज्ञानाची गरज भासते. मिरासदार निखळ आनंदाची गरज व्यवस्थित पूर्ण करतात.
ह्याच्या अनुषंगाने येणारे मुद्दे म्हणजे 'दमां'ची कथा हे करत नाही, ते करत नाही हे किंचित जास्तवेळा येते आणि थोडासा रसभंग होतो. 'दमा' आणि इतरही विनोदी लेखनप्रकार हाताळणार्‍या लेखकांना साहित्यिक म्हणून अभिजनांनी काहीशी नाके मुरडली. पण तुम्हांआम्हांसारख्या त्यांच्या चाहत्यांना त्यामुळे काहीच फरक पडत नाही हे जास्त महत्त्वाचे. बाकी लेख प्रचंड सुंदर लिहिलाय हेवेसांनल! धन्यवाद!

In reply to by एस

मित्रहो 21/10/2014 - 20:30
तुम्ही सांगितल्यावर आता मलाही जाणवायला लागलेय की दमा काय करीत नाही हे जरा जास्त आलेय. त्यापेक्षा काय करतात ह्यावर अधिक भर द्यायला हवा होता. पुढल्या वेळेला तुमची ही सूचना नक्कीच लक्षात ठेवील.

बोका-ए-आझम 21/10/2014 - 21:19
मिरासदार कथा सांगत नाहीत तर ते कथा दाखवितात. त्यांचे निवेदन हे दृक माध्यमाच्या अधिक जवळ जाणारे असते. कदाचित याच कारणाने मिरासदार ‘एक डाव भुताचा’ किंवा ‘गोष्ट धमाल नाम्याची’ यासारख्या धमाल विनोदी चित्रपटांची पटकथा सहज लिहू शकले असतील. सासु सुनेच्या दुष्ट चक्रात अडकलेल्या टिव्हीला सोडवायला पटकथेसारख्या लिहिलेल्या मिरासदारांच्या कथा कदाचित उपयोगी पडू शकतील. शंभर टक्के सहमत. सध्या विनोदाच्या नावाखाली जो हास्यास्पद गोंधळ सगळ्या वाहिन्यांवर चाललेला असतो, त्याला मिरासदारांच्या कथा नक्कीच सुसह्य करू शकतील. पण कोणत्याही वाहिन्यांच्या कार्यक्रम निवड करणा-या अधिका-यांचा अाणि अकलेचा काही संबंध नसला पाहिजे अशी प्राथमिक अट असल्यामुळे तसे होणे कठीणच दिसते.

सौंदाळा 22/10/2014 - 12:24
सुंदर रसग्रहण, माझ्या काकुला मिरासदार शिकवायला होते (कदाचित गरवारे कॉलेज) ती अजुनही त्यांच्या आठवणी सांगत असते. ग्रामीण विनोदी कथांमधे मिरासदारांचा हातखंडा आहेच. मात्र मिरासदारीमधल्याच 'कोणे एके काळी', 'स्पर्श', 'गवत' वगैरे गंभीर कथा वाचल्या तरी त्यादेखिल तितक्याच ताकदीने लिहिल्या आहेत. तेवढ्याच परिणामकारक आहेत.

१ नंबर... मला त्यांची एक कथा खूप आवडते.सुदैवाने त्यांचे कथाकथन "यु ट्युब" वर उपलब्ध असल्याने कधी कंटाळा आलाच तर लगेच कथेच आस्वाद पण घेता येतो. तुम्हाला पण ही कथा नक्की आवडेल. लिंक देत आहे... https://www.youtube.com/watch?v=pQnXz7IcCBo

चौकटराजा 24/10/2014 - 08:27
मिरासदार स्वतः त्यांची कथा फार सफाईने सादर करीत. एकूणात त्यांचे " ते" त्रिकूट फार उच्च दर्जाचे होते. सलाम !

पैसा 24/10/2014 - 11:38
मिरासदार अत्यंत आवडते लेखक. द.मा., शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगुळकर यांना प्रत्यक्ष पाहण्यचे भाग्य लाभले आहे. त्यानंतर मिरासदारांच्या कथांनी खूप हसवले आहे. त्यातली एकाच वेळी बेरकी आणि निरागस असणारी पात्रे अत्यंत जिवंत वाटतात. मिरासदारांच्या सगळ्या कथा अतिशय चित्रदर्शी असल्या तरी त्यांना पडद्यावर न्याय देईल असा समर्थ निर्माता दिग्दर्शक मराठीत आहे का, असेल तरी व्यावसायिक गणिते जुळवताना त्या कथांचे काय होईल असे अनेक प्रश्न पडतात. लिखाण अतिशय सुंदर झालंय. धन्यवाद!

In reply to by पैसा

मित्रहो 27/10/2014 - 22:54
मिरासदारांच्या सगळ्या कथा अतिशय चित्रदर्शी असल्या तरी त्यांना पडद्यावर न्याय देईल असा समर्थ निर्माता दिग्दर्शक मराठीत आहे का
कदाचित बरेच असतीलही, शाळामुळे उदाहरण डोळ्यासमोर येते ते सुजय डहाके चे.

झकासराव 30/10/2014 - 18:11
छान लेख. अगदी नेमकेपणाने मांडलं आहे. :) मला (नागु गवळी आणि त्याची) झोप ही कथा वाचताना चक्क हसुन हसुन बेजार होउन मध्येच वाचन थांबवाव लागलेलं. झोपेचा व्हायरल फेव्हर आमच्या चारही रुम पार्टनरना झालेला.

मित्रहो 01/11/2014 - 17:26
धन्यवाद झकासराव काल झोप ही कथा परत वाचली. साऱ्या वाचकांचे धन्यवाद आजही मिरासदारांच्या कथा आणि त्यांच्या कथेविषयी वाचले जाते हेच मिरासदारांच्या कथेचे यश आहे.

स्पा 21/10/2014 - 14:11
अजूनही मिरासदारी वाचताना तेवढेच हसू फुटते , आणि तेवढेच अंतर्मुख व्हायला होते मिरासदारीची जादू काही वेगळीच हे नक्की

'दमां'चे लिखाण मन गुंतवून ठेवणारे असते. एकदा सुरु केलेले पुस्तक संपवत नाही तो पर्यंत अस्वस्थ वाटते. ग्रामीण जीवनाची फार जवळून ओळख होते. खेडेगावातील चित्र वेगळे असले तरी परके वाटत नाही उलट त्यांच्या साधेपणाचा हेवाच वाटतो.

एस 21/10/2014 - 19:35
फार ओघवते लिहिले आहे. दमा हे आवडते लेखक आहेतच. पण
काहींना कदाचित त्यामुळे त्यांच्या कथेत साहित्यिक मूल्य कमी आहे असे वाटू शकते. मुळात प्रत्येक साहित्यात काहीतरी तत्वज्ञान असले पाहिजे, काहीतरी संदेश असला पाहिजे हा अट्टहासच का? काही साहित्य केवळ निखळ आनंदासाठी सुद्धा असू शकते. तसेही माणसाला जगण्यासाठी शंभरात नव्याण्णव वेळा या निखळ आनंदाची गरज असते आणि कधी एखादे वेळेस तत्वज्ञानाची गरज भासते. मिरासदार निखळ आनंदाची गरज व्यवस्थित पूर्ण करतात.
ह्याच्या अनुषंगाने येणारे मुद्दे म्हणजे 'दमां'ची कथा हे करत नाही, ते करत नाही हे किंचित जास्तवेळा येते आणि थोडासा रसभंग होतो. 'दमा' आणि इतरही विनोदी लेखनप्रकार हाताळणार्‍या लेखकांना साहित्यिक म्हणून अभिजनांनी काहीशी नाके मुरडली. पण तुम्हांआम्हांसारख्या त्यांच्या चाहत्यांना त्यामुळे काहीच फरक पडत नाही हे जास्त महत्त्वाचे. बाकी लेख प्रचंड सुंदर लिहिलाय हेवेसांनल! धन्यवाद!

In reply to by एस

मित्रहो 21/10/2014 - 20:30
तुम्ही सांगितल्यावर आता मलाही जाणवायला लागलेय की दमा काय करीत नाही हे जरा जास्त आलेय. त्यापेक्षा काय करतात ह्यावर अधिक भर द्यायला हवा होता. पुढल्या वेळेला तुमची ही सूचना नक्कीच लक्षात ठेवील.

बोका-ए-आझम 21/10/2014 - 21:19
मिरासदार कथा सांगत नाहीत तर ते कथा दाखवितात. त्यांचे निवेदन हे दृक माध्यमाच्या अधिक जवळ जाणारे असते. कदाचित याच कारणाने मिरासदार ‘एक डाव भुताचा’ किंवा ‘गोष्ट धमाल नाम्याची’ यासारख्या धमाल विनोदी चित्रपटांची पटकथा सहज लिहू शकले असतील. सासु सुनेच्या दुष्ट चक्रात अडकलेल्या टिव्हीला सोडवायला पटकथेसारख्या लिहिलेल्या मिरासदारांच्या कथा कदाचित उपयोगी पडू शकतील. शंभर टक्के सहमत. सध्या विनोदाच्या नावाखाली जो हास्यास्पद गोंधळ सगळ्या वाहिन्यांवर चाललेला असतो, त्याला मिरासदारांच्या कथा नक्कीच सुसह्य करू शकतील. पण कोणत्याही वाहिन्यांच्या कार्यक्रम निवड करणा-या अधिका-यांचा अाणि अकलेचा काही संबंध नसला पाहिजे अशी प्राथमिक अट असल्यामुळे तसे होणे कठीणच दिसते.

सौंदाळा 22/10/2014 - 12:24
सुंदर रसग्रहण, माझ्या काकुला मिरासदार शिकवायला होते (कदाचित गरवारे कॉलेज) ती अजुनही त्यांच्या आठवणी सांगत असते. ग्रामीण विनोदी कथांमधे मिरासदारांचा हातखंडा आहेच. मात्र मिरासदारीमधल्याच 'कोणे एके काळी', 'स्पर्श', 'गवत' वगैरे गंभीर कथा वाचल्या तरी त्यादेखिल तितक्याच ताकदीने लिहिल्या आहेत. तेवढ्याच परिणामकारक आहेत.

१ नंबर... मला त्यांची एक कथा खूप आवडते.सुदैवाने त्यांचे कथाकथन "यु ट्युब" वर उपलब्ध असल्याने कधी कंटाळा आलाच तर लगेच कथेच आस्वाद पण घेता येतो. तुम्हाला पण ही कथा नक्की आवडेल. लिंक देत आहे... https://www.youtube.com/watch?v=pQnXz7IcCBo

चौकटराजा 24/10/2014 - 08:27
मिरासदार स्वतः त्यांची कथा फार सफाईने सादर करीत. एकूणात त्यांचे " ते" त्रिकूट फार उच्च दर्जाचे होते. सलाम !

पैसा 24/10/2014 - 11:38
मिरासदार अत्यंत आवडते लेखक. द.मा., शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगुळकर यांना प्रत्यक्ष पाहण्यचे भाग्य लाभले आहे. त्यानंतर मिरासदारांच्या कथांनी खूप हसवले आहे. त्यातली एकाच वेळी बेरकी आणि निरागस असणारी पात्रे अत्यंत जिवंत वाटतात. मिरासदारांच्या सगळ्या कथा अतिशय चित्रदर्शी असल्या तरी त्यांना पडद्यावर न्याय देईल असा समर्थ निर्माता दिग्दर्शक मराठीत आहे का, असेल तरी व्यावसायिक गणिते जुळवताना त्या कथांचे काय होईल असे अनेक प्रश्न पडतात. लिखाण अतिशय सुंदर झालंय. धन्यवाद!

In reply to by पैसा

मित्रहो 27/10/2014 - 22:54
मिरासदारांच्या सगळ्या कथा अतिशय चित्रदर्शी असल्या तरी त्यांना पडद्यावर न्याय देईल असा समर्थ निर्माता दिग्दर्शक मराठीत आहे का
कदाचित बरेच असतीलही, शाळामुळे उदाहरण डोळ्यासमोर येते ते सुजय डहाके चे.

झकासराव 30/10/2014 - 18:11
छान लेख. अगदी नेमकेपणाने मांडलं आहे. :) मला (नागु गवळी आणि त्याची) झोप ही कथा वाचताना चक्क हसुन हसुन बेजार होउन मध्येच वाचन थांबवाव लागलेलं. झोपेचा व्हायरल फेव्हर आमच्या चारही रुम पार्टनरना झालेला.

मित्रहो 01/11/2014 - 17:26
धन्यवाद झकासराव काल झोप ही कथा परत वाचली. साऱ्या वाचकांचे धन्यवाद आजही मिरासदारांच्या कथा आणि त्यांच्या कथेविषयी वाचले जाते हेच मिरासदारांच्या कथेचे यश आहे.

रविवार हा सुखाचा.

प्रभाकर पेठकर ·
'अगं ए! जरा मस्त पैकी चहा टाक की एक' 'आधीच सकाळपासून दोन वेळा झाला आहे.' - स्वयंपाकघरातून नको त्या वेळी सत्यकथन. 'पण मला अजून एक हवा आहे.' मी चिवट. 'आंघोळ करा आधी. नाहीतर जेवणही मिळणार नाही.' - स्वयंपाकघर निर्वाणीवर. निदान रविवार सारख्या साप्ताहिक सुटीच्या दिवशी तरी आंघोळ अनिवार्य नसावी असं माझं प्रांजळ मत आहे. पण अधिक वाद घालून रविवार सारख्या सुट्टीचे सकाळी सकाळीच विसर्जन करावे असे कुठल्याही अनुभवी नवर्‍याला वाटत नाही. नाईलाजाने उठलो.

विजुभाऊ 21/10/2014 - 12:53
पेठकर काका..हा लेख लिहिण्यासाठी नक्की कोणाकोणाच्या घरी सर्व्हे करुन लिहीलाय ? बर्‍याच ठिकाणी बरोब्बर नेम धरुन हाणलय तुम्ही

आयुर्हित 21/10/2014 - 13:16
व्वा! सगळेे काही डोळ्यासमोर घडत आहे असे मस्त लिखाण! एखाद्या चित्रपटाच्या पटकथा लेखकालाही लाजवेल असे...... आपल्या वजनदार व्यक्तिमत्वाचे छुपे राज कळले हो!

सौंदाळा 21/10/2014 - 15:54
क्लास. रविवारी दुपारी झोपायला मिळावे म्हणुन मीसुद्धा काहीही करायला तयार असतो. बाकी बायकोच्या असल्या गेमांमध्ये मी अजुन खुपच सहजपणे अडकतो, अडकताना कळतपण नाही आणि नंतर एकदम रेफरन्स लागतो. तुमच्या लेखातुन यावर मात करायचे थोडे धागे-दोरे, उपयुक्त शिकवणी मिळाली आहे त्यामुळे आभार. हॉटेलमधुन चापुन घरी काही न सांगता नेहमीसारखे जेवणे म्हणजे लई डेरिंगचे काम पण ते आता जमते असो. तुमचे प्रतिसाद आणि पाकृ नेहमी बघतो आणि आवडीने वाचतो. पण या लेखाच्या निमित्ताने तुम्ही असे लेख वरचेवर लिहावे अशी विनंती करतो.

एस 21/10/2014 - 16:09
रविवार सर्वार्थाने चांगला गेला.
सोमवार कसा गेला? ;-) मस्त आणि खुसखुशीत लेख. पण तुम्ही फारच पत्ते उघड केले आहेत राव. आता आमच्यासारख्यांचं काय व्हायचं? हाहाहाहा!

बहुगुणी 21/10/2014 - 16:54
मस्त खुसखुषीत लेख! मजा आली. बर्‍याच वाचकांना खूप डावपेच (आणि तोंडघशी पडणं) ओळखीचे वाटले असणार! गेल्याच रविवारी पाहुण्यांच्या सोबतीने 'वार्‍यावरच्या वराती'चं शंभरावं पारायण झालं होतं, त्यामुळे रविवारचं वर्णन आधिक भावलं. (ओ शेठ, आंगोली करताव ना!)

कंजूस 22/10/2014 - 16:02
तुमचं निरीक्षण+लेखन शैली =ढासू. बाहेर मित्रांबरोबर जाऊन काही मौजमजा करण्यासाठी कुणाला इतक्या बुध्दिबळाच्या चाली रचाव्या लागत असतील तर त्यांच्याविषयी सहानुभूती वाटतेय. काही संवाद वाचतांना रेडिओवरच्या पुन्हा प्रपंच श्रुतिका, त्यातली मिनीटली टेकाडे, पंत, आणि रविंद्र पिंगे शंना, बाळ कुडतरकर या सर्वाँची आठवण झाली. माझ्या भटकंतीला माझी सौ नेहमीच प्रोत्साहन देतेच परंतू कधी "बऱ्याच दिवसांत कुठे गेला नाहीत ?"अशी सुरवात तिने केली की मी लगेच ओळखतो मैत्रिणींचा अड्डा जमणार आहे. नऊ दहा वाजले असतील तर मी लगेच पडत्या फळाची आज्ञा घेऊन सैक भरायला घेतो. तिकडे फोनवरचे बोलणे ऐकू येते "अगं आजच ग्रहण सुटतंय उद्या संध्याकाळी येतील."

विजुभाऊ, आयुर्हित, स्पा, माम्लेदारचा पन्खा, नाद खुळा, सौंदाळा, स्वॅप्स, बहुगुणी, रेवती, स्नेहांकिता, सुहास झेले, इस्पीकचा एक्का, खटपट्या, जेपी, मुक्त विहारि, सविता००१, कंजूस, अत्रुप्त आत्मा, मेघवेडा आणि पैसा....सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. पाकृ विभागाबाहेर पण नियमीत लेखन करा. श्री. मन्द्या, पाकृविभागा बाहेर माझ्या अनेक आवडत्या विषयांवर (आणि ज्यात 'आपल्याला काही कळतं' असं मला वाटतं) मी प्रतिक्रिया देत असतोच. बाकी, वेळेची गणितं जमत नसल्याने, जास्त लेखन होत नाही. पण पुन्हा प्रयत्न करेनच. धन्यवाद.

मित्रहो 23/10/2014 - 22:37
मस्त लेख महागाइ फार वाढत चालली असे दिसते. त्यातल्या त्याक बीयरची किंमत तर जरा जास्तीच. एक दोन बीयरसाठी चक्क शाहरुखला झेलायच म्हणजे काय? जरा जास्तच होते.

एस 25/10/2014 - 10:07
ते 'अक्षय बिअर बार' हे नाव फारच आवडल्या गेल्या आहे हे सांगायचं राहिलंच! ;-)

चतुरंग, मित्रहो, जुइ, निनाद मुक्काम प... , aparna akshay, ऋषिकेश, सानिकास्वप्निल, पिवळा डांबिस, दिपक.कुवेत, वैशाली हसमनीस आणि मोहनराव आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियांबद्दल अनेकानेक धन्यवाद. स्वॅप्स - ५ सेकंदात सुचलेलं नांव आहे ते. ह्यालाच 'आंतरीक उर्मी' म्हणत असावेत. *smile*

विजुभाऊ 21/10/2014 - 12:53
पेठकर काका..हा लेख लिहिण्यासाठी नक्की कोणाकोणाच्या घरी सर्व्हे करुन लिहीलाय ? बर्‍याच ठिकाणी बरोब्बर नेम धरुन हाणलय तुम्ही

आयुर्हित 21/10/2014 - 13:16
व्वा! सगळेे काही डोळ्यासमोर घडत आहे असे मस्त लिखाण! एखाद्या चित्रपटाच्या पटकथा लेखकालाही लाजवेल असे...... आपल्या वजनदार व्यक्तिमत्वाचे छुपे राज कळले हो!

सौंदाळा 21/10/2014 - 15:54
क्लास. रविवारी दुपारी झोपायला मिळावे म्हणुन मीसुद्धा काहीही करायला तयार असतो. बाकी बायकोच्या असल्या गेमांमध्ये मी अजुन खुपच सहजपणे अडकतो, अडकताना कळतपण नाही आणि नंतर एकदम रेफरन्स लागतो. तुमच्या लेखातुन यावर मात करायचे थोडे धागे-दोरे, उपयुक्त शिकवणी मिळाली आहे त्यामुळे आभार. हॉटेलमधुन चापुन घरी काही न सांगता नेहमीसारखे जेवणे म्हणजे लई डेरिंगचे काम पण ते आता जमते असो. तुमचे प्रतिसाद आणि पाकृ नेहमी बघतो आणि आवडीने वाचतो. पण या लेखाच्या निमित्ताने तुम्ही असे लेख वरचेवर लिहावे अशी विनंती करतो.

एस 21/10/2014 - 16:09
रविवार सर्वार्थाने चांगला गेला.
सोमवार कसा गेला? ;-) मस्त आणि खुसखुशीत लेख. पण तुम्ही फारच पत्ते उघड केले आहेत राव. आता आमच्यासारख्यांचं काय व्हायचं? हाहाहाहा!

बहुगुणी 21/10/2014 - 16:54
मस्त खुसखुषीत लेख! मजा आली. बर्‍याच वाचकांना खूप डावपेच (आणि तोंडघशी पडणं) ओळखीचे वाटले असणार! गेल्याच रविवारी पाहुण्यांच्या सोबतीने 'वार्‍यावरच्या वराती'चं शंभरावं पारायण झालं होतं, त्यामुळे रविवारचं वर्णन आधिक भावलं. (ओ शेठ, आंगोली करताव ना!)

कंजूस 22/10/2014 - 16:02
तुमचं निरीक्षण+लेखन शैली =ढासू. बाहेर मित्रांबरोबर जाऊन काही मौजमजा करण्यासाठी कुणाला इतक्या बुध्दिबळाच्या चाली रचाव्या लागत असतील तर त्यांच्याविषयी सहानुभूती वाटतेय. काही संवाद वाचतांना रेडिओवरच्या पुन्हा प्रपंच श्रुतिका, त्यातली मिनीटली टेकाडे, पंत, आणि रविंद्र पिंगे शंना, बाळ कुडतरकर या सर्वाँची आठवण झाली. माझ्या भटकंतीला माझी सौ नेहमीच प्रोत्साहन देतेच परंतू कधी "बऱ्याच दिवसांत कुठे गेला नाहीत ?"अशी सुरवात तिने केली की मी लगेच ओळखतो मैत्रिणींचा अड्डा जमणार आहे. नऊ दहा वाजले असतील तर मी लगेच पडत्या फळाची आज्ञा घेऊन सैक भरायला घेतो. तिकडे फोनवरचे बोलणे ऐकू येते "अगं आजच ग्रहण सुटतंय उद्या संध्याकाळी येतील."

विजुभाऊ, आयुर्हित, स्पा, माम्लेदारचा पन्खा, नाद खुळा, सौंदाळा, स्वॅप्स, बहुगुणी, रेवती, स्नेहांकिता, सुहास झेले, इस्पीकचा एक्का, खटपट्या, जेपी, मुक्त विहारि, सविता००१, कंजूस, अत्रुप्त आत्मा, मेघवेडा आणि पैसा....सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. पाकृ विभागाबाहेर पण नियमीत लेखन करा. श्री. मन्द्या, पाकृविभागा बाहेर माझ्या अनेक आवडत्या विषयांवर (आणि ज्यात 'आपल्याला काही कळतं' असं मला वाटतं) मी प्रतिक्रिया देत असतोच. बाकी, वेळेची गणितं जमत नसल्याने, जास्त लेखन होत नाही. पण पुन्हा प्रयत्न करेनच. धन्यवाद.

मित्रहो 23/10/2014 - 22:37
मस्त लेख महागाइ फार वाढत चालली असे दिसते. त्यातल्या त्याक बीयरची किंमत तर जरा जास्तीच. एक दोन बीयरसाठी चक्क शाहरुखला झेलायच म्हणजे काय? जरा जास्तच होते.

एस 25/10/2014 - 10:07
ते 'अक्षय बिअर बार' हे नाव फारच आवडल्या गेल्या आहे हे सांगायचं राहिलंच! ;-)

चतुरंग, मित्रहो, जुइ, निनाद मुक्काम प... , aparna akshay, ऋषिकेश, सानिकास्वप्निल, पिवळा डांबिस, दिपक.कुवेत, वैशाली हसमनीस आणि मोहनराव आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियांबद्दल अनेकानेक धन्यवाद. स्वॅप्स - ५ सेकंदात सुचलेलं नांव आहे ते. ह्यालाच 'आंतरीक उर्मी' म्हणत असावेत. *smile*

वेगळ्या वाटेवर - संजीत (उर्फ बंकर) रॉय - बेअरफूट कॉलेज

मोदक ·
. संजीत रॉय. डेहराडूनच्या प्रख्यात डून स्कूल मधून शालेय शिक्षण. दिल्लीच्या सेंट स्टिफन्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन डिग्री. कॉलेज दरम्यान व नंतर काही वर्षे स्क्वॅश या खेळामध्ये प्राविण्य. ३ वर्षे नॅशनल स्क्वॅश चँपीयन - १९६५, १९६७ व १९७१. एक यशस्वी, स्वप्नवत करीयर.. अत्यंत उज्ज्वल भवितव्य खुणावत असताना या तरूणाने थोड्याश्या कुतुहलानेच बिहारच्या दुर्गम भागामध्ये दुष्काळी मदतकार्या

अत्यंत स्तुत्य उपक्रम!! स्त्री सबला होवो म्हणजे नक्की काय होवो ह्याचे हे उदाहरण... पुस्तकी शिक्षणापेक्षा व्यवहारज्ञान जास्त महत्वाचे असते.. आपले पोस्ट ग्रॅजुएशन पर्यंतचे सगळे शिक्षण पाण्यात गेले आहे असं मला अनेकदा वाटतं.. हा लेख वाचुन परत एकदा आपण भिकार कामं करतो ह्याची जाणिव झाली... ह्या उपक्रमाशी आमची ओळख करुन दिल्या बद्दल मोदकचे शतशः आभार!!!

एकदा वाचून प्रकल्पाचे गहिरे रंग उलगडणे अशक्य आहे. पुन्हा पुन्हा वाचावे लागेल. सर्वात शेवटचे चित्र अतिशय 'बोलके' आहे. संचित रॉय आणि त्यांच्या सहकार्‍यांना आदरपूर्वक नमस्कार.

In reply to by प्रभाकर पेठकर

एस 22/10/2014 - 13:44
सहमत. मोदक यांचे मनापासून आभार अशा कार्याची ओळख करून दिल्याबद्दल.

बहुगुणी 21/10/2014 - 21:58
१६व्या फोटोतील (अंड्यांचे कॉर्‍यूगेटेड ट्रेज लावून भिंती sound-proof केल्यासारखं वाटतंय म्हणून) हा बहुतेक रेकॉर्डिंग स्टुडिओ वगैरे असावा, त्यातील स्त्रीच्या चेहेर्‍यावरील आत्मविश्वास सर्व प्रकल्पाचंच द्योतक असावं. शेवटचं ग्राफिकही अप्रतिम! सहभाग घेण्याच्या इच्छेने या कार्याची माहिती काही काळापूर्वी घेतली होती, तो अर्धा धागा पुन्हा पकडायला हवा याची आठवण करून दिल्याबद्दल मोदकरावांचे आभार. (अवांतरः या संस्थेशी संलग्न असलेल्या shoptelonia.com या हस्तकलेच्या वस्तूंच्या किंमती पाहून मात्र हबकलो होतो त्याची मात्र आठवण झाली :-) )

In reply to by बहुगुणी

इनिगोय 21/10/2014 - 23:02
रेकाॅर्डिंग स्टुडिओच नव्हे तर यांचं स्वतःचं रेडिओ स्टेशन आहे ते. इथलेच स्थानिक लोक कार्यक्रम, बातम्या सादर करतात आणि ती जी स्त्री दिसतेय, तशाच महिला (इतर अनेक गोष्टींप्रमाणेच) रेडिओकेंद्रही सहज चालवतात. अशा त-हेचं काम लेखाच्या आवाक्यात आणणं खरंच कठीण आहे. या प्रकल्पाची ओळख करून दिल्याबद्दल मोदकचे आभार..

In reply to by बहुगुणी

मोदक 22/10/2014 - 12:13
त्यातील स्त्रीच्या चेहेर्‍यावरील आत्मविश्वास सर्व प्रकल्पाचंच द्योतक असावं. बेअरफूट कॉलेजने अद्भुदरम्य असाव्यात अशा अनेक गोष्टी "घडवल्या" आहेत, खाली शेअर केलेला व्हिडीओ आवर्जून पहावा. (अवांतरः या संस्थेशी संलग्न असलेल्या shoptelonia.com या हस्तकलेच्या वस्तूंच्या किंमती पाहून मात्र हबकलो होतो त्याची मात्र आठवण झाली :) ) सहमत...!!!!!!!

अत्यंत स्तुत्य उपक्रम!! स्त्री सबला होवो म्हणजे नक्की काय होवो ह्याचे हे उदाहरण... पुस्तकी शिक्षणापेक्षा व्यवहारज्ञान जास्त महत्वाचे असते.. आपले पोस्ट ग्रॅजुएशन पर्यंतचे सगळे शिक्षण पाण्यात गेले आहे असं मला अनेकदा वाटतं.. हा लेख वाचुन परत एकदा आपण भिकार कामं करतो ह्याची जाणिव झाली... ह्या उपक्रमाशी आमची ओळख करुन दिल्या बद्दल मोदकचे शतशः आभार!!!

एकदा वाचून प्रकल्पाचे गहिरे रंग उलगडणे अशक्य आहे. पुन्हा पुन्हा वाचावे लागेल. सर्वात शेवटचे चित्र अतिशय 'बोलके' आहे. संचित रॉय आणि त्यांच्या सहकार्‍यांना आदरपूर्वक नमस्कार.

In reply to by प्रभाकर पेठकर

एस 22/10/2014 - 13:44
सहमत. मोदक यांचे मनापासून आभार अशा कार्याची ओळख करून दिल्याबद्दल.

बहुगुणी 21/10/2014 - 21:58
१६व्या फोटोतील (अंड्यांचे कॉर्‍यूगेटेड ट्रेज लावून भिंती sound-proof केल्यासारखं वाटतंय म्हणून) हा बहुतेक रेकॉर्डिंग स्टुडिओ वगैरे असावा, त्यातील स्त्रीच्या चेहेर्‍यावरील आत्मविश्वास सर्व प्रकल्पाचंच द्योतक असावं. शेवटचं ग्राफिकही अप्रतिम! सहभाग घेण्याच्या इच्छेने या कार्याची माहिती काही काळापूर्वी घेतली होती, तो अर्धा धागा पुन्हा पकडायला हवा याची आठवण करून दिल्याबद्दल मोदकरावांचे आभार. (अवांतरः या संस्थेशी संलग्न असलेल्या shoptelonia.com या हस्तकलेच्या वस्तूंच्या किंमती पाहून मात्र हबकलो होतो त्याची मात्र आठवण झाली :-) )

In reply to by बहुगुणी

इनिगोय 21/10/2014 - 23:02
रेकाॅर्डिंग स्टुडिओच नव्हे तर यांचं स्वतःचं रेडिओ स्टेशन आहे ते. इथलेच स्थानिक लोक कार्यक्रम, बातम्या सादर करतात आणि ती जी स्त्री दिसतेय, तशाच महिला (इतर अनेक गोष्टींप्रमाणेच) रेडिओकेंद्रही सहज चालवतात. अशा त-हेचं काम लेखाच्या आवाक्यात आणणं खरंच कठीण आहे. या प्रकल्पाची ओळख करून दिल्याबद्दल मोदकचे आभार..

In reply to by बहुगुणी

मोदक 22/10/2014 - 12:13
त्यातील स्त्रीच्या चेहेर्‍यावरील आत्मविश्वास सर्व प्रकल्पाचंच द्योतक असावं. बेअरफूट कॉलेजने अद्भुदरम्य असाव्यात अशा अनेक गोष्टी "घडवल्या" आहेत, खाली शेअर केलेला व्हिडीओ आवर्जून पहावा. (अवांतरः या संस्थेशी संलग्न असलेल्या shoptelonia.com या हस्तकलेच्या वस्तूंच्या किंमती पाहून मात्र हबकलो होतो त्याची मात्र आठवण झाली :) ) सहमत...!!!!!!!

बाकरवडी

इशा१२३ ·
नमस्कार मंडळी! सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! सगळ्यांकडे दिवाळीची तयारी झाली असेलच. दिवाळीचा फराळ काय काय बनवलात? लाडू, करंजी, चकली, शंकरपाळे, चिरोटे, अनारसे असतातच, पण एखादा नवीन पदार्थ केला जातोच. या वेळेस मी केलीये बाकरवडी! तशा पुण्यात चितळे मामा, हलवाई काका, जोशी अशा अनेक चवीच्या बाकरवड्या मिळतात.

एस 21/10/2014 - 16:19
पाकृच्या फोटोतील कोंथिंबिरीचे पान पाहिले की आमच्या मनात वेगळीच चलबिचल होते. नको त्या आठवणी! बाकी बाकरवडी हा एकदम आवडता प्रकार! कोणी करून खायला घातल्यास किती बरं होईल! बोलवा रे बोलवा मला जरा!

दिवाळी फराळातील वेगळेपण फार आवडलं. कधी बनविलेल्या नाहीत आता ह्या पाककृती बरहुकूम प्रयत्न केला पाहिजे.

पण प्रचंड नाजूक व निगुतीने करायचा पदार्थ आहे, त्यामुळे आमच्या घरी कधी ट्राय केला गेला नव्हता. हे दाखवून प्रयत्न करण्याविषयी सुचवता येईल.

मस्त दिसतेय.. वेगळी कृती! वाफवून घ्यायची कृती माहित नव्हती.. अशा प्रकाराने करुन बघेन वेळ झाला की.. स्वाती

इशा१२३ 23/10/2014 - 13:40
सगळ्यांचे खुप आभार.नक्की करून बघा.=) :smile: एक लिहायचे राहिले.हेच सारण आवरणासाठी भिजवलेल्या गोळ्याच्या पुर्‍या लाटून त्यात भरून चौकोनी बंद करायचे आणि तळायचे छान दिड तयार होतात.

दिपक.कुवेत 26/10/2014 - 18:58
फोटो अगदि तोंपासू आलेत. फोटोवरुन बाकरवड्या अत्यंत खमंग आणि खुशखुशीत झाल्या असणार ह्यात वाद नाहि. पण काहि ठिकाणी पारी/पोळीला चिंचेची आंबट-गोड चटणी लावून मग सारण पसरवतात ना? शीवाय वड्या डायरेक्ट तळल्याचं एकीवात आहे. वाफवल्याने काय होतं?

In reply to by दिपक.कुवेत

इशा१२३ 05/11/2014 - 16:07
पारिला आंबट-गोड चटणी लावतात किंवा सारणात थोडी आमचुर पावडर घालतात.चवीत थोडा फरक पडतो.मी वापरलेली नाहिये.पण वापरायला हरकत नाहि.छान लागेल. वड्या वाफवल्याने जास्त टिकतात.आणि तळताना सट्ट्या होत नाहित.(उलगडत नाहित् आणि सारण बाहेर येत नाहि)

पैसा 08/11/2014 - 11:10
हा प्रकार घरी करता येतो हे तुझ्यामुळे कळले! मस्त सादरीकरण!

एस 21/10/2014 - 16:19
पाकृच्या फोटोतील कोंथिंबिरीचे पान पाहिले की आमच्या मनात वेगळीच चलबिचल होते. नको त्या आठवणी! बाकी बाकरवडी हा एकदम आवडता प्रकार! कोणी करून खायला घातल्यास किती बरं होईल! बोलवा रे बोलवा मला जरा!

दिवाळी फराळातील वेगळेपण फार आवडलं. कधी बनविलेल्या नाहीत आता ह्या पाककृती बरहुकूम प्रयत्न केला पाहिजे.

पण प्रचंड नाजूक व निगुतीने करायचा पदार्थ आहे, त्यामुळे आमच्या घरी कधी ट्राय केला गेला नव्हता. हे दाखवून प्रयत्न करण्याविषयी सुचवता येईल.

मस्त दिसतेय.. वेगळी कृती! वाफवून घ्यायची कृती माहित नव्हती.. अशा प्रकाराने करुन बघेन वेळ झाला की.. स्वाती

इशा१२३ 23/10/2014 - 13:40
सगळ्यांचे खुप आभार.नक्की करून बघा.=) :smile: एक लिहायचे राहिले.हेच सारण आवरणासाठी भिजवलेल्या गोळ्याच्या पुर्‍या लाटून त्यात भरून चौकोनी बंद करायचे आणि तळायचे छान दिड तयार होतात.

दिपक.कुवेत 26/10/2014 - 18:58
फोटो अगदि तोंपासू आलेत. फोटोवरुन बाकरवड्या अत्यंत खमंग आणि खुशखुशीत झाल्या असणार ह्यात वाद नाहि. पण काहि ठिकाणी पारी/पोळीला चिंचेची आंबट-गोड चटणी लावून मग सारण पसरवतात ना? शीवाय वड्या डायरेक्ट तळल्याचं एकीवात आहे. वाफवल्याने काय होतं?

In reply to by दिपक.कुवेत

इशा१२३ 05/11/2014 - 16:07
पारिला आंबट-गोड चटणी लावतात किंवा सारणात थोडी आमचुर पावडर घालतात.चवीत थोडा फरक पडतो.मी वापरलेली नाहिये.पण वापरायला हरकत नाहि.छान लागेल. वड्या वाफवल्याने जास्त टिकतात.आणि तळताना सट्ट्या होत नाहित.(उलगडत नाहित् आणि सारण बाहेर येत नाहि)

पैसा 08/11/2014 - 11:10
हा प्रकार घरी करता येतो हे तुझ्यामुळे कळले! मस्त सादरीकरण!

एक पणती

एस ·
     "इथे येताना अजिबात माज करायचा नाही. कोण कधी घोडा काढून डोक्याला लावेल हे सांगता येत नाही. इथे सगळे असेच येडझवे येतात. कुणाचा धक्का लागला, काहीही झालं तरी आपलीच चूक असल्यासारखं गुपचाप पुढे निघून जायचं. कुणाशी काही बोलायला जाऊ नकोस. काही अडचण आली तर सरळ मला फोन लावायचा. मी येतोच."

In reply to by माधुरी विनायक

सस्नेह 21/10/2014 - 19:08
हेच म्हणते त्या पणतीला प्रज्वलित करणार्याला शतशत सलाम !

अतिशय हृदयस्पर्शी कथा. काल्पनिक असली तरी विचारांना खिळवून ठेवणारी. विचार प्रवर्तक. अगदी मनापासून आनंद होणे म्हणजे काय हे त्या क्षणी अनुभवत होतो. गर्दीच्या लोंढ्याबरोबर मीही तसाच खाली ढकलला जात होतो, पण नजर सतत निलोफरकडेच होती. माझ्याही चेहर्‍यावर हसू उमटले. फलाटावर आल्याची जाणीव झाल्यावर परत एकदा वरती मान करून पाहिले. ती आता गर्दीबरोबर वरती चालली होती. तिची छोकरी आईच्या कडेवरून मागे वळून आता माझ्याकडेच पाहत होती. मला पाहून तिने हलकेच हात हलवला आणि पलिकडे अदृश्य झाली. काही बोलायची गरजच नव्हती. शब्देवीणच कळलं होतं, एक पणती छानपैकी तेवू लागली होती. कथेच्या अत्युच्य स्थानी डोळ्यात पाणी तरारले. आनंदाने आणि कष्टप्रद यश अक्षरशः खेचून आणणार्‍या भगीरथ प्रयत्नांना सलाम म्हणूनही.

मित्रहो 21/10/2014 - 20:13
खूप छान कथा. शेवट खूप सुंदर. काल्पनिक असला तरी शेवट सुंदर. आशावाद मग तो कुणाच्याही जीवनात का असे ना हा लागतोच.

बहुगुणी 21/10/2014 - 20:48
तुम्ही लाख म्हणाल 'संपूर्ण काल्पनिक', पण कथनातला जिवंत प्रवाहीपणा 'वास्तविक अनुभव आहे' असं सुचवेल इतकं सुंदर लेखन झालंय. आणि असलंही काल्पनिक, तरी ज्या कुणा 'सरां'वर बेतलेली कथा आहे, त्यांना, त्यांच्या धडपडीला सलाम! शेवट अप्रतिम, दिवाळी उजळून टाकणारा!

सखी 21/10/2014 - 22:45
सुरेख कथा - अजुन शब्द सुचत नाही. टकांळा न करता पूर्ण केल्याबद्द्ल धन्यवाद.

सुहास झेले 22/10/2014 - 01:23
सुंदर... !! बहुगुणी म्हणतात तसेच कथा "काल्पनिक" जरी असली, तरी तिला वास्तविक जिवंत प्रवाहीपणा आहे. प्रत्येक शब्दागणिक तो जाणवतोय. सिंपली सुपर्ब :)

....मी ईस्टला जाण्यासाठी ओव्हरब्रिज पकडला. हे शहर अनोळखीपणा फार काळ चालवून घेत नाही. तुम्ही फार लवकर इथल्या गतीबरोबर धावू लागता. नॉनस्टॉप. जबरदस्त.... मस्त.... आवडले....

कथा आवडली. reportage आणि ललित ह्यांचं मिश्रण उत्तम झाल्यामुळे काल्पनिक आहे हे शेवटपर्यंत लक्षात येत नाही.

चौकटराजा 22/10/2014 - 10:35
"तिथलं" वातावरण उदास करणारं- समस्या अंधारात पणती लावणारा - संघर्ष. कुणातरी एकीचा का होईना उत्कर्ष - नाट्य अशी महत्वाची तीन मूल्ये असलेली कोणतीही कथा यशस्वी व स्मरणीय होते. ते इथं जमलंय !

पैसा 22/10/2014 - 14:03
काल्पनिक कथांनाही सत्यात काहीतरी आधार असला तर त्या अशा जिवंत खर्‍याखुर्‍या वाटतात! अंधारात एकतरी पणती तेवणे गरजेचे. नाहीतर जगणं अशक्य होईल.

एस 24/10/2014 - 13:06
     माधुरी विनायक, स्नेहांकिता, मधुरा देशपांडे, इनिगोय, नितिन पाठे, प्रभाकर पेठकर, रेवती, मित्रहो, बहुगुणी, उगा काहितरीच, सखी, सुहास झेले, अजया, खटपट्या, सानिकास्वप्निल, मुक्त विहारि, विशाखा पाटील, सौंदाळा, चौकटराजा, वल्ली, पैसा, वेल्लाभट, सविता००१, पिलीयन रायडर, Maharani, जुइ, इस्पीकचा एक्का, रामपुरी, प्रीत-मोहर, भृशुंडी, जेपी... आणि सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद. काहींनी खरड करूनही आवर्जून कौतुक केले त्याबद्दलही आभार.      कथा कदाचित सूचनेत लिहिलंय तशी संपूर्ण काल्पनिक नसावी असे वाटले तर त्याबद्दल लेखनाचा संवेदनशील विषय पाहता दोन शब्द लिहिणे अनुचित ठरणार नाही. हे कथाबीज गेल्या कित्येक वर्षांपासून मनात घोळत होते. हेच नाही तर अशी अनेक कथाबीजे अजूनही अमूर्तच राहिली आहेत. मिपा दिवाळीअंकाच्या निमित्ताने निदान एक कथा लिहून पूर्ण केली. कथा संपादकांना पाठवताना थोडी धाकधूक होती. ह्या विषयावरील कथा दिवाळीअंकासारख्या प्रसन्नपणाची अपेक्षा असणार्‍या ठिकाणी कितपत योग्य ठरेल, कथेचा समावेश अंकात होईल का, तिचे स्वागत कसे होईल अशी शंका मनात होती. शेवटी म्हटलं, आपण आपले काम केले आहे. बाकी जे ठरवले जाईल ते पाहूया. तसे मी मेल करताना लिहिलेही होते. त्यावर मिपा संपादकांचा रिप्लाय आला की हे दिवाळी अंकात नाही घ्यायचं तर काय घ्यायचं? त्यामुळे ही कथा दिवाळीअंकात छापल्याबद्दल त्यांचे आभार. तसेच अंक प्रकाशित झाल्यावर कथा आवर्जून वाचून ती आवडल्याचे कळवणार्‍यांचेही मनापासून आभार.      असं म्हणता येईल की There is nothing completely imaginary and nothing completely real in literature as an art form. मग कुणी अगदी सायन्स फिक्शन लिहीत असेल किंवा अमूर्त अध्यात्मिक अनुभव असेल. त्याची कल्पनाशक्ती ही अनुभवपरीघाच्या फार दूर जाऊ शकत नाही. किंवा एक अदृश्य धागा तिथे उपस्थित असतोच. अर्थात ते अनुभवविश्व हे साहित्यकाराचे स्वतःचे असावे असे नसते. त्याच पद्धतीने वास्तवात एकमेकांशी संबंध नसलेल्या प्रेरणाही एकत्र गुंफून काही वेळा त्यातून वेगळीच रचना करता येते. डॉक्युमेंटरी किंवा रिपोर्ताज प्रकारात संबंधित विषयाची As is प्रकाराने ओळख करून द्यायची असते. Fiction मध्ये बर्‍याचदा असे धागे हे वास्तवातून दूर भरकटलेले आणि तरीही कुठेतरी वास्तवाशी जुळलेले आणि एकमेकांत गुंफलेले असू शकतात. प्रस्तुत कथा काहीशी अशाच प्रकारात मोडते.      ही कथा मला व्यक्तिशः तितकीशी आवडली नाही कारण खूपच फिल्मी झालीय. मूळ कथाबीज हे दुःखद शेवटाचं होतं. दिवाळीअंकासाठी उत्सवी अंक असल्यामुळे दुःखी, सणाच्या दृष्टीने अप्रिय, किळसवाणे, मृत्यूशी संबंधित, थेट ट्रॅजेडीने भरलेले असे प्रकार योग्य ठरले नसते. त्यामुळे मूळ कथाबीजातली बरीच टोकदार वळणे, काही प्रसंग, वर्णने बदलावी लागली. त्याचबरोबर शेवटही. शेवट काहीतरी सकारात्मक होणार हे ठरल्यावर मग आधीच्या भागात तसे बदल झाले. मूळ प्रेमकथेऐवजी शिक्षक आणि विद्यार्थिनी आली. शेवटचा सुखद धक्का अधिक ठळक होण्यासाठी त्यांचा संपर्क तुटणे आवश्यक होते. मग त्यासाठी अरूणभाईचे पात्र दूर जाणे आणि संपर्काचे दुवे तुटण्यासाठी शिक्षकाचे पात्र मग पांढरपेशी मध्यमवर्गीय दाखवणे क्रमप्राप्त ठरले. मग ती एनजीओ भ्रष्ट दाखवणे वगैरे बाबी आल्या. अरूणभाईंचे पात्र हे अशाच काही चळवळींमध्ये भेटलेल्या वेगवेगळ्या लोकांपासून प्रेरणा घेऊन केले आहे. एकजण परदेशातली नोकरी सोडून माहितीपटाच्या क्षेत्रात उतरलेला, एक तिकडे मेळघाटात कुठेतरी काम करणारा, अशा बर्‍याच प्रेरणांवरून अरूणभाईची व्यक्तिरेखा साकारली. कथेच्या सुरुवातीला जो तरूणपणी त्या रस्त्याने चुकून आल्यामुळे बसलेला सांस्कृतिक धक्का आहे तो अनुभव माझा स्वतःचा. तेव्हापासूनच ह्या स्त्रियांबद्दल एक प्रकारची कणव कुठेतरी खोल बसली असावी. नंतर या क्षेत्रात काम करणार्‍या काही स्वयंसेवी संस्थांचे कार्यही पाहिले. काही चित्रपट, माहितीपट, मुद्रितमाध्यमातले लेख, इत्यादी अनेक प्रकाराने ह्यासंबंधीची माहिती माझ्याकडे जमा होत राहिली. त्यात 'त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी...' ह्या कवी अनिल कांबळे यांच्या गझलेचा मला अंतर्मुख करण्यात फार मोठा वाटा होता. शिवाजीनगर स्टेशनला एक संस्था रस्त्यावरील मुलांच्या प्रश्नांवर काम करते. अशी मुलेही आजूबाजूला नेहमी पहात होतो. माझ्या अशाच अनुभवांतून अशा कथाबीजांच्या प्रेरणा कुठेतरी जन्मत गेल्या. त्यातील पात्रे, घटना ह्या काल्पनिक असतात. अर्थात कुठेतरी त्यांचा संबंध वास्तवातील प्रेरणांशी जोडलेला असतोच. पण म्हणून कथेतील पात्रे जशीच्या तशी कुठेतरी अस्तित्त्वात असतील असे समजणे चुकीचे ठरेल.      शिकवण्यातील ती भागाकाराची गंमत बर्‍याच वर्षांपूर्वी एका प्रौढशिक्षण वर्गाला शिकवत असताना थोड्या वेगळ्या पद्धतीने घडली होती. तेव्हा प्रौढसाक्षरता आणि सामाजिक वनीकरणासारखे सरकारी उपक्रम जोरात असत. हल्ली मागमूसही दिसत नाही. असो. मग अशाच काही घटनांचा समावेश कथेत थोड्या वेगळ्या पद्धतीने केला. ह्या हलक्याफुलक्या घटनेने कथेत निर्माण झालेला ताण हलका करण्याचे काम केले. त्याचबरोबर 'सब का हिसाब' ह्या ट्विस्टने वाचकांना पुन्हा धक्का देत बरेच काही सुचवण्याचेही जमून गेले. सांगायचा मुद्दा हा आहे की, हे सगळे वर्णन प्रत्ययकारी जरी वाटत असले तरी ते सगळे खरे आहे असे नाही. उदा. निलोफरच्या माडीचे वर्णन हे काल्पनिकच आहे. मी अशा वस्तीत कधी इकडून तिकडे जाण्यापलिकडे गेलो नाही. निलोफरचे पात्र तर संपूर्णपणे काल्पनिक. तिचे वर्णन मात्र रेल्वेप्रवासात पाहिलेल्या एका हैदराबादी मुस्लिम मुलीवरून घेतले. अशा खूपशा बाबी काल्पनिक असल्या तरी कथेत चपखलपणे बसल्यामुले खर्‍या वाटल्या. अजूनही अशी अनेक कथाबीजे मनात रेंगाळताहेत. कधीतरी मूर्त स्वरूप देईन त्यांना. एक परितक्त्या स्त्रीची ससेहोलपट आहे. एक असेच करपलेले बालपण आहे. एक नक्षली आणि पोलिस यांच्यात भरडलेले जोडपे आहे. पाहूयात.      जाताजाता अनिल कांबळेंची ती प्रसिद्ध गझल देत आहे - त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी पैशांत भावनेचा व्यापार पाहिला मी अंधार वेदनांनी आक्रंदतो तरीही नजरेत वासनेचा शृंगार पाहिला मी रस्ते उन्हात न्हाले सगळीकडे परंतु वस्तीतूनी दिव्यांच्या अंधार पाहिला मी थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो तो सूर्यही जरासा लाचार पाहिला मी बाहेर सभ्यतेचे गातात गोडवे जे वेश्‍यागृहात त्यांचा दरबार पाहिला मी      - कवी अनिल कांबळे

In reply to by एस

पैसा 24/10/2014 - 14:31
प्रतिसादही कथेसारखाच आवडला! अशा कथांचे शेवट बहुशः कथांमधेच सुखान्त दाखवता येतात. प्रत्यक्षात निराशा, वैफल्य अपयश हेच त्यात पडणार्‍यांच्या नशिबी येतं. अनाहितामधे 'कथा' या कथेचा शेवट दुहेरी दु:खान्त होणं त्या कथेला बहुतांशी अपरिहार्य होतं, पण तसा शेवट करू नका, असंच तेव्हाही काहीजणींनी म्हटलं. आता कथा संपवताना तेच लक्षात घेऊन मग राहिलेले तपशील लिहिले. गेल्या वर्षी ती कथा खूप नाट्यपूर्ण आणि दु:खी वळणावर उभी असताना त्यात लिहायचं थांबवलं होतं आणि कदाचित या प्रश्नामुळेच की कथा दु:खान्त करावी का, कोणाला पुढे लिहायचा धीरही होत नव्हता. कदाचित शेवट सुखान्त केल्यामुळे या दोन्ही कथा जरा स्वप्नाळू वाटतील, पण असं एखादं स्वप्न जगण्यासाठी आवश्यकच असतं!

In reply to by पैसा

एस 24/10/2014 - 16:39
पण असं एखादं स्वप्न जगण्यासाठी आवश्यकच असतं!
अगदी बरोबर. वास्तवातही सगळंच अंधारमय असतं असं नाही. कुठे काही पणत्या तेवायची धडपड करत असतात. अशाच काही पणत्यांना ही कथा समर्पित आहे.

In reply to by एस

ही कथा मला व्यक्तिशः तितकीशी आवडली नाही कारण खूपच फिल्मी झालीय. मूळ कथाबीज हे दुःखद शेवटाचं होतं. दिवाळीअंकासाठी उत्सवी अंक असल्यामुळे दुःखी, सणाच्या दृष्टीने अप्रिय, किळसवाणे, मृत्यूशी संबंधित, थेट ट्रॅजेडीने भरलेले असे प्रकार योग्य ठरले नसते. त्यामुळे मूळ कथाबीजातली बरीच टोकदार वळणे, काही प्रसंग, वर्णने बदलावी लागली. त्याचबरोबर शेवटही. शेवट काहीतरी सकारात्मक होणार हे ठरल्यावर मग आधीच्या भागात तसे बदल झाले. मूळ प्रेमकथेऐवजी शिक्षक आणि विद्यार्थिनी आली. शेवटचा सुखद धक्का अधिक ठळक होण्यासाठी त्यांचा संपर्क तुटणे आवश्यक होते. मग त्यासाठी अरूणभाईचे पात्र दूर जाणे आणि संपर्काचे दुवे तुटण्यासाठी शिक्षकाचे पात्र मग पांढरपेशी मध्यमवर्गीय दाखवणे क्रमप्राप्त ठरले. मग ती एनजीओ भ्रष्ट दाखवणे वगैरे बाबी आल्या. अरूणभाईंचे पात्र हे अशाच काही चळवळींमध्ये भेटलेल्या वेगवेगळ्या लोकांपासून प्रेरणा घेऊन केले आहे. एकजण परदेशातली नोकरी सोडून माहितीपटाच्या क्षेत्रात उतरलेला, एक तिकडे मेळघाटात कुठेतरी काम करणारा, अशा बर्‍याच प्रेरणांवरून अरूणभाईची व्यक्तिरेखा साकारली. एव्हढ्या चांगल्या कथेचे चव्हाट्यावर केलेले पोस्टमॉर्टम काही आवडले नाही. कथेने जो परिणाम साधला होता तो अम्मळ पातळ झाल्यासारखा वाटला. असो. मर्जी लेखकाची.

In reply to by प्रभाकर पेठकर

एस 24/10/2014 - 17:48
ही सत्यकथा नाही हे सिद्ध करणे आवश्यक वाटले. उगाच कुणाचा गैरसमज नको. आणि दुसरे असे की अशाच पद्धतीचे कार्य करणार्‍या काही खर्‍या संस्था/व्यक्ती किंवा स्त्रियांकडे ही कथा वाचून कुणी त्यांच्याशी संबंध जोडू नये हे कारण जास्त महत्त्वाचं होतं. कथेचा परिणाम विस्कळीत झाला तरी चालेल. पण खर्‍या व्यक्तींना त्याचा त्रास व्हायला नकोय. मला व्यक्तिशः कसले नावबिव कमवायचे नाही लेखकबिखक म्हणून. केवळ काही अनुभव खूप तीव्रतेने शब्दबद्ध करावेसे वाटले म्हणून लिहिलंय. मला ह्यापेक्षा जास्त काही सांगता येणार नाही. कृपया उमजून घ्यावे ही विनंती.

In reply to by एस

कथेइतकाच हा प्रतिसादही आवडला. चांगल्या लिखाणामागचे मनोव्यापार ही नेहमीच कुतुहलाची गोष्ट वाटत राहिली आहे. कथेच्या शेवटामुळे ती जास्त आकर्षक झाली आहे असे वाटले. कथेतल्या परिस्थितीच्या विखुरलेले तुकड्यांतून जीवन परत जुळवण्याचे काम झाले असले तरच ती एखाद्या पणतीची कथा बनते... अन्यथा एखादा करूण माहितीपट होण्याचीच जास्त शक्यता. (मला स्वतःला परिस्थितीला शरण जावून कुढत बसणे अथवा मनाची फुका समज घालण्यापेक्षा परिस्थितीशी सामना करणे जास्त योग्य वाटते, यामुळे माझे वरचे मत बनले असावे.)

In reply to by एस

उल्का 07/06/2016 - 06:50
अप्रतिम कथा. तुमचा प्रतिसाद वाचून कळलं की मूळ संकल्पना बदलून गुरू-शिष्या आणि सुखद शेवट केलात ते पण त्यामुळे कथा एका वेगळ्याच उंचीवर पोहोचली. आणि हो सगळ्यांना वाटलं तेच म्हणेन की शेवटचा खुलासा वाचेपर्यंत मलाही हा सत्यानुभव वाटत होता. असे वाटणे ही एक तुमच्या कथेला मिळालेली दादच आहे. तुमचे उर्वरित लेखन/कथा सवडीने नक्की वाचणार. पुढील लेखनास शुभेच्छा! :)

प्रास 24/10/2014 - 19:04
कथा आवडली. एक नोंद. 'वास्तव असलेल्याची कथा लिहिण्यापेक्षा कथेमध्ये वास्तवता असल्याची भावना निर्माण करणारं लेखन अधिक ताकदवान असतं.' तूर्तास इतकंच....

In reply to by प्रास

सस्नेह 27/10/2014 - 10:20
'
वास्तव असलेल्याची कथा लिहिण्यापेक्षा कथेमध्ये वास्तवता असल्याची भावना निर्माण करणारं लेखन अधिक ताकदवान असतं
+100

स्पंदना 27/10/2014 - 06:43
रेवाक्का सारखंच मलाही प्रतिसाद देण शक्य नाही. ख्युप वर्षापौर्वी मुंबईत खैरानी रोद ला एका रात्री एक अशीच सजलेली स्त्री रिक्षात बसताना पह्यली होती. जे जिव्हारी भिडल होतं अन आहे ते हे...की आत बसण्यापुर्ब्वी थबकलेली तिची पावलं. ते तिच क्षणभरच रेंगाळण बरच काही सांगुन गेलं त्या क्षणी.

निओ 18/05/2016 - 01:25
शेवटी शर्टाचा पांढरेपणा जपून थोडाफार झाडू मारायला मिळणार असेल आणि त्याबदल्यात आपल्या 'सर्कल' मध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून मिरवून घेता येत असेल तर आपण तयार असतोच ना. ...या सारखी अनेक वाक्ये आवडली खूप छान लिहिलं आहे.

In reply to by माधुरी विनायक

सस्नेह 21/10/2014 - 19:08
हेच म्हणते त्या पणतीला प्रज्वलित करणार्याला शतशत सलाम !

अतिशय हृदयस्पर्शी कथा. काल्पनिक असली तरी विचारांना खिळवून ठेवणारी. विचार प्रवर्तक. अगदी मनापासून आनंद होणे म्हणजे काय हे त्या क्षणी अनुभवत होतो. गर्दीच्या लोंढ्याबरोबर मीही तसाच खाली ढकलला जात होतो, पण नजर सतत निलोफरकडेच होती. माझ्याही चेहर्‍यावर हसू उमटले. फलाटावर आल्याची जाणीव झाल्यावर परत एकदा वरती मान करून पाहिले. ती आता गर्दीबरोबर वरती चालली होती. तिची छोकरी आईच्या कडेवरून मागे वळून आता माझ्याकडेच पाहत होती. मला पाहून तिने हलकेच हात हलवला आणि पलिकडे अदृश्य झाली. काही बोलायची गरजच नव्हती. शब्देवीणच कळलं होतं, एक पणती छानपैकी तेवू लागली होती. कथेच्या अत्युच्य स्थानी डोळ्यात पाणी तरारले. आनंदाने आणि कष्टप्रद यश अक्षरशः खेचून आणणार्‍या भगीरथ प्रयत्नांना सलाम म्हणूनही.

मित्रहो 21/10/2014 - 20:13
खूप छान कथा. शेवट खूप सुंदर. काल्पनिक असला तरी शेवट सुंदर. आशावाद मग तो कुणाच्याही जीवनात का असे ना हा लागतोच.

बहुगुणी 21/10/2014 - 20:48
तुम्ही लाख म्हणाल 'संपूर्ण काल्पनिक', पण कथनातला जिवंत प्रवाहीपणा 'वास्तविक अनुभव आहे' असं सुचवेल इतकं सुंदर लेखन झालंय. आणि असलंही काल्पनिक, तरी ज्या कुणा 'सरां'वर बेतलेली कथा आहे, त्यांना, त्यांच्या धडपडीला सलाम! शेवट अप्रतिम, दिवाळी उजळून टाकणारा!

सखी 21/10/2014 - 22:45
सुरेख कथा - अजुन शब्द सुचत नाही. टकांळा न करता पूर्ण केल्याबद्द्ल धन्यवाद.

सुहास झेले 22/10/2014 - 01:23
सुंदर... !! बहुगुणी म्हणतात तसेच कथा "काल्पनिक" जरी असली, तरी तिला वास्तविक जिवंत प्रवाहीपणा आहे. प्रत्येक शब्दागणिक तो जाणवतोय. सिंपली सुपर्ब :)

....मी ईस्टला जाण्यासाठी ओव्हरब्रिज पकडला. हे शहर अनोळखीपणा फार काळ चालवून घेत नाही. तुम्ही फार लवकर इथल्या गतीबरोबर धावू लागता. नॉनस्टॉप. जबरदस्त.... मस्त.... आवडले....

कथा आवडली. reportage आणि ललित ह्यांचं मिश्रण उत्तम झाल्यामुळे काल्पनिक आहे हे शेवटपर्यंत लक्षात येत नाही.

चौकटराजा 22/10/2014 - 10:35
"तिथलं" वातावरण उदास करणारं- समस्या अंधारात पणती लावणारा - संघर्ष. कुणातरी एकीचा का होईना उत्कर्ष - नाट्य अशी महत्वाची तीन मूल्ये असलेली कोणतीही कथा यशस्वी व स्मरणीय होते. ते इथं जमलंय !

पैसा 22/10/2014 - 14:03
काल्पनिक कथांनाही सत्यात काहीतरी आधार असला तर त्या अशा जिवंत खर्‍याखुर्‍या वाटतात! अंधारात एकतरी पणती तेवणे गरजेचे. नाहीतर जगणं अशक्य होईल.

एस 24/10/2014 - 13:06
     माधुरी विनायक, स्नेहांकिता, मधुरा देशपांडे, इनिगोय, नितिन पाठे, प्रभाकर पेठकर, रेवती, मित्रहो, बहुगुणी, उगा काहितरीच, सखी, सुहास झेले, अजया, खटपट्या, सानिकास्वप्निल, मुक्त विहारि, विशाखा पाटील, सौंदाळा, चौकटराजा, वल्ली, पैसा, वेल्लाभट, सविता००१, पिलीयन रायडर, Maharani, जुइ, इस्पीकचा एक्का, रामपुरी, प्रीत-मोहर, भृशुंडी, जेपी... आणि सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद. काहींनी खरड करूनही आवर्जून कौतुक केले त्याबद्दलही आभार.      कथा कदाचित सूचनेत लिहिलंय तशी संपूर्ण काल्पनिक नसावी असे वाटले तर त्याबद्दल लेखनाचा संवेदनशील विषय पाहता दोन शब्द लिहिणे अनुचित ठरणार नाही. हे कथाबीज गेल्या कित्येक वर्षांपासून मनात घोळत होते. हेच नाही तर अशी अनेक कथाबीजे अजूनही अमूर्तच राहिली आहेत. मिपा दिवाळीअंकाच्या निमित्ताने निदान एक कथा लिहून पूर्ण केली. कथा संपादकांना पाठवताना थोडी धाकधूक होती. ह्या विषयावरील कथा दिवाळीअंकासारख्या प्रसन्नपणाची अपेक्षा असणार्‍या ठिकाणी कितपत योग्य ठरेल, कथेचा समावेश अंकात होईल का, तिचे स्वागत कसे होईल अशी शंका मनात होती. शेवटी म्हटलं, आपण आपले काम केले आहे. बाकी जे ठरवले जाईल ते पाहूया. तसे मी मेल करताना लिहिलेही होते. त्यावर मिपा संपादकांचा रिप्लाय आला की हे दिवाळी अंकात नाही घ्यायचं तर काय घ्यायचं? त्यामुळे ही कथा दिवाळीअंकात छापल्याबद्दल त्यांचे आभार. तसेच अंक प्रकाशित झाल्यावर कथा आवर्जून वाचून ती आवडल्याचे कळवणार्‍यांचेही मनापासून आभार.      असं म्हणता येईल की There is nothing completely imaginary and nothing completely real in literature as an art form. मग कुणी अगदी सायन्स फिक्शन लिहीत असेल किंवा अमूर्त अध्यात्मिक अनुभव असेल. त्याची कल्पनाशक्ती ही अनुभवपरीघाच्या फार दूर जाऊ शकत नाही. किंवा एक अदृश्य धागा तिथे उपस्थित असतोच. अर्थात ते अनुभवविश्व हे साहित्यकाराचे स्वतःचे असावे असे नसते. त्याच पद्धतीने वास्तवात एकमेकांशी संबंध नसलेल्या प्रेरणाही एकत्र गुंफून काही वेळा त्यातून वेगळीच रचना करता येते. डॉक्युमेंटरी किंवा रिपोर्ताज प्रकारात संबंधित विषयाची As is प्रकाराने ओळख करून द्यायची असते. Fiction मध्ये बर्‍याचदा असे धागे हे वास्तवातून दूर भरकटलेले आणि तरीही कुठेतरी वास्तवाशी जुळलेले आणि एकमेकांत गुंफलेले असू शकतात. प्रस्तुत कथा काहीशी अशाच प्रकारात मोडते.      ही कथा मला व्यक्तिशः तितकीशी आवडली नाही कारण खूपच फिल्मी झालीय. मूळ कथाबीज हे दुःखद शेवटाचं होतं. दिवाळीअंकासाठी उत्सवी अंक असल्यामुळे दुःखी, सणाच्या दृष्टीने अप्रिय, किळसवाणे, मृत्यूशी संबंधित, थेट ट्रॅजेडीने भरलेले असे प्रकार योग्य ठरले नसते. त्यामुळे मूळ कथाबीजातली बरीच टोकदार वळणे, काही प्रसंग, वर्णने बदलावी लागली. त्याचबरोबर शेवटही. शेवट काहीतरी सकारात्मक होणार हे ठरल्यावर मग आधीच्या भागात तसे बदल झाले. मूळ प्रेमकथेऐवजी शिक्षक आणि विद्यार्थिनी आली. शेवटचा सुखद धक्का अधिक ठळक होण्यासाठी त्यांचा संपर्क तुटणे आवश्यक होते. मग त्यासाठी अरूणभाईचे पात्र दूर जाणे आणि संपर्काचे दुवे तुटण्यासाठी शिक्षकाचे पात्र मग पांढरपेशी मध्यमवर्गीय दाखवणे क्रमप्राप्त ठरले. मग ती एनजीओ भ्रष्ट दाखवणे वगैरे बाबी आल्या. अरूणभाईंचे पात्र हे अशाच काही चळवळींमध्ये भेटलेल्या वेगवेगळ्या लोकांपासून प्रेरणा घेऊन केले आहे. एकजण परदेशातली नोकरी सोडून माहितीपटाच्या क्षेत्रात उतरलेला, एक तिकडे मेळघाटात कुठेतरी काम करणारा, अशा बर्‍याच प्रेरणांवरून अरूणभाईची व्यक्तिरेखा साकारली. कथेच्या सुरुवातीला जो तरूणपणी त्या रस्त्याने चुकून आल्यामुळे बसलेला सांस्कृतिक धक्का आहे तो अनुभव माझा स्वतःचा. तेव्हापासूनच ह्या स्त्रियांबद्दल एक प्रकारची कणव कुठेतरी खोल बसली असावी. नंतर या क्षेत्रात काम करणार्‍या काही स्वयंसेवी संस्थांचे कार्यही पाहिले. काही चित्रपट, माहितीपट, मुद्रितमाध्यमातले लेख, इत्यादी अनेक प्रकाराने ह्यासंबंधीची माहिती माझ्याकडे जमा होत राहिली. त्यात 'त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी...' ह्या कवी अनिल कांबळे यांच्या गझलेचा मला अंतर्मुख करण्यात फार मोठा वाटा होता. शिवाजीनगर स्टेशनला एक संस्था रस्त्यावरील मुलांच्या प्रश्नांवर काम करते. अशी मुलेही आजूबाजूला नेहमी पहात होतो. माझ्या अशाच अनुभवांतून अशा कथाबीजांच्या प्रेरणा कुठेतरी जन्मत गेल्या. त्यातील पात्रे, घटना ह्या काल्पनिक असतात. अर्थात कुठेतरी त्यांचा संबंध वास्तवातील प्रेरणांशी जोडलेला असतोच. पण म्हणून कथेतील पात्रे जशीच्या तशी कुठेतरी अस्तित्त्वात असतील असे समजणे चुकीचे ठरेल.      शिकवण्यातील ती भागाकाराची गंमत बर्‍याच वर्षांपूर्वी एका प्रौढशिक्षण वर्गाला शिकवत असताना थोड्या वेगळ्या पद्धतीने घडली होती. तेव्हा प्रौढसाक्षरता आणि सामाजिक वनीकरणासारखे सरकारी उपक्रम जोरात असत. हल्ली मागमूसही दिसत नाही. असो. मग अशाच काही घटनांचा समावेश कथेत थोड्या वेगळ्या पद्धतीने केला. ह्या हलक्याफुलक्या घटनेने कथेत निर्माण झालेला ताण हलका करण्याचे काम केले. त्याचबरोबर 'सब का हिसाब' ह्या ट्विस्टने वाचकांना पुन्हा धक्का देत बरेच काही सुचवण्याचेही जमून गेले. सांगायचा मुद्दा हा आहे की, हे सगळे वर्णन प्रत्ययकारी जरी वाटत असले तरी ते सगळे खरे आहे असे नाही. उदा. निलोफरच्या माडीचे वर्णन हे काल्पनिकच आहे. मी अशा वस्तीत कधी इकडून तिकडे जाण्यापलिकडे गेलो नाही. निलोफरचे पात्र तर संपूर्णपणे काल्पनिक. तिचे वर्णन मात्र रेल्वेप्रवासात पाहिलेल्या एका हैदराबादी मुस्लिम मुलीवरून घेतले. अशा खूपशा बाबी काल्पनिक असल्या तरी कथेत चपखलपणे बसल्यामुले खर्‍या वाटल्या. अजूनही अशी अनेक कथाबीजे मनात रेंगाळताहेत. कधीतरी मूर्त स्वरूप देईन त्यांना. एक परितक्त्या स्त्रीची ससेहोलपट आहे. एक असेच करपलेले बालपण आहे. एक नक्षली आणि पोलिस यांच्यात भरडलेले जोडपे आहे. पाहूयात.      जाताजाता अनिल कांबळेंची ती प्रसिद्ध गझल देत आहे - त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी पैशांत भावनेचा व्यापार पाहिला मी अंधार वेदनांनी आक्रंदतो तरीही नजरेत वासनेचा शृंगार पाहिला मी रस्ते उन्हात न्हाले सगळीकडे परंतु वस्तीतूनी दिव्यांच्या अंधार पाहिला मी थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो तो सूर्यही जरासा लाचार पाहिला मी बाहेर सभ्यतेचे गातात गोडवे जे वेश्‍यागृहात त्यांचा दरबार पाहिला मी      - कवी अनिल कांबळे

In reply to by एस

पैसा 24/10/2014 - 14:31
प्रतिसादही कथेसारखाच आवडला! अशा कथांचे शेवट बहुशः कथांमधेच सुखान्त दाखवता येतात. प्रत्यक्षात निराशा, वैफल्य अपयश हेच त्यात पडणार्‍यांच्या नशिबी येतं. अनाहितामधे 'कथा' या कथेचा शेवट दुहेरी दु:खान्त होणं त्या कथेला बहुतांशी अपरिहार्य होतं, पण तसा शेवट करू नका, असंच तेव्हाही काहीजणींनी म्हटलं. आता कथा संपवताना तेच लक्षात घेऊन मग राहिलेले तपशील लिहिले. गेल्या वर्षी ती कथा खूप नाट्यपूर्ण आणि दु:खी वळणावर उभी असताना त्यात लिहायचं थांबवलं होतं आणि कदाचित या प्रश्नामुळेच की कथा दु:खान्त करावी का, कोणाला पुढे लिहायचा धीरही होत नव्हता. कदाचित शेवट सुखान्त केल्यामुळे या दोन्ही कथा जरा स्वप्नाळू वाटतील, पण असं एखादं स्वप्न जगण्यासाठी आवश्यकच असतं!

In reply to by पैसा

एस 24/10/2014 - 16:39
पण असं एखादं स्वप्न जगण्यासाठी आवश्यकच असतं!
अगदी बरोबर. वास्तवातही सगळंच अंधारमय असतं असं नाही. कुठे काही पणत्या तेवायची धडपड करत असतात. अशाच काही पणत्यांना ही कथा समर्पित आहे.

In reply to by एस

ही कथा मला व्यक्तिशः तितकीशी आवडली नाही कारण खूपच फिल्मी झालीय. मूळ कथाबीज हे दुःखद शेवटाचं होतं. दिवाळीअंकासाठी उत्सवी अंक असल्यामुळे दुःखी, सणाच्या दृष्टीने अप्रिय, किळसवाणे, मृत्यूशी संबंधित, थेट ट्रॅजेडीने भरलेले असे प्रकार योग्य ठरले नसते. त्यामुळे मूळ कथाबीजातली बरीच टोकदार वळणे, काही प्रसंग, वर्णने बदलावी लागली. त्याचबरोबर शेवटही. शेवट काहीतरी सकारात्मक होणार हे ठरल्यावर मग आधीच्या भागात तसे बदल झाले. मूळ प्रेमकथेऐवजी शिक्षक आणि विद्यार्थिनी आली. शेवटचा सुखद धक्का अधिक ठळक होण्यासाठी त्यांचा संपर्क तुटणे आवश्यक होते. मग त्यासाठी अरूणभाईचे पात्र दूर जाणे आणि संपर्काचे दुवे तुटण्यासाठी शिक्षकाचे पात्र मग पांढरपेशी मध्यमवर्गीय दाखवणे क्रमप्राप्त ठरले. मग ती एनजीओ भ्रष्ट दाखवणे वगैरे बाबी आल्या. अरूणभाईंचे पात्र हे अशाच काही चळवळींमध्ये भेटलेल्या वेगवेगळ्या लोकांपासून प्रेरणा घेऊन केले आहे. एकजण परदेशातली नोकरी सोडून माहितीपटाच्या क्षेत्रात उतरलेला, एक तिकडे मेळघाटात कुठेतरी काम करणारा, अशा बर्‍याच प्रेरणांवरून अरूणभाईची व्यक्तिरेखा साकारली. एव्हढ्या चांगल्या कथेचे चव्हाट्यावर केलेले पोस्टमॉर्टम काही आवडले नाही. कथेने जो परिणाम साधला होता तो अम्मळ पातळ झाल्यासारखा वाटला. असो. मर्जी लेखकाची.

In reply to by प्रभाकर पेठकर

एस 24/10/2014 - 17:48
ही सत्यकथा नाही हे सिद्ध करणे आवश्यक वाटले. उगाच कुणाचा गैरसमज नको. आणि दुसरे असे की अशाच पद्धतीचे कार्य करणार्‍या काही खर्‍या संस्था/व्यक्ती किंवा स्त्रियांकडे ही कथा वाचून कुणी त्यांच्याशी संबंध जोडू नये हे कारण जास्त महत्त्वाचं होतं. कथेचा परिणाम विस्कळीत झाला तरी चालेल. पण खर्‍या व्यक्तींना त्याचा त्रास व्हायला नकोय. मला व्यक्तिशः कसले नावबिव कमवायचे नाही लेखकबिखक म्हणून. केवळ काही अनुभव खूप तीव्रतेने शब्दबद्ध करावेसे वाटले म्हणून लिहिलंय. मला ह्यापेक्षा जास्त काही सांगता येणार नाही. कृपया उमजून घ्यावे ही विनंती.

In reply to by एस

कथेइतकाच हा प्रतिसादही आवडला. चांगल्या लिखाणामागचे मनोव्यापार ही नेहमीच कुतुहलाची गोष्ट वाटत राहिली आहे. कथेच्या शेवटामुळे ती जास्त आकर्षक झाली आहे असे वाटले. कथेतल्या परिस्थितीच्या विखुरलेले तुकड्यांतून जीवन परत जुळवण्याचे काम झाले असले तरच ती एखाद्या पणतीची कथा बनते... अन्यथा एखादा करूण माहितीपट होण्याचीच जास्त शक्यता. (मला स्वतःला परिस्थितीला शरण जावून कुढत बसणे अथवा मनाची फुका समज घालण्यापेक्षा परिस्थितीशी सामना करणे जास्त योग्य वाटते, यामुळे माझे वरचे मत बनले असावे.)

In reply to by एस

उल्का 07/06/2016 - 06:50
अप्रतिम कथा. तुमचा प्रतिसाद वाचून कळलं की मूळ संकल्पना बदलून गुरू-शिष्या आणि सुखद शेवट केलात ते पण त्यामुळे कथा एका वेगळ्याच उंचीवर पोहोचली. आणि हो सगळ्यांना वाटलं तेच म्हणेन की शेवटचा खुलासा वाचेपर्यंत मलाही हा सत्यानुभव वाटत होता. असे वाटणे ही एक तुमच्या कथेला मिळालेली दादच आहे. तुमचे उर्वरित लेखन/कथा सवडीने नक्की वाचणार. पुढील लेखनास शुभेच्छा! :)

प्रास 24/10/2014 - 19:04
कथा आवडली. एक नोंद. 'वास्तव असलेल्याची कथा लिहिण्यापेक्षा कथेमध्ये वास्तवता असल्याची भावना निर्माण करणारं लेखन अधिक ताकदवान असतं.' तूर्तास इतकंच....

In reply to by प्रास

सस्नेह 27/10/2014 - 10:20
'
वास्तव असलेल्याची कथा लिहिण्यापेक्षा कथेमध्ये वास्तवता असल्याची भावना निर्माण करणारं लेखन अधिक ताकदवान असतं
+100

स्पंदना 27/10/2014 - 06:43
रेवाक्का सारखंच मलाही प्रतिसाद देण शक्य नाही. ख्युप वर्षापौर्वी मुंबईत खैरानी रोद ला एका रात्री एक अशीच सजलेली स्त्री रिक्षात बसताना पह्यली होती. जे जिव्हारी भिडल होतं अन आहे ते हे...की आत बसण्यापुर्ब्वी थबकलेली तिची पावलं. ते तिच क्षणभरच रेंगाळण बरच काही सांगुन गेलं त्या क्षणी.

निओ 18/05/2016 - 01:25
शेवटी शर्टाचा पांढरेपणा जपून थोडाफार झाडू मारायला मिळणार असेल आणि त्याबदल्यात आपल्या 'सर्कल' मध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून मिरवून घेता येत असेल तर आपण तयार असतोच ना. ...या सारखी अनेक वाक्ये आवडली खूप छान लिहिलं आहे.