मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आनंद १

असंका ·
. कंफ्युज्ड अकौंटंट

'आनंदा'ला असलेली निष्पाप आणि निरागस बैठक राहून राहून ह्या चित्राकडे लक्ष आकर्षित करते आहे.

असंका 11/11/2014 - 17:34
मी 'दिवाळी अंक -२०१४' हे धागे आत्ताच पाहिले....माझ्या मुलीचा हा फोटो माझ्या वडलांनी काढलेला आहे. आपणा सर्व कौतुक करणार्‍यांचे मनापासून आभार!!

'आनंदा'ला असलेली निष्पाप आणि निरागस बैठक राहून राहून ह्या चित्राकडे लक्ष आकर्षित करते आहे.

असंका 11/11/2014 - 17:34
मी 'दिवाळी अंक -२०१४' हे धागे आत्ताच पाहिले....माझ्या मुलीचा हा फोटो माझ्या वडलांनी काढलेला आहे. आपणा सर्व कौतुक करणार्‍यांचे मनापासून आभार!!

लागली कुणाला कुणाची उचकी; ह्याला का त्याला ? लाजू नको, लाजू नको !

माहितगार ·

जेपी 19/10/2014 - 20:40
बास का ? हम जहाँ खडे होते हय लाईन वहींसे शुरु होती हय. हांय हांय SSSSSS हांय

जेपी 19/10/2014 - 20:40
बास का ? हम जहाँ खडे होते हय लाईन वहींसे शुरु होती हय. हांय हांय SSSSSS हांय
लेखनविषय:
:मूळ गीत: मला लागली कुणाची उचकी (चित्रपट: पिंजरा गीतकार- जगदीश खेबूडकर ) या मूळ गीताचे गीतकार आणि रसिकांची सादर माफी मागून. व प्रेरणा आलि आलि सुगि, म्हणून चालले बिगि बिगि गोष्ट जाहीर ना सांगण्याजोगि ! कुनी त्या चिन्हावर मारली टिचकी लागली कुणाला कुणाची उचकी कुणाला गं कुणाला ? ह्याला का त्याला ?

ज्याचे त्याला कळले

वेल्लाभट ·

विवेकपटाईत 19/10/2014 - 19:56
१४४ आणि १४४ वर राजी झाले असते तर आज शिवसेनेला १०० जागा किमान मिळाल्या असत्या, कदाचित उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद ही मिळण्याची संभावना झाली असती. चुकीचे सल्लागार मिळाले कि असेच होते. आता भा ज प ला समर्थन देण्या व्यतरिक्त दुसरे काही करता येणे शक्य नाही, अन्यथा पार्टी फुटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मिळेल ते गोड मानून पदरात टाकावे लागेल. एवढेच नव्हे तर युती टिकली तर पुढील निवडणूकीत ११७ जागा आनंदाने स्वीकार कराव्या लागतील. स्वतच्या पायावर कुल्हाडी मारणे म्हणजे हेच.

विवेकपटाईत 19/10/2014 - 19:56
१४४ आणि १४४ वर राजी झाले असते तर आज शिवसेनेला १०० जागा किमान मिळाल्या असत्या, कदाचित उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद ही मिळण्याची संभावना झाली असती. चुकीचे सल्लागार मिळाले कि असेच होते. आता भा ज प ला समर्थन देण्या व्यतरिक्त दुसरे काही करता येणे शक्य नाही, अन्यथा पार्टी फुटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मिळेल ते गोड मानून पदरात टाकावे लागेल. एवढेच नव्हे तर युती टिकली तर पुढील निवडणूकीत ११७ जागा आनंदाने स्वीकार कराव्या लागतील. स्वतच्या पायावर कुल्हाडी मारणे म्हणजे हेच.
शिलेदार धारातीर्थी बालेकिल्ले ढळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले तरातरा निघालेले पुन्हा मागे वळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले बेघर होतील आता जे पंधरा वर्ष रुळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले पीळ बघूया जाईल का सुंभ मात्र जळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले शुभ्र कपड्यांमागचे रंग खरे उजळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले आहे नव्याची आशा संकट परी ना टळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले मतदाराचे कौतुक की कर्तव्य त्याला कळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले - अ ज ओक

मांद्यपर्वातील भैरवी

अवतार ·

In reply to by संजय क्षीरसागर

अवतार 19/10/2014 - 18:44
म्हणून तर कवीचे नाव (विदाऊट) ट्रेस ठेवले आहे. त्याचे काय आहे, हे बऱ्याच वर्षांपूर्वी ग्रेस वाचला तेव्हाच लिहिले होते. आज इथे लिहावेसे वाटले म्हणून लिहिले एवढेच. हे अत्यंत फालतू दर्जाचे काव्य आहे. त्यात काहीही अर्थ नाही हे माहिती आहेच. तेव्हा वाहवा मिळण्याची अपेक्षाच नाही.

In reply to by अवतार

हे अत्यंत फालतू दर्जाचे काव्य आहे
तर या विडंबनाबद्दल माझं मत व्यक्त करतो : अत्यंत गलिच्छ आणि हिणकस. त्यामुळे या प्रयत्नांना दाद तर सोडाच, साधी सौंदर्यदृष्टी सुद्धा नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

काहि लोक कळो ना कळो प्रत्येक धाग्यावर लोकाना बेशर्म (माफ करा बेशर्त) सल्ले देत अस्तातच कि. चालयचच

पैसा 19/10/2014 - 19:16
क्या बात है! >>>>>>सूर्यास्ताच्या साक्षीने वणवा पेटवतो आज ओल्या जखमेवर आता का सुटली आहे खाज?>>>>> भळभळणार्‍या भयकारी जखमांना ज्या विलक्षण ताकदीने भरजरी भाषेची भगवी वस्त्रे घालून ज्या नज़ाकतीने सादर केले आहे त्याला नजीकच्या भूतकाळात तोड नाही. >>>>>गोठून भावना गेल्या अन मेंदू झाला फ्रीज !>>>>> इथे तर भव्य भीषण भावनांना ममतेचा ओलावा मिळून त्यांचे दही झाल्याची साक्षात्कारी अनुभूती आली. >>>मी उद्या निघालो आहे पोचेन कालपर्यंत !>>>> क्या बात है! जियो मामू!! शुभास्ते पंथान: संतु!! (अवांतर: या कवितीचे माहीत नाही, पण या प्रतिसादाचा अर्थ लावणार्‍याला अक्षरी दहा रुपयांचे बक्षीस झाईर करत आहे. स्वत:च्या जबाबदारीवर अर्थ लावावा आणि मला पटला तर स्वखर्चाने गोव्याला येऊन बक्षीस घेऊन जावे.)

मिपावर सध्या हे नक्की काय चाललंय त्याची मला कल्पना नाही.. पण जर ग्रेसच्या कवितांचे विडंबन करायचा प्रयत्न चालु असेल तर कीव वाटली.. ...ग्रेसच्या कविता दुर्बोध आहेतच... पण त्या लोकांना कळत नाहीत म्हणुन टाकाऊ निश्चित होत नाहीत.. कळत नसल्या, पटत नसल्या तर त्याच्या वाटेलाच जाऊ नका.. सोप्पं आहे.. ..स्कोर सेटलिंग चालु आहे का? असेलही कदाचित... पण त्यात ग्रेसला ओढण्याचा नतद्रष्ट्पणा करु नकात... आणि ह्या कवितेचा एकंदरितच ग्रेसशी काही संबंध नाही असं म्हणणं असेल तर एक कविता म्हणुन ठिकच आहे...

In reply to by पिलीयन रायडर

ग्रेसच्या कविता दुर्बोध आहेतच... पण त्या लोकांना कळत नाहीत म्हणुन टाकाऊ निश्चित होत नाहीत.. कळत नसल्या, पटत नसल्या तर त्याच्या वाटेलाच जाऊ नका.. सोप्पं आहे..
स्कोर सेटलिंग चालु आहे का? असेलही कदाचित
देअर यू आर पिरा ! लेखन विचारांची अभिव्यक्ती आहे, त्यामुळे आडात तेच पोहोर्‍यात येणार. तस्मात, अशा प्रकारचं विडंबन आणि त्याला प्रोत्साहन देणार्‍यांच्या सौंदर्यदृष्टीची कल्पना न केलेलीच बरी.

In reply to by पिलीयन रायडर

अवतार 20/10/2014 - 20:29
खुद्द पु.ल. देशपांडे यांनी देखील केले आहे (आणि ते ह्या विडंबनापेक्षा अधिक जहाल आहे). विडंबन करणे म्हणजे नतद्रष्टपणा नव्हे. ग्रेसच्या कविता वाचणे मी बऱ्याच वर्षांपूर्वी सोडून दिले आहे. ग्रेसच्या काही कविता मला आवडतात. बऱ्याच आवडत नाहीत. त्यांच्या शब्दांतील गूढत्व हे समजण्यापेक्षा अनुभवणे महत्वाचे आहे. ग्रेसने माझ्या आयुष्यातील काही क्षण उजळून टाकले हे मी विसरू शकत नाही. त्यामुळे ग्रेसविषयी मला आदर नाही असे समजण्याची चूक कृपया करू नये. प्रतिभा, मग ती कोणाचीही असली तरी मला त्याविषयी कायमच आदर वाटत आला आहे. प्रस्तुत विडंबन हे ग्रेसच्या प्रतिभेचे नसून त्यांच्या शैलीचे आहे. महान प्रतिभेचे विडंबन करण्याइतकी प्रतिभा आपल्यापाशी नाही हे कबूल करायला काही प्रतिभा लागत नाही. मुळात मी हे बऱ्याच वर्षांपूर्वी निव्वळ टाइमपास म्हणून लिहिले होते. आज इथे टाकावेसे वाटले म्हणून टाकले. त्याला गलिच्छ, हिणकस म्हटले काय किंवा नतद्रष्टपणा म्हटले काय, माझ्या भावना (खरोखरच) दुखावल्या जाणार नाहीत. त्याउप्परही जर हा धागा अश्लाघ्य किंवा नतद्रष्ट वाटत असेल तर उडवून टाकायला देखील माझी हरकत नाही. धन्यवाद.

In reply to by अवतार

ग्रेसच्या कवितेचं पुलंनी केलेलं विडंबन इथे द्याल का? ते हसवून जाईल. ग्रेसचा नांवासकट उपमर्द करत कुठेही असा ओंगळपणा आणणार नाही. तस्मात, युक्तीवाद फेल आहे. पुढे म्हटलंय `प्रस्तुत विडंबन हे ग्रेसच्या `प्रतिभेचे' नसून त्यांच्या `शैलीचे' आहे'. ते शैलीवर हुकूमत असणार्‍याचं काम आहे. (आणि जो `पुलंनी केलेलं विडंबन' वाचेलं, तो असलं दु:साहस करु धजणारच नाही).
त्याउप्परही जर हा धागा अश्लाघ्य किंवा नतद्रष्ट वाटत असेल तर उडवून टाकायला देखील माझी हरकत नाही.
अभिनंदन! स्वतः बरोबर प्रशंसकांनाही चपराक हाणल्याबद्दल!

In reply to by पैसा

म्हणून सांगवं लागतंय. अशी विडंबनं झाली नाहीत तर याप्रकारचे धागे मी उघडत देखिल नाही. तस्मात, असे प्रयत्न पुन्हा होणार नाहीत याची दक्षता घ्या. धागा प्रकाशित झाल्यावर (आणि त्याचा बाजा वाजल्यावर) सदस्यानं, तो `मागे घ्यावा अशी विनंती करणं' हे दुसर्‍यांदा झालं आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

अवतार 20/10/2014 - 22:17
ते हसवून जाईल
हे विडंबन देखील ज्यांना हसवायचे त्यांना हसवून गेलेच आहे. तुम्हाला ते ओंगळ, गलिच्छ, हिणकस.... कसेही वाटले तरी मला त्याने शष्प फरक पडत नाही!
ते शैलीवर हुकूमत असणार्‍याचं काम आहे.
शैलीवर हुकुमत कोणाची आहे हे ठरवण्याचे सर्वाधिकार साहित्य परिषदेने तुमच्याकडे दिल्याचे लेखी पुरावे असल्यास ते कृपया इथे प्रसिद्ध करावेत.
स्वतः बरोबर प्रशंसकांनाही चपराक हाणल्याबद्दल!
बाकी तुमची नेमकी कोणत्या शैलीवर हुकुमत आहे ते ह्यातून दिसत आहेच! सुज्ञांस अधिक सांगणे न लगे! पण तुम्हाला प्रत्येक वेळी अधिक सांगावे लागते ह्यातच सर्व आले !

In reply to by अवतार

जर हा धागा अश्लाघ्य किंवा नतद्रष्ट वाटत असेल तर उडवून टाकायला देखील माझी हरकत नाही
यातच सगळं आलंय! आता सारवासारवीचा उपयोग नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

अवतार 20/10/2014 - 23:01
:)) तुम्हाला हा धागा उडवण्याची एवढीच घाई असेल तर तुम्हीच उडवून टाका ! तसेच मिपावर कोणी, काय आणि कसे लिहावे याची एक संक्षीस्मृती प्रसिद्ध करा !

In reply to by अवतार

तस्मात, स्वतःचा गोंधळ स्वतःलाच निस्तरावा लागतो. बाकी हौसच असेल तर`स्मृती' स्वतःची तयार करावी. माझी संहिता आहे: कुणाचीही खोडी काढण्यात मला काहीही रस नाही, पण (शक्यतो) पंगा घेऊ नका.

In reply to by संजय क्षीरसागर

अवतार 21/10/2014 - 13:24
आणि मिन्नतवारी करणे ह्यात फरक असतो हे ठाऊक नसणारी व्यक्ती विरळाच! धागा उडवण्याची घाई तुम्हालाच आहे. म्हणून म्हटले उडवून टाका. जमत नसेल तर उगाच पंगा घेऊ नका.

In reply to by अवतार

मी काय पंगा घेणार? तुम्हीच धागा काढलायं आणि उडवायला सांगतायं. त्यातून सुरुवातीला तुम्ही स्वतःच्या पोस्टबद्दल म्हटलंय :
हे अत्यंत फालतू दर्जाचे काव्य आहे
तिथेच विषय संपलायं.

In reply to by अवतार

तुम्ही हे विडंबन कधी आणि कोणत्या भावनेनी केलं हे मला माहिती असण्याचं कारण नव्हतं.. पण सध्या मिपावर यत्र तत्र सर्वत्र ग्रेसच्या कवितांवर चर्चा करण्याचे (आणि त्या निमित्ताने त्या कवितांची टर उडवण्याचे..) पेव फुटले आहे.. त्यात तुमचा धागा आल्यावर जो व्हायचा तोच समज झाला.. त्यामुळेच तुमच्या प्रयत्नाला मी नतद्रष्ट्पणा म्हणाले.. विडंबन करणे ह्या प्रकाराला नव्हेच.. पुलंनी निश्चितच टर उडवणयसाठी विडंबन केले नसणार... शिवाय पुलंच उदाहरण देत आहात म्हणुन सांगते की तुमचा प्रयत्न फारच तोकडा पडला आहे. प्रतिभावंत माणसाचा आदर वाटायलाच हवा.. तरीही तुम्हाला ग्रेसच्या प्रतिभेचा आदर वाटतो हे वाचुन आनंद झाला.. तुम्हाला दुखवायचे काहीच कारण माझ्यापाशी नाही... पण तरीही माझ्या प्रतिक्रियेने तुम्ही दुखावले गेला नाहीत हे वाचुन बरं वाटलं... (बाकी मी कुठेही गलिच्छ, हिणकस किंवा अश्लाघ्य वगैरे शब्द वापरलेले नाहीत हे रेकॉर्डसाठी सांगुन ठेवते..) हा धागा रहावा की उडवावा हा माझा प्रश्न नाही.. तुम्ही ग्रेसच्या कवितांचं काय करावं हा ही माझा प्रश्न नाही.. मी तुमच्या कवितेवर फक्त माझं मत व्यक्त केलं..

In reply to by पिलीयन रायडर

अवतार 21/10/2014 - 12:57
तुमचा प्रयत्न फारच तोकडा पडला आहे.
मान्य. मीच सर्वश्रेष्ठ आहे असा माझा दावा नाही. पण पुलंच्या ज्या पुस्तकात हे विडंबन आहे त्याचे नावच "खिल्ली" आहे. ज्यांच्या प्रतिभेविषयी आदर वाटतो त्यांची प्रत्येक कृती आवडलीच पाहिजे असे मला वाटत नाही. तसेच त्यांची टोपी उडवल्याने फार मोठा अपमान होतो असेही मला वाटत नाही. मुळात माझ्या ह्या कवितेविषयी फार नाजुक भावना नाहीत. त्यामुळे त्यावर कसेही मत व्यक्त केले तरी मला फारसा फरक पडत नाही. तरीही केवळ गैरसमज होऊ नये म्हणून लिहिले. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

पैसा 21/10/2014 - 15:01
विडंबनाच्या निमित्ताने माझे चार पैशे. १) जगाची विभागणी ग्रेस समजणारा आणि न समजणारा किंवा ग्रेस आवडणारा आणि ग्रेस न आवडणारा या दोनच कंपूत झालेली नाही. या दोन्ही प्रकारांशी देणेघेणे नसणारा एक फारच मोठ्ठा वर्ग अस्तित्वात आहे. २) जे लिखाण वाचून कोणाच्याही ओठावर एक इंच का होईना हसू येईल ते लिखाण मी यशस्वी समजते. ३) ग्रेस ही कोणाच्या मालकीची वस्तू नव्हे. किंबहुना कोणत्याच लेखकावर किंवा त्याच्या लिखाणावर कोणीच हक्क सांगू नये. (इथे हक्क म्हणजे कॉपीराईट नव्हे.) त्यामुळे कोणाचेही विडंबन झाले म्हणून अस्वस्थ व्हायचे काही कारण नाही. ४) अल्लाची चित्रे काढली म्हणून चित्रकाराच्या मरणाचा फतवा काढणारी तालिबानी वृत्ती, किंवा एम एफ हुसेन मेला ते बरे झाले म्हणणारी वृत्ती आणि ग्रेसचे विडंबन करू नये म्हणणारी वृत्ती यात मला तत्त्वतः काही फरक दिसत नाही. ५) ग्रेसचे विडंबन फक्त पुलंनीच करावे असं म्हणणं असेल तर लता आणि आशा यांच्यानंतर सिनेमातली गाणी बंद करायला हवी होती. आपल्या आवडत्या लेखक कलाकाराचे इतकेही दैवतीकरण आणि अस्मिता प्रदर्शन करायची काय्येक जरूरी नाही. ही माझी वैयक्तिक मते आहेत आणि त्यावर कोणतीही चर्चा मला अपेक्षित नाही. माझे मतपरिवर्तन करायचा प्रयत्न करू नये. धन्यवाद!

In reply to by पैसा

चित्रगुप्त 12/07/2023 - 18:13
कविता आणि 'पैसा' यांचा प्रतिसाद आवडले. गतमिपाकर संक्षी यांनी उगाचच अवमान/हतोत्साहित करणारे प्रतिसाद देलेले बघून खेद वाटला.

कवितानागेश 21/10/2014 - 15:46
आधी गंभीरपणे वाचायला लागले कविता. 'अवतार' नाव वाचूनच तसे आपोआप झालं! :) पण, ओल्या जखमेवर आता का सुटली आहे खाज? >>> या २ ओळींवर मन थबकलं... आणि तिथल्या तिथे लोळायला लागलं... =))

कवितानागेश 21/10/2014 - 15:57
बाकी एकंदरीत विडंबनाबद्दल बर्‍याच दिवसांपासून लिहायचंच आहे. वर अवतार आणि पैसा यांनी लिहिल्याप्रमाणेच वाटतय,... की विडम्बनात वाईट काय? विडंबन हा एक अत्यंत अहिम्सक आणि केवळ 'थट्टामस्करी' म्हणण्यासारखा प्रकार आहे. आणि थट्टा कुणाचीही होउ शकते. थट्टा म्हणजे अपमान नाही. त्याउलत थट्ता झाल्यामुले विनाकारण पेटून उठून, इथे जो नव्यानी 'बदला घेण्यासाठी विडंबन' हा जो हास्यास्पद, पोरकट प्रकार सुरु झालेला दिसतोय तोच मूळात चुकीचा आहे, अगदी फार फार मोठ्ठा विनोद आहे!! जगात अनेक ठिकाणी, अनेकांनी विडंबनाचा आधार आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी घेतलेला आहे. ते विडम्बन जोपर्यंत द्वेषानी, रागानी किंवा गलिच्छपणे केले जात नाही, तोपर्यंत वाचणार्‍याला खुद्कन हसवणारंच असतं. तसेही 'मिसळपाव'ला विडंबन नवीन नाही. जुने धागे शोधा जरा... तिन्ही लोक आनंदाने, भरुन गाउ दे, तुझे गीत गाण्यासाठी, मिसळ खाउ दे! ही आपली टॅगलाईन तरी वेगळ्ं काय सांगतेय?

@ जे लिखाण वाचून कोणाच्याही ओठावर एक इंच का होईना हसू येईल ते लिखाण मी यशस्वी समजते. आणंद माज्ज्या पोटात गं माईना. चला, यावरून एक गोष्ट सिद्ध होतेः आम्चे गुर्जी यशस्वी लेखक आहेत. आणंद माज्ज्या पोटात गं माईना.... चला, यावरून एक गोष्ट सिद्ध होतेः आम्चे गुर्जी यशस्वी लेखक आहेत. त्येंणी लिवायला सुरुवात क्येली रे क्येली की समदे पोरं पोरी प्वॉट धरून हसत बसतात.

अर्धवटराव 25/10/2014 - 21:46
ग्रेस साहेबांपेक्षा कमि दुर्बोध, आणि दुर्बोधतेवर विचार करायला लावण्या इतपत इंटरेस्टींग काव्य. अवांतारः प्रत्यक्ष्य ज्ञानदेवांच्या रचनांचं विडंबन/लोणचं करणार्‍या स्वप्रतिभावंतांच्या प्रतिसादांना विनोदापलिकडे फार गांभिर्याने घेऊ नये :)

In reply to by संजय क्षीरसागर

अवतार 19/10/2014 - 18:44
म्हणून तर कवीचे नाव (विदाऊट) ट्रेस ठेवले आहे. त्याचे काय आहे, हे बऱ्याच वर्षांपूर्वी ग्रेस वाचला तेव्हाच लिहिले होते. आज इथे लिहावेसे वाटले म्हणून लिहिले एवढेच. हे अत्यंत फालतू दर्जाचे काव्य आहे. त्यात काहीही अर्थ नाही हे माहिती आहेच. तेव्हा वाहवा मिळण्याची अपेक्षाच नाही.

In reply to by अवतार

हे अत्यंत फालतू दर्जाचे काव्य आहे
तर या विडंबनाबद्दल माझं मत व्यक्त करतो : अत्यंत गलिच्छ आणि हिणकस. त्यामुळे या प्रयत्नांना दाद तर सोडाच, साधी सौंदर्यदृष्टी सुद्धा नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

काहि लोक कळो ना कळो प्रत्येक धाग्यावर लोकाना बेशर्म (माफ करा बेशर्त) सल्ले देत अस्तातच कि. चालयचच

पैसा 19/10/2014 - 19:16
क्या बात है! >>>>>>सूर्यास्ताच्या साक्षीने वणवा पेटवतो आज ओल्या जखमेवर आता का सुटली आहे खाज?>>>>> भळभळणार्‍या भयकारी जखमांना ज्या विलक्षण ताकदीने भरजरी भाषेची भगवी वस्त्रे घालून ज्या नज़ाकतीने सादर केले आहे त्याला नजीकच्या भूतकाळात तोड नाही. >>>>>गोठून भावना गेल्या अन मेंदू झाला फ्रीज !>>>>> इथे तर भव्य भीषण भावनांना ममतेचा ओलावा मिळून त्यांचे दही झाल्याची साक्षात्कारी अनुभूती आली. >>>मी उद्या निघालो आहे पोचेन कालपर्यंत !>>>> क्या बात है! जियो मामू!! शुभास्ते पंथान: संतु!! (अवांतर: या कवितीचे माहीत नाही, पण या प्रतिसादाचा अर्थ लावणार्‍याला अक्षरी दहा रुपयांचे बक्षीस झाईर करत आहे. स्वत:च्या जबाबदारीवर अर्थ लावावा आणि मला पटला तर स्वखर्चाने गोव्याला येऊन बक्षीस घेऊन जावे.)

मिपावर सध्या हे नक्की काय चाललंय त्याची मला कल्पना नाही.. पण जर ग्रेसच्या कवितांचे विडंबन करायचा प्रयत्न चालु असेल तर कीव वाटली.. ...ग्रेसच्या कविता दुर्बोध आहेतच... पण त्या लोकांना कळत नाहीत म्हणुन टाकाऊ निश्चित होत नाहीत.. कळत नसल्या, पटत नसल्या तर त्याच्या वाटेलाच जाऊ नका.. सोप्पं आहे.. ..स्कोर सेटलिंग चालु आहे का? असेलही कदाचित... पण त्यात ग्रेसला ओढण्याचा नतद्रष्ट्पणा करु नकात... आणि ह्या कवितेचा एकंदरितच ग्रेसशी काही संबंध नाही असं म्हणणं असेल तर एक कविता म्हणुन ठिकच आहे...

In reply to by पिलीयन रायडर

ग्रेसच्या कविता दुर्बोध आहेतच... पण त्या लोकांना कळत नाहीत म्हणुन टाकाऊ निश्चित होत नाहीत.. कळत नसल्या, पटत नसल्या तर त्याच्या वाटेलाच जाऊ नका.. सोप्पं आहे..
स्कोर सेटलिंग चालु आहे का? असेलही कदाचित
देअर यू आर पिरा ! लेखन विचारांची अभिव्यक्ती आहे, त्यामुळे आडात तेच पोहोर्‍यात येणार. तस्मात, अशा प्रकारचं विडंबन आणि त्याला प्रोत्साहन देणार्‍यांच्या सौंदर्यदृष्टीची कल्पना न केलेलीच बरी.

In reply to by पिलीयन रायडर

अवतार 20/10/2014 - 20:29
खुद्द पु.ल. देशपांडे यांनी देखील केले आहे (आणि ते ह्या विडंबनापेक्षा अधिक जहाल आहे). विडंबन करणे म्हणजे नतद्रष्टपणा नव्हे. ग्रेसच्या कविता वाचणे मी बऱ्याच वर्षांपूर्वी सोडून दिले आहे. ग्रेसच्या काही कविता मला आवडतात. बऱ्याच आवडत नाहीत. त्यांच्या शब्दांतील गूढत्व हे समजण्यापेक्षा अनुभवणे महत्वाचे आहे. ग्रेसने माझ्या आयुष्यातील काही क्षण उजळून टाकले हे मी विसरू शकत नाही. त्यामुळे ग्रेसविषयी मला आदर नाही असे समजण्याची चूक कृपया करू नये. प्रतिभा, मग ती कोणाचीही असली तरी मला त्याविषयी कायमच आदर वाटत आला आहे. प्रस्तुत विडंबन हे ग्रेसच्या प्रतिभेचे नसून त्यांच्या शैलीचे आहे. महान प्रतिभेचे विडंबन करण्याइतकी प्रतिभा आपल्यापाशी नाही हे कबूल करायला काही प्रतिभा लागत नाही. मुळात मी हे बऱ्याच वर्षांपूर्वी निव्वळ टाइमपास म्हणून लिहिले होते. आज इथे टाकावेसे वाटले म्हणून टाकले. त्याला गलिच्छ, हिणकस म्हटले काय किंवा नतद्रष्टपणा म्हटले काय, माझ्या भावना (खरोखरच) दुखावल्या जाणार नाहीत. त्याउप्परही जर हा धागा अश्लाघ्य किंवा नतद्रष्ट वाटत असेल तर उडवून टाकायला देखील माझी हरकत नाही. धन्यवाद.

In reply to by अवतार

ग्रेसच्या कवितेचं पुलंनी केलेलं विडंबन इथे द्याल का? ते हसवून जाईल. ग्रेसचा नांवासकट उपमर्द करत कुठेही असा ओंगळपणा आणणार नाही. तस्मात, युक्तीवाद फेल आहे. पुढे म्हटलंय `प्रस्तुत विडंबन हे ग्रेसच्या `प्रतिभेचे' नसून त्यांच्या `शैलीचे' आहे'. ते शैलीवर हुकूमत असणार्‍याचं काम आहे. (आणि जो `पुलंनी केलेलं विडंबन' वाचेलं, तो असलं दु:साहस करु धजणारच नाही).
त्याउप्परही जर हा धागा अश्लाघ्य किंवा नतद्रष्ट वाटत असेल तर उडवून टाकायला देखील माझी हरकत नाही.
अभिनंदन! स्वतः बरोबर प्रशंसकांनाही चपराक हाणल्याबद्दल!

In reply to by पैसा

म्हणून सांगवं लागतंय. अशी विडंबनं झाली नाहीत तर याप्रकारचे धागे मी उघडत देखिल नाही. तस्मात, असे प्रयत्न पुन्हा होणार नाहीत याची दक्षता घ्या. धागा प्रकाशित झाल्यावर (आणि त्याचा बाजा वाजल्यावर) सदस्यानं, तो `मागे घ्यावा अशी विनंती करणं' हे दुसर्‍यांदा झालं आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

अवतार 20/10/2014 - 22:17
ते हसवून जाईल
हे विडंबन देखील ज्यांना हसवायचे त्यांना हसवून गेलेच आहे. तुम्हाला ते ओंगळ, गलिच्छ, हिणकस.... कसेही वाटले तरी मला त्याने शष्प फरक पडत नाही!
ते शैलीवर हुकूमत असणार्‍याचं काम आहे.
शैलीवर हुकुमत कोणाची आहे हे ठरवण्याचे सर्वाधिकार साहित्य परिषदेने तुमच्याकडे दिल्याचे लेखी पुरावे असल्यास ते कृपया इथे प्रसिद्ध करावेत.
स्वतः बरोबर प्रशंसकांनाही चपराक हाणल्याबद्दल!
बाकी तुमची नेमकी कोणत्या शैलीवर हुकुमत आहे ते ह्यातून दिसत आहेच! सुज्ञांस अधिक सांगणे न लगे! पण तुम्हाला प्रत्येक वेळी अधिक सांगावे लागते ह्यातच सर्व आले !

In reply to by अवतार

जर हा धागा अश्लाघ्य किंवा नतद्रष्ट वाटत असेल तर उडवून टाकायला देखील माझी हरकत नाही
यातच सगळं आलंय! आता सारवासारवीचा उपयोग नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

अवतार 20/10/2014 - 23:01
:)) तुम्हाला हा धागा उडवण्याची एवढीच घाई असेल तर तुम्हीच उडवून टाका ! तसेच मिपावर कोणी, काय आणि कसे लिहावे याची एक संक्षीस्मृती प्रसिद्ध करा !

In reply to by अवतार

तस्मात, स्वतःचा गोंधळ स्वतःलाच निस्तरावा लागतो. बाकी हौसच असेल तर`स्मृती' स्वतःची तयार करावी. माझी संहिता आहे: कुणाचीही खोडी काढण्यात मला काहीही रस नाही, पण (शक्यतो) पंगा घेऊ नका.

In reply to by संजय क्षीरसागर

अवतार 21/10/2014 - 13:24
आणि मिन्नतवारी करणे ह्यात फरक असतो हे ठाऊक नसणारी व्यक्ती विरळाच! धागा उडवण्याची घाई तुम्हालाच आहे. म्हणून म्हटले उडवून टाका. जमत नसेल तर उगाच पंगा घेऊ नका.

In reply to by अवतार

मी काय पंगा घेणार? तुम्हीच धागा काढलायं आणि उडवायला सांगतायं. त्यातून सुरुवातीला तुम्ही स्वतःच्या पोस्टबद्दल म्हटलंय :
हे अत्यंत फालतू दर्जाचे काव्य आहे
तिथेच विषय संपलायं.

In reply to by अवतार

तुम्ही हे विडंबन कधी आणि कोणत्या भावनेनी केलं हे मला माहिती असण्याचं कारण नव्हतं.. पण सध्या मिपावर यत्र तत्र सर्वत्र ग्रेसच्या कवितांवर चर्चा करण्याचे (आणि त्या निमित्ताने त्या कवितांची टर उडवण्याचे..) पेव फुटले आहे.. त्यात तुमचा धागा आल्यावर जो व्हायचा तोच समज झाला.. त्यामुळेच तुमच्या प्रयत्नाला मी नतद्रष्ट्पणा म्हणाले.. विडंबन करणे ह्या प्रकाराला नव्हेच.. पुलंनी निश्चितच टर उडवणयसाठी विडंबन केले नसणार... शिवाय पुलंच उदाहरण देत आहात म्हणुन सांगते की तुमचा प्रयत्न फारच तोकडा पडला आहे. प्रतिभावंत माणसाचा आदर वाटायलाच हवा.. तरीही तुम्हाला ग्रेसच्या प्रतिभेचा आदर वाटतो हे वाचुन आनंद झाला.. तुम्हाला दुखवायचे काहीच कारण माझ्यापाशी नाही... पण तरीही माझ्या प्रतिक्रियेने तुम्ही दुखावले गेला नाहीत हे वाचुन बरं वाटलं... (बाकी मी कुठेही गलिच्छ, हिणकस किंवा अश्लाघ्य वगैरे शब्द वापरलेले नाहीत हे रेकॉर्डसाठी सांगुन ठेवते..) हा धागा रहावा की उडवावा हा माझा प्रश्न नाही.. तुम्ही ग्रेसच्या कवितांचं काय करावं हा ही माझा प्रश्न नाही.. मी तुमच्या कवितेवर फक्त माझं मत व्यक्त केलं..

In reply to by पिलीयन रायडर

अवतार 21/10/2014 - 12:57
तुमचा प्रयत्न फारच तोकडा पडला आहे.
मान्य. मीच सर्वश्रेष्ठ आहे असा माझा दावा नाही. पण पुलंच्या ज्या पुस्तकात हे विडंबन आहे त्याचे नावच "खिल्ली" आहे. ज्यांच्या प्रतिभेविषयी आदर वाटतो त्यांची प्रत्येक कृती आवडलीच पाहिजे असे मला वाटत नाही. तसेच त्यांची टोपी उडवल्याने फार मोठा अपमान होतो असेही मला वाटत नाही. मुळात माझ्या ह्या कवितेविषयी फार नाजुक भावना नाहीत. त्यामुळे त्यावर कसेही मत व्यक्त केले तरी मला फारसा फरक पडत नाही. तरीही केवळ गैरसमज होऊ नये म्हणून लिहिले. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

पैसा 21/10/2014 - 15:01
विडंबनाच्या निमित्ताने माझे चार पैशे. १) जगाची विभागणी ग्रेस समजणारा आणि न समजणारा किंवा ग्रेस आवडणारा आणि ग्रेस न आवडणारा या दोनच कंपूत झालेली नाही. या दोन्ही प्रकारांशी देणेघेणे नसणारा एक फारच मोठ्ठा वर्ग अस्तित्वात आहे. २) जे लिखाण वाचून कोणाच्याही ओठावर एक इंच का होईना हसू येईल ते लिखाण मी यशस्वी समजते. ३) ग्रेस ही कोणाच्या मालकीची वस्तू नव्हे. किंबहुना कोणत्याच लेखकावर किंवा त्याच्या लिखाणावर कोणीच हक्क सांगू नये. (इथे हक्क म्हणजे कॉपीराईट नव्हे.) त्यामुळे कोणाचेही विडंबन झाले म्हणून अस्वस्थ व्हायचे काही कारण नाही. ४) अल्लाची चित्रे काढली म्हणून चित्रकाराच्या मरणाचा फतवा काढणारी तालिबानी वृत्ती, किंवा एम एफ हुसेन मेला ते बरे झाले म्हणणारी वृत्ती आणि ग्रेसचे विडंबन करू नये म्हणणारी वृत्ती यात मला तत्त्वतः काही फरक दिसत नाही. ५) ग्रेसचे विडंबन फक्त पुलंनीच करावे असं म्हणणं असेल तर लता आणि आशा यांच्यानंतर सिनेमातली गाणी बंद करायला हवी होती. आपल्या आवडत्या लेखक कलाकाराचे इतकेही दैवतीकरण आणि अस्मिता प्रदर्शन करायची काय्येक जरूरी नाही. ही माझी वैयक्तिक मते आहेत आणि त्यावर कोणतीही चर्चा मला अपेक्षित नाही. माझे मतपरिवर्तन करायचा प्रयत्न करू नये. धन्यवाद!

In reply to by पैसा

चित्रगुप्त 12/07/2023 - 18:13
कविता आणि 'पैसा' यांचा प्रतिसाद आवडले. गतमिपाकर संक्षी यांनी उगाचच अवमान/हतोत्साहित करणारे प्रतिसाद देलेले बघून खेद वाटला.

कवितानागेश 21/10/2014 - 15:46
आधी गंभीरपणे वाचायला लागले कविता. 'अवतार' नाव वाचूनच तसे आपोआप झालं! :) पण, ओल्या जखमेवर आता का सुटली आहे खाज? >>> या २ ओळींवर मन थबकलं... आणि तिथल्या तिथे लोळायला लागलं... =))

कवितानागेश 21/10/2014 - 15:57
बाकी एकंदरीत विडंबनाबद्दल बर्‍याच दिवसांपासून लिहायचंच आहे. वर अवतार आणि पैसा यांनी लिहिल्याप्रमाणेच वाटतय,... की विडम्बनात वाईट काय? विडंबन हा एक अत्यंत अहिम्सक आणि केवळ 'थट्टामस्करी' म्हणण्यासारखा प्रकार आहे. आणि थट्टा कुणाचीही होउ शकते. थट्टा म्हणजे अपमान नाही. त्याउलत थट्ता झाल्यामुले विनाकारण पेटून उठून, इथे जो नव्यानी 'बदला घेण्यासाठी विडंबन' हा जो हास्यास्पद, पोरकट प्रकार सुरु झालेला दिसतोय तोच मूळात चुकीचा आहे, अगदी फार फार मोठ्ठा विनोद आहे!! जगात अनेक ठिकाणी, अनेकांनी विडंबनाचा आधार आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी घेतलेला आहे. ते विडम्बन जोपर्यंत द्वेषानी, रागानी किंवा गलिच्छपणे केले जात नाही, तोपर्यंत वाचणार्‍याला खुद्कन हसवणारंच असतं. तसेही 'मिसळपाव'ला विडंबन नवीन नाही. जुने धागे शोधा जरा... तिन्ही लोक आनंदाने, भरुन गाउ दे, तुझे गीत गाण्यासाठी, मिसळ खाउ दे! ही आपली टॅगलाईन तरी वेगळ्ं काय सांगतेय?

@ जे लिखाण वाचून कोणाच्याही ओठावर एक इंच का होईना हसू येईल ते लिखाण मी यशस्वी समजते. आणंद माज्ज्या पोटात गं माईना. चला, यावरून एक गोष्ट सिद्ध होतेः आम्चे गुर्जी यशस्वी लेखक आहेत. आणंद माज्ज्या पोटात गं माईना.... चला, यावरून एक गोष्ट सिद्ध होतेः आम्चे गुर्जी यशस्वी लेखक आहेत. त्येंणी लिवायला सुरुवात क्येली रे क्येली की समदे पोरं पोरी प्वॉट धरून हसत बसतात.

अर्धवटराव 25/10/2014 - 21:46
ग्रेस साहेबांपेक्षा कमि दुर्बोध, आणि दुर्बोधतेवर विचार करायला लावण्या इतपत इंटरेस्टींग काव्य. अवांतारः प्रत्यक्ष्य ज्ञानदेवांच्या रचनांचं विडंबन/लोणचं करणार्‍या स्वप्रतिभावंतांच्या प्रतिसादांना विनोदापलिकडे फार गांभिर्याने घेऊ नये :)
लेखनविषय:
पळता पळता वाटे अदृश्य राहिली वाट मी चढतो आहे कधीचा हा आयुष्याचा घाट ठिणगीच्या स्पर्शाने राखेत पेटते आग पृथ्वीच्या भाग्याचा का नक्षत्रांना राग? सूर्यास्ताच्या साक्षीने वणवा पेटवतो आज ओल्या जखमेवर आता का सुटली आहे खाज? दाटून मेघ येता मणक्यात चमकते वीज गोठून भावना गेल्या अन मेंदू झाला फ्रीज ! मज ठाऊक नाही कोठे ह्या आभाळाचा अंत मी उद्या निघालो आहे पोचेन कालपर्यंत ! कवी --- (विदाऊट) ट्रेस

लिफ्ट

स्पार्टाकस ·

किसन शिंदे 19/10/2014 - 11:28
जबरदस्त कथा!! आता दोनच महिन्यांपूर्वी तो सगळा परिसर फिरून आल्यामुळे सगळं डोळ्यासमोर उभं राह्यलं.

अजया 19/10/2014 - 12:36
नेहेमी याच वर्णनाच्या, मुली किंवा पांढरी साडीवाली बाई कशा लिफट मागतात? बुवा लोकांचे आत्मे हायवेवर जात नसावेत काय? (पूजेला जातात का लिहायचा मोह आवरला आहे)

In reply to by स्पा

दशानन 19/10/2014 - 21:19
+१ खूपच जुने व अनंतवेळा हाताळले गेलेले धक्कातंत्र. अजून कथा नीट फुलवून काहीतरी वेगळा प्रयत्न नक्की करता येऊ शकेल. पण लेखन मांडणी व फ्लो आवडला, थोडे एक तर पात्र अश्या कथेत कमी ठेवावेत, किंवा गरज म्हणून आलेले पात्र त्यात सूट होतीलच हे पहा, आगाऊ सल्ले आहेत.. मनावर घेणार नाही असे समजतो.

कंजूस 19/10/2014 - 14:33
पुण्याच्या धाग्यांचा धुरळा डोळ्यात जाऊन डोळे अगोदरच पाणावलेले होते आता गहिवरून आलं. परोपकारी लोकं आहेत म्हणून वळणावळणावर मदतीचा हात मागायला कुणीतरी बिचारे उभे आहे. बाइ-द-वे पंक्चरवाला मल्लू आणि बॉस दोघांनाही धन्यवाद.वैष्णवीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.

अपेक्षित वळणं घेत धावणारं कथानक. शेवटाची उत्सुकता नव्हतीच. जरा वेगळा मार्ग चोखंदळला असता तर बरं वाटलं असतं.

किसन शिंदे 19/10/2014 - 11:28
जबरदस्त कथा!! आता दोनच महिन्यांपूर्वी तो सगळा परिसर फिरून आल्यामुळे सगळं डोळ्यासमोर उभं राह्यलं.

अजया 19/10/2014 - 12:36
नेहेमी याच वर्णनाच्या, मुली किंवा पांढरी साडीवाली बाई कशा लिफट मागतात? बुवा लोकांचे आत्मे हायवेवर जात नसावेत काय? (पूजेला जातात का लिहायचा मोह आवरला आहे)

In reply to by स्पा

दशानन 19/10/2014 - 21:19
+१ खूपच जुने व अनंतवेळा हाताळले गेलेले धक्कातंत्र. अजून कथा नीट फुलवून काहीतरी वेगळा प्रयत्न नक्की करता येऊ शकेल. पण लेखन मांडणी व फ्लो आवडला, थोडे एक तर पात्र अश्या कथेत कमी ठेवावेत, किंवा गरज म्हणून आलेले पात्र त्यात सूट होतीलच हे पहा, आगाऊ सल्ले आहेत.. मनावर घेणार नाही असे समजतो.

कंजूस 19/10/2014 - 14:33
पुण्याच्या धाग्यांचा धुरळा डोळ्यात जाऊन डोळे अगोदरच पाणावलेले होते आता गहिवरून आलं. परोपकारी लोकं आहेत म्हणून वळणावळणावर मदतीचा हात मागायला कुणीतरी बिचारे उभे आहे. बाइ-द-वे पंक्चरवाला मल्लू आणि बॉस दोघांनाही धन्यवाद.वैष्णवीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.

अपेक्षित वळणं घेत धावणारं कथानक. शेवटाची उत्सुकता नव्हतीच. जरा वेगळा मार्ग चोखंदळला असता तर बरं वाटलं असतं.
लेखनविषय:
लेखनप्रकार
"साब, दो पंक्चर है. निकालनेमें टाईम लगेगा!" "दो पंक्चर?" "हा साब! देखो!" गॅरेजवाल्याने मला पाण्याच्या पिंपात बुडवलेली टायरची ट्यूब आणि दोन ठिकाणाहून येणारे बुडबुडे दाखवले. "कितना टाईम लगेगा?" "एक घंटा तो लगेगा साब कमसे कम!" मी दुसरं काय करु शकणार होतो? कारच्या डिकीत नेमका एक्स्ट्रा टायर नव्हता. त्यामुळे पंक्चर काढून होईपर्यंत थांबण्यापलीकडे गत्यंतर नव्हतं! आधीच माझा मूड खराब होता. एकतर ऑफीसमधून लवकर निघण्याच्या माझ्या बेताला नेहमीप्रमाणे माझ्या मॅनेजरने सुरुंग लावला होता.

पाणी

वेल्लाभट ·

पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन ५-१० किलोमीटर चालणार्या बायका माणसे पाहिल्यानंतर सुद्धा जर आत काळजात कुठे काही कालवाकालव होत नसेल आणि तरीही पाणी वाचवावेसे वाटत नसेल तर खुशाल समजावे की आपण मनाने केव्हाच वारलो आहोत !

लेखातील भावनांशी सहमत. पाण्याचा दुष्काळ अनेक वर्ष अतिशय जवळून अनुभवला असल्याने अधिकच रीलेट करु शकते. फक्त जिथे पाणी सहज उपलब्ध आहे त्या गावांमध्येही अपव्यय करणारे लोक आहेत. फक्त शहरातल्याच लोकांना किंमत नाही असं नाही वाटत. फुकटात किंवा कमी कष्टात पाणी, वीज मिळाले की असे जास्त घडते.

ही गावातली मंडळी त्या पाण्याच्या थेंबासारखी निर्मळ, नितळ असतात, शहरातले आपण त्या नळासारखे; सूट मिळाली की सांडणारे. ह्या विधानातील सरसकटीकरणाकडे दुर्लक्ष करून माझे विचार मांडतो. माझे बालपण मुंबईत गेलं. माझं राहतं गाव दहिसर, मुंबईत असूनही खेडेगावंच होतं. रस्ते कच्चे होते. पाण्याचे दुर्भिक्ष होते. नळ नव्हते. विहिरी आणि नदी हे दोनच स्रोत पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध होते. उन्हाळ्यात विहिरीचं पाणी मचूळ (खारट) व्हायचं. नदी कोरडी असायची. पण, नदीत दोनफुट खोल खड्डा खणला तर जरा ओली जमीन, झरे मिळायचे. ते पाणी गोडं असायचं. घरून एक बादली आणि एक वाटी घेऊन जायचं आणि खणलेल्या खड्यात साठणारं पाणी वाटीवाटीने बरोबरच्या बादलीत भरून घरी आणायचं हा उद्योग मी स्वतः केला आहे. दुसरे, एरीयावाईज, पाण्याच्या लोखंडी टाक्या असायच्या. त्यात सरकारी टॅंकर मधून दिवसा एकदा (दुपारी ४ वाजता) पाणी भरले जायचे आणि त्या असलेल्या नळासमोर रांग लावून पाणी, हंडे-कळशा भरून आपल्या घरी न्यायचे हा उद्योगही मी आणि माझ्या मोठ्या बहिणीने केला आहे. त्या टाकीत पाणी नसलं कि लपाछपी खेळताना लपायला त्या टाकीचा आम्ही उपयोग करायचो. ८ फूट उंच आणि जवळजवळ २० फूट लांब टाकीला वर एक झाकण असायचे आत उतरायला आणि बाहेर यायला एक लोखंडी शिडी होती. ती व्यवस्था टाकी धुण्यासाठी होती पण ती कधी धुतली गेल्याची पाहिली नाही. उन्हाळा आणि लोखंडाची टाकी. त्यामुळे आंत फार गरम आणि आर्द्रतापूर्ण (ह्यूमिड) वातावरण असायचं. शिवाय लोखंड गंजल्याचा वासही भरपूर असायचा. ह्याहून वाईट दिवस म्हणजे अशा टाक्यांची सोय दहिसरात झाली नव्हती तेंव्हा (५०च्या दशकात) प्यायचे पाणी बोरिवलीहून (५-६ कि.मी.) आणावे लागायचे. माझे वडील हातात दोन बादल्या घेऊन चालत बोरिवलीला जायचे आणि दोन्ही बादल्या भरून रेल्वे रुळांमधून चालत, पाण्याने भरलेल्या बादल्या, घेऊन यायचे. विहिर आणि नदीवरून पाणी आणण्याचा अनुभव आणि वडीलांनी बोरिवलीहून बादल्याभरून पाणी आणलेल्या बालपणी ऐकलेल्या कथा ह्यामुळे मुंबईसारख्या शहरात राहूनही पाण्याचे महत्व लहानपणापासून जाणलेले आहे. अकरावी एस.एस.स्सी. पर्यंत घरात वीज नसल्याने रॉकेलच्या कंदिलाला (डोळ्यांवर प्रकाश पडू नये म्हणून) जुने पोस्ट कार्ड लावून अभ्यास केला आहे. त्यामुळे वीजेचेही महत्व जाणून आहे. सर्वजणं स्वयंपाकघरात जेवायला बसले असताना बाहेरच्या खोलीत कंदील 'ढणाढणा' जळत ठेवणं (हा खास शब्द आमच्या वडिलांचा, कायम कानावर पडायचा) वडिलांना आवडायचं नाही. त्यामुळे रॉकेलची बचत करायला, ज्या खोलीत कोणी नाही त्या, खोलीतला दिवा अत्यंत बारीक करून ठेवायचा आणि गरज पडेल तेंव्हाच आणि तेव्हढाच मोठा करायचा हा आमच्या घरचा 'कायदा' होता. बाकी, आयुष्य मुंबईत गेल्यामुळे, धाग्यावरील धो धो वाहणारा, स्टेनलेस स्टीलचा, नळ पाहून अक्षरशः भडभडून आले.

पाषाणभेद 20/10/2014 - 10:33
पाण्याचा वापर कसा करायचा हे आपल्याला (आपल्याला म्हणजे आपल्या समाजाला; एका विस्तृत अर्थाने) खरे म्हणजे कधी समजलेच नाही. आहे ते पाणी भडाभडा सांडायचे अन नसले तर बोंबा मारायच्या. खेडेगावी उन्हाळ्यात तर पाण्याची भिषण परिस्थिती होते. सालोसाल हे चालू आहे. पण त्यात काही सुधारणा म्हणून नाही.

विम्झ 20/10/2014 - 14:40
सुंदर लेख. या वर्षी गणेशोत्सवात आमच्या मंडळाने सुद्धा या विषयावरील देखावा सादर केला होता. हि त्याची लिंक :http://www.youtube.com/watch?v=dGSj5ptQ1sM

आदिजोशी 21/10/2014 - 20:35
पण आम्ही नळ सुरू केला की आमच्या घरी पाणी येतं ही आमची चूक आहे का? गावातली मंडळी त्या पाण्याच्या थेंबासारखी निर्मळ, नितळ असतात, शहरातले आपण त्या नळासारखे; सूट मिळाली की सांडणारे हे उगाच लिहिलेले टाळ्याखाऊ वाक्य आहे. पाणी वाचवणं (ते सुद्धा नाईलाजातून) हा निर्मळ, नितळ असण्याचा पुरावा कसा काय असू शकतो? लुळी पांगळी श्रीमंती - धट्टी कट्टी गरिबी हे जनरलायझेशन आता रटाळ झाले आहे.

In reply to by आदिजोशी

विम्झ 22/10/2014 - 11:59
आपल्याकडे एक दिवसाआड पाणी आले की बोंबाबोंब होते, वृत्तपत्राचे रकाने भरले जातात पण ग्रामीण भागात कायम ४-५ दिवसाआड पाणी येते. उन्हाळ्यात तर १० दिवसाआड पाणी आले होते या वेळी. हे मी कुठे वाचून नाही लिहिले आहे, माझे नातेवाईक आहेत तिथे म्हणून जवळून पाहिले आहे. पाणी का वाचवायचे याचे महत्व कळत नाही हीच खरी शोकांतिका आहे. :(

In reply to by आदिजोशी

वेल्लाभट 22/10/2014 - 16:09
माझं वाक्य टाळ्याखाऊ असण्याचं काहीच कारण नाही. तुम्हाला तसं वाटण्यात, त्याचा अर्थ तुम्हाला न कळल्याचं उघड होत आहे. तुमच्याकडे पाणी येतं ही तुमची चूक नसून ते येतं त्यामुळे उगाच जपून वापरायची काय गरज आहे? हे तुम्हाला वाटावं ही तुमची चूक आहे. अनेकदा अशीही लोकं भेटतात, ज्यांना 'आमच्याकडे सोसायटी टँकर बोलावते रोज. कद्धी कद्धी म्हणून पाणी नाही असं होत नाही' हे सांगतानाही खूप प्राउड वगरे वाटतं. असो मुद्दा तो नाही. पाण्याची निर्मळ चव आणि त्याची किंमत जाणून ते वाचवण्याचा असलेला निर्मळ विचार आणि त्या विरुद्ध म्हणजे नळ सोडला की वाहणारं भसभस पाणी आणि मिळतंय म्हणून वाया जाऊ देण्याचा स्वभाव यांचा संबंध जोडण्याचा उद्देश त्या वाक्यात आहे. तुम्हाला तो पोचला नसल्यास माझा नाईलाज आहे.

छान लेख, आवडला. आज चोवीस तास पाणी असले तरी एकेकाळच्या अनुभवांवरून पाण्याची किंमत माहीत आहे. त्यामुळे साध्या साध्या गोष्टी पाळल्या जातात.

स्पंदना 27/10/2014 - 05:36
माझ्याकडे गरम पाण्याची सोय आहे. पण जेंव्हा आम्ही कोणीही शॉवर सुरु करतो, तेंव्हा लगेच गरम पाणी येत नाही. मग मी त्या शॉवरखाली बकेट ठेवुन गरम पाणी यायची वाट पहाते. साठलेलं पाणी एकतर बागेत किंवा वॉशेंग मशीनमध्ये वापरल जातं. बेसीनवर सुद्धा गरम पाणी याय्च्या आधी छोट्या जारमध्ये पाणी भरत, ते पाणी मी बकेटमध्ये साठवते. दिवसभरात एक ५० लिटर पाणी सहज जमत त्या बकेटमध्ये. साठवायला लागल्यावर कळल हे, तोवर नाही.

असंका 28/10/2014 - 17:19
चांगला लेख होता पण शेवटचे वाक्य अगदीच कैच्या कै! गावातली मंडळी त्या पाण्याच्या थेंबासारखी निर्मळ, नितळ असतात, शहरातले आपण त्या नळासारखे; सूट मिळाली की सांडणारे. 'सूट मिळाली' की सांडणारे हे फक्त शहरातच असतात हे काही खरं नाही. खेडेगावातील लोकांनाही या निकषावर तपासून बघा. उदा. शहरातल्या माणसाचं आयुष्य घड्याळाला बांधलेलं असतं. तिथे त्याला सुट मिळत नाही. आता खेडेगावात येऊन बघा..सांगा किती लोक असे बांधल्यासारखे काम करत असतात. म्हणजे बारा महिने हां. फक्त पावसाळा आणि सुगीचे दिवस नाही. मग सूट मिळाली की फक्त शहरातलेच लोक सांडतात असं नाही, खेड्यातील लोकही सांडतात असं झालं. सुट मिळाली की हेळसांड करणे हा मनुष्यविशेष आहे. त्यात शहरी, निमशहरी, खेडवळ असा काही फरक असू शकत नाही.

पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन ५-१० किलोमीटर चालणार्या बायका माणसे पाहिल्यानंतर सुद्धा जर आत काळजात कुठे काही कालवाकालव होत नसेल आणि तरीही पाणी वाचवावेसे वाटत नसेल तर खुशाल समजावे की आपण मनाने केव्हाच वारलो आहोत !

लेखातील भावनांशी सहमत. पाण्याचा दुष्काळ अनेक वर्ष अतिशय जवळून अनुभवला असल्याने अधिकच रीलेट करु शकते. फक्त जिथे पाणी सहज उपलब्ध आहे त्या गावांमध्येही अपव्यय करणारे लोक आहेत. फक्त शहरातल्याच लोकांना किंमत नाही असं नाही वाटत. फुकटात किंवा कमी कष्टात पाणी, वीज मिळाले की असे जास्त घडते.

ही गावातली मंडळी त्या पाण्याच्या थेंबासारखी निर्मळ, नितळ असतात, शहरातले आपण त्या नळासारखे; सूट मिळाली की सांडणारे. ह्या विधानातील सरसकटीकरणाकडे दुर्लक्ष करून माझे विचार मांडतो. माझे बालपण मुंबईत गेलं. माझं राहतं गाव दहिसर, मुंबईत असूनही खेडेगावंच होतं. रस्ते कच्चे होते. पाण्याचे दुर्भिक्ष होते. नळ नव्हते. विहिरी आणि नदी हे दोनच स्रोत पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध होते. उन्हाळ्यात विहिरीचं पाणी मचूळ (खारट) व्हायचं. नदी कोरडी असायची. पण, नदीत दोनफुट खोल खड्डा खणला तर जरा ओली जमीन, झरे मिळायचे. ते पाणी गोडं असायचं. घरून एक बादली आणि एक वाटी घेऊन जायचं आणि खणलेल्या खड्यात साठणारं पाणी वाटीवाटीने बरोबरच्या बादलीत भरून घरी आणायचं हा उद्योग मी स्वतः केला आहे. दुसरे, एरीयावाईज, पाण्याच्या लोखंडी टाक्या असायच्या. त्यात सरकारी टॅंकर मधून दिवसा एकदा (दुपारी ४ वाजता) पाणी भरले जायचे आणि त्या असलेल्या नळासमोर रांग लावून पाणी, हंडे-कळशा भरून आपल्या घरी न्यायचे हा उद्योगही मी आणि माझ्या मोठ्या बहिणीने केला आहे. त्या टाकीत पाणी नसलं कि लपाछपी खेळताना लपायला त्या टाकीचा आम्ही उपयोग करायचो. ८ फूट उंच आणि जवळजवळ २० फूट लांब टाकीला वर एक झाकण असायचे आत उतरायला आणि बाहेर यायला एक लोखंडी शिडी होती. ती व्यवस्था टाकी धुण्यासाठी होती पण ती कधी धुतली गेल्याची पाहिली नाही. उन्हाळा आणि लोखंडाची टाकी. त्यामुळे आंत फार गरम आणि आर्द्रतापूर्ण (ह्यूमिड) वातावरण असायचं. शिवाय लोखंड गंजल्याचा वासही भरपूर असायचा. ह्याहून वाईट दिवस म्हणजे अशा टाक्यांची सोय दहिसरात झाली नव्हती तेंव्हा (५०च्या दशकात) प्यायचे पाणी बोरिवलीहून (५-६ कि.मी.) आणावे लागायचे. माझे वडील हातात दोन बादल्या घेऊन चालत बोरिवलीला जायचे आणि दोन्ही बादल्या भरून रेल्वे रुळांमधून चालत, पाण्याने भरलेल्या बादल्या, घेऊन यायचे. विहिर आणि नदीवरून पाणी आणण्याचा अनुभव आणि वडीलांनी बोरिवलीहून बादल्याभरून पाणी आणलेल्या बालपणी ऐकलेल्या कथा ह्यामुळे मुंबईसारख्या शहरात राहूनही पाण्याचे महत्व लहानपणापासून जाणलेले आहे. अकरावी एस.एस.स्सी. पर्यंत घरात वीज नसल्याने रॉकेलच्या कंदिलाला (डोळ्यांवर प्रकाश पडू नये म्हणून) जुने पोस्ट कार्ड लावून अभ्यास केला आहे. त्यामुळे वीजेचेही महत्व जाणून आहे. सर्वजणं स्वयंपाकघरात जेवायला बसले असताना बाहेरच्या खोलीत कंदील 'ढणाढणा' जळत ठेवणं (हा खास शब्द आमच्या वडिलांचा, कायम कानावर पडायचा) वडिलांना आवडायचं नाही. त्यामुळे रॉकेलची बचत करायला, ज्या खोलीत कोणी नाही त्या, खोलीतला दिवा अत्यंत बारीक करून ठेवायचा आणि गरज पडेल तेंव्हाच आणि तेव्हढाच मोठा करायचा हा आमच्या घरचा 'कायदा' होता. बाकी, आयुष्य मुंबईत गेल्यामुळे, धाग्यावरील धो धो वाहणारा, स्टेनलेस स्टीलचा, नळ पाहून अक्षरशः भडभडून आले.

पाषाणभेद 20/10/2014 - 10:33
पाण्याचा वापर कसा करायचा हे आपल्याला (आपल्याला म्हणजे आपल्या समाजाला; एका विस्तृत अर्थाने) खरे म्हणजे कधी समजलेच नाही. आहे ते पाणी भडाभडा सांडायचे अन नसले तर बोंबा मारायच्या. खेडेगावी उन्हाळ्यात तर पाण्याची भिषण परिस्थिती होते. सालोसाल हे चालू आहे. पण त्यात काही सुधारणा म्हणून नाही.

विम्झ 20/10/2014 - 14:40
सुंदर लेख. या वर्षी गणेशोत्सवात आमच्या मंडळाने सुद्धा या विषयावरील देखावा सादर केला होता. हि त्याची लिंक :http://www.youtube.com/watch?v=dGSj5ptQ1sM

आदिजोशी 21/10/2014 - 20:35
पण आम्ही नळ सुरू केला की आमच्या घरी पाणी येतं ही आमची चूक आहे का? गावातली मंडळी त्या पाण्याच्या थेंबासारखी निर्मळ, नितळ असतात, शहरातले आपण त्या नळासारखे; सूट मिळाली की सांडणारे हे उगाच लिहिलेले टाळ्याखाऊ वाक्य आहे. पाणी वाचवणं (ते सुद्धा नाईलाजातून) हा निर्मळ, नितळ असण्याचा पुरावा कसा काय असू शकतो? लुळी पांगळी श्रीमंती - धट्टी कट्टी गरिबी हे जनरलायझेशन आता रटाळ झाले आहे.

In reply to by आदिजोशी

विम्झ 22/10/2014 - 11:59
आपल्याकडे एक दिवसाआड पाणी आले की बोंबाबोंब होते, वृत्तपत्राचे रकाने भरले जातात पण ग्रामीण भागात कायम ४-५ दिवसाआड पाणी येते. उन्हाळ्यात तर १० दिवसाआड पाणी आले होते या वेळी. हे मी कुठे वाचून नाही लिहिले आहे, माझे नातेवाईक आहेत तिथे म्हणून जवळून पाहिले आहे. पाणी का वाचवायचे याचे महत्व कळत नाही हीच खरी शोकांतिका आहे. :(

In reply to by आदिजोशी

वेल्लाभट 22/10/2014 - 16:09
माझं वाक्य टाळ्याखाऊ असण्याचं काहीच कारण नाही. तुम्हाला तसं वाटण्यात, त्याचा अर्थ तुम्हाला न कळल्याचं उघड होत आहे. तुमच्याकडे पाणी येतं ही तुमची चूक नसून ते येतं त्यामुळे उगाच जपून वापरायची काय गरज आहे? हे तुम्हाला वाटावं ही तुमची चूक आहे. अनेकदा अशीही लोकं भेटतात, ज्यांना 'आमच्याकडे सोसायटी टँकर बोलावते रोज. कद्धी कद्धी म्हणून पाणी नाही असं होत नाही' हे सांगतानाही खूप प्राउड वगरे वाटतं. असो मुद्दा तो नाही. पाण्याची निर्मळ चव आणि त्याची किंमत जाणून ते वाचवण्याचा असलेला निर्मळ विचार आणि त्या विरुद्ध म्हणजे नळ सोडला की वाहणारं भसभस पाणी आणि मिळतंय म्हणून वाया जाऊ देण्याचा स्वभाव यांचा संबंध जोडण्याचा उद्देश त्या वाक्यात आहे. तुम्हाला तो पोचला नसल्यास माझा नाईलाज आहे.

छान लेख, आवडला. आज चोवीस तास पाणी असले तरी एकेकाळच्या अनुभवांवरून पाण्याची किंमत माहीत आहे. त्यामुळे साध्या साध्या गोष्टी पाळल्या जातात.

स्पंदना 27/10/2014 - 05:36
माझ्याकडे गरम पाण्याची सोय आहे. पण जेंव्हा आम्ही कोणीही शॉवर सुरु करतो, तेंव्हा लगेच गरम पाणी येत नाही. मग मी त्या शॉवरखाली बकेट ठेवुन गरम पाणी यायची वाट पहाते. साठलेलं पाणी एकतर बागेत किंवा वॉशेंग मशीनमध्ये वापरल जातं. बेसीनवर सुद्धा गरम पाणी याय्च्या आधी छोट्या जारमध्ये पाणी भरत, ते पाणी मी बकेटमध्ये साठवते. दिवसभरात एक ५० लिटर पाणी सहज जमत त्या बकेटमध्ये. साठवायला लागल्यावर कळल हे, तोवर नाही.

असंका 28/10/2014 - 17:19
चांगला लेख होता पण शेवटचे वाक्य अगदीच कैच्या कै! गावातली मंडळी त्या पाण्याच्या थेंबासारखी निर्मळ, नितळ असतात, शहरातले आपण त्या नळासारखे; सूट मिळाली की सांडणारे. 'सूट मिळाली' की सांडणारे हे फक्त शहरातच असतात हे काही खरं नाही. खेडेगावातील लोकांनाही या निकषावर तपासून बघा. उदा. शहरातल्या माणसाचं आयुष्य घड्याळाला बांधलेलं असतं. तिथे त्याला सुट मिळत नाही. आता खेडेगावात येऊन बघा..सांगा किती लोक असे बांधल्यासारखे काम करत असतात. म्हणजे बारा महिने हां. फक्त पावसाळा आणि सुगीचे दिवस नाही. मग सूट मिळाली की फक्त शहरातलेच लोक सांडतात असं नाही, खेड्यातील लोकही सांडतात असं झालं. सुट मिळाली की हेळसांड करणे हा मनुष्यविशेष आहे. त्यात शहरी, निमशहरी, खेडवळ असा काही फरक असू शकत नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सदर लेख प्रहार वृत्तपत्रात प्रकाशित झालेला असून त्याचा दुवा हा: http://prahaar.in/collag/257578 काही दिवसांपूर्वी एका ट्रेकला गेलो होतो. डोंगरदऱ्यांतून फिरण्याची मजा जितकी वेगळी असते, तितकीच वेगळी असते ती म्हणजे अशा भटकंतीतून होत जाणारी स्वत:ची आणि जगाची ओळख. आपल्या ‘कंफर्ट झोन’मधून बाहेर गेल्यावर, गावातून खेडय़ांतून प्रवास केल्यावर तिथलं जीवन समोर येतं, तेव्हा कळतं की प्रत्येक गोष्टीला किती किंमत आहे आणि महत्त्व आहे. ट्रेक करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडे कुठली असावी, तर ती म्हणजे ‘पाणी’.

पुणेरी.......

अत्रुप्त आत्मा ·

बोका-ए-आझम 19/10/2014 - 00:18
अपना घर असं हिंदी नाव असलेला पण प्रत्यक्षात सगळे मराठी पदार्थ देणारा एक फर्मास् प्रकार होता. डेक्कन जिमखान्यावरुन लकडी पुलाकडे जाताना एका इमारतीच्या तळघरासारख्या जागेत असायचाि आण तिथे साबुदाणा खिचडी, पोहे, शिरा, सांजा, मिसळ आणि ताक एवढे आणि एवढेच प्रकार मिळायचे. बसायला साधी बाकडी आणि मिसळ मागवलीत तर समोर टेबलासा साधारण थाट असायचा पण चव माशाल्ला! तशी खिचडी - गरम, खरपूड नाही, शेंगदाणा बारीक कुटून, मिरची चवीपुरती आणि हायलाइट म्हणजे वर भुरभुरलेले खोबरे! ही खिचडी ही हेराॅइन, कोकेन यांच्या तोडीचा अंमली पदार्थ होता. हा प्रकार आहे का अजून? केवळ त्याच्यासाठी पुण्याला जायची अापली तयारी आहे.

प्रचेतस 19/10/2014 - 00:31
सुरेख लेखन. कर्मधर्मसंयोगाने आम्हीसुद्धा अण्णांना पुस्तकांच्या दुकानातच पाहिलं. :)

In reply to by प्रचेतस

@बोका-ए-आझम अपना घर असं हिंदी नाव असलेला पण प्रत्यक्षात सगळे मराठी पदार्थ देणारा एक फर्मास् प्रकार होता.>>> आहे अजून..पण जरा माझ्याही ही जागा विस्मृतीतच गेली होती. नव्या पेठेत रहायला होतो.तेंव्हा अनेकदा त्याच्याकडे खायला गेलेलो आहे. जातो आता उद्या सकाळी सकाळीच. ७ वाजता. आणि नाव हिंदी कारण तो माणूस आर्यसमाजी आहे.म्हणून दुकानचं नाव राष्ट्रभाषेत(असा माझा आपला एक अंदाज!) @वल्ली कर्मधर्मसंयोगाने आम्हीसुद्धा अण्णांना पुस्तकांच्या दुकानातच पाहिलं.>>> *mosking* अरेच्चा..!आपणंही होतात का तिथं? मला वाटलं की फक्त धन्या आणि मीच! *mosking*

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 19/10/2014 - 09:05
काय सांगताय काय? धन्या पण होता काय तुमच्याबरोबर तेव्हा? बाकी तुमच्याकडून तुळशीबागेतल्या जोशी मिसळीवर एक फर्मास लेख येऊ द्यात.

मनांत रेंगाळणार्‍या अवीट आठवणी आणि मनावर कोरलेल्या त्या अफाट चवी आपल्या आयुष्याला समृद्ध करतात आणि निरस जीवनातही सुखद झुळूक अनुभवायला मिळते.

रेवती 19/10/2014 - 01:14
किती छान लिहिलय्त गुर्जी! संस्कृतीची खूण किंवा ओळख ही नुसती नावं देऊन होत नाही..आधी तिचे दोन/चार थेंब आपल्या अंतरीही रुजलेले असायला लागतात. खरच!

चतुरंग 19/10/2014 - 04:02
एका अकृत्रिम दुकानाची आणि त्यामागच्या साध्या परंतु ओतप्रोत आपलेपणाने भरलेल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख तितक्याच आपुलकीच्या भाषेत करुन देणं सोपं नाही! अतिशय आवडले. -रंगा

मिपावरील सर्व ठि़काणी मिळणार्या पदार्थांवरिल लेखांचे मी ५ पाने भरुन प्रिन्टऑउट्स काढले आहेत. त्यातल्या वेगळ्यावेगळ्या ठिकाणाच्या मिसळपाव स्थळांनीच २ पाने भरली आहेत. आता पुण्याला मेव्हण्यांकडे आलो की हे सगळे पदार्थ खावुन बघणार आहे. बाकी लेख नेहमीप्रमाणे झकास हां आत्मुदा.

In reply to by प्रमोद देर्देकर

हाडक्या 10/11/2014 - 17:03
अर्रे वा.. आमाला पण ती लिष्ट व्यनि करता का हो ? शोध कार्याचा त्रास वाचवण्यासाठी विचारतोय. :)

समीरसूर 20/10/2014 - 15:02
आवडला! छान लिहिले आहे. अपना घरमधून मी बर्‍याचदा खिचडी, मिसळ घेऊन गेलेलो आहे. अप्रतिम चव! खिचडी निव्वळ जबरा! :-)

In reply to by रेवती

प्रचेतस 20/10/2014 - 18:03
पोहे टाकतात का नाही ते नीटसं लक्षात नाही. पण त्यांच्याकडचा रस्सा जाम भारी. फ़रसाण आणि त्यावर शेव त्यावर बटाट्याचे काप मसाला भुरभुरलेले आणि मग रस्सा खोबरं घातलेला. हा रस्साच चवीला एकदम अफ़लातून. नुसता प्यावा. अफाट चव लागते. एकच वाईट, रस्सा अजून हवा असेल तर एक्स्ट्रा पैशे द्यावे लागतात.

In reply to by अनुप ढेरे

प्रचेतस 23/10/2014 - 20:20
हायला. बाकी तशीही बेडेकरांची गोडमिट्ट मिसळ आवडत नसल्याने काही फरक पडणार नाही म्हणा. आजच काही मिपाकरांसमवेत सकाळी शनवाराताल्या रामदास कडे जाऊन मस्त चमचमीत मिसळ खाऊन आलो.

निमिष ध. 20/10/2014 - 21:48
पुणेरी बंद झालेले आहे हे वाचून खूप वाईट वाटले. कॉलेजच्या दिवसांमध्ये मित्र शुक्रवार पेठेत मंडईच्या मागे राहायचा. त्याच्या सदनिकेत मुक्कामाला असलो की सकाळी पुणेरीत पोहे सांबर शेव आणि शेंगदाणे खाऊनच निघायचो कॉलेजला जायला. आण्णा एकदम आपुलकीने चौकशी करायचे. तो तर नेहमीचाच असल्यामुळे त्याची दररोजची ओळख होती. कुठे २-३ दिवस गेला नाहीत तर काय रे बाहेर घरी गेला होता का असे अवर्जून चौकशी करायचे. त्यांच्या बोलण्यात खवचटपणा अजिबात नव्हता. शुक्रवारात राहणार्यांना तो बर्याच लोकांमध्ये दिसायचा त्याला आण्णा अपवाद होते. पुणेरीतील पदार्थांबद्दल तर गुरुजींनी बरेच सांगितले आहे. पोहे खाल्ल्यानंतर परत सामोसा घेऊन खाणे म्हणजे सुख असायचे आणि कॉलेजच्या दिवसात जिथे स्वस्त आणि पौष्टिक खाणे ते आमचे आवडते असायचे. आता त्या वेळेस असलेली बरीच ठिकाणे बंद होताना आठवण होऊन त्रास होतो. लकी, मेहेनाझ बंद झाले आता पुणेरी पण - रविवार पेठेतील मिसळीची गाडी पण आता दिसत नाही. बदल हाच जीवनाचा स्थायीभाव आहे ! धन्यवाद आत्मु गुरुजी.

In reply to by प्रचेतस

असंका 29/10/2014 - 13:23
त्या एवढ्याशा गल्लीला नाव दिलेले आहे???? रच्याकने...पूर्वी ते जर महानाझ असेल तर आता सूक्ष्मनाझ म्हणणे पण अवघड आहे...

In reply to by प्रचेतस

असंका 29/10/2014 - 13:45
त्या एवढ्याशा गल्लीला नाव दिलेले आहे???? रच्याकने...पूर्वी ते जर महानाझ असेल तर आता सूक्ष्मनाझ म्हणणे पण अवघड आहे...

In reply to by निमिष ध.

आदूबाळ 20/10/2014 - 23:15
लकीत (-१ व्या मजल्यावर) बसून खिडकीतून लोकांचे पायच बघायला मज्जा यायची. कॉलेजच्या मर्यादित पैशाच्या काळात लकी आणि पॅरेडाईज*** पट्ट्यातलं वाटायचं. गुडलक आणि सनराईज परवडायचं नाही. मध्यंतरी मित्राने जुन्या पाकिटात सापडलेलं लकीचं बिल दाखवलं होतं. इ.स. २००१ मधलं. एक चिकन हंडी, चपात्या आणि वन-बाय-टू कुल्फी रु. १८५. यात आम्ही दोन बकासुर जेवलो होतो, आणि उर्वरित पंधरा रुपयांत पानबिडीही झाली होती. गेले ते दिन... लकी बंद झालं त्याचा लय आघात झाला होता. माझ्यापुरता णिषेढ म्हणून बरेच दिवस आर डेक्कनमध्ये गेलो नव्हतो. ***हे सुदैवाने आहे अजून

In reply to by निमिष ध.

@धन्यवाद आत्मु गुरुजी.>> *YES* धन्यवाद. @लकी, मेहेनाझ बंद झाले आता पुणेरी पण - रविवार पेठेतील मिसळीची गाडी पण आता दिसत नाही. >>> हे सगळं बंssssssssssद होतं. कारण याच्या पुढे शाखा निघू शकत नाहीत.अश्या प्रकारच्या जागा ह्या त्या व्यक्तिंच्या प्रवृत्तीधर्माशी सुसंगत असतात..त्यांचा एक भाग असतात.म्हणूनच त्या त्यांच्याबरोबर बंद होतात. मला वाटतं,इतर अनेक पुणेरी दुकानांबाहेर असलेली, आमची कुठेही शाखा नाही. ही पाटी, मूळची अशी आतल्या भावनांचं प्रकटीकरणच समजायला हवी. (काहि पाट्यांच्या बाबतीत,अपवादानी हा अहंकाराचाही भाग असू शकतोच!) पण त्या शिवाय मी असा अर्थही घेतो,की कदाचीत त्याहून अधिक चांगलं/वेगळं असं दुसरं काही जन्माला येइल.पण, तसं नाही. म्हणून........ "आमची कुठेही शाखा नाही!" असे आंम्ही अट्टल पुणेरी! :)

सौंदाळा 21/10/2014 - 09:42
मस्त लेख सर्व प्रतिसादसुद्धा आवडले. वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे बुवांकडुन पुण्यातील खाण्याच्या अनवट ठिकाणांच्या लेखची नव्हे तर लेखमालेची वाट बघत आहे

सिरुसेरि 10/11/2014 - 13:26
लेख खुपच आवडला . पुर्वी अलका थिएटरच्या समोरही एक इराणी हॉटेल होते . आता बहुतेक ते एका उडप्याने घेतले.

In reply to by अत्रुप्त आत्मा

रेवती 10/11/2014 - 17:21
आँ? खैबर डेक्कन जिमखान्यावर होतं ना? (की अजून आहे?) तुम्ही म्हणताय ते दरबार की कायसे असेल्....नक्की नाव आठवत नाही.

In reply to by रेवती

आदूबाळ 10/11/2014 - 17:49
अलका टॉकीजसमोरचा इराणी म्हणजे "रीगल". सुहास शिरवळकरांच्या चहात्यांना (म्ह० पुस्तक वाचणार्‍यांना) आठवत असेल, कॉलेजमधल्या पहिल्या राड्यानंतर दिग्या श्रेयसला घेऊन रीगलमध्येच जातो. आता रीगल उडप्याने चालवायला घेतलं आहे. दरबार त्याच लायनीत होतं. मोटर स्कूलजवळ.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

रेवती 10/11/2014 - 23:04
अच्छा. मी कधी गेले नाहीये त्या हाटिलात. तिथल्या बष्टॉपवर उभी असायचे म्हणून माहित होते. असो, महागाई कश्याला म्हणावे किंवा कशाला म्हणू नये यावर दोन तास आईबाबांशी सकाळीच बोलून झाले आहे. हुश्श्य!

वेल्लाभट 10/11/2014 - 17:57
मस्त लिहिलंयत ! वाह ! छान (आणि वाईटही) वाटलं वाचून. पण ते असं पदार्थांची नावं आणि वर्णनं... वाट लावतात वाचणा-याची. जिवंत फुलस्टॉप........ _/\_...... टेक अ बो.

बोका-ए-आझम 19/10/2014 - 00:18
अपना घर असं हिंदी नाव असलेला पण प्रत्यक्षात सगळे मराठी पदार्थ देणारा एक फर्मास् प्रकार होता. डेक्कन जिमखान्यावरुन लकडी पुलाकडे जाताना एका इमारतीच्या तळघरासारख्या जागेत असायचाि आण तिथे साबुदाणा खिचडी, पोहे, शिरा, सांजा, मिसळ आणि ताक एवढे आणि एवढेच प्रकार मिळायचे. बसायला साधी बाकडी आणि मिसळ मागवलीत तर समोर टेबलासा साधारण थाट असायचा पण चव माशाल्ला! तशी खिचडी - गरम, खरपूड नाही, शेंगदाणा बारीक कुटून, मिरची चवीपुरती आणि हायलाइट म्हणजे वर भुरभुरलेले खोबरे! ही खिचडी ही हेराॅइन, कोकेन यांच्या तोडीचा अंमली पदार्थ होता. हा प्रकार आहे का अजून? केवळ त्याच्यासाठी पुण्याला जायची अापली तयारी आहे.

प्रचेतस 19/10/2014 - 00:31
सुरेख लेखन. कर्मधर्मसंयोगाने आम्हीसुद्धा अण्णांना पुस्तकांच्या दुकानातच पाहिलं. :)

In reply to by प्रचेतस

@बोका-ए-आझम अपना घर असं हिंदी नाव असलेला पण प्रत्यक्षात सगळे मराठी पदार्थ देणारा एक फर्मास् प्रकार होता.>>> आहे अजून..पण जरा माझ्याही ही जागा विस्मृतीतच गेली होती. नव्या पेठेत रहायला होतो.तेंव्हा अनेकदा त्याच्याकडे खायला गेलेलो आहे. जातो आता उद्या सकाळी सकाळीच. ७ वाजता. आणि नाव हिंदी कारण तो माणूस आर्यसमाजी आहे.म्हणून दुकानचं नाव राष्ट्रभाषेत(असा माझा आपला एक अंदाज!) @वल्ली कर्मधर्मसंयोगाने आम्हीसुद्धा अण्णांना पुस्तकांच्या दुकानातच पाहिलं.>>> *mosking* अरेच्चा..!आपणंही होतात का तिथं? मला वाटलं की फक्त धन्या आणि मीच! *mosking*

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 19/10/2014 - 09:05
काय सांगताय काय? धन्या पण होता काय तुमच्याबरोबर तेव्हा? बाकी तुमच्याकडून तुळशीबागेतल्या जोशी मिसळीवर एक फर्मास लेख येऊ द्यात.

मनांत रेंगाळणार्‍या अवीट आठवणी आणि मनावर कोरलेल्या त्या अफाट चवी आपल्या आयुष्याला समृद्ध करतात आणि निरस जीवनातही सुखद झुळूक अनुभवायला मिळते.

रेवती 19/10/2014 - 01:14
किती छान लिहिलय्त गुर्जी! संस्कृतीची खूण किंवा ओळख ही नुसती नावं देऊन होत नाही..आधी तिचे दोन/चार थेंब आपल्या अंतरीही रुजलेले असायला लागतात. खरच!

चतुरंग 19/10/2014 - 04:02
एका अकृत्रिम दुकानाची आणि त्यामागच्या साध्या परंतु ओतप्रोत आपलेपणाने भरलेल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख तितक्याच आपुलकीच्या भाषेत करुन देणं सोपं नाही! अतिशय आवडले. -रंगा

मिपावरील सर्व ठि़काणी मिळणार्या पदार्थांवरिल लेखांचे मी ५ पाने भरुन प्रिन्टऑउट्स काढले आहेत. त्यातल्या वेगळ्यावेगळ्या ठिकाणाच्या मिसळपाव स्थळांनीच २ पाने भरली आहेत. आता पुण्याला मेव्हण्यांकडे आलो की हे सगळे पदार्थ खावुन बघणार आहे. बाकी लेख नेहमीप्रमाणे झकास हां आत्मुदा.

In reply to by प्रमोद देर्देकर

हाडक्या 10/11/2014 - 17:03
अर्रे वा.. आमाला पण ती लिष्ट व्यनि करता का हो ? शोध कार्याचा त्रास वाचवण्यासाठी विचारतोय. :)

समीरसूर 20/10/2014 - 15:02
आवडला! छान लिहिले आहे. अपना घरमधून मी बर्‍याचदा खिचडी, मिसळ घेऊन गेलेलो आहे. अप्रतिम चव! खिचडी निव्वळ जबरा! :-)

In reply to by रेवती

प्रचेतस 20/10/2014 - 18:03
पोहे टाकतात का नाही ते नीटसं लक्षात नाही. पण त्यांच्याकडचा रस्सा जाम भारी. फ़रसाण आणि त्यावर शेव त्यावर बटाट्याचे काप मसाला भुरभुरलेले आणि मग रस्सा खोबरं घातलेला. हा रस्साच चवीला एकदम अफ़लातून. नुसता प्यावा. अफाट चव लागते. एकच वाईट, रस्सा अजून हवा असेल तर एक्स्ट्रा पैशे द्यावे लागतात.

In reply to by अनुप ढेरे

प्रचेतस 23/10/2014 - 20:20
हायला. बाकी तशीही बेडेकरांची गोडमिट्ट मिसळ आवडत नसल्याने काही फरक पडणार नाही म्हणा. आजच काही मिपाकरांसमवेत सकाळी शनवाराताल्या रामदास कडे जाऊन मस्त चमचमीत मिसळ खाऊन आलो.

निमिष ध. 20/10/2014 - 21:48
पुणेरी बंद झालेले आहे हे वाचून खूप वाईट वाटले. कॉलेजच्या दिवसांमध्ये मित्र शुक्रवार पेठेत मंडईच्या मागे राहायचा. त्याच्या सदनिकेत मुक्कामाला असलो की सकाळी पुणेरीत पोहे सांबर शेव आणि शेंगदाणे खाऊनच निघायचो कॉलेजला जायला. आण्णा एकदम आपुलकीने चौकशी करायचे. तो तर नेहमीचाच असल्यामुळे त्याची दररोजची ओळख होती. कुठे २-३ दिवस गेला नाहीत तर काय रे बाहेर घरी गेला होता का असे अवर्जून चौकशी करायचे. त्यांच्या बोलण्यात खवचटपणा अजिबात नव्हता. शुक्रवारात राहणार्यांना तो बर्याच लोकांमध्ये दिसायचा त्याला आण्णा अपवाद होते. पुणेरीतील पदार्थांबद्दल तर गुरुजींनी बरेच सांगितले आहे. पोहे खाल्ल्यानंतर परत सामोसा घेऊन खाणे म्हणजे सुख असायचे आणि कॉलेजच्या दिवसात जिथे स्वस्त आणि पौष्टिक खाणे ते आमचे आवडते असायचे. आता त्या वेळेस असलेली बरीच ठिकाणे बंद होताना आठवण होऊन त्रास होतो. लकी, मेहेनाझ बंद झाले आता पुणेरी पण - रविवार पेठेतील मिसळीची गाडी पण आता दिसत नाही. बदल हाच जीवनाचा स्थायीभाव आहे ! धन्यवाद आत्मु गुरुजी.

In reply to by प्रचेतस

असंका 29/10/2014 - 13:23
त्या एवढ्याशा गल्लीला नाव दिलेले आहे???? रच्याकने...पूर्वी ते जर महानाझ असेल तर आता सूक्ष्मनाझ म्हणणे पण अवघड आहे...

In reply to by प्रचेतस

असंका 29/10/2014 - 13:45
त्या एवढ्याशा गल्लीला नाव दिलेले आहे???? रच्याकने...पूर्वी ते जर महानाझ असेल तर आता सूक्ष्मनाझ म्हणणे पण अवघड आहे...

In reply to by निमिष ध.

आदूबाळ 20/10/2014 - 23:15
लकीत (-१ व्या मजल्यावर) बसून खिडकीतून लोकांचे पायच बघायला मज्जा यायची. कॉलेजच्या मर्यादित पैशाच्या काळात लकी आणि पॅरेडाईज*** पट्ट्यातलं वाटायचं. गुडलक आणि सनराईज परवडायचं नाही. मध्यंतरी मित्राने जुन्या पाकिटात सापडलेलं लकीचं बिल दाखवलं होतं. इ.स. २००१ मधलं. एक चिकन हंडी, चपात्या आणि वन-बाय-टू कुल्फी रु. १८५. यात आम्ही दोन बकासुर जेवलो होतो, आणि उर्वरित पंधरा रुपयांत पानबिडीही झाली होती. गेले ते दिन... लकी बंद झालं त्याचा लय आघात झाला होता. माझ्यापुरता णिषेढ म्हणून बरेच दिवस आर डेक्कनमध्ये गेलो नव्हतो. ***हे सुदैवाने आहे अजून

In reply to by निमिष ध.

@धन्यवाद आत्मु गुरुजी.>> *YES* धन्यवाद. @लकी, मेहेनाझ बंद झाले आता पुणेरी पण - रविवार पेठेतील मिसळीची गाडी पण आता दिसत नाही. >>> हे सगळं बंssssssssssद होतं. कारण याच्या पुढे शाखा निघू शकत नाहीत.अश्या प्रकारच्या जागा ह्या त्या व्यक्तिंच्या प्रवृत्तीधर्माशी सुसंगत असतात..त्यांचा एक भाग असतात.म्हणूनच त्या त्यांच्याबरोबर बंद होतात. मला वाटतं,इतर अनेक पुणेरी दुकानांबाहेर असलेली, आमची कुठेही शाखा नाही. ही पाटी, मूळची अशी आतल्या भावनांचं प्रकटीकरणच समजायला हवी. (काहि पाट्यांच्या बाबतीत,अपवादानी हा अहंकाराचाही भाग असू शकतोच!) पण त्या शिवाय मी असा अर्थही घेतो,की कदाचीत त्याहून अधिक चांगलं/वेगळं असं दुसरं काही जन्माला येइल.पण, तसं नाही. म्हणून........ "आमची कुठेही शाखा नाही!" असे आंम्ही अट्टल पुणेरी! :)

सौंदाळा 21/10/2014 - 09:42
मस्त लेख सर्व प्रतिसादसुद्धा आवडले. वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे बुवांकडुन पुण्यातील खाण्याच्या अनवट ठिकाणांच्या लेखची नव्हे तर लेखमालेची वाट बघत आहे

सिरुसेरि 10/11/2014 - 13:26
लेख खुपच आवडला . पुर्वी अलका थिएटरच्या समोरही एक इराणी हॉटेल होते . आता बहुतेक ते एका उडप्याने घेतले.

In reply to by अत्रुप्त आत्मा

रेवती 10/11/2014 - 17:21
आँ? खैबर डेक्कन जिमखान्यावर होतं ना? (की अजून आहे?) तुम्ही म्हणताय ते दरबार की कायसे असेल्....नक्की नाव आठवत नाही.

In reply to by रेवती

आदूबाळ 10/11/2014 - 17:49
अलका टॉकीजसमोरचा इराणी म्हणजे "रीगल". सुहास शिरवळकरांच्या चहात्यांना (म्ह० पुस्तक वाचणार्‍यांना) आठवत असेल, कॉलेजमधल्या पहिल्या राड्यानंतर दिग्या श्रेयसला घेऊन रीगलमध्येच जातो. आता रीगल उडप्याने चालवायला घेतलं आहे. दरबार त्याच लायनीत होतं. मोटर स्कूलजवळ.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

रेवती 10/11/2014 - 23:04
अच्छा. मी कधी गेले नाहीये त्या हाटिलात. तिथल्या बष्टॉपवर उभी असायचे म्हणून माहित होते. असो, महागाई कश्याला म्हणावे किंवा कशाला म्हणू नये यावर दोन तास आईबाबांशी सकाळीच बोलून झाले आहे. हुश्श्य!

वेल्लाभट 10/11/2014 - 17:57
मस्त लिहिलंयत ! वाह ! छान (आणि वाईटही) वाटलं वाचून. पण ते असं पदार्थांची नावं आणि वर्णनं... वाट लावतात वाचणा-याची. जिवंत फुलस्टॉप........ _/\_...... टेक अ बो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुणेरी????????????? ह्ये काय म्हणायचं हो आता तुमचं नविन??? नेहेमीचं पुणं..पुणं..नावाचं नवं रडगाणं? कि बघा आमच्या पुण्याचं हे ठिकाण...म्हणून वाजवलेलं पिपाणं? की आणखि काही? तर नाही बरं का तसलं काही. पुणेरी हे आमच्या पुण्याच्या आत्म्यात वसलेलं एक छोटेखानी सूखं होतं. आणि होतं म्हणायचं म्हणजे अता त्याला बंद होऊन चार वर्ष झाली. तुंम्ही म्हणाल कित्ती छळ करताय आढे आणि वेढे घेऊन..? सांगा कि लवकर काय ते!? तर सगळं कळायला जरा तुंम्हाला माझ्या वेदपाठशालिन(किंवा कालिन!) जीवनात घेऊन जातो. (आलं कि नै ..पहिलं पुणेरी श्टाइलचं वाक्य!

हरयाना-महाराष्ट्र विधानसभा निवडणुक (२०१४) : प्रत्यक्ष निकाल

श्रीगुरुजी ·

राष्ट्रवादी काँग्रेसने १९९९ मध्ये तिसरा, २००४ मध्ये पहिला व २००९ मध्ये तिसरा क्रमांक मिळविला.
२००९ च्या विधानसभेमध्ये ६२ जागा मिळवून राष्ट्रवादी दुसर्‍या क्रमांकावर होता. ४६ जागा मिळवणारा भाजप तिसर्‍या क्रमांकावर होता. बाकी माहिती उत्तम. निकालांमुळे आज रात्री जागरण होणार :-) .

मतमोजणी चालू होतेय. आय.बी.एन. लोकमत लावून बसलोय दोघेही.बारा वाजेस्तो चारवेळातरी चहा,ग्लुको,मारी बिस्किटांचा मारा नक्की.

घोडेबाजाराला ऊत येणार असे दिसतेय.अंबानी,अदानी शिवसेनेबरोबर ,राष्ट्रवादीबरोबर चर्चा करणार्,थैल्या सैल करणार..पर्यायाने मराठी माणसाला पैसा मिळणार म्हणून हे खूष आहेत...

श्रीगुरुजी 19/10/2014 - 20:45
अंतिम निकाल - महाराष्ट्रः भाजप - १२३, शिवसेना - ६३, काँग्रेस - ४२, राष्ट्रवादी - ४१, मनसे - १ हरयाना: भाजप - ४७, भारतीय राष्ट्रीय लोकदल (चौताला) - १९, काँग्रेस - १५, हरयाना जनहीत काँग्रेस - २ हरयानात भाजपने स्वबळावर ९० पैकी ४७ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. या राज्यात भाजप कधीही पहिल्या दोन क्रमांकात नव्हता. भाजपची सर्वोत्कृष्ट कामगिरी १५ जागा होती (१९८७ मध्ये) तेसुद्धा देवीलालांच्या भारालोबरोबर युती करून. स्वबळावर यापूर्वी भाजपला कधीही दोन आकडी जागा मिळाल्या नव्हत्या. आणि आता स्वबळावर भाजपने चक्क बहुमत मिंळविले आहे. लोकसभेत भाजपने हरयाना जनहीत काँग्रेसबरोबर युती करून १० पैकी ८ जागा लढवून ७ जिंकल्या होत्या. हजकाँला २ जागा लढवून एकही जागा मिळाली नव्हती. विधानसभा निवडणुकीसाठी हजकाँने ४५ जागांचा आग्रह धरला होता. भाजपने हजकाँबरोबर युती तोडून स्वबळावर लढण्याचा जुगार चांगलाच यशस्वी ठरला. मागील महिन्यात काही रा़ज्यात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालावरून मोदी लाट ओसरली, भाजपबद्दल जनतेचा भ्रमनिरास झाला, काँग्रेस पुन्हा एकदा जोर धरत आहे इ. कमालीचे मूर्खपणाचे निष्कर्ष काढणार्‍या पंडीतांना हरयानातील निकालाने जमिनीवर आणले आहे. दुसरीकडे शिवसेनेबरोबर २५ वर्षांची युती तोडण्याचा भाजपचा जुगार महाराष्ट्रात सुद्धा यशस्वी ठरला. शिवसेना स्वतः १५१ पेक्षा खाली उतरायला तयार नव्हती व भाजपला ११९ पेक्षा जास्त जागा द्यायला ठाम विरोध होता. शिवसेनेने दादागिरी, वर्तमानपत्रातून विखारी टीका, सामाजिक माध्यमातून खोटे आरोप व बदनामी, मोदी व शहांची अत्यंत असभ्य शब्दात बदनामी, गुजराती वि. मराठी वाद उकरून भाषिक फूट पाडणे, महाराष्ट्राचे भाजप तुकडे पाडण्याची खोटी आवई उठविणे असे असंख्य प्रकार करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. भाजपने स्वबळावर १२३ जागा जिंकून युतीतील जागावाटप (११९ जागा) हे अत्यंत चुकीचे होते हे दाखवून दिले. आम्हीच मोठा भाऊ, हम देनेवाले है लेनेवाले नही अशी मिजास करणार्‍या शिवसेनेला महाराष्ट्रातील जनतेने भाजपच्या निम्म्या जागा देऊन जबरदस्त चपराक लगावली. निदान आता तरी शिवसेनेचे डोके ताळ्यावर येईल अशी आशा आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला व मुजोरीला महाराष्ट्रातील जनतेने सडेतोड उत्तर दिले तर नुसती बडबड करणारा मनसे हा अत्यंत नगण्य पक्ष आहे हे देखील अधोरेखित झाले. जरी भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी तब्बल १२३ जागा मिळवून भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष बनलेला आहे. १९९० नंतर प्रथमच महाराष्ट्रात एका पक्षाला ३ आकडी जागा मिळाल्या आहेत.

In reply to by अर्धवटराव

श्रीगुरुजी 20/10/2014 - 15:14
सेनेचे डोके भविष्यात कधीही ठिकाणावर येईल असे वाटत नाही. सेना फुटेल असेही वाटत नाही. मनसेचे उरलेसुरले कार्यकर्ते फुटुन सेनेत परत जातील असं दिसतंय. उद्धव ठाकर्‍यांनी नेहमीप्रमाणे उतावीळपणे, अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद व महत्त्वाची मंत्रिपदे मागून, घाईघाईत आपले पत्ते उघड केले आहेत. त्यामुळे आता भाजप सावध होऊन पर्यायी व्यवस्थेच्या मागे लागेल. त्यांच्या जागी मायावती असती तर अतिशय चातुर्याने आपले पत्ते उघड न करता भाजपला खेळवून आपल्याला हवे ते तिने मिळविले असते. एकंदरीत मराठी माणूस कितीही शौर्याच्या गप्पा करीत असला तरी वाटाघाटीत नेहमीच हरतो हे दिसून येते.

In reply to by अर्धवटराव

रमेश आठवले 21/10/2014 - 06:15
महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने राज्य्यात एक पक्षाचे सरकार असायला हवे. हे शक्य होण्यासाठी सेनेच्या ६३ आमदारांपैकी कमीत कमी २१ म्हणजे १/3 आमदारांनी एकत्र येउन सेना सोडून भाजपात प्रवेश केला पाहिजे.तसे केले तर त्यांची आमदारकी रद्द होणार नाही. उद्धव हे मोडेन पण वाकणार नाही असा आवेश दाखवत आहेत. म्हणून शिवसेनेलाच मोडणे गरजेचे झाले आहे.

In reply to by रमेश आठवले

श्रीगुरुजी 21/10/2014 - 13:10
>>> हे शक्य होण्यासाठी सेनेच्या ६३ आमदारांपैकी कमीत कमी २१ म्हणजे १/3 आमदारांनी एकत्र येउन सेना सोडून भाजपात प्रवेश केला पाहिजे.तसे केले तर त्यांची आमदारकी रद्द होणार नाही. २००३ मधील सुधारीत पक्षांतरबंदी कायद्यानुसार एखाद्या पक्षातील कमीतकमी २/३ आमदारांनी पक्ष सोडला तरच त्यांच्यावर कारवाई होणार नाही. त्यामुळे शिवसेनेच्या कमीतकमी ४२ आमदारांनी पक्ष सोडला तरच हे शक्य आहे. इतके आमदार फुटणे हे जवळपास अशक्य आहे. त्याऐवजी कदाचित भाजप कर्नाटकमधील 'ऑपरेशन लोटस' सारखे ऑपरेशन करू शकते. कर्नाटकात २००८ मधील निवडणुकीत भाजपला २२४ पैकी ११० जागा मिळाल्या होत्या. ६ अपक्ष होते व निधर्मी जनता दल (२८) व काँग्रेस यांच्या एकत्रित १०८ जागा होत्या. त्यामुळे ज्या बाजूला अपक्ष त्यांचेच सरकार बनणार होते. सुरवातीच्या काळात अपक्षांचा पाठिंबा मिळवून भाजपने सरकार स्थापन केले. परंतु हे सरकार कधीही कोसळू शकते हे त्यांच्या लगेचच लक्षात आले. त्यातून ऑपरेशन लोटस् जन्माला आले. भाजपने काँग्रेसमधील ८-१० आमदारांना पटवून राजीनामा द्यायला लावला व नंतर त्यांना स्वतःच्या तिकिटावर पोटनिवडणुकीत निवडून आणून स्वत:ची आमदार संख्या १२० च्या पुढे नेऊन स्थिरता आणली. महाराष्ट्रात असेच ऑपरेशन भाजपला करावे लागेल. परंतु हे फारसे सोपे नाही. त्यासाठी विरोधी पक्षांचे कमीतकमी २८-३० आमदार पटवावे लागतील व त्यांना राजीनामा द्यायला लावून भाजपच्या तिकिटावर निवडून आणावे लागतील. वाटेल ते आमदार फोडून चालणार नाही. विरोधी पक्षांचे जे आमदार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत किंवा तिथे भाजप दुसर्‍या क्रमांकावर असेल तरच ते आमदार पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून येतील. समजा एखाद्या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला ६०,००० मते आहेत. दुसर्‍या क्रमांकावरील उमेदवाराला ५०,००० मते आहेत व भाजपच्या उमेदवाराला खूप कमी म्हणजे १०,००० पेक्षा कमी मते आहेत. तर असा उमेदवार पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडूण येणे अवघड आहे, कारण उमेदवाराला फक्त स्वतःचीच नव्हे तर पक्षाची मते देखील मिळालेली असतात. त्यामुळे या उदाहरणात शिवसेनेच्या उमेदवाराला मिळालेल्या ६०,००० मतात किमान ३०,००० पक्षाची मते असतील. हाच उमेदवार जर भाजपच्या तिकिटावर उभा राहिला तर त्याला स्वतःची जास्तीत जास्त ३०,००० व भाजपची १०,००० अशी ४०,००० मते मिळतील. याउलट सुरवातीला दुसर्‍या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवाराची ५०,००० मते तशीच राहून तो जिंकेल. त्यामुळे ऑपरेशन लोटस जवळपास २८-३० उमेदवारांच्या बाबतीत यशस्वी करणे अत्यंत अवघड आहे. सद्य परिस्थितीत शिवसेनेशी जुळवून घेणे हेच भाजपसाठी योग्य ठरते. शिवसेनेला उपसभापतीपद, उपमुख्यमंत्रीपद व मंत्रीमंडळातील ४२ जागांपैकी किमान एक तृतीयांश मंत्रीपदे देणे हे योग्य वाटप ठरू शकेल.

In reply to by श्रीगुरुजी

रमेश आठवले 21/10/2014 - 23:24
विधानसभेत सर्व निवडून आलेल्या विधायकांचा शपथविधी झाल्यांनतर एखाद्या पार्टी च्या संख्ये पैकी १/३ सदस्यांनी आंम्ही अमुक अमुक नावाची वेगळी पार्टी बनवत आहोत तीला मान्यता द्या असा एकत्र अर्ज केला तर अध्यक्षांना त्या पार्टीला मान्यता द्यावी लागते. नंतर ती पार्टी सरकारला बाहेरून पाठींबा देऊ शकते आणि कालांतराने सरकार चालवणार्या पार्टीत विलीन सुद्धा होऊ शकते. माझ्या आठवणी प्रमाणे राजीव गांधी यांनी आणलेल्या मूळ anti defection बिलामध्ये मधु लिमये आणि इतर यांनी अशी तरतूद सुचवली होती आणि ती स्वीकारण्यात आली होती.

In reply to by रमेश आठवले

श्रीगुरुजी 22/10/2014 - 17:42
>>> विधानसभेत सर्व निवडून आलेल्या विधायकांचा शपथविधी झाल्यांनतर एखाद्या पार्टी च्या संख्ये पैकी १/३ सदस्यांनी आंम्ही अमुक अमुक नावाची वेगळी पार्टी बनवत आहोत तीला मान्यता द्या असा एकत्र अर्ज केला तर अध्यक्षांना त्या पार्टीला मान्यता द्यावी लागते. नंतर ती पार्टी सरकारला बाहेरून पाठींबा देऊ शकते आणि कालांतराने सरकार चालवणार्या पार्टीत विलीन सुद्धा होऊ शकते. तुम्ही म्हणता तशी तरतूद १९८५ मध्ये प्रथमच आलेल्या पक्षांतरविरोधी कायद्यात होती. याच कायद्यात २००३ साली दुरूस्ती करण्यात आली. या नवीन दुरूस्तीनुसार कोणत्याही पक्षाचे एखाद्या सभागृहातील कमीतकमी २/३ सदस्य फुटले तरच त्या पक्षांतराला कायदेशीर मान्यता आहे. २/३ पेक्षा कमी सदस्य फुटले तर त्या सर्व सदस्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. अर्थात सदस्यत्व रद्द करण्याचे कायदेशीर अधिकार सभापतीकडे असल्याने व सभापती हा सत्ताधारी पक्षाचाच सदस्य असल्याने व सदस्यत्व रद्द करावे की मान्यता द्यावी हा निर्णय घेण्यास सभापतीवर कालमर्यादेचे बंधन नसल्याने बहुतेकवेळ सभापती आपल्या अधिकाराचा दुरूपयोग करून निर्णय घेण्यास विलंब लावून सत्ताधारी पक्षाला मदत करतात. सद्यपरिस्थितीत भाजपला बहुमतासाठी राष्ट्रवादी/काँग्रेसचे किमान २८ सदस्य फोडावे लागतील किंवा शिवसेनेचे किमान ४२ आमदार फोडावे लागतील. इतक्या मोठ्या संख्येने आमदार फुटणे अत्यंत अवघड आहे.

श्रीगुरुजी 19/10/2014 - 20:49
हरयानातील मतदानोत्तर चाचणीच्या निष्कर्षांची व प्रत्यक्ष निकालांची तुलना केली तर खालील दोन निष्कर्ष प्रत्यक्ष निकालांच्या जवळ आहेत. चाणक्य - भाजपः ४५-५९ (२९-३५ टक्के मते), भारतीय राष्ट्रीय लोकदल (चौताला): १६-३० (२३-२९ टक्के मते), काँग्रेस: ५-१५ (२०-२६ टक्के मते), इतर : २-८ (१६-२२ टक्के मते) (२) एसी-नेल्सन : भाजप - ४६, भारालो - २९, काँग्रेस - १०, हरयाना जनहीत काँग्रेस - २, इतर - ३ चाणक्यचे निष्कर्ष जवळपास बरोबर आले आहेत. एसी नेल्सन चा अंदाज भाजप, काँग्रेस व हजकाँ बद्दल जवळपास बरोबर आला. भारालो च्या बाबतीत आकडे बरेचसे चुकले.

श्रीगुरुजी 19/10/2014 - 21:04
महाराष्ट्रातील प्रत्यक्ष निकालांची व मतदानोत्तर चाचण्यातील विविध निष्कर्षांची तुलना केली तर, (१) एबीपी न्यूज्/नेल्सन (भाजप - १२७, शिवसेना - ७७, काँगेस - ४०, राष्ट्रवादी - ३४, मनसे - ५), (२) सीव्होटर/इंडिया टीव्ही(भाजप - १२९, शिवसेना - ५६, काँगेस - ४३, राष्ट्रवादी - ३६, मनसे - १२) व (३) इंडिया टुडे(भाजप - १२४, शिवसेना - ७१, काँगेस - ३५, राष्ट्रवादी - २९, मनसे - ७) हे तीन निष्कर्ष प्रत्यक्ष निकालांच्या जवळपास आलेले दिसतात. मतदानपूर्व व मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षात बरेच तथ्य असते असे दिसून येते.

चौकटराजा 20/10/2014 - 18:02
फडणीस, चव्हाण, पवार व उद्धव यात सर्वात पक्के व सर्वात कच्चे मडके कुणाचे असा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी एक प्रश्नावली तयार करावी. नमुना प्रश्न १ भाजपने आयारामाना घेतले नसते कर काय नुकसान व फायदा झाला असता उत्तर जागामधे यावे. प्र २ जिथे शिवसेना व भाजपा पहिल्या दोन क्रमांकात आहेत तिथे कुणाला जास्त जागा आहेत. सेना १५१ वर अडून राहिली होती. भाजपा ला १३० चालल्या असत्या .अशात शिवसेना अजिबात न निवडून येण्याची शक्यता असलेल्या किती ठिकाणी सेना निवडून आली व तिने भाजपाला खोटे ठरविले ? ई ई .

In reply to by चौकटराजा

श्रीगुरुजी 20/10/2014 - 21:00
(१) माध्यमांच्या संशोधनानुसार भाजपने एकूण ५६ तथाकथित आयारामांना तिकीट दिले होते (यातले खरे आयाराम २०-२२ होते कारण ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आले होते. उरलेले लोकसभा निवडणुक किंवा त्यापूर्वीच भाजपत आले होते.). त्यापैकी फक्त १९ जिंकले. भाजपवर आयारामांना तिकीट दिल्याचे आरोप करताना शिवसेनेने सुद्धा ५३ आयारामांना तिकीट दिल्याचा मुद्दा माध्यमांनी सोयिस्कर दुर्लक्षित केला. त्यापैकी फक्त १४ जिंकले. काँग्रेस व राष्ट्रवादीकडे फारसे आयाराम नव्हते. कारण उघड आहे. जिथे विजयाची शक्यता आहे तिथेच आयाराम जाणार. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी २७ सप्टेंबर संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच मुदत होती. भाजप्-शिवसेना युती जेमतेम ४८ तास आधी तुटली. भाजपची सुरूवातीची तयारी १३०-१३५ जागा लढविण्याचीच होती. भाजपला जेमतेम ४८ तास आधी अचानक उर्वरीत ११५-१२० जागांवर प्रबळ उमेदवार शोधावे लागले. त्यामुळे आयारामांची चंगळ झाली. भाजपने आयारामांना घेतले नसते तर जास्तीत जास्त १९ जागा गमवाव्या लागल्या असत्या. अर्थात निवडून आलेले आयाराम हे फक्त स्वतःच्या मतांवर निवडून आलेले नाहीत. त्यांच्या विजयात भाजपच्या मतांचाही वाटा होता. त्यामुळे आयाराम नसते तर प्रत्यक्षात ५-७ जागा गेल्या असत्या. (२) शिवसेना ज्या जागा १६० जागा भाजपला द्यायला अजिबात तयार नव्हती त्या जागांवर स्वतंत्र लढून भाजपचे ४० आमदार निवडून आले आहेत. युती होण्यापूर्वी भाजपचा बालेकिल्ला असलेले शिवाजीनगर (सध्याचा कोथरूड) सारखे मतदारसंघ युती झाल्यावर शिवसेनेने दांडगाई करून बळकावले होते. आता स्वतंत्र लढल्यावर प्रचंड फरकाने जागा जिंकून भाजपने आपल्या मूळच्या जागा परत मिळविल्या. उलट शिवसेनेने युती तुटल्यावर भाजप आधीपासून लढवत असलेल्या ११९ जागांवर स्वतंत्र लढून शिवसेनेला फक्त ४ जागा जिंकता आल्या. ही युती असमान व विषम जागावाटपावर आधारीत आहे व आम्हाला शिवसेनेपेक्षा खूप जास्त जनाधार आहे व म्हणूनच आम्हाला जास्त जागा लढायच्या आहेत ही भाजपची भूमिका योग्य ठरली आहे. (३) कोकण वगळता इतर सर्व भागात भाजपने शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळविल्या आहेत. अगदी आपला बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या मुंबई, ठाणे व मराठवाड्यात सुद्धा भाजप सेनेपेक्षा पुढे आहे. त्यामुळे शिवसेना युती झाल्यावर स्वतःची पुरेशी ताकद नसताना दांडगाई करून जास्त जागा लढवित होती हे सिद्ध होत आहे. (४) भाजप सुरवातीला १३५+१३५+१८ हे सूत्र मागत होता. नंतर भाजप १३०+१४०+१८ या सूत्राचा आग्रह भाजपने धरला होता. शेवटी भाजप १२५-१४५-१८ या वाटपावर राजी होत होता. परंतु उद्धव ठाकर्‍यांनी आपल्या हट्टामुळे व दुराग्रहामुळे १५१ पेक्षा खाली उतरायला नकार दिला व स्वतःचाच घात करून घेतला. १२५-१४५-१८ हे सूत्र मान्य झाले असते तर युतीला किमान २४० जागा मिळाल्या असत्या व भाजपपेक्षा २० जागा जास्त लढवित असल्यामुळे शिवसेनेला भाजपपेक्षा जास्त जागा जिंकण्याची शक्यता होती. तसेच आपण १६९ वरून १४५ पर्यंत खाली येऊन भाजपवर फार मोठा उपकार करत आहोत व त्याग करीत आहोत असा डंका पिटता आला असता व महत्त्वाच्या खात्यांच्या मंत्रीपदाचे आधीच आश्वासन घेता आले असत. स्वतः मोठा भाऊ असल्याची झाकली मूठ झाकलेलीच राहिली असती. परंतु स्वतःचा दुराग्रह कायम ठेवून शिवसेनेने स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला. (४) एकंदरीत सर्वात कच्चे मडके उद्धव ठाकर्‍यांचेच दिसते. स्वतःच्या ताकदीविषयी अवास्तव भ्रम, पराकोटीच्या वल्गना, मोदींना अफझलखानाची उपमा देणे, चर्चेसाठी आदित्यसारख्या अननुभवी मुलाला पाठविणे, युती तुटल्यावर मोदी व शहांवर असभ्य व्यक्तिगत हल्ले करणे, अत्यंत नकारात्मक प्रचार करणे इ. गोष्टीतून आपण खूप कच्चे आहोत हेच उद्धव ठाकर्‍यांनी दाखवून दिले. पृथ्वीराज चव्हाणांनी निवडणुकीच्या पूर्वसंध्येला वादग्रस्त मुलाखत देऊन आपणही कच्चे असल्याचे दाखवून दिले. त्यातुलनेत फडणवीस खूपच प्रगल्भ वागत होते. पवारांच्या धूर्तपणाला मात्र तोड नाही.

दुश्यन्त 20/10/2014 - 19:54
@श्रीगुरुजी- बऱ्याच एक्झिट पोल चा पोलखोल पण झाला. कॉंग्रेस खासकरून एनसीपीला ३०-३५ दाखवत होते काहीजण २८-३० दाखवत होते. तसेच ज्या टुडेज चाणक्यचा फार गवगवा केला जात होता (लोकसभेला त्यांचे अंदाज बरोबर आले होते), त्यंनी भाजपला १५१ दाखवले होते. अजून एकाने भाजपला १४५ दाखवले होते. तसेच अपक्ष+ इतरांना कुणी जास्त भाव देत नव्हते.आणि विभागवार पहिले तर बहुतेक सगळ्यांचेच अंदाज चुकले आहेत. झी'ने मराठवाड्यात एनसीपीला १ तर सेनेला २ जागा देवून मस्त जोक केला होता. असे बरेच हवेतले अंदाज वेगवेगळ्या सर्व्हे/ एक्झिट पोलचे होते.थोडक्यात हे सगळे अंदाज असतात निकाल वेगळेच लागतात. हा आता दहा संस्थांनी वेगवेगळ्या रेंजचे दहा सर्व्हे/अंदाज दिले ( उदा.भाजप- ९५ ते १५० या रेंजसाठी १० वेगवेगळे अंदाज) दिले तर त्यातले कुठले तरी २-३ बरोबर येणारच की.

In reply to by दुश्यन्त

श्रीगुरुजी 20/10/2014 - 20:31
चाणक्यचा हरयानाबद्दलचा अंदाज बराचसा बरोबर आला आहे. चाणक्यचा अंदाज असा होता. भाजपः ४५-५९ (प्रत्यक्ष जागा - ४७), भारतीय राष्ट्रीय लोकदल (चौताला): १६-३० (प्रत्यक्ष जागा - १९), काँग्रेस: ५-१५ (प्रत्यक्ष जागा - १५), इतर : २-८ (प्रत्यक्ष जागा - ९) एसी-नेल्सनचे हरयानाबद्दलचे निष्कर्ष भारालो वगळता इतर सर्व पक्षांच्या बाबतीत जवळपास बरोबर आले. एसी-नेल्सनचा अंदाज असा होता. भाजप - ४६, भारालो - २९, काँग्रेस - १०, हरयाना जनहीत काँग्रेस - २, इतर - ३ महाराष्ट्राबद्दल एकूण ३ अंदाज प्रत्यक्ष निकालांच्या जवळपास आहेत. (१) एबीपी न्यूज्/नेल्सन (भाजप - १२७, शिवसेना - ७७, काँगेस - ४०, राष्ट्रवादी - ३४, मनसे - ५) (शिवसेनेबाबतीत अंदाज थोडासा चुकला. इतरांबद्दल जवळपास बरोबर आहे.) (२) सीव्होटर/इंडिया टीव्ही(भाजप - १२९, शिवसेना - ५६, काँगेस - ४३, राष्ट्रवादी - ३६, मनसे - १२) व (मनसेबाबतीत अंदाज चुकला. इतरांबद्दल जवळपास बरोबर आहे.) (३) इंडिया टुडे(भाजप - १२४, शिवसेना - ७१, काँगेस - ३५, राष्ट्रवादी - २९, मनसे - ७) (राष्ट्रवादीबाबतीत अंदाज थोडासा चुकला. इतरांबद्दल जवळपास बरोबर आहे.) लोकसभेच्या वेळी रालोआला कमीत कमी २४८ व जास्तीत जास्त ३४० जागांचा अंदाज होता. बहुतेक अंदाज २६०-२७० च्या आसपास होते. त्यावेळी फक्त चाणक्यचा अंदाज ९८-९९ टक्के बरोबर आला होता. कोणतेही सर्वेक्षण अगदी अचूक आकडे देऊ शकत नाही. प्रत्यक्ष निकालात व दिलेल्या अंदाजात उणे-अधिक १० टक्के फरक असेल तर ते सर्वेक्षण अचूक नसले तरी अचूकतेच्या जवळपास जाणारे असते. सर्वेक्षणातून जागांचा अगदी अचूक अंदाज मिळाला नाही तरी मतदारांचा एकंदरीत कल व निकालांची दिशा निश्चित समजते. सर्व सर्वेक्षणातून काही समान कल दिसत होते. ते म्हणजे (१) भाजप सर्वाधिक मोठा पक्ष असेल, (२) मनसे सर्वात लहान पक्ष असेल व मनसेची कामगिरी नगण्य असेल, (३) काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी पुन्हा सत्तेवर येणार नाही व दोघांची एकत्रित बेरीज १०० च्या आतच असेल. हे तीनही कल बरोबर असल्याचे सिद्ध झाले आहे.

चौकटराजा 20/10/2014 - 21:52
आज सकाळ मधे आलेला तपशीलवार निकालाचे मी आकडेवारीचे निरिक्षण व पृथ:क्करण करतो आहे..त्यातून युती आघाडी तुटली नसती तर काय झाले असते याचाही शोध घेत आहे. एक गोष्ट समोर येते आहे की भाजपाने शिवसेनेला जितक्या जागांवर २ नंबरला टाकले आहे त्यापेक्षा कमी जागावर शिवसेनेने भाजपला २ नम्बरला टाकले आहे. राष्ट्रवादीने जितक्या जागावर कॉग्रेसला २ नंबरला टाकले आहे त्यापेक्षा काँग्रेसने कमी जागांवर राष्ट्रवादी ला मागे टाकले आहे. परंतू भाजपाची सेनेवरची वरताण राष्ट्रवादीने कॉग्रेसवर केलेल्या कुरघोडी पेक्षा बरीच मोठी आहे.

दुश्यन्त 21/10/2014 - 02:03
चाणक्यने भाजपला महाराष्ट्रात १५१ आणि सेनेला ७०+ दिले होते. कॉंग्रेस एनसीपीला एकदम चिल्लरमध्ये गणल होत.भाजपवाले पण चाणक्यने आम्हाला १५१ चा अंदाज दिलाय आम्ही निश्चित १५० पार करू असे बोलायचे.

In reply to by दुश्यन्त

श्रीगुरुजी 21/10/2014 - 20:51
निकाल लागेपर्यंत सर्वच पक्ष स्वतःबद्दल अवास्तव अंदाज देत असतात. जसे भाजपवाले आम्ही १५० पार करू असे म्हणत होते तसे शिवसेनावाले आम्हाला १७५-२०० जागा मिळतील असे सांगत होते, काँग्रेसवाले आम्ही १०० च्या पुढे जाऊ असे सांगत होते तर राष्ट्रवादीवाले आम्ही बहुमताच्या जवळ आहोत असा दावा करत होते. भाजपला आपण केलेल्या दाव्याच्या ८० टक्के जागा मिळाल्या पण इतरांना आपापल्या दाव्याच्या तुलनेत जेमतेम १/३ जागा मिळाल्या.

In reply to by विवेकपटाईत

श्रीगुरुजी 21/10/2014 - 20:32
तुम्ही जर बेडूक व सर्प हे शिवसेना-भाजप संदर्भात म्हणत असाल तर या दोघांपैकी कोणीच त्यापैकी नाही. हे जर तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात म्हणत असाल तर त्या दोघांपैकीही कोणीच बेडूक अथवा सर्प नाही. त्यामुळे तुम्हाला अभिप्रेत असलेला बेडूक कोण व सर्प कोण हे अजून समजलेले नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसने १९९९ मध्ये तिसरा, २००४ मध्ये पहिला व २००९ मध्ये तिसरा क्रमांक मिळविला.
२००९ च्या विधानसभेमध्ये ६२ जागा मिळवून राष्ट्रवादी दुसर्‍या क्रमांकावर होता. ४६ जागा मिळवणारा भाजप तिसर्‍या क्रमांकावर होता. बाकी माहिती उत्तम. निकालांमुळे आज रात्री जागरण होणार :-) .

मतमोजणी चालू होतेय. आय.बी.एन. लोकमत लावून बसलोय दोघेही.बारा वाजेस्तो चारवेळातरी चहा,ग्लुको,मारी बिस्किटांचा मारा नक्की.

घोडेबाजाराला ऊत येणार असे दिसतेय.अंबानी,अदानी शिवसेनेबरोबर ,राष्ट्रवादीबरोबर चर्चा करणार्,थैल्या सैल करणार..पर्यायाने मराठी माणसाला पैसा मिळणार म्हणून हे खूष आहेत...

श्रीगुरुजी 19/10/2014 - 20:45
अंतिम निकाल - महाराष्ट्रः भाजप - १२३, शिवसेना - ६३, काँग्रेस - ४२, राष्ट्रवादी - ४१, मनसे - १ हरयाना: भाजप - ४७, भारतीय राष्ट्रीय लोकदल (चौताला) - १९, काँग्रेस - १५, हरयाना जनहीत काँग्रेस - २ हरयानात भाजपने स्वबळावर ९० पैकी ४७ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. या राज्यात भाजप कधीही पहिल्या दोन क्रमांकात नव्हता. भाजपची सर्वोत्कृष्ट कामगिरी १५ जागा होती (१९८७ मध्ये) तेसुद्धा देवीलालांच्या भारालोबरोबर युती करून. स्वबळावर यापूर्वी भाजपला कधीही दोन आकडी जागा मिळाल्या नव्हत्या. आणि आता स्वबळावर भाजपने चक्क बहुमत मिंळविले आहे. लोकसभेत भाजपने हरयाना जनहीत काँग्रेसबरोबर युती करून १० पैकी ८ जागा लढवून ७ जिंकल्या होत्या. हजकाँला २ जागा लढवून एकही जागा मिळाली नव्हती. विधानसभा निवडणुकीसाठी हजकाँने ४५ जागांचा आग्रह धरला होता. भाजपने हजकाँबरोबर युती तोडून स्वबळावर लढण्याचा जुगार चांगलाच यशस्वी ठरला. मागील महिन्यात काही रा़ज्यात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालावरून मोदी लाट ओसरली, भाजपबद्दल जनतेचा भ्रमनिरास झाला, काँग्रेस पुन्हा एकदा जोर धरत आहे इ. कमालीचे मूर्खपणाचे निष्कर्ष काढणार्‍या पंडीतांना हरयानातील निकालाने जमिनीवर आणले आहे. दुसरीकडे शिवसेनेबरोबर २५ वर्षांची युती तोडण्याचा भाजपचा जुगार महाराष्ट्रात सुद्धा यशस्वी ठरला. शिवसेना स्वतः १५१ पेक्षा खाली उतरायला तयार नव्हती व भाजपला ११९ पेक्षा जास्त जागा द्यायला ठाम विरोध होता. शिवसेनेने दादागिरी, वर्तमानपत्रातून विखारी टीका, सामाजिक माध्यमातून खोटे आरोप व बदनामी, मोदी व शहांची अत्यंत असभ्य शब्दात बदनामी, गुजराती वि. मराठी वाद उकरून भाषिक फूट पाडणे, महाराष्ट्राचे भाजप तुकडे पाडण्याची खोटी आवई उठविणे असे असंख्य प्रकार करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. भाजपने स्वबळावर १२३ जागा जिंकून युतीतील जागावाटप (११९ जागा) हे अत्यंत चुकीचे होते हे दाखवून दिले. आम्हीच मोठा भाऊ, हम देनेवाले है लेनेवाले नही अशी मिजास करणार्‍या शिवसेनेला महाराष्ट्रातील जनतेने भाजपच्या निम्म्या जागा देऊन जबरदस्त चपराक लगावली. निदान आता तरी शिवसेनेचे डोके ताळ्यावर येईल अशी आशा आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला व मुजोरीला महाराष्ट्रातील जनतेने सडेतोड उत्तर दिले तर नुसती बडबड करणारा मनसे हा अत्यंत नगण्य पक्ष आहे हे देखील अधोरेखित झाले. जरी भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी तब्बल १२३ जागा मिळवून भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष बनलेला आहे. १९९० नंतर प्रथमच महाराष्ट्रात एका पक्षाला ३ आकडी जागा मिळाल्या आहेत.

In reply to by अर्धवटराव

श्रीगुरुजी 20/10/2014 - 15:14
सेनेचे डोके भविष्यात कधीही ठिकाणावर येईल असे वाटत नाही. सेना फुटेल असेही वाटत नाही. मनसेचे उरलेसुरले कार्यकर्ते फुटुन सेनेत परत जातील असं दिसतंय. उद्धव ठाकर्‍यांनी नेहमीप्रमाणे उतावीळपणे, अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद व महत्त्वाची मंत्रिपदे मागून, घाईघाईत आपले पत्ते उघड केले आहेत. त्यामुळे आता भाजप सावध होऊन पर्यायी व्यवस्थेच्या मागे लागेल. त्यांच्या जागी मायावती असती तर अतिशय चातुर्याने आपले पत्ते उघड न करता भाजपला खेळवून आपल्याला हवे ते तिने मिळविले असते. एकंदरीत मराठी माणूस कितीही शौर्याच्या गप्पा करीत असला तरी वाटाघाटीत नेहमीच हरतो हे दिसून येते.

In reply to by अर्धवटराव

रमेश आठवले 21/10/2014 - 06:15
महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने राज्य्यात एक पक्षाचे सरकार असायला हवे. हे शक्य होण्यासाठी सेनेच्या ६३ आमदारांपैकी कमीत कमी २१ म्हणजे १/3 आमदारांनी एकत्र येउन सेना सोडून भाजपात प्रवेश केला पाहिजे.तसे केले तर त्यांची आमदारकी रद्द होणार नाही. उद्धव हे मोडेन पण वाकणार नाही असा आवेश दाखवत आहेत. म्हणून शिवसेनेलाच मोडणे गरजेचे झाले आहे.

In reply to by रमेश आठवले

श्रीगुरुजी 21/10/2014 - 13:10
>>> हे शक्य होण्यासाठी सेनेच्या ६३ आमदारांपैकी कमीत कमी २१ म्हणजे १/3 आमदारांनी एकत्र येउन सेना सोडून भाजपात प्रवेश केला पाहिजे.तसे केले तर त्यांची आमदारकी रद्द होणार नाही. २००३ मधील सुधारीत पक्षांतरबंदी कायद्यानुसार एखाद्या पक्षातील कमीतकमी २/३ आमदारांनी पक्ष सोडला तरच त्यांच्यावर कारवाई होणार नाही. त्यामुळे शिवसेनेच्या कमीतकमी ४२ आमदारांनी पक्ष सोडला तरच हे शक्य आहे. इतके आमदार फुटणे हे जवळपास अशक्य आहे. त्याऐवजी कदाचित भाजप कर्नाटकमधील 'ऑपरेशन लोटस' सारखे ऑपरेशन करू शकते. कर्नाटकात २००८ मधील निवडणुकीत भाजपला २२४ पैकी ११० जागा मिळाल्या होत्या. ६ अपक्ष होते व निधर्मी जनता दल (२८) व काँग्रेस यांच्या एकत्रित १०८ जागा होत्या. त्यामुळे ज्या बाजूला अपक्ष त्यांचेच सरकार बनणार होते. सुरवातीच्या काळात अपक्षांचा पाठिंबा मिळवून भाजपने सरकार स्थापन केले. परंतु हे सरकार कधीही कोसळू शकते हे त्यांच्या लगेचच लक्षात आले. त्यातून ऑपरेशन लोटस् जन्माला आले. भाजपने काँग्रेसमधील ८-१० आमदारांना पटवून राजीनामा द्यायला लावला व नंतर त्यांना स्वतःच्या तिकिटावर पोटनिवडणुकीत निवडून आणून स्वत:ची आमदार संख्या १२० च्या पुढे नेऊन स्थिरता आणली. महाराष्ट्रात असेच ऑपरेशन भाजपला करावे लागेल. परंतु हे फारसे सोपे नाही. त्यासाठी विरोधी पक्षांचे कमीतकमी २८-३० आमदार पटवावे लागतील व त्यांना राजीनामा द्यायला लावून भाजपच्या तिकिटावर निवडून आणावे लागतील. वाटेल ते आमदार फोडून चालणार नाही. विरोधी पक्षांचे जे आमदार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत किंवा तिथे भाजप दुसर्‍या क्रमांकावर असेल तरच ते आमदार पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून येतील. समजा एखाद्या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला ६०,००० मते आहेत. दुसर्‍या क्रमांकावरील उमेदवाराला ५०,००० मते आहेत व भाजपच्या उमेदवाराला खूप कमी म्हणजे १०,००० पेक्षा कमी मते आहेत. तर असा उमेदवार पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडूण येणे अवघड आहे, कारण उमेदवाराला फक्त स्वतःचीच नव्हे तर पक्षाची मते देखील मिळालेली असतात. त्यामुळे या उदाहरणात शिवसेनेच्या उमेदवाराला मिळालेल्या ६०,००० मतात किमान ३०,००० पक्षाची मते असतील. हाच उमेदवार जर भाजपच्या तिकिटावर उभा राहिला तर त्याला स्वतःची जास्तीत जास्त ३०,००० व भाजपची १०,००० अशी ४०,००० मते मिळतील. याउलट सुरवातीला दुसर्‍या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवाराची ५०,००० मते तशीच राहून तो जिंकेल. त्यामुळे ऑपरेशन लोटस जवळपास २८-३० उमेदवारांच्या बाबतीत यशस्वी करणे अत्यंत अवघड आहे. सद्य परिस्थितीत शिवसेनेशी जुळवून घेणे हेच भाजपसाठी योग्य ठरते. शिवसेनेला उपसभापतीपद, उपमुख्यमंत्रीपद व मंत्रीमंडळातील ४२ जागांपैकी किमान एक तृतीयांश मंत्रीपदे देणे हे योग्य वाटप ठरू शकेल.

In reply to by श्रीगुरुजी

रमेश आठवले 21/10/2014 - 23:24
विधानसभेत सर्व निवडून आलेल्या विधायकांचा शपथविधी झाल्यांनतर एखाद्या पार्टी च्या संख्ये पैकी १/३ सदस्यांनी आंम्ही अमुक अमुक नावाची वेगळी पार्टी बनवत आहोत तीला मान्यता द्या असा एकत्र अर्ज केला तर अध्यक्षांना त्या पार्टीला मान्यता द्यावी लागते. नंतर ती पार्टी सरकारला बाहेरून पाठींबा देऊ शकते आणि कालांतराने सरकार चालवणार्या पार्टीत विलीन सुद्धा होऊ शकते. माझ्या आठवणी प्रमाणे राजीव गांधी यांनी आणलेल्या मूळ anti defection बिलामध्ये मधु लिमये आणि इतर यांनी अशी तरतूद सुचवली होती आणि ती स्वीकारण्यात आली होती.

In reply to by रमेश आठवले

श्रीगुरुजी 22/10/2014 - 17:42
>>> विधानसभेत सर्व निवडून आलेल्या विधायकांचा शपथविधी झाल्यांनतर एखाद्या पार्टी च्या संख्ये पैकी १/३ सदस्यांनी आंम्ही अमुक अमुक नावाची वेगळी पार्टी बनवत आहोत तीला मान्यता द्या असा एकत्र अर्ज केला तर अध्यक्षांना त्या पार्टीला मान्यता द्यावी लागते. नंतर ती पार्टी सरकारला बाहेरून पाठींबा देऊ शकते आणि कालांतराने सरकार चालवणार्या पार्टीत विलीन सुद्धा होऊ शकते. तुम्ही म्हणता तशी तरतूद १९८५ मध्ये प्रथमच आलेल्या पक्षांतरविरोधी कायद्यात होती. याच कायद्यात २००३ साली दुरूस्ती करण्यात आली. या नवीन दुरूस्तीनुसार कोणत्याही पक्षाचे एखाद्या सभागृहातील कमीतकमी २/३ सदस्य फुटले तरच त्या पक्षांतराला कायदेशीर मान्यता आहे. २/३ पेक्षा कमी सदस्य फुटले तर त्या सर्व सदस्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. अर्थात सदस्यत्व रद्द करण्याचे कायदेशीर अधिकार सभापतीकडे असल्याने व सभापती हा सत्ताधारी पक्षाचाच सदस्य असल्याने व सदस्यत्व रद्द करावे की मान्यता द्यावी हा निर्णय घेण्यास सभापतीवर कालमर्यादेचे बंधन नसल्याने बहुतेकवेळ सभापती आपल्या अधिकाराचा दुरूपयोग करून निर्णय घेण्यास विलंब लावून सत्ताधारी पक्षाला मदत करतात. सद्यपरिस्थितीत भाजपला बहुमतासाठी राष्ट्रवादी/काँग्रेसचे किमान २८ सदस्य फोडावे लागतील किंवा शिवसेनेचे किमान ४२ आमदार फोडावे लागतील. इतक्या मोठ्या संख्येने आमदार फुटणे अत्यंत अवघड आहे.

श्रीगुरुजी 19/10/2014 - 20:49
हरयानातील मतदानोत्तर चाचणीच्या निष्कर्षांची व प्रत्यक्ष निकालांची तुलना केली तर खालील दोन निष्कर्ष प्रत्यक्ष निकालांच्या जवळ आहेत. चाणक्य - भाजपः ४५-५९ (२९-३५ टक्के मते), भारतीय राष्ट्रीय लोकदल (चौताला): १६-३० (२३-२९ टक्के मते), काँग्रेस: ५-१५ (२०-२६ टक्के मते), इतर : २-८ (१६-२२ टक्के मते) (२) एसी-नेल्सन : भाजप - ४६, भारालो - २९, काँग्रेस - १०, हरयाना जनहीत काँग्रेस - २, इतर - ३ चाणक्यचे निष्कर्ष जवळपास बरोबर आले आहेत. एसी नेल्सन चा अंदाज भाजप, काँग्रेस व हजकाँ बद्दल जवळपास बरोबर आला. भारालो च्या बाबतीत आकडे बरेचसे चुकले.

श्रीगुरुजी 19/10/2014 - 21:04
महाराष्ट्रातील प्रत्यक्ष निकालांची व मतदानोत्तर चाचण्यातील विविध निष्कर्षांची तुलना केली तर, (१) एबीपी न्यूज्/नेल्सन (भाजप - १२७, शिवसेना - ७७, काँगेस - ४०, राष्ट्रवादी - ३४, मनसे - ५), (२) सीव्होटर/इंडिया टीव्ही(भाजप - १२९, शिवसेना - ५६, काँगेस - ४३, राष्ट्रवादी - ३६, मनसे - १२) व (३) इंडिया टुडे(भाजप - १२४, शिवसेना - ७१, काँगेस - ३५, राष्ट्रवादी - २९, मनसे - ७) हे तीन निष्कर्ष प्रत्यक्ष निकालांच्या जवळपास आलेले दिसतात. मतदानपूर्व व मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षात बरेच तथ्य असते असे दिसून येते.

चौकटराजा 20/10/2014 - 18:02
फडणीस, चव्हाण, पवार व उद्धव यात सर्वात पक्के व सर्वात कच्चे मडके कुणाचे असा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी एक प्रश्नावली तयार करावी. नमुना प्रश्न १ भाजपने आयारामाना घेतले नसते कर काय नुकसान व फायदा झाला असता उत्तर जागामधे यावे. प्र २ जिथे शिवसेना व भाजपा पहिल्या दोन क्रमांकात आहेत तिथे कुणाला जास्त जागा आहेत. सेना १५१ वर अडून राहिली होती. भाजपा ला १३० चालल्या असत्या .अशात शिवसेना अजिबात न निवडून येण्याची शक्यता असलेल्या किती ठिकाणी सेना निवडून आली व तिने भाजपाला खोटे ठरविले ? ई ई .

In reply to by चौकटराजा

श्रीगुरुजी 20/10/2014 - 21:00
(१) माध्यमांच्या संशोधनानुसार भाजपने एकूण ५६ तथाकथित आयारामांना तिकीट दिले होते (यातले खरे आयाराम २०-२२ होते कारण ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आले होते. उरलेले लोकसभा निवडणुक किंवा त्यापूर्वीच भाजपत आले होते.). त्यापैकी फक्त १९ जिंकले. भाजपवर आयारामांना तिकीट दिल्याचे आरोप करताना शिवसेनेने सुद्धा ५३ आयारामांना तिकीट दिल्याचा मुद्दा माध्यमांनी सोयिस्कर दुर्लक्षित केला. त्यापैकी फक्त १४ जिंकले. काँग्रेस व राष्ट्रवादीकडे फारसे आयाराम नव्हते. कारण उघड आहे. जिथे विजयाची शक्यता आहे तिथेच आयाराम जाणार. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी २७ सप्टेंबर संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच मुदत होती. भाजप्-शिवसेना युती जेमतेम ४८ तास आधी तुटली. भाजपची सुरूवातीची तयारी १३०-१३५ जागा लढविण्याचीच होती. भाजपला जेमतेम ४८ तास आधी अचानक उर्वरीत ११५-१२० जागांवर प्रबळ उमेदवार शोधावे लागले. त्यामुळे आयारामांची चंगळ झाली. भाजपने आयारामांना घेतले नसते तर जास्तीत जास्त १९ जागा गमवाव्या लागल्या असत्या. अर्थात निवडून आलेले आयाराम हे फक्त स्वतःच्या मतांवर निवडून आलेले नाहीत. त्यांच्या विजयात भाजपच्या मतांचाही वाटा होता. त्यामुळे आयाराम नसते तर प्रत्यक्षात ५-७ जागा गेल्या असत्या. (२) शिवसेना ज्या जागा १६० जागा भाजपला द्यायला अजिबात तयार नव्हती त्या जागांवर स्वतंत्र लढून भाजपचे ४० आमदार निवडून आले आहेत. युती होण्यापूर्वी भाजपचा बालेकिल्ला असलेले शिवाजीनगर (सध्याचा कोथरूड) सारखे मतदारसंघ युती झाल्यावर शिवसेनेने दांडगाई करून बळकावले होते. आता स्वतंत्र लढल्यावर प्रचंड फरकाने जागा जिंकून भाजपने आपल्या मूळच्या जागा परत मिळविल्या. उलट शिवसेनेने युती तुटल्यावर भाजप आधीपासून लढवत असलेल्या ११९ जागांवर स्वतंत्र लढून शिवसेनेला फक्त ४ जागा जिंकता आल्या. ही युती असमान व विषम जागावाटपावर आधारीत आहे व आम्हाला शिवसेनेपेक्षा खूप जास्त जनाधार आहे व म्हणूनच आम्हाला जास्त जागा लढायच्या आहेत ही भाजपची भूमिका योग्य ठरली आहे. (३) कोकण वगळता इतर सर्व भागात भाजपने शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळविल्या आहेत. अगदी आपला बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या मुंबई, ठाणे व मराठवाड्यात सुद्धा भाजप सेनेपेक्षा पुढे आहे. त्यामुळे शिवसेना युती झाल्यावर स्वतःची पुरेशी ताकद नसताना दांडगाई करून जास्त जागा लढवित होती हे सिद्ध होत आहे. (४) भाजप सुरवातीला १३५+१३५+१८ हे सूत्र मागत होता. नंतर भाजप १३०+१४०+१८ या सूत्राचा आग्रह भाजपने धरला होता. शेवटी भाजप १२५-१४५-१८ या वाटपावर राजी होत होता. परंतु उद्धव ठाकर्‍यांनी आपल्या हट्टामुळे व दुराग्रहामुळे १५१ पेक्षा खाली उतरायला नकार दिला व स्वतःचाच घात करून घेतला. १२५-१४५-१८ हे सूत्र मान्य झाले असते तर युतीला किमान २४० जागा मिळाल्या असत्या व भाजपपेक्षा २० जागा जास्त लढवित असल्यामुळे शिवसेनेला भाजपपेक्षा जास्त जागा जिंकण्याची शक्यता होती. तसेच आपण १६९ वरून १४५ पर्यंत खाली येऊन भाजपवर फार मोठा उपकार करत आहोत व त्याग करीत आहोत असा डंका पिटता आला असता व महत्त्वाच्या खात्यांच्या मंत्रीपदाचे आधीच आश्वासन घेता आले असत. स्वतः मोठा भाऊ असल्याची झाकली मूठ झाकलेलीच राहिली असती. परंतु स्वतःचा दुराग्रह कायम ठेवून शिवसेनेने स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला. (४) एकंदरीत सर्वात कच्चे मडके उद्धव ठाकर्‍यांचेच दिसते. स्वतःच्या ताकदीविषयी अवास्तव भ्रम, पराकोटीच्या वल्गना, मोदींना अफझलखानाची उपमा देणे, चर्चेसाठी आदित्यसारख्या अननुभवी मुलाला पाठविणे, युती तुटल्यावर मोदी व शहांवर असभ्य व्यक्तिगत हल्ले करणे, अत्यंत नकारात्मक प्रचार करणे इ. गोष्टीतून आपण खूप कच्चे आहोत हेच उद्धव ठाकर्‍यांनी दाखवून दिले. पृथ्वीराज चव्हाणांनी निवडणुकीच्या पूर्वसंध्येला वादग्रस्त मुलाखत देऊन आपणही कच्चे असल्याचे दाखवून दिले. त्यातुलनेत फडणवीस खूपच प्रगल्भ वागत होते. पवारांच्या धूर्तपणाला मात्र तोड नाही.

दुश्यन्त 20/10/2014 - 19:54
@श्रीगुरुजी- बऱ्याच एक्झिट पोल चा पोलखोल पण झाला. कॉंग्रेस खासकरून एनसीपीला ३०-३५ दाखवत होते काहीजण २८-३० दाखवत होते. तसेच ज्या टुडेज चाणक्यचा फार गवगवा केला जात होता (लोकसभेला त्यांचे अंदाज बरोबर आले होते), त्यंनी भाजपला १५१ दाखवले होते. अजून एकाने भाजपला १४५ दाखवले होते. तसेच अपक्ष+ इतरांना कुणी जास्त भाव देत नव्हते.आणि विभागवार पहिले तर बहुतेक सगळ्यांचेच अंदाज चुकले आहेत. झी'ने मराठवाड्यात एनसीपीला १ तर सेनेला २ जागा देवून मस्त जोक केला होता. असे बरेच हवेतले अंदाज वेगवेगळ्या सर्व्हे/ एक्झिट पोलचे होते.थोडक्यात हे सगळे अंदाज असतात निकाल वेगळेच लागतात. हा आता दहा संस्थांनी वेगवेगळ्या रेंजचे दहा सर्व्हे/अंदाज दिले ( उदा.भाजप- ९५ ते १५० या रेंजसाठी १० वेगवेगळे अंदाज) दिले तर त्यातले कुठले तरी २-३ बरोबर येणारच की.

In reply to by दुश्यन्त

श्रीगुरुजी 20/10/2014 - 20:31
चाणक्यचा हरयानाबद्दलचा अंदाज बराचसा बरोबर आला आहे. चाणक्यचा अंदाज असा होता. भाजपः ४५-५९ (प्रत्यक्ष जागा - ४७), भारतीय राष्ट्रीय लोकदल (चौताला): १६-३० (प्रत्यक्ष जागा - १९), काँग्रेस: ५-१५ (प्रत्यक्ष जागा - १५), इतर : २-८ (प्रत्यक्ष जागा - ९) एसी-नेल्सनचे हरयानाबद्दलचे निष्कर्ष भारालो वगळता इतर सर्व पक्षांच्या बाबतीत जवळपास बरोबर आले. एसी-नेल्सनचा अंदाज असा होता. भाजप - ४६, भारालो - २९, काँग्रेस - १०, हरयाना जनहीत काँग्रेस - २, इतर - ३ महाराष्ट्राबद्दल एकूण ३ अंदाज प्रत्यक्ष निकालांच्या जवळपास आहेत. (१) एबीपी न्यूज्/नेल्सन (भाजप - १२७, शिवसेना - ७७, काँगेस - ४०, राष्ट्रवादी - ३४, मनसे - ५) (शिवसेनेबाबतीत अंदाज थोडासा चुकला. इतरांबद्दल जवळपास बरोबर आहे.) (२) सीव्होटर/इंडिया टीव्ही(भाजप - १२९, शिवसेना - ५६, काँगेस - ४३, राष्ट्रवादी - ३६, मनसे - १२) व (मनसेबाबतीत अंदाज चुकला. इतरांबद्दल जवळपास बरोबर आहे.) (३) इंडिया टुडे(भाजप - १२४, शिवसेना - ७१, काँगेस - ३५, राष्ट्रवादी - २९, मनसे - ७) (राष्ट्रवादीबाबतीत अंदाज थोडासा चुकला. इतरांबद्दल जवळपास बरोबर आहे.) लोकसभेच्या वेळी रालोआला कमीत कमी २४८ व जास्तीत जास्त ३४० जागांचा अंदाज होता. बहुतेक अंदाज २६०-२७० च्या आसपास होते. त्यावेळी फक्त चाणक्यचा अंदाज ९८-९९ टक्के बरोबर आला होता. कोणतेही सर्वेक्षण अगदी अचूक आकडे देऊ शकत नाही. प्रत्यक्ष निकालात व दिलेल्या अंदाजात उणे-अधिक १० टक्के फरक असेल तर ते सर्वेक्षण अचूक नसले तरी अचूकतेच्या जवळपास जाणारे असते. सर्वेक्षणातून जागांचा अगदी अचूक अंदाज मिळाला नाही तरी मतदारांचा एकंदरीत कल व निकालांची दिशा निश्चित समजते. सर्व सर्वेक्षणातून काही समान कल दिसत होते. ते म्हणजे (१) भाजप सर्वाधिक मोठा पक्ष असेल, (२) मनसे सर्वात लहान पक्ष असेल व मनसेची कामगिरी नगण्य असेल, (३) काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी पुन्हा सत्तेवर येणार नाही व दोघांची एकत्रित बेरीज १०० च्या आतच असेल. हे तीनही कल बरोबर असल्याचे सिद्ध झाले आहे.

चौकटराजा 20/10/2014 - 21:52
आज सकाळ मधे आलेला तपशीलवार निकालाचे मी आकडेवारीचे निरिक्षण व पृथ:क्करण करतो आहे..त्यातून युती आघाडी तुटली नसती तर काय झाले असते याचाही शोध घेत आहे. एक गोष्ट समोर येते आहे की भाजपाने शिवसेनेला जितक्या जागांवर २ नंबरला टाकले आहे त्यापेक्षा कमी जागावर शिवसेनेने भाजपला २ नम्बरला टाकले आहे. राष्ट्रवादीने जितक्या जागावर कॉग्रेसला २ नंबरला टाकले आहे त्यापेक्षा काँग्रेसने कमी जागांवर राष्ट्रवादी ला मागे टाकले आहे. परंतू भाजपाची सेनेवरची वरताण राष्ट्रवादीने कॉग्रेसवर केलेल्या कुरघोडी पेक्षा बरीच मोठी आहे.

दुश्यन्त 21/10/2014 - 02:03
चाणक्यने भाजपला महाराष्ट्रात १५१ आणि सेनेला ७०+ दिले होते. कॉंग्रेस एनसीपीला एकदम चिल्लरमध्ये गणल होत.भाजपवाले पण चाणक्यने आम्हाला १५१ चा अंदाज दिलाय आम्ही निश्चित १५० पार करू असे बोलायचे.

In reply to by दुश्यन्त

श्रीगुरुजी 21/10/2014 - 20:51
निकाल लागेपर्यंत सर्वच पक्ष स्वतःबद्दल अवास्तव अंदाज देत असतात. जसे भाजपवाले आम्ही १५० पार करू असे म्हणत होते तसे शिवसेनावाले आम्हाला १७५-२०० जागा मिळतील असे सांगत होते, काँग्रेसवाले आम्ही १०० च्या पुढे जाऊ असे सांगत होते तर राष्ट्रवादीवाले आम्ही बहुमताच्या जवळ आहोत असा दावा करत होते. भाजपला आपण केलेल्या दाव्याच्या ८० टक्के जागा मिळाल्या पण इतरांना आपापल्या दाव्याच्या तुलनेत जेमतेम १/३ जागा मिळाल्या.

In reply to by विवेकपटाईत

श्रीगुरुजी 21/10/2014 - 20:32
तुम्ही जर बेडूक व सर्प हे शिवसेना-भाजप संदर्भात म्हणत असाल तर या दोघांपैकी कोणीच त्यापैकी नाही. हे जर तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात म्हणत असाल तर त्या दोघांपैकीही कोणीच बेडूक अथवा सर्प नाही. त्यामुळे तुम्हाला अभिप्रेत असलेला बेडूक कोण व सर्प कोण हे अजून समजलेले नाही.
महाराष्ट्र व हरयानातील २०१४ मधील विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवार १९/१०/२०१४ या दिवशी लागतील. सकाळी ८ पासून मतमोजणी आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकाल -2014

जेपी ·

सतिश गावडे 18/10/2014 - 20:29
मी पयला. निकाल काहीही येवो, एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर "महाराष्ट्राच्या हितासाठी" कुणीही कुणाबरोबरही पाट लावेल.

In reply to by बाबा पाटील

सतिश गावडे 18/10/2014 - 20:32
दोनशे एकोण नव्वदावी जागा शेजारच्या राज्यातून घेतली काय? :) जोक्स अपार्ट, तुम्ही फारच ताणलंय. लोक इतकेही भ्रमात नसतात.

खेडूत 18/10/2014 - 20:34
इंजिन एकटे त्याला डबे नाहीत धनुष्य बाणाला एकलव्य नाही पंजाला मनगटाचा आधार नाही घड्याळ बांधायलाही मनगट नाही सायकल चालवायला चांगले रस्ते नाहीत. हत्ती पोसायला पैसा नाही पण............. कमळ फुलायला चिखल मात्र भरपूर आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 18/10/2014 - 21:03
म्हणजे असंख्य डूआयडी वापरून परस्परविरोधी प्रतिक्रिया लिहिणे हा जसा तुमचा आपद् धर्म आहे तसंच का?

जेपी 19/10/2014 - 09:44
288/288 भाजप-121 शिसे-58 काँ-46 राकाँ-42 मनसे-4 इतर-17

जेपी 19/10/2014 - 10:00
राष्ट्रवादी गरज पडल्यास आणी भाजपने मागितल्यास पाठिंबा देईल.- नवाब मलिक ,प्रवक्ता ,राकाँ. मुख्यमंत्री सेनेचाच असेल- संजय राऊत सेनेची कॅसेट आजुनही अडकलेलीच

In reply to by किसन शिंदे

माहित आहे. आणि त्यामागे काकासाहेबांचा हात आहे हे ही माहीत आहे. शिवसेना भाजप परत यावे हेचं म्हणण आहे. ऑफिशिअली राष्ट्रवादीशी आघाडी केली भाजपानी तर तो जनतेचा सर्वात मोठा विश्वासघात असेल.

कलंत्री 19/10/2014 - 11:51
भाजपा ला कोणत्यातरी पक्षाची कुबडी घ्यावी लागेल. शिवसेना जर भाजपाबरोबर आली तर भाजपासाठी अनावश्यक लोढणे ठरेल, राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला तर शिवसेना आणि कॉग्रेस दोघांनाही ५ वर्षात गुंडाळता येईल. भाजपाची खरी कसोटी आता सुरु होईल.

दुश्यन्त 19/10/2014 - 11:53
चांगली बातमी नारायण राणे पराभूत ! त्यांचा मुलगा कदाचित जिंकू शकतो. सेनेचे सुरेश जैन आणि भाजपचे पाचपुते पण पडायला हवेत मात्र पाचपुते जिंकत आहेत.

जेपी 19/10/2014 - 11:54
भाजपशी कटुता नाही-अनिल देसाई शिवसेना, युती तोडणारा मुख्यमंत्री नको, पंकजा मुंडे चालतील. बालीशपणाचा कहर. कसबा पुणे भाजपचे गिरीश बापट विजयी

सुधीर 19/10/2014 - 11:56
"post divorce, live-in couple"* जर शिवसेना आणि बिजेपी एकत्र आली तर! मला वाटतं पंकजा मुंडे पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. शिवसेने कडून होकार मिळेल असा भाजपाचा एकमेव चेहरा. अर्थात, शिवसेना स्वतःचा मुख्यमंत्री असावा यावर अडून राहिली नाही तर. (*कुमार केतकरांनी इकॉनॉमिक्स टाइम्स मध्ये लिहिलेल्या एक लेखात केलेला नव्या संभाव्य युतीचा उल्लेख)

ते मिळतंय what they deserve.. च्यायला इथे मनसेला २ जागांवर आघाडी, आणि ओवेसीच्या पार्टीला ४!!!!!!!!!!!!!!! द्येवा... वाचिव रे बाबा माज्या म्हाराष्ट्राला...

पैसा 19/10/2014 - 12:38
दिल्ली विधानसभेत बहुमत नव्हते तेव्हा भाजप गप्प बसले होते तसेच आता केले तर ठीक. कोणतीही युती करायला अजिबात पुढाकार घेऊ नये, तरच भाजपावर थोडा तरी विश्वास राहील.

जेपी 19/10/2014 - 12:46
भाजपा स्वबळावर सरकार बनवु शकत नाही.आता कोणाची मदत घेतील हे पाहणे रोचक ठरेल.हरियाणात स्पष्ट बहुमत मिळाले आहे.आणखीन एक राज्य काँग्रेसमुक्त झाल.आता टाटा. काळ्या जगातील दुसरा थोर माणुस पाहतो.

दुश्यन्त 19/10/2014 - 12:51
शिवसेना जास्त ताणणार नाही किंवा ताणू नये अशी अपेक्षा. मी सेनेला भाजप पेक्षा झुकत माप या निवडणुकीत दिल तरीही सेनेने आता निकाल मान्य करावा. त्यांना काय वाटत, कुणी खंजीर खुपसला वगैरे काही असल तरी जनेतेने कौल दिलाय तो मान्य करावा. देवेंद्र / खडसे नकोत तर पंकज हा काही पर्याय होवू शकत नाही. खडसे तर असेही नकोच व्हायला. पण सुधीर मुंगुटीवार हा डार्क हॉर्स असू शकतो आणि काहीच नाही जमल तर गडकरी. गडकरींचे सर्व पक्षात बर्यापैकी चांगले संबंध आहेत.

...सेनेने प्रथम बालिश वाचाळवीर संजय राऊत ला हाकलावे .या मूर्ख प्राण्यामुळे सेनेचे प्रचंड नुकसान होत आहे ... आतल्या गोटातील खबरीनुसार बाळराजे आदित्य चा बालहट्ट आणि संजय राऊत नामक अतिशहाण्यामुळेच युती तुटली होती. आता सरकारात सहभागी व्हायचे असेल तर या महाभागांना आवरावे उधोजी राजांनी !

जेपी 19/10/2014 - 15:15
शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्याची खेळी. केंद्रात आणी राज्यात एकाच पक्षाचे सरकार असावे यासाठी राकाँचा भाजपला बाहेरुन पाठिंबा-प्रफुल्ल पटेल.

In reply to by जेपी

राकाँ आणि भाजपची पूर्वीपासून या विषयावर मिलीभगत असावी इतकं संशयास्पद विधानं नेत्याची वाटत आहेत.

आपले मेटे आणि गावित यांच्यासारखे अनेक समर्थक पुढे भाजप मध्ये पाठवले हा सत्ता नाट्याचा पहिला अंक . यांच्यातल्या अनेकांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप . मोदी आणि शहा कंपनी ने या सगळ्याना पावन करून घेतलं आणि त्यांच्यासाठी अनेक सभा पण घेतल्या . अंक दुसरा . आणि राष्ट्रवादी ने भाजप ला पाठींबा देऊन तिसरया अंका वरचा पडदा उठवला . राष्ट्रवादी आणि भाजप हिअभद्र युती होणार अशी आशंका अनेक लोकांनी व्यक्त केली होती . कॉंग्रेस आणि शिवसेना पण फार वेगळे नसले तरी राष्ट्रवादी आणि भाजप हि युती झाली तर ती मतदारांच्या गालावर दिलेली सणसणीत थप्पड असेल . या दोघांचाही स्वतंत्र विदर्भाला पाठींबा असल्याने महाराष्ट्राचा अजून एक तुकडा पडणार हे निश्चित . सिंचन घोटाळा मधल्या अजित पवार यांच्यासारख्या 'बिभीषण ' पण रावणाचा (शिवसेना ??) पराभव करण्यासाठी पावन करून घेतल्या जातील का ? का आमच्या मनात असणार्या बिभीषण आणि रावण कोण याच कल्पना बौद्धिक देऊन बदल्या जातील ? देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री होण्यास सर्वार्थाने लायक आहेत आणि ते मुख्यमंत्री व्हावेत अशी खूप इच्छा आहे पण राष्ट्रवादीचा पाठींबा घेऊन खचितच नको . बाकी राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपाने सरकार स्थापन केल्यास श्रीगुरुजी आणि नाना नेफ़ळे त्या सरकारच्या समर्थनार्थ खांद्या ला खांदा लावून मिपा वर लढतील या नुसत्या कल्पनेनेच ड्वाले पाणावले . ह. घ्या

दुश्यन्त 19/10/2014 - 17:08
बाहेरून बिनशर्त पाठींबा वगैरे काही नसतं. त्यात आतून काय काय सेटिंगच असतात ते लोकांना ठावूक असते (जुनी प्रकरण, केसेस बाहेर काढू नये, हव्या त्या फाईली पुढे सरकाव्यात वगैरे वगैरे). तेव्हा भाजप राष्ट्रवादीची आतून अशी सेटिंग झाली असेलच तर दोघांचे पितळ उघडे पडेल. शिवसेनेने सरळ विरोधी बाकावर बसून मजा पहावी. विरोधी पक्षनेतेपद (कॅबिनेट दर्जा) शिवसेनेकडेच राहील. मात्र पवारांची हि एक खेळी आहे. सेना भाजप एक होतीलच. शिवसेनेने आता मुख्यमंत्रीपदच द्या असला बालिश हट्ट करू नये. जी काही महत्वाची खाती/ महामंडले येतील ती घेवून सरकारमध्ये यावे. एकंदर सेनेला सरकारमध्ये सहभागी होणे किंवा विरोधी पक्षनेतेपद हे दोन्ही पर्याय आहेत.भाजपकडचे धुरीण आणि संघ एनसीपीचा पाठींबा घ्यायला विरोधच करतील.

रा.कॉ.च्या पाठिंब्यावर सरकार बनवले भाजपाने तर मात्र अनेक मिपाकरांची पंचाईत होणार आहे.असो ह्यांना गाणे आठवले ते झूठा कहीं का मधले- शरद पवार व नितिन गडकरी एक्त्र गात आहेत -राष्ट्रवादीच्या घड्याळात पाहून बारा बजे की सुईयों जैसे हम दोनो मिल जाये | देख के हमको सेना-कॉन्ग्रेसवाले जलते है जल जाये| नव्न पिढीसाठी ते गाणे ऐकता येइल - http://www.dailymotion.com/video/xomuoh_baarah-baje-kee-suiyon-jaise-ham-donon-jhootha-kahin-ka-1979-asha-kishore_music

कंजूस 19/10/2014 - 18:06
उध्दवनी निवडणूक लढवायला हवी होती. पन्नास जागा वाढल्या असत्या. लोकशाहीत घाबरटपणा केला की लोकांचा विश्वास उडतो. त्यांना वाटले ९० ते १०० जागा आल्या की कोणाला तरी माघार घ्यायला लावून तिकडून ते पुन्हा लढणार. असं थोडीच चालतं? लढाईत वार तर होणारच.

जेपी 19/10/2014 - 18:58
BJP-123 SHIVSENA-63 CONGRESS-42 NCP-41 MNS-1 OTHER-18 मनसे चा रोल संपला. भाजप शिवसेना एकत्र यावी किंवा तटस्थ राहावी.उधोदी आजुनही स्वत:चा इगो सांभाळत आहेत.

भाजप नी कुठल्याही खांग्रेसशी युती केली तर पुढच्या निवडणुकीमधे मी त्यांना हेट लिस्ट मधे टाकीन. शिवसेना आणि भाजपनी सगळे वाद विसरुन एकत्र यावं. आख्खी निवडणुक ज्यांना शिव्या दिल्या त्या मोदींच्या पक्षाबरोबर काका आघाडी कशी करणार म्हणे? त्यांच्याएवढा हुशार आणि मुत्सद्दी राजकारणी परत होणे नाही. ह्या निमित्तानी सत्ता तिथे पवार किंवा पॉवर तिथे पवार हा मुद्दा परत अधोरेखीत झालाय हेचं म्हणतो.

विवेकपटाईत 19/10/2014 - 19:39
च्यायला १४४ -१४४ वर लढले असते तर शिवसेनेला निश्चित १०० जागा तरी मिळाल्या असत्या, किंबहुना मुख्यमंत्री पद ही मिळाले असते. आता पुढचे इलेक्शन कांग्रेस आणि एन सी पी मिळून लढतील (१४४ + १४४) जागांवर लढतील पण शिवसेनेला ११७ जागांवर समाधान मानावे लागेल अन्यथा पुढे ६३ जागा ही मिळणार नाही. आता द्वेषाच्या राजकारणाला जागा नाही, पहिले दक्षिण भारतीयांविरुद्ध, मग उत्तर भारतीयांविरुद्ध आणि या वेळी गुजराती विरुद्ध. हे सोडावे लागेल, अन्यथा मुंबई ही हातातून जाईल.

दशानन 19/10/2014 - 21:03
यह अजीबसी बात आज कैसे हो गई है वह दुश्मनी भुला, गजब यह बात हो गई है अब क्यू शोर हर गल्ली नुक्कड पे हो रहा है किसकी वतन बेवफाई, गला फाड गई है हम तो वही अपनी राजनिती कर रहे है आवाम बस, आईना देख घबरा गई है - Raj Nivedita Jain-Patil

कंजूस 20/10/2014 - 05:51
विवेकपटाईत +१ द्वेषाचे राजकारण केले की पक्षाचा मतदार आवाकाच कमी होत जातो. पुन्हा त्यातले काही टक्केच लोक मत त्यांच्याबाजूने देणार. सार्क अथवा दिल्ली{रा० पातळीवर} सोडा बऱ्याच नेत्यांचे विचार त्यांच्या चौथ्या गल्लीत कोणी ऐकत नाही. आता व्यापक विचार मांडणाऱ्या पक्षांची गरज आहे.

चौकटराजा 20/10/2014 - 08:37
मी का घाग्यात जे चित्र रंगविले होते बरोबर तसेच चित्र निकालात दिसते आहे. भाजपावर संघाचे जसे काही संस्कार असतात तसे संस्कार असणारी कोणतीही समांतर संघटना इतर कोणत्याही पक्षाला नाही. संघात अगदी रोज ध्वज लावणारा व उतरवणाराही माणूस वेगळा असू शकतो.सबब वेगवेगळ्या जणाना पक्षाध्यक्ष पदाची संधी भाजपात मिळू शकते. संघातील संस्काराने उद्धटपणा व माज कमी होतो . मोदी जरी हुकुमशहा मनोवृतीचे वाटले तरी ते चटकन निर्णय घेण्यास काही वेळेस योग्यच असते.लोकशाही पद्धत ही काहीशी लकवा भरलेली पद्धत असू शकते.तरीही लोकांच्या मनातील प्रधानमंत्री मोदी व मनातील पक्ष भाजपा नव्हे. भाजपाचे महाराष्ट्रातील नवे सरकार २००० टक्के अजित पवाराना तुरुंगात धाडणार नाही व आदर्श प्रकरण उकरून काढणार नाही.

"भाजपाचे महाराष्ट्रातील नवे सरकार २००० टक्के अजित पवाराना तुरुंगात धाडणार नाही व आदर्श प्रकरण उकरून काढणार नाही." अगदी बरोब्बर. त्या बदल्यात ते वेगळे काही वसूल करतील असा माझा अंदाज.सुरुवातीचे काही दिवस 'कारवाई करत आहोत' असा आभास निर्माण करतील.एका चॅनेलवर देवेण्द्रला "गडकरी-पवारांचे संबंध आहेत त्याचे काय?" असे विचारल्यावर देवेंद्र गालातल्या गालात हसला,लाजला व म्हणाला- "तरी कारवाई होईलच."

सतिश गावडे 18/10/2014 - 20:29
मी पयला. निकाल काहीही येवो, एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर "महाराष्ट्राच्या हितासाठी" कुणीही कुणाबरोबरही पाट लावेल.

In reply to by बाबा पाटील

सतिश गावडे 18/10/2014 - 20:32
दोनशे एकोण नव्वदावी जागा शेजारच्या राज्यातून घेतली काय? :) जोक्स अपार्ट, तुम्ही फारच ताणलंय. लोक इतकेही भ्रमात नसतात.

खेडूत 18/10/2014 - 20:34
इंजिन एकटे त्याला डबे नाहीत धनुष्य बाणाला एकलव्य नाही पंजाला मनगटाचा आधार नाही घड्याळ बांधायलाही मनगट नाही सायकल चालवायला चांगले रस्ते नाहीत. हत्ती पोसायला पैसा नाही पण............. कमळ फुलायला चिखल मात्र भरपूर आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 18/10/2014 - 21:03
म्हणजे असंख्य डूआयडी वापरून परस्परविरोधी प्रतिक्रिया लिहिणे हा जसा तुमचा आपद् धर्म आहे तसंच का?

जेपी 19/10/2014 - 09:44
288/288 भाजप-121 शिसे-58 काँ-46 राकाँ-42 मनसे-4 इतर-17

जेपी 19/10/2014 - 10:00
राष्ट्रवादी गरज पडल्यास आणी भाजपने मागितल्यास पाठिंबा देईल.- नवाब मलिक ,प्रवक्ता ,राकाँ. मुख्यमंत्री सेनेचाच असेल- संजय राऊत सेनेची कॅसेट आजुनही अडकलेलीच

In reply to by किसन शिंदे

माहित आहे. आणि त्यामागे काकासाहेबांचा हात आहे हे ही माहीत आहे. शिवसेना भाजप परत यावे हेचं म्हणण आहे. ऑफिशिअली राष्ट्रवादीशी आघाडी केली भाजपानी तर तो जनतेचा सर्वात मोठा विश्वासघात असेल.

कलंत्री 19/10/2014 - 11:51
भाजपा ला कोणत्यातरी पक्षाची कुबडी घ्यावी लागेल. शिवसेना जर भाजपाबरोबर आली तर भाजपासाठी अनावश्यक लोढणे ठरेल, राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला तर शिवसेना आणि कॉग्रेस दोघांनाही ५ वर्षात गुंडाळता येईल. भाजपाची खरी कसोटी आता सुरु होईल.

दुश्यन्त 19/10/2014 - 11:53
चांगली बातमी नारायण राणे पराभूत ! त्यांचा मुलगा कदाचित जिंकू शकतो. सेनेचे सुरेश जैन आणि भाजपचे पाचपुते पण पडायला हवेत मात्र पाचपुते जिंकत आहेत.

जेपी 19/10/2014 - 11:54
भाजपशी कटुता नाही-अनिल देसाई शिवसेना, युती तोडणारा मुख्यमंत्री नको, पंकजा मुंडे चालतील. बालीशपणाचा कहर. कसबा पुणे भाजपचे गिरीश बापट विजयी

सुधीर 19/10/2014 - 11:56
"post divorce, live-in couple"* जर शिवसेना आणि बिजेपी एकत्र आली तर! मला वाटतं पंकजा मुंडे पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. शिवसेने कडून होकार मिळेल असा भाजपाचा एकमेव चेहरा. अर्थात, शिवसेना स्वतःचा मुख्यमंत्री असावा यावर अडून राहिली नाही तर. (*कुमार केतकरांनी इकॉनॉमिक्स टाइम्स मध्ये लिहिलेल्या एक लेखात केलेला नव्या संभाव्य युतीचा उल्लेख)

ते मिळतंय what they deserve.. च्यायला इथे मनसेला २ जागांवर आघाडी, आणि ओवेसीच्या पार्टीला ४!!!!!!!!!!!!!!! द्येवा... वाचिव रे बाबा माज्या म्हाराष्ट्राला...

पैसा 19/10/2014 - 12:38
दिल्ली विधानसभेत बहुमत नव्हते तेव्हा भाजप गप्प बसले होते तसेच आता केले तर ठीक. कोणतीही युती करायला अजिबात पुढाकार घेऊ नये, तरच भाजपावर थोडा तरी विश्वास राहील.

जेपी 19/10/2014 - 12:46
भाजपा स्वबळावर सरकार बनवु शकत नाही.आता कोणाची मदत घेतील हे पाहणे रोचक ठरेल.हरियाणात स्पष्ट बहुमत मिळाले आहे.आणखीन एक राज्य काँग्रेसमुक्त झाल.आता टाटा. काळ्या जगातील दुसरा थोर माणुस पाहतो.

दुश्यन्त 19/10/2014 - 12:51
शिवसेना जास्त ताणणार नाही किंवा ताणू नये अशी अपेक्षा. मी सेनेला भाजप पेक्षा झुकत माप या निवडणुकीत दिल तरीही सेनेने आता निकाल मान्य करावा. त्यांना काय वाटत, कुणी खंजीर खुपसला वगैरे काही असल तरी जनेतेने कौल दिलाय तो मान्य करावा. देवेंद्र / खडसे नकोत तर पंकज हा काही पर्याय होवू शकत नाही. खडसे तर असेही नकोच व्हायला. पण सुधीर मुंगुटीवार हा डार्क हॉर्स असू शकतो आणि काहीच नाही जमल तर गडकरी. गडकरींचे सर्व पक्षात बर्यापैकी चांगले संबंध आहेत.

...सेनेने प्रथम बालिश वाचाळवीर संजय राऊत ला हाकलावे .या मूर्ख प्राण्यामुळे सेनेचे प्रचंड नुकसान होत आहे ... आतल्या गोटातील खबरीनुसार बाळराजे आदित्य चा बालहट्ट आणि संजय राऊत नामक अतिशहाण्यामुळेच युती तुटली होती. आता सरकारात सहभागी व्हायचे असेल तर या महाभागांना आवरावे उधोजी राजांनी !

जेपी 19/10/2014 - 15:15
शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्याची खेळी. केंद्रात आणी राज्यात एकाच पक्षाचे सरकार असावे यासाठी राकाँचा भाजपला बाहेरुन पाठिंबा-प्रफुल्ल पटेल.

In reply to by जेपी

राकाँ आणि भाजपची पूर्वीपासून या विषयावर मिलीभगत असावी इतकं संशयास्पद विधानं नेत्याची वाटत आहेत.

आपले मेटे आणि गावित यांच्यासारखे अनेक समर्थक पुढे भाजप मध्ये पाठवले हा सत्ता नाट्याचा पहिला अंक . यांच्यातल्या अनेकांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप . मोदी आणि शहा कंपनी ने या सगळ्याना पावन करून घेतलं आणि त्यांच्यासाठी अनेक सभा पण घेतल्या . अंक दुसरा . आणि राष्ट्रवादी ने भाजप ला पाठींबा देऊन तिसरया अंका वरचा पडदा उठवला . राष्ट्रवादी आणि भाजप हिअभद्र युती होणार अशी आशंका अनेक लोकांनी व्यक्त केली होती . कॉंग्रेस आणि शिवसेना पण फार वेगळे नसले तरी राष्ट्रवादी आणि भाजप हि युती झाली तर ती मतदारांच्या गालावर दिलेली सणसणीत थप्पड असेल . या दोघांचाही स्वतंत्र विदर्भाला पाठींबा असल्याने महाराष्ट्राचा अजून एक तुकडा पडणार हे निश्चित . सिंचन घोटाळा मधल्या अजित पवार यांच्यासारख्या 'बिभीषण ' पण रावणाचा (शिवसेना ??) पराभव करण्यासाठी पावन करून घेतल्या जातील का ? का आमच्या मनात असणार्या बिभीषण आणि रावण कोण याच कल्पना बौद्धिक देऊन बदल्या जातील ? देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री होण्यास सर्वार्थाने लायक आहेत आणि ते मुख्यमंत्री व्हावेत अशी खूप इच्छा आहे पण राष्ट्रवादीचा पाठींबा घेऊन खचितच नको . बाकी राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपाने सरकार स्थापन केल्यास श्रीगुरुजी आणि नाना नेफ़ळे त्या सरकारच्या समर्थनार्थ खांद्या ला खांदा लावून मिपा वर लढतील या नुसत्या कल्पनेनेच ड्वाले पाणावले . ह. घ्या

दुश्यन्त 19/10/2014 - 17:08
बाहेरून बिनशर्त पाठींबा वगैरे काही नसतं. त्यात आतून काय काय सेटिंगच असतात ते लोकांना ठावूक असते (जुनी प्रकरण, केसेस बाहेर काढू नये, हव्या त्या फाईली पुढे सरकाव्यात वगैरे वगैरे). तेव्हा भाजप राष्ट्रवादीची आतून अशी सेटिंग झाली असेलच तर दोघांचे पितळ उघडे पडेल. शिवसेनेने सरळ विरोधी बाकावर बसून मजा पहावी. विरोधी पक्षनेतेपद (कॅबिनेट दर्जा) शिवसेनेकडेच राहील. मात्र पवारांची हि एक खेळी आहे. सेना भाजप एक होतीलच. शिवसेनेने आता मुख्यमंत्रीपदच द्या असला बालिश हट्ट करू नये. जी काही महत्वाची खाती/ महामंडले येतील ती घेवून सरकारमध्ये यावे. एकंदर सेनेला सरकारमध्ये सहभागी होणे किंवा विरोधी पक्षनेतेपद हे दोन्ही पर्याय आहेत.भाजपकडचे धुरीण आणि संघ एनसीपीचा पाठींबा घ्यायला विरोधच करतील.

रा.कॉ.च्या पाठिंब्यावर सरकार बनवले भाजपाने तर मात्र अनेक मिपाकरांची पंचाईत होणार आहे.असो ह्यांना गाणे आठवले ते झूठा कहीं का मधले- शरद पवार व नितिन गडकरी एक्त्र गात आहेत -राष्ट्रवादीच्या घड्याळात पाहून बारा बजे की सुईयों जैसे हम दोनो मिल जाये | देख के हमको सेना-कॉन्ग्रेसवाले जलते है जल जाये| नव्न पिढीसाठी ते गाणे ऐकता येइल - http://www.dailymotion.com/video/xomuoh_baarah-baje-kee-suiyon-jaise-ham-donon-jhootha-kahin-ka-1979-asha-kishore_music

कंजूस 19/10/2014 - 18:06
उध्दवनी निवडणूक लढवायला हवी होती. पन्नास जागा वाढल्या असत्या. लोकशाहीत घाबरटपणा केला की लोकांचा विश्वास उडतो. त्यांना वाटले ९० ते १०० जागा आल्या की कोणाला तरी माघार घ्यायला लावून तिकडून ते पुन्हा लढणार. असं थोडीच चालतं? लढाईत वार तर होणारच.

जेपी 19/10/2014 - 18:58
BJP-123 SHIVSENA-63 CONGRESS-42 NCP-41 MNS-1 OTHER-18 मनसे चा रोल संपला. भाजप शिवसेना एकत्र यावी किंवा तटस्थ राहावी.उधोदी आजुनही स्वत:चा इगो सांभाळत आहेत.

भाजप नी कुठल्याही खांग्रेसशी युती केली तर पुढच्या निवडणुकीमधे मी त्यांना हेट लिस्ट मधे टाकीन. शिवसेना आणि भाजपनी सगळे वाद विसरुन एकत्र यावं. आख्खी निवडणुक ज्यांना शिव्या दिल्या त्या मोदींच्या पक्षाबरोबर काका आघाडी कशी करणार म्हणे? त्यांच्याएवढा हुशार आणि मुत्सद्दी राजकारणी परत होणे नाही. ह्या निमित्तानी सत्ता तिथे पवार किंवा पॉवर तिथे पवार हा मुद्दा परत अधोरेखीत झालाय हेचं म्हणतो.

विवेकपटाईत 19/10/2014 - 19:39
च्यायला १४४ -१४४ वर लढले असते तर शिवसेनेला निश्चित १०० जागा तरी मिळाल्या असत्या, किंबहुना मुख्यमंत्री पद ही मिळाले असते. आता पुढचे इलेक्शन कांग्रेस आणि एन सी पी मिळून लढतील (१४४ + १४४) जागांवर लढतील पण शिवसेनेला ११७ जागांवर समाधान मानावे लागेल अन्यथा पुढे ६३ जागा ही मिळणार नाही. आता द्वेषाच्या राजकारणाला जागा नाही, पहिले दक्षिण भारतीयांविरुद्ध, मग उत्तर भारतीयांविरुद्ध आणि या वेळी गुजराती विरुद्ध. हे सोडावे लागेल, अन्यथा मुंबई ही हातातून जाईल.

दशानन 19/10/2014 - 21:03
यह अजीबसी बात आज कैसे हो गई है वह दुश्मनी भुला, गजब यह बात हो गई है अब क्यू शोर हर गल्ली नुक्कड पे हो रहा है किसकी वतन बेवफाई, गला फाड गई है हम तो वही अपनी राजनिती कर रहे है आवाम बस, आईना देख घबरा गई है - Raj Nivedita Jain-Patil

कंजूस 20/10/2014 - 05:51
विवेकपटाईत +१ द्वेषाचे राजकारण केले की पक्षाचा मतदार आवाकाच कमी होत जातो. पुन्हा त्यातले काही टक्केच लोक मत त्यांच्याबाजूने देणार. सार्क अथवा दिल्ली{रा० पातळीवर} सोडा बऱ्याच नेत्यांचे विचार त्यांच्या चौथ्या गल्लीत कोणी ऐकत नाही. आता व्यापक विचार मांडणाऱ्या पक्षांची गरज आहे.

चौकटराजा 20/10/2014 - 08:37
मी का घाग्यात जे चित्र रंगविले होते बरोबर तसेच चित्र निकालात दिसते आहे. भाजपावर संघाचे जसे काही संस्कार असतात तसे संस्कार असणारी कोणतीही समांतर संघटना इतर कोणत्याही पक्षाला नाही. संघात अगदी रोज ध्वज लावणारा व उतरवणाराही माणूस वेगळा असू शकतो.सबब वेगवेगळ्या जणाना पक्षाध्यक्ष पदाची संधी भाजपात मिळू शकते. संघातील संस्काराने उद्धटपणा व माज कमी होतो . मोदी जरी हुकुमशहा मनोवृतीचे वाटले तरी ते चटकन निर्णय घेण्यास काही वेळेस योग्यच असते.लोकशाही पद्धत ही काहीशी लकवा भरलेली पद्धत असू शकते.तरीही लोकांच्या मनातील प्रधानमंत्री मोदी व मनातील पक्ष भाजपा नव्हे. भाजपाचे महाराष्ट्रातील नवे सरकार २००० टक्के अजित पवाराना तुरुंगात धाडणार नाही व आदर्श प्रकरण उकरून काढणार नाही.

"भाजपाचे महाराष्ट्रातील नवे सरकार २००० टक्के अजित पवाराना तुरुंगात धाडणार नाही व आदर्श प्रकरण उकरून काढणार नाही." अगदी बरोब्बर. त्या बदल्यात ते वेगळे काही वसूल करतील असा माझा अंदाज.सुरुवातीचे काही दिवस 'कारवाई करत आहोत' असा आभास निर्माण करतील.एका चॅनेलवर देवेण्द्रला "गडकरी-पवारांचे संबंध आहेत त्याचे काय?" असे विचारल्यावर देवेंद्र गालातल्या गालात हसला,लाजला व म्हणाला- "तरी कारवाई होईलच."
उद्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होतील.त्याच्या निकालाची चर्चा करण्यासाठी आणी निकालाचे अपडेट देण्यासाठी हा धागा. माझा अंदाज. भाजप-141 शिवसेना-60 काँग्रेस-33 राकाँ-30 मनसे -12 ईतर-12

भेसळ

रवीराज ·

खेडूत 18/10/2014 - 19:00
भेसळीची व्याख्या व्यापक असायला हवी. त्याविरोधात कायदे असले तरी अंमलबजावणीसाठी यंत्रणा नसल्याने किंवा अंशतः भ्रष्ट असल्याने कारवाई होताना दिसत नाही. फक्त ब्रांडेड अन्नपदार्थ विकत घेऊन हा धोका काही अंशी टाळता येतो. पण घेतलेली भाजी फळे धान्य भेसळयुक्त आहे का हे पहायची सोय नाही आणि वेळ पण नाही. बाकी हल्ली अगदी लोकांच्या विचारांत पण भेसळ झालीय खरी! :)

विविध अन्नपदार्थात होणारी भेसळ ओळखणे हे ब्रम्हदेवाच्याही कुवतीपलीकडचे झालेले आहे. कॅलशिअम कार्बाईडने पिकवलेली फळे, भाज्या, युरियायुक्त दूध,मेटनिल यलो घातलेल्या डाळी , माती आणि खडे घातलेलं धान्य, तुपातली प्राण्यांची चरबी , तिखटातला विटेचा चुरा, घोड्याची लीद आणि याशिवाय औषधातली भेसळ जीवघेणी होऊ शकते. अनेक कडक कायदे करून ह्या विषयात म्हणावे तितके यश अजून आलेले नाही. फोफावलेला भ्रष्टाचार इथेही आपले स्वरूप दाखवतोच. ह्यावर अधिकाधिक जनजागृती होण्याची गरज आहे. http://www.fssai.gov.in/ ह्या लिंकवर आपल्याला सुरक्षा उपायांची माहिती घेता येऊ शकेल तसेच अन्नाच्या व औषधाच्या भेसळीबाबत तक्रार कुठे व कशी करावी ह्याची माहिती सुद्धा मिळेल.

मदनबाण 20/10/2014 - 13:58
पेट्रोल मधे सुद्धा भेसळ होते आणि परिणामी इंजीनची बुच लागते, शिवाय प्रदुषण होते ते वेगळेच !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reforms

भारतीय मानसिकतेत 'कायदेभंग' हाडीमाशी मुरलेला आहे आणि मग काहीही करून फायदा कमवा ह्याच्याशी सांगड घातली कि हा धुडगूस सुरु होतो ... आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरा कुठे स्वस्त काही मिळते आहे असे कळले कि भारतीय मानसिकता पुढचा मागचा विचार करू देत नाही ... मुंबईतील (रस्त्यावरील ) बहुतांश चहाच्या टपरीवर वापरले जाणारे दुधाचे ब्रांड बघा ...सांडविच टपरीवर वापरले जाणारे बटर चीज ह्यांचे ब्रांड बघा ....कशाचा कशाला पत्ता नसतो

बहुगुणी 27/10/2014 - 21:10
FOOD SAFETY AND STANDARDS AUTHORITY OF INDIA: QUICK TESTS FOR SOME ADULTERANTS IN FOOD Kitchen tricks to expose food adulteration वरच्या दुसर्‍या दुव्यात दिल्याप्रमाणे मुंबईकरांसाठी: Catch the adulterer According to the directives by the FDA, if a packed product with an ISI or an AGMARK tests positive for adulteration, you can take the sample to the Agmark head office on the Tulsi Pipe road, between Matunga Road and Mahim railway station, and register an official complaint. The agencies then conduct their own tests, and if confirmed, raid their premises and take legal action against erring companies. या विषयावर मिपावर यापूर्वीही सविस्तर माहितीपूर्ण चर्चा झाल्याचं आठवतंय, कुणाला दुवा मिळाला तर इथे देतीलच.

खेडूत 18/10/2014 - 19:00
भेसळीची व्याख्या व्यापक असायला हवी. त्याविरोधात कायदे असले तरी अंमलबजावणीसाठी यंत्रणा नसल्याने किंवा अंशतः भ्रष्ट असल्याने कारवाई होताना दिसत नाही. फक्त ब्रांडेड अन्नपदार्थ विकत घेऊन हा धोका काही अंशी टाळता येतो. पण घेतलेली भाजी फळे धान्य भेसळयुक्त आहे का हे पहायची सोय नाही आणि वेळ पण नाही. बाकी हल्ली अगदी लोकांच्या विचारांत पण भेसळ झालीय खरी! :)

विविध अन्नपदार्थात होणारी भेसळ ओळखणे हे ब्रम्हदेवाच्याही कुवतीपलीकडचे झालेले आहे. कॅलशिअम कार्बाईडने पिकवलेली फळे, भाज्या, युरियायुक्त दूध,मेटनिल यलो घातलेल्या डाळी , माती आणि खडे घातलेलं धान्य, तुपातली प्राण्यांची चरबी , तिखटातला विटेचा चुरा, घोड्याची लीद आणि याशिवाय औषधातली भेसळ जीवघेणी होऊ शकते. अनेक कडक कायदे करून ह्या विषयात म्हणावे तितके यश अजून आलेले नाही. फोफावलेला भ्रष्टाचार इथेही आपले स्वरूप दाखवतोच. ह्यावर अधिकाधिक जनजागृती होण्याची गरज आहे. http://www.fssai.gov.in/ ह्या लिंकवर आपल्याला सुरक्षा उपायांची माहिती घेता येऊ शकेल तसेच अन्नाच्या व औषधाच्या भेसळीबाबत तक्रार कुठे व कशी करावी ह्याची माहिती सुद्धा मिळेल.

मदनबाण 20/10/2014 - 13:58
पेट्रोल मधे सुद्धा भेसळ होते आणि परिणामी इंजीनची बुच लागते, शिवाय प्रदुषण होते ते वेगळेच !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reforms

भारतीय मानसिकतेत 'कायदेभंग' हाडीमाशी मुरलेला आहे आणि मग काहीही करून फायदा कमवा ह्याच्याशी सांगड घातली कि हा धुडगूस सुरु होतो ... आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरा कुठे स्वस्त काही मिळते आहे असे कळले कि भारतीय मानसिकता पुढचा मागचा विचार करू देत नाही ... मुंबईतील (रस्त्यावरील ) बहुतांश चहाच्या टपरीवर वापरले जाणारे दुधाचे ब्रांड बघा ...सांडविच टपरीवर वापरले जाणारे बटर चीज ह्यांचे ब्रांड बघा ....कशाचा कशाला पत्ता नसतो

बहुगुणी 27/10/2014 - 21:10
FOOD SAFETY AND STANDARDS AUTHORITY OF INDIA: QUICK TESTS FOR SOME ADULTERANTS IN FOOD Kitchen tricks to expose food adulteration वरच्या दुसर्‍या दुव्यात दिल्याप्रमाणे मुंबईकरांसाठी: Catch the adulterer According to the directives by the FDA, if a packed product with an ISI or an AGMARK tests positive for adulteration, you can take the sample to the Agmark head office on the Tulsi Pipe road, between Matunga Road and Mahim railway station, and register an official complaint. The agencies then conduct their own tests, and if confirmed, raid their premises and take legal action against erring companies. या विषयावर मिपावर यापूर्वीही सविस्तर माहितीपूर्ण चर्चा झाल्याचं आठवतंय, कुणाला दुवा मिळाला तर इथे देतीलच.
भेसळ करणाऱ्यांना काय शिक्षा दिली पाहीजे? खाद्य पदार्थांमधे भेसळ म्हणजे लोकांच्या आरोग्याशी खेळ, आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी अन्नपदार्थांमधे भेसळ करताना जे घटक वापरले जातात त्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवु शकतात, एखाद्याच्या जीवावर बेतू शकते, एखाद्याला आयुष्यभरासाठी व्याधि / व्यंग यांचा सामना करावा लागु शकतो, समाजाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते हे भेसळ करणऱ्यांना माहित असते.