मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

<रडारड>

पिवळा डांबिस ·

Nile 13/09/2012 - 01:36
ही पण ष्टोरी वळकीची वाटतीए! फक्त 'अंताचा' भाग सोडून. ;-)

विडंबन भारी जमलेलं आहे. टाऱ्या गेल्यापासून मिपा थोडं बदललं हे मान्यच करायला हवं. (एके काळी सागुतीच काय, खिमा झालेला) व्यर्थेश कळबडवी

In reply to by नंदन

श्रावण मोडक 13/09/2012 - 12:04
तरीच हल्ली मला पश्चिम किनाऱ्याकडून सारखे 'दिन गेले भजनाविन सारे...' हे पद सारखं ऐकू येतंय राव. ;-) त्यात पश्चिम ही मुक्तीची दिशा (असं आमचे बाळासाहेब (मंगेश्शकर) सांगून गेले आहेत). म्हणजे जे ऐकू येतंय ते खरंच असावं. ;-)

In reply to by श्रावण मोडक

नंदन 13/09/2012 - 12:53
पश्चिम ही मुक्तीची किंवा उन्मुक्तीची दिशा हे खरंच. पण यात काही आमचा 'वेस्टे'ड इंट्रेष्ट मुदलातच (किंवा इंट्रेष्ट असल्याने मुदलावर) नाही हो :).

=)) दंडवत! आणि अक्षरशः शेवटच्या शब्दापर्यंत सहमत! ;) *** टार्‍याचा संदर्भ असल्यामुळे रडारड हे नाव शोभत नाही हां... तोडातोड (दात, हाडे इ.) किंवा फोडाफोड असं काही तरी नाव पाहिजे ब्वॉ! ;)

पैसा 13/09/2012 - 21:14
पिडां स्पेशल! "उघड्या पुन्हा जाहल्या जखमा उरातल्या" ची आठवण झाली. पण टारबाचा संदर्भ असल्यामुळे रडारड ही टारबाची नाही तर त्याचे टार्गेट ठरलेल्यांची असावी असा संशय आहे! ० कैसा ०

In reply to by पैसा

Nile 13/09/2012 - 21:28
पण टारबाचा संदर्भ असल्यामुळे रडारड ही टारबाची नाही तर त्याचे टार्गेट ठरलेल्यांची असावी असा संशय आहे!
चुकलं, चुकलं, संपादिकाबाई. (संपादकांचं नेहमीच कसं चुकतं, हीच तर (आमची रडा)रड आहे!) ;-) पळा....

सोत्रि 13/09/2012 - 21:43
पिडाकाका, जबरदस्त! दंडवत स्विकारा! _/\_ - ( मिपावर येऊन वाट बघत बसणारा) सोकाजी

Nile 13/09/2012 - 01:36
ही पण ष्टोरी वळकीची वाटतीए! फक्त 'अंताचा' भाग सोडून. ;-)

विडंबन भारी जमलेलं आहे. टाऱ्या गेल्यापासून मिपा थोडं बदललं हे मान्यच करायला हवं. (एके काळी सागुतीच काय, खिमा झालेला) व्यर्थेश कळबडवी

In reply to by नंदन

श्रावण मोडक 13/09/2012 - 12:04
तरीच हल्ली मला पश्चिम किनाऱ्याकडून सारखे 'दिन गेले भजनाविन सारे...' हे पद सारखं ऐकू येतंय राव. ;-) त्यात पश्चिम ही मुक्तीची दिशा (असं आमचे बाळासाहेब (मंगेश्शकर) सांगून गेले आहेत). म्हणजे जे ऐकू येतंय ते खरंच असावं. ;-)

In reply to by श्रावण मोडक

नंदन 13/09/2012 - 12:53
पश्चिम ही मुक्तीची किंवा उन्मुक्तीची दिशा हे खरंच. पण यात काही आमचा 'वेस्टे'ड इंट्रेष्ट मुदलातच (किंवा इंट्रेष्ट असल्याने मुदलावर) नाही हो :).

=)) दंडवत! आणि अक्षरशः शेवटच्या शब्दापर्यंत सहमत! ;) *** टार्‍याचा संदर्भ असल्यामुळे रडारड हे नाव शोभत नाही हां... तोडातोड (दात, हाडे इ.) किंवा फोडाफोड असं काही तरी नाव पाहिजे ब्वॉ! ;)

पैसा 13/09/2012 - 21:14
पिडां स्पेशल! "उघड्या पुन्हा जाहल्या जखमा उरातल्या" ची आठवण झाली. पण टारबाचा संदर्भ असल्यामुळे रडारड ही टारबाची नाही तर त्याचे टार्गेट ठरलेल्यांची असावी असा संशय आहे! ० कैसा ०

In reply to by पैसा

Nile 13/09/2012 - 21:28
पण टारबाचा संदर्भ असल्यामुळे रडारड ही टारबाची नाही तर त्याचे टार्गेट ठरलेल्यांची असावी असा संशय आहे!
चुकलं, चुकलं, संपादिकाबाई. (संपादकांचं नेहमीच कसं चुकतं, हीच तर (आमची रडा)रड आहे!) ;-) पळा....

सोत्रि 13/09/2012 - 21:43
पिडाकाका, जबरदस्त! दंडवत स्विकारा! _/\_ - ( मिपावर येऊन वाट बघत बसणारा) सोकाजी
कच्चा माल "ए जपून रे!" "काय जपून? अशीच मजा येते!" "म्हणून काय इतकी तिखट भाषा वापरायची?" "नाही तर काय? ही काय चारोळी आहे का?" "ही चारोळी नाहीये... मात्र तू गुंड आहेस हे नक्की!" "आणि तुम्ही माझे काका" "पुरे! लेखणी चालवताना जास्त तिखटपणा नको, नाही तर फटके देईन मी व्यनितून!" "ब्वॉर्र! राह्यलं! पण तुम्ही जरा अजून नवे धागे काढा ना. मस्त सागुती बनवू नव्या मटणाची." "नक्को... आधीच तू सारखे स्वाक्षरीतून धक्के मारतो आहेस ते काय कळत नाहीयेत का मला?" "हा हा हा" "जरा हळू रे... खूप खट्याळपणा वाढवला आहेस... मला भिती वाटतेय...

मुंबई कट्टा :- १९ /२० मे २०१२

स्पा ·

कट्ट्याला शुभेच्छा. लाईव्ह टेलिकास्ट लिहा. बाय द वे: धागाकर्त्याला हा धागा नृत्य/प्रेमकाव्य/ विनोद किंवा फलज्योतिष या प्रकारात मोडतो असे का वाटले असावे?

In reply to by मी-सौरभ

प्रभो 16/05/2012 - 13:38
माझ्याही शुभेच्छा !! या वीकांती मुंबईला थांबणे जमणार नाही, नायतर यायची ईच्छा होती

In reply to by परिकथेतील राजकुमार

स्पा 16/05/2012 - 14:44
अन्यथा फोनवरून हजेरी असेलच मुंबईत असून कट्ट्याला हजेरी लावली नाहीत तर विमेकडून जाहीर सत्कार करण्यात येईल याची नोंद घ्यावी

In reply to by स्पा

मुंबईत असून कट्ट्याला हजेरी लावली नाहीत तर विमेकडून जाहीर सत्कार करण्यात येईल याची नोंद घ्यावी
ह्याला विमे कितपत तयार होतील हे त्यांना विचारून मग काडी सारावी. ;) बाकी आपण एकटेच येणार आहात, का होणार्‍या वहिनी देखील कट्याला येणार आहेत हे कळवावे.

स्पा 16/05/2012 - 15:54
आत्तापर्यंत अपेक्षित मेंबर विमे, प्रास, सूड, मोदक,च चा , स्पा, नि. दे. , मकी, रामदास काका, विजुभाव , सर्वसाक्षी काका, सौरभ उप्स ,वरून मोहिते , झेले सरकार, जयपाल,लीमौजेट,परा ;)

चिरोटा 16/05/2012 - 16:16
१६ ला टोकियो,१७ ला पॅरिस,१८ ला लंडनला कामानिमित्त असेन.१९ ला फ्लाईट मुंबईत वेळेवर आली तर हजेरी लावतोच.

In reply to by मेघवेडा

स्पा 16/05/2012 - 16:29
या वीकेंडला अंटार्क्टिकामध्ये असल्यानं उपस्थिती लावू शकत नाही. समक्ष्व. मायला मी मंगळावरून १०३००३०६५८४१२२०००५६ BEST ने येतोय ती पण ए सी आणि तुम्हाला इथल्या इथे यायला होत nahi का रे

In reply to by मेघवेडा

स्पा 16/05/2012 - 16:29
या वीकेंडला अंटार्क्टिकामध्ये असल्यानं उपस्थिती लावू शकत नाही. समक्ष्व. मायला मी मंगळावरून १०३००३०६५८४१२२०००५६ BEST ने येतोय ती पण ए सी आणि तुम्हाला इथल्या इथे यायला होत nahi का रे

In reply to by नितिन थत्ते

@स्थूल रूपात येताय मंगळावरून की सूक्ष्म रूपात? >>> एका प्रश्नात दोघांचा निकाल. प.रा. -येण्याची वेळ सायंकाळची असल्यामुळे स्थूल-रुप ;-) स्पा- ईकडे दुसरा प्रश्न नाही, कारण रूपच सूक्ष्म आहे ;-)

In reply to by नाना चेंगट

छोटा डॉन 17/05/2012 - 11:11
हेच म्हणतो. पुणे ३० मध्ये विष्लेषण करुन झाल्यावर नाना आणि परासोबत पनवेल किंवा नगररोडला जायचे असल्याने येणे जमणार नाही. कट्ट्याला मनापासुन शुभेच्छा :) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

परा म्हणे की तो त्या दिवशी मुंबईच्या हद्दीत आहे. जमले तर येईन. तुम्ही त्याच्याबरोबर त्याच दिवशी पनवेल किंवा नगररोडला जाणार. काय प्रकार काय आहे ?? थापा मारणे ही कला आहे. थाप निट तयारी करून मारावी भाऊ ;-) (Seinfeld च्या काही भागांची यादी पाठवतो. बघा एकदा)

स्पा 17/05/2012 - 12:42
विमे, प्रास, सूड, मोदक,च चा , स्पा, नि. दे. , मकी, रामदास काका, विजुभाव , सर्वसाक्षी काका, सौरभ उप्स ,वरून मोहिते , झेले सरकार, जयपाल,लीमौजेट,परा ,अन्या दातार ( खास बंगाल हून मागवलं आहे यांना ;) ), किस्ना

In reply to by स्पा

अरे व्वा !!! मोदक येतोय म्हणजे प्याकेज डील मध्ये वल्ली पण येणार. वल्ली येणार म्हणजे भटजी आणि पन्नास राव पण येणार. मज्जाच की हो !!! वल्ली असा पण येणार होताच म्हणा. संदर्भ :- http://www.misalpav.com/node/21523#comment-392598 ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रचेतस 18/05/2012 - 09:42
तूर्तास हापिसने गळ्यात काढण्या अडकवून कामास जुंपल्यामुळे येणे शक्य नाही तेव्हा कट्ट्यास शुभेच्छा. :(

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

लीलाधर 18/05/2012 - 14:13
चचाला कोण प्रोटेक्शन देणार अहो विमे काका तुम्ही असतांना आणखी कोणाचे प्रोटेक्शन असायला हवे हो :)

आंम्ही सध्या कोकण दौय्रामधे व्यस्त आहोत. आज इकडे एक महत्वाची मिटिंग आहे. ती लवकर संपली तर येउच. तसेही आंम्ही आत्म-रूपानी सर्वत्र असतोच. ;-)

कट्ट्याला शुभेच्छा. लाईव्ह टेलिकास्ट लिहा. बाय द वे: धागाकर्त्याला हा धागा नृत्य/प्रेमकाव्य/ विनोद किंवा फलज्योतिष या प्रकारात मोडतो असे का वाटले असावे?

In reply to by मी-सौरभ

प्रभो 16/05/2012 - 13:38
माझ्याही शुभेच्छा !! या वीकांती मुंबईला थांबणे जमणार नाही, नायतर यायची ईच्छा होती

In reply to by परिकथेतील राजकुमार

स्पा 16/05/2012 - 14:44
अन्यथा फोनवरून हजेरी असेलच मुंबईत असून कट्ट्याला हजेरी लावली नाहीत तर विमेकडून जाहीर सत्कार करण्यात येईल याची नोंद घ्यावी

In reply to by स्पा

मुंबईत असून कट्ट्याला हजेरी लावली नाहीत तर विमेकडून जाहीर सत्कार करण्यात येईल याची नोंद घ्यावी
ह्याला विमे कितपत तयार होतील हे त्यांना विचारून मग काडी सारावी. ;) बाकी आपण एकटेच येणार आहात, का होणार्‍या वहिनी देखील कट्याला येणार आहेत हे कळवावे.

स्पा 16/05/2012 - 15:54
आत्तापर्यंत अपेक्षित मेंबर विमे, प्रास, सूड, मोदक,च चा , स्पा, नि. दे. , मकी, रामदास काका, विजुभाव , सर्वसाक्षी काका, सौरभ उप्स ,वरून मोहिते , झेले सरकार, जयपाल,लीमौजेट,परा ;)

चिरोटा 16/05/2012 - 16:16
१६ ला टोकियो,१७ ला पॅरिस,१८ ला लंडनला कामानिमित्त असेन.१९ ला फ्लाईट मुंबईत वेळेवर आली तर हजेरी लावतोच.

In reply to by मेघवेडा

स्पा 16/05/2012 - 16:29
या वीकेंडला अंटार्क्टिकामध्ये असल्यानं उपस्थिती लावू शकत नाही. समक्ष्व. मायला मी मंगळावरून १०३००३०६५८४१२२०००५६ BEST ने येतोय ती पण ए सी आणि तुम्हाला इथल्या इथे यायला होत nahi का रे

In reply to by मेघवेडा

स्पा 16/05/2012 - 16:29
या वीकेंडला अंटार्क्टिकामध्ये असल्यानं उपस्थिती लावू शकत नाही. समक्ष्व. मायला मी मंगळावरून १०३००३०६५८४१२२०००५६ BEST ने येतोय ती पण ए सी आणि तुम्हाला इथल्या इथे यायला होत nahi का रे

In reply to by नितिन थत्ते

@स्थूल रूपात येताय मंगळावरून की सूक्ष्म रूपात? >>> एका प्रश्नात दोघांचा निकाल. प.रा. -येण्याची वेळ सायंकाळची असल्यामुळे स्थूल-रुप ;-) स्पा- ईकडे दुसरा प्रश्न नाही, कारण रूपच सूक्ष्म आहे ;-)

In reply to by नाना चेंगट

छोटा डॉन 17/05/2012 - 11:11
हेच म्हणतो. पुणे ३० मध्ये विष्लेषण करुन झाल्यावर नाना आणि परासोबत पनवेल किंवा नगररोडला जायचे असल्याने येणे जमणार नाही. कट्ट्याला मनापासुन शुभेच्छा :) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

परा म्हणे की तो त्या दिवशी मुंबईच्या हद्दीत आहे. जमले तर येईन. तुम्ही त्याच्याबरोबर त्याच दिवशी पनवेल किंवा नगररोडला जाणार. काय प्रकार काय आहे ?? थापा मारणे ही कला आहे. थाप निट तयारी करून मारावी भाऊ ;-) (Seinfeld च्या काही भागांची यादी पाठवतो. बघा एकदा)

स्पा 17/05/2012 - 12:42
विमे, प्रास, सूड, मोदक,च चा , स्पा, नि. दे. , मकी, रामदास काका, विजुभाव , सर्वसाक्षी काका, सौरभ उप्स ,वरून मोहिते , झेले सरकार, जयपाल,लीमौजेट,परा ,अन्या दातार ( खास बंगाल हून मागवलं आहे यांना ;) ), किस्ना

In reply to by स्पा

अरे व्वा !!! मोदक येतोय म्हणजे प्याकेज डील मध्ये वल्ली पण येणार. वल्ली येणार म्हणजे भटजी आणि पन्नास राव पण येणार. मज्जाच की हो !!! वल्ली असा पण येणार होताच म्हणा. संदर्भ :- http://www.misalpav.com/node/21523#comment-392598 ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रचेतस 18/05/2012 - 09:42
तूर्तास हापिसने गळ्यात काढण्या अडकवून कामास जुंपल्यामुळे येणे शक्य नाही तेव्हा कट्ट्यास शुभेच्छा. :(

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

लीलाधर 18/05/2012 - 14:13
चचाला कोण प्रोटेक्शन देणार अहो विमे काका तुम्ही असतांना आणखी कोणाचे प्रोटेक्शन असायला हवे हो :)

आंम्ही सध्या कोकण दौय्रामधे व्यस्त आहोत. आज इकडे एक महत्वाची मिटिंग आहे. ती लवकर संपली तर येउच. तसेही आंम्ही आत्म-रूपानी सर्वत्र असतोच. ;-)
हाय लोक्स.. १९ मे किंवा २० मे रोजी मुंबईत (ठाणे नव्हे हा ;) ) कट्टा करण्याचे योजिले आहे. ठिकाण : veg alweys परळ एस टी डेपोजवळ गोखले रोड , प्रभादेवी , मुंबई (http://www.zomato.com/mumbai/restaurants/central/prabhadevi/veg-always-38273/maps) वेळ : १९ मे शनिवार संध्याकाळ बरोबर ६ वाजता कळावे, आपला नम्र जिलबीपाडू स्पा

अंगणात बाप, दारात माय,

ज्ञानोबाचे पैजार ·

In reply to by jaypal

परवाही एका दुसर्‍या कुठल्यातरी कवितेवर 'संस्कृतानुवाद असता तर मजा आली असती' असा प्रतिसाद होता. ही काय चेष्टा आहे? यात नक्की काय विनोद आहे ते कळत नाही, पण संस्कृतभाषेची थट्टा करणे योग्य नाही इतकेच नमूद करतो.

In reply to by चैतन्य दीक्षित

एखाद्या गोष्टीचा संस्कृत अनुवाद केल्याने संस्कृतची थट्टा कशी होते ते कृपया समजावून सांगता काय ? त्यानंतर संस्कृतची थट्टा करणे योग्य का नाही यावर चर्चा करूच.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

एखाद्या गोष्टीचा संस्कृत अनुवाद केल्याने संस्कृतची थट्टा होते असे मला म्हणायचे नाही. पण 'उचलली जीभ, लावली टाळ्याला' असं करत संस्कृत अनुवाद हवा होता असे प्रतिसाद दिसतात, वर डोळे मारणारी स्मायलीही असते, यातून मला तरी थट्टेचा सूर जाणवला. म्हणून हे योग्य नाही इतकेच नमूद केले. कुणावरही वैयक्तिक टीका करण्याचा हेतू नव्हता.

In reply to by पैसा

स्मिता. 13/05/2012 - 15:33
वाचून अगदी अशीच स्थिती झाली =)) =)) संस्कृतात अनुवाद असता तर बहार आला असता! हल्ली पैसाताई बर्‍याचवेळा भटजीबुवांच्या 'रिझर्व्ड टेरेटरीमधे' अतिक्रमण करताना दिसतात ;)

जोशी 'ले' 13/05/2012 - 14:19
:: काय हुईल बाजारन जर आली आई काय हुईल बाजारन जर आली आई सांगेन आई ह्यो तुजा जावई, मागन मला घालायाला येनार हाय :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) काय काय श्लेष दडलेत....:-)

शुचि 13/05/2012 - 19:45
एकेक नग आहेत मिपावर :) ...... काही प्रतिसादही उच्च कोटींचे आहेत.

प्यारे१ 14/05/2012 - 11:09
खिक. अवांतर : 'माताय,तद माताय' वर बंदी आणावी लागेल चैतन्य दिक्षितांच्या म्हणण्यानुसार! मग अश्व विराजीत करण्याचं तर लांबच ;)

उपटसुंभ 20/06/2012 - 19:33
काय हुईल बाजारन जर आली आई काय हुईल बाजारन जर आली आई सांगेन आई ह्यो तुजा जावई, मागन मला घालायाला येनार हाय अफलातून..! :)

In reply to by होबासराव

आदूबाळ 13/01/2016 - 15:45
थर्ड अंपायरकडे रेफर करताना मैदानातला अंपायर जशी खूण करतो तशी खूण गोविंदा करतो. असं का असावं हे कोडं बरेच दिवस उलगडलं नव्हतं. मग लक्षात आलं की "द्वारे" हा संस्कृत शब्द लोकांना कळेल की नाही या भीतीने दरवाजाचा आकार हवेत काढून दाखवण्यात आला आहे!

वपाडाव 14/01/2016 - 15:38
सुन्दर... अशाच काही गाण्यान्चे भाषाण्तर केलेले आहे. सवडीने टाकीन.

In reply to by jaypal

परवाही एका दुसर्‍या कुठल्यातरी कवितेवर 'संस्कृतानुवाद असता तर मजा आली असती' असा प्रतिसाद होता. ही काय चेष्टा आहे? यात नक्की काय विनोद आहे ते कळत नाही, पण संस्कृतभाषेची थट्टा करणे योग्य नाही इतकेच नमूद करतो.

In reply to by चैतन्य दीक्षित

एखाद्या गोष्टीचा संस्कृत अनुवाद केल्याने संस्कृतची थट्टा कशी होते ते कृपया समजावून सांगता काय ? त्यानंतर संस्कृतची थट्टा करणे योग्य का नाही यावर चर्चा करूच.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

एखाद्या गोष्टीचा संस्कृत अनुवाद केल्याने संस्कृतची थट्टा होते असे मला म्हणायचे नाही. पण 'उचलली जीभ, लावली टाळ्याला' असं करत संस्कृत अनुवाद हवा होता असे प्रतिसाद दिसतात, वर डोळे मारणारी स्मायलीही असते, यातून मला तरी थट्टेचा सूर जाणवला. म्हणून हे योग्य नाही इतकेच नमूद केले. कुणावरही वैयक्तिक टीका करण्याचा हेतू नव्हता.

In reply to by पैसा

स्मिता. 13/05/2012 - 15:33
वाचून अगदी अशीच स्थिती झाली =)) =)) संस्कृतात अनुवाद असता तर बहार आला असता! हल्ली पैसाताई बर्‍याचवेळा भटजीबुवांच्या 'रिझर्व्ड टेरेटरीमधे' अतिक्रमण करताना दिसतात ;)

जोशी 'ले' 13/05/2012 - 14:19
:: काय हुईल बाजारन जर आली आई काय हुईल बाजारन जर आली आई सांगेन आई ह्यो तुजा जावई, मागन मला घालायाला येनार हाय :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) काय काय श्लेष दडलेत....:-)

शुचि 13/05/2012 - 19:45
एकेक नग आहेत मिपावर :) ...... काही प्रतिसादही उच्च कोटींचे आहेत.

प्यारे१ 14/05/2012 - 11:09
खिक. अवांतर : 'माताय,तद माताय' वर बंदी आणावी लागेल चैतन्य दिक्षितांच्या म्हणण्यानुसार! मग अश्व विराजीत करण्याचं तर लांबच ;)

उपटसुंभ 20/06/2012 - 19:33
काय हुईल बाजारन जर आली आई काय हुईल बाजारन जर आली आई सांगेन आई ह्यो तुजा जावई, मागन मला घालायाला येनार हाय अफलातून..! :)

In reply to by होबासराव

आदूबाळ 13/01/2016 - 15:45
थर्ड अंपायरकडे रेफर करताना मैदानातला अंपायर जशी खूण करतो तशी खूण गोविंदा करतो. असं का असावं हे कोडं बरेच दिवस उलगडलं नव्हतं. मग लक्षात आलं की "द्वारे" हा संस्कृत शब्द लोकांना कळेल की नाही या भीतीने दरवाजाचा आकार हवेत काढून दाखवण्यात आला आहे!

वपाडाव 14/01/2016 - 15:38
सुन्दर... अशाच काही गाण्यान्चे भाषाण्तर केलेले आहे. सवडीने टाकीन.
अरे अंगणात बाप अन दारात माय, घरला तुज्या यायला मी खुळा हाय की काय, येड्या, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, घराकडे आलो तर काय काय देशील घराकडे आलो तर काय काय देशील गरम गरम पीठल अन भाकर तू खाशील सोताच्या हातानी भरवणार हाय, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, पोटभर खाल्यावर लै झोप येते पोटभर खाल्यावर लै झोप येते दोघांसाठी खोलीत गोधडी घालते खोलीच दार आतुन लावनार हाय, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, काय हुईल बाजारन जर आली आई काय हुईल बाजारन जर आली आई सांगेन आई ह्यो तुजा जावई, मागन मला घालायाला येनार हाय

कविता करताना...

सुहास.. ·

यकु 12/05/2012 - 18:21
चान चान :p :p :p वृत्त गंडले आहे काय शिवाय शेवटच्या कडव्यात यमक देखील कलंडले आहे ;-) वासुनाक्यावर बसल्याबसल्या काव्य झालेले दिसते :p

यकु 12/05/2012 - 18:21
चान चान :p :p :p वृत्त गंडले आहे काय शिवाय शेवटच्या कडव्यात यमक देखील कलंडले आहे ;-) वासुनाक्यावर बसल्याबसल्या काव्य झालेले दिसते :p
कविता करताना, चंद्र असावाच लागतो, कविमनाला कधी कधी किनारा ही भावतो. प्रेयसीच्या गालावर खळी असावीच लागते चालताना ही तिला हरिणीशी स्पर्धा करावी लागते कधी तिच्या अ‍ॅक्सेसरीज येतात कवितेंच्या ओळीमध्ये हास्य कवीला मात्र सॅन्डल च मिळते झोळीमध्ये जळजळीत कविंना मात्र करावे लागते राजकारण शिवी घालताना ही दाखवावे लागते सरण मुखी दाटते नव कवींच्या विचांराचे जुगाड शब्द सुचतात परी ना आघाड ना पिछाड वास्तव कवी परततो हाती घेवुन चिटोरा दम गेला परी दात वाजे कराकरा आजमितीला व्यक्त व्हा चला करू काव्य चारोळ्यांच्या रंगात वाश्या तुझाच व्यत्यय........

शंकराचार्य श्री निश्चलानंद सरस्वती

चैतन्य गौरान्गप्रभु ·

यकु 03/05/2012 - 21:19
हा लेख वाचून उत्सुकता वाटल्याने साइट शोधली. In this spiritual text His Holiness has shown that like other fields, Mathematics can be a path to salvation of the soul हे वाचल्याने त्यांच्या पुस्तकांबद्दल आणखीच उत्सुकता निर्माण झाली आहे. Ankapadiyam: - This book launched in 2006 has recently become the focus of attraction of some eminent mathematicians from across the globe. Another name for this text is also Sutra Ganit (Sutra = Word Formula, Ganit = Mathematics). In this the philosophical base is given as to why number counting should begin from 0 and not 1. In this text it has been highlighted that in the Vedic literature and scriptures zero was an important concept and attribute. The book has tried to make the readers understand Mathematics from the philosophical point of view. It states Zero is a Place above One. It makes us understand that it is zero which is the mother of all numbers. The Books shows patterns which emerge if you start the number counting from zero. He has given 18 sutras to understand this and has given all the sources so that there is no controversy regarding the claim. His Holiness states that to understand this book you need knowledge of Hindi Grammar (Since the book is in Hindi and not English) and of course Mathematics. Swastika Ganit :- The swastika (from Sanskrit meaning "good fortune" or "well-being") is an equilateral cross with its arms bent at right angles in either left-facing or right-facing direction. The swastika is a sacred symbol in Hinduism , Buddhism , Jainism and Odinism . The Hindu version is often decorated with a dot in each quadrant . In this work His Holiness has given such principles which will help us to understand the system of Vedic Maths. The symbol of Swastika can be written to write the numerals from 1-10 and also be used to add, subtract, multiply and divide. This book is in its second edition now and it continues to astonish its readers. Ganita Darshan:- In this spiritual text His Holiness has shown that like other fields, Mathematics can be a path to salvation of the soul. http://www.vedicmathsindia.org/Govardhan_Matha

मदनबाण 03/05/2012 - 21:27
उत्तम आणि चांगली माहिती ! आपले लेख मी नेहमी वाचतो... असेच लिहीत रहा. हिंदू स्वतःच्या धर्मव्यवस्थेबद्दल आणि सर्वोच्च धर्मगुरूंबद्दल ईतके उदासिन का असावेत ? हिंदूंना हिंदू असण्याचा अभिमान का नाही ? असल्यास तो कुठे दिसतो ? अवांतर :--- पाकिस्तानच्या सिंध प्रांतात हिंदू महिलांची स्थिती बिकट असून दरमहा सरासरी २५ हिंदू तरुणींचे अपहरण होत आहे. याशिवाय असंख्य हिंदू तरुणी अत्याचारांनाही बळी पडत आहेत. या सर्व तरुणींचे सक्तीने धर्मातर केले जाते. या सर्व प्रकारांना कंटाळून गेल्या काही महिन्यांत तेथील ४०० हिंदू कुटुंबीयांनी भारतात स्थलांतर केले आहे. संदर्भ :---http://alturl.com/oiqja आणि आपले गृहमंत्री पी. चिदंबरम म्हणतात पाकिस्तानमध्ये हिंदू महिलांवर होणारे अत्याचार ही पाकिस्तानची अंतर्गत बाब आहे !

In reply to by मदनबाण

रणजित चितळे 04/05/2012 - 09:20
हिंदू स्वतःच्या धर्मव्यवस्थेबद्दल आणि सर्वोच्च धर्मगुरूंबद्दल ईतके उदासिन का असावेत ? हिंदूंना हिंदू असण्याचा अभिमान का नाही ? असल्यास तो कुठे दिसतो ? खरेच मला पण ह्याचे वाईट वाटते. .....हल्ली समाजातील प्रौढ व लहान मुले एकत्र भेटतात व एकमेकांत सुसंवाद सादतात असे बघायला मिळत नाही. ते प्रयत्नपुर्वक पणे केले पाहीजे. शाळेबाहेरील शाळा सक्षम करण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे किर्तन, प्रवचनांना प्रोत्साहन देणे. सगळ्यात चांगले प्रोत्साहन म्हणजे आपल्या मुलांना घेऊन अशा कार्यक्रमांना जाणे. किर्तन, प्रवचनांना फक्त म्हातारी लोकं जातात असा जो एक समाजात समज आहे तो आपण स्वतः जायला लागुन बदलला पाहीजे. त्यात कोणाला कमीपणा वाटायला नको, लाज वाटायला नको व मागासलेपणा पण वाटायला नको. आपले क्रिश्चन बांधव पण रविवारच्या मास ला जवळच्या चर्च मध्ये जातातच ना. ते मागासलेले वाटतात का आपल्याला? त्यांना लाज वाटते का? त्यांना त्यात कमीपणा वाटतो का? ते जातियवादी होतात का लागलीच? किर्तनात, प्रवचनात जे सांगितले जाते ते सगळेच्या सगळे देश, काल पात्रानी आपल्याला आणि आपल्या समाजाला लागु होतच असेल असे नाही पण निदान आपल्याला विचाराला चालना तरी मिळेल. ब-याच जणांना आपल्या मुलांना किर्तन प्रवचनांना घेऊन जायचे म्हणजे मुलाला शामळू बनवायचे किंवा लहानवयापासुन वैराग्याचे व अल्पसंतुष्ट होण्याचे धडे द्यायचे असे वाटते. थोडक्यात किर्तन प्रवचनांना लहान मुलांना घेऊन जाणे म्हणजे गृहास्थाश्रमासाठी मुलाला नालायक बनवणे असे काही लोकांना वाटेल. .... http://www.misalpav.com/node/15404 http://bolghevda.blogspot.com/2010/10/blog-post.html

अर्धवटराव 04/05/2012 - 04:00
>>वेदांचे परमज्ञाता, अद्वैतवादाचे प्रणेते आणि हिंदू धर्माचे पुनरूज्जीवक जगदगुरू श्री आद्यशंकराचार्यांची जयंती आपण नुकतीच साजरी केली. -- म्हणजे तुमच्या लक्षात होती म्हणा कि. काहितरीच टाईम पास बघा. >>शंकराचार्य म्हणजे हिंदूंचे धर्माचार्य, जगदगुरू! --म्हणजे नक्की कुठल्या धर्माचे? आम्हि हिंदु नावाचा कुठला धर्म आहे हेच मानित नाहि मुळी. >>आपल्या धर्मव्यवस्थेबद्दल आणि सर्वोच्च धर्मगुरूंबद्दल ईतका उदासिन असणारा समाज हिंदु धर्माशिवाय अन्य कुठे आढळणे शक्य आहे का? -- धर्माभिमान वगैरे फुटकळ गोष्टींसाठी आमच्याकडे वेळ नाहि. किंबहुना कसल्या कालबाह्य परंपरांचा वेडगळ अभिमान का बाळगायचा हेच कोडे आहे. आम्हाला बाकि काहि काम-धाम नाहि का? >>अश्या परिस्थीतीतही धर्मविहीन राजनीति विधवा आणि राजनीति विहीन धर्म विधुरासमान असतो, असं परखड वक्तव्य करून राष्ट्रकार्य हेच ईश्वरकार्य असल्याचं सांगणारे गोवर्धन मठ पुरी पीठाधीश्वर श्रीमज्जगदगुरु शंकराचार्य श्री निश्चलानंद सरस्वती हे शंकराचार्य या संस्थेला जनसामान्यांच्या अगदी समीप आणून ठेवण्याचं कार्य करण्यात अग्रणी ठरतात. -- चला. म्हणजे परत धर्माच्या नावाने राजकारण करायची तयारी सुरु आहे म्हणा कि. आमच्या सेक्युलर देशात असल्या भानगडी करताना लाज नाहि वाटत या लोकांना. >>आदी शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार पिठांपैकी ऋग्वेदाचे अधिष्ठान मानले गेलेल्या पुरी गोवर्धन पिठाचे ते १४५ वे शंकराचार्य आहेत. या पिठाचं वेगळेपण म्हणजे आदीशंकराचार्यांचे पहिले शिष्य श्री पद्मपादाचार्य हे या पिठाचे पहिले शंकराचार्य होते. त्यांच्यानंतर चालत आलेली ही परंपरा आजवर अखंड सुरू आहे. -- या सगळ्याला पुरावा काय? तुम्ही म्हणता म्हणुन आम्हि मानणार नाहि. पुरावे द्या.. ते देखील आम्हाला पटतील असे. >>नदिचं मुळ आणि ऋषिचं कुळ विचारू नये असं म्हणतात. -- काहितरीच वेडगळ कल्पना. >>१९३९ साली बिहारमधल्या कलुहाई पोस्टमधल्या हरिपुर बक्सी टोल या खेड्यात उच्चविद्याविभुषित आणि वेदशास्त्रपारंगत मैथीली ब्राम्हण घरात जन्मलेल्या... -- आले ना शेवटी जातीवर?? कसही करुन आम्हि कसे श्रेष्ठ हेच बडबडण्यात जन्म जायचा या लोकांचा >>वेद, मिमांसा, वेदान्त, कर्मकाण्ड ईत्यादींचं शिक्षण... -- हे कसलं शिक्षण? याचा काय उपयोग? आणि काहि रजिस्टर्ड्/सर्टीफाईड/फॉरेन विद्यापिठाने बोनाफाईड केलेले विद्यापीठातुन शिक्षण घेतले कि असेच गावाच्या चौपाल वरुन? आम्हाला नाहि माहित असं कुठलं विद्यापीठ आहे ते... >>पुढे शंकराचार्य स्वामी निरंजनदेवतिर्थ ह्यांचं शिष्यत्त्व पत्करलं आणि आध्यात्मीक क्षेत्रातील वाटचाल सुरू झाली. -- म्हणजे बुवाबाजी सुरु केली तर... काय करावं या भोळट श्रद्धाळु लोकांचं... >>१९९० च्या दरम्यानचा तो काळ होता. रामजन्मभुमीच्या आंदोलनाने अवघं हिंदू जनमानस पेटून उठलेलं. -- पैसे वाटुन, दारु पाजुन जमा केलेले लोक ते.. काहि पेटुन वगैरे उठलं नाहि कोणि. >>धर्मपिठाचं पावित्र्य जपत असतांनाच राष्ट्रीय विचारांना स्थानही मिळायला हवं! हा विचार करूनच स्वामीजींनी पुरी पिठाची पुढची दिशा ठरवली. -- ह्म्म्म्म्म्म... नागपुरला बरच जाणं असावं यांचं. या असल्या गोष्टी तिथेच पिकतात म्हणे. >>आपल्या अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात अवघा भरतखंड पिंजुन काढणा-या आदिंशंकराचार्यांची पुजा बांधत स्वामी निश्चलानंद सरस्वतीही मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असतात. -- काहि पुरावा आहे का या भारत भ्रमणाचा? >>सन्यास घेतला आणि नि:संग झालो, तरीही जननी आणि जन्मभुमीशी असलेलं नातं तुटत नाही, हा आदिशंकराचार्यांचा विचार त्यांनी अंगीकारला आहे. -- आपली हौस भागवायला काहितरी सबब लागते. मग काय, आले जननी-जन्मभुमी वगैरे घेऊन... >>आदिंशंकराचार्यांनीही सन्यस्थ जीवन जगत असतांनाही आपल्या आईला दिलेलं तिच्या अंतीम घडीला घरी पोचण्याचं वचन पाळलं होतं. -- परत... पुरावा काय याचा? >>स्वामीजींनीही आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ तिच्या मुळगावी उभारल्या गेलेल्या स्मृतीमंदिराच्या शिलान्यासाला उपस्थीत राहून आपल्या लहानपणच्या अठवणी जाग्या केल्या. -- ह्म्म्म्म्म्म... या मंदीराच्या बांधकामाला पैस कुठुन आला ते जाहीर करा म्हणावं. >>गोवर्धन मठाच्या माध्यमातून सुशीलता, ओजस्विता व शूरता या तीनही गुणांनी सपन्न अशी नवी पिढी तयार करण्याचं कार्य त्यांनी हाती घेतलं आहे. मठाच्या पिठ परिषदेच्या माध्यमातून आदित्य वाहीनी आणि आनंदवाहीनी या युवक आणि युवतींच्या संघठनाची बांधणी त्यांच्या नेतृत्त्वाखाली झालेली आहे. -- आता तर खात्रीच पटली.. हा नक्की नागपुर इफेक्ट. अहो, नागपुरला लोकसभेची सीट कधी मिळवुन दाखवता येत नाहि यांना... आणि म्हणे संगठन करताहेत. >>मुळ भारतीय गाईंच्या दर्जेदार वंशावळीची पैदास करणे आणि उच्च प्रतिच्या गाईंची देशभर निर्यात करून भारतीय गोवंश टिकवणे असं आहे. मुळात वैज्ञानिक दृष्टीकोण समोर ठेवून स्वामीजींनी नवे बदल घडवून आणले आहेत. आणत आहेत. -- हा हा हा. यात कसला आलाय वैज्ञानीक दृष्टीकोन? निव्वळ भोळसटपणा. सुधरणार नाहि रे कधी हे लोक. >>...त्यामुळे या चार पिठांच्या पिठाधिशपदी येणा-यांमधे सहाजीकच दैवी शक्ती, सामर्थ्य असल्याचे मानले जाते. -- दैवी सामर्थ्य वगैरे तर फारच अवैज्ञानीक गोष्टी. त्यांचा असा उदोउदो करुन हे बाबा लोक जनतेला फसवतात. >>स्वामी निश्चलानंद सरस्वती मात्र याहूनही पुढे जाऊन राष्ट्रभक्ती, आणि निःस्वार्थ जनसेवेच्या व्रताला अधीक पवित्र मानतात. धर्मसंस्थेच्या माध्यमातून राष्ट्रोत्कर्षासाठी झटणा-या स्वामी निश्चलानंद सरस्वतींच्या तालमीत तयार झालेली नवी पिढी हिंदू धर्मसंस्थेला एकूणच नवा आयाम देइल, आणि ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांच्या पायावर उभे असलेले तर्कसंगत धर्मविचार आपल्याला मिळतील अशी खात्री पुज्यश्रींकडे पाहिल्यावर वाटल्याशिवाय राहत नाही. -- म्हणजे परत समाज कर्मकांडात फसवायला, आळशी बनवायला ट्रेनींग देणे सुरु आहे तर. अहो धर्म ही तर अफुची गोळी... त्यात वरुन हिंदुधर्म तर अस्तित्वातच नाहि. मग कसले आले ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान वगैरे ?? बाबांनो... युज युवर ब्रेन बरं का... अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

चिंतामणी 04/05/2012 - 09:54
>>>-- ह्म्म्म्म्म्म... नागपुरला बरच जाणं असावं यांचं. या असल्या गोष्टी तिथेच पिकतात म्हणे. >>>-- आता तर खात्रीच पटली.. हा नक्की नागपुर इफेक्ट. अहो, नागपुरला लोकसभेची सीट कधी मिळवुन दाखवता येत नाहि यांना... आणि म्हणे संगठन करताहेत. जळजळीसाठी एकच रामबाण उपाय सुचवला जातो. "ईनो". काविळीवर काय उपाय सुचवणार???? असो. अर्धवटराव >>>--म्हणजे नक्की कुठल्या धर्माचे? आम्हि हिंदु नावाचा कुठला धर्म आहे हेच मानित नाहि मुळी>>> तुम्ही मानत नसाल हो. पण त्यामुळे हिंदूधर्म संपला असे समजू नका. मानणारे खूप लोक आहेत अजून. >>>-- या सगळ्याला पुरावा काय? तुम्ही म्हणता म्हणुन आम्हि मानणार नाहि. पुरावे द्या.. ते देखील आम्हाला पटतील असे. >>>-- काहि पुरावा आहे का या भारत भ्रमणाचा? >>>-- परत... पुरावा काय याचा? तुम्ही विचारले म्हणून कोणी का उत्तर द्यावे. तुमचा अभ्यास वाढवा आणि नुसते प्रश्ण न विचारता हे खोटे आहे हे सिध्द करून दाखवा.

In reply to by चिंतामणी

टवाळ कार्टा 04/05/2012 - 11:10
>>"तुम्ही विचारले म्हणून कोणी का उत्तर द्यावे. तुमचा अभ्यास वाढवा आणि नुसते प्रश्ण न विचारता हे खोटे आहे हे सिध्द करून दाखवा." मी सूक्श्म रुपाने योग वापरुन परग्रहावर जाउन आलो आहे आणि तिथल्या लोकांबरोबर जेवलो आहे कोणाचा विश्वास नसेल तर तुमचा अभ्यास वाढवा आणि हे खोटे आहे हे सिध्द करून दाखवा ;) आणि जर इतके शंकराचार्य होउन गेले आणि त्या सगळ्यांनी इतके काही समाज कार्य केले तर शिवाजी राजांना पंडित का नाही मिळाला?? हिंदु धर्मातील वाइट रुढी बंद करायला १९वे शतक का उजाडावे लागले?? शंकराचार्य लोकांना मतदान करायला का सांगत नाहीत शंकराचार्य हे "सत्य साइबाबांना" चमत्कारी समजतात?? चायला पण आजकाल सगळ्यांना पिण्यासाठी मात्र विदेशीच लागते... मग वाइनरीच्या जागी सोमरसाचे कारखाने सुरु करणार का??

In reply to by टवाळ कार्टा

आणि जर इतके शंकराचार्य होउन गेले आणि त्या सगळ्यांनी इतके काही समाज कार्य केले तर शिवाजी राजांना पंडित का नाही मिळाला?? मी आद्य शंकराचार्यांचा फ्यान आहे. तरीसुद्धा तुमच्या 'शिवाजीराजांना पंडित का मिळाला नाही' या विधानाची एक मिपाकर म्हणून शरम वाटली ;) पंडित दुर्भिक्ष्याबद्दल तुमचा निर्देश राज्याभिषेकाकडे दिसतो. हे विधान तद्दन अद्यानांतून आले आहे असे नम्रपणे टोचवतो. ह्या धाग्यांवरची भाषणे ऐका आणि कळवा. http://www.esnips.com/thumbnails.php?album=4678391 आणि हो, ते एक राहिलंच, अभ्यास वाढवा ;) (चान्स पे डान्स करून घेतला)

In reply to by इष्टुर फाकडा

चिंतामणी 04/05/2012 - 13:44
>>>पंडित दुर्भिक्ष्याबद्दल तुमचा निर्देश राज्याभिषेकाकडे दिसतो. हे विधान तद्दन अद्यानांतून आले आहे असे नम्रपणे टोचवतो. पुर्णपणे सहमत. अभ्यास वाढवायची गरज आहेच. पण एकांगी दृष्टीकोन बदलण्याची गरज जास्त आहे.

In reply to by चिंतामणी

टवाळ कार्टा 04/05/2012 - 14:14
>>पंडित दुर्भिक्ष्याबद्दल तुमचा निर्देश राज्याभिषेकाकडे दिसतो. हे विधान तद्दन अद्यानांतून आले आहे असे नम्रपणे टोचवतो. सहमत.... पण बाकी मुद्द्यांचे काय???

In reply to by टवाळ कार्टा

पोप किंवा ईमाम किंवा लामा किंवा मुनीदेखील मतदान करायला सांगत नाही. पण नेमके हिंदूंच्या धर्मगुरूचा विषय निघाला की मगच सामाजीक, राजकीय, तर्कशास्त्रीय, विज्ञाननिष्ट ईत्यादी आग्रह धरले जातात.

In reply to by चैतन्य गौरान्गप्रभु

अर्धवटराव 05/05/2012 - 01:22
>>पोप किंवा ईमाम किंवा लामा किंवा मुनीदेखील मतदान करायला सांगत नाही. -- मतदान वगैरे बाबतीत यांचा इंटरेस्ट पराकोटीचा असतो. एखाद चक्कर टाका आमच्या भिवंडी/हैद्राबादला. अर्धवटराव

In reply to by चैतन्य गौरान्गप्रभु

टवाळ कार्टा 05/05/2012 - 06:23
"त्यांचे" चुकीचे असतील पण मग म्हणुन आपले पण चुकीचेच असायला हवे का?? आणि धर्माबद्दल बोलताना आस्तिक लोकांकडुन नेहेमी"च" उत्तर देण्यापेक्शा प्रतिप्रश्न का लोकांकडुन?

In reply to by चिंतामणी

अर्धवटराव 04/05/2012 - 21:09
म्हणजे प्रश्न आमच्या करता नाहिच मुळी :) पण हे उपरोधाने घ्यायचं काय? म्हणजे तुम्हाला उपरोध कळातो असं समजायचं काय? असो. >>तुम्ही मानत नसाल हो. पण त्यामुळे हिंदूधर्म संपला असे समजू नका. मानणारे खूप लोक आहेत अजून. -- असतील ना. आमची कुठे ना आहे? मानोत बापडे. आमच्या वैज्ञानीक जगात देखील बिग बँग थेअरी ( काय म्हणालात?? नॉट अगेन ?? अर्रे वा रे वा ) मानणारे आणि न मानणारे अनेक लोकं आहेत. मानायला/न मानायला काय पैसे लागतात होय. >>तुम्ही विचारले म्हणून कोणी का उत्तर द्यावे. तुमचा अभ्यास वाढवा आणि नुसते प्रश्ण न विचारता हे खोटे आहे हे सिध्द करून दाखवा. -- आम्ही विचारले म्हणुन कोणि उत्तर द्यावे असा आमचा मुळीच आग्रह नाहि. उत्तर असेल, आणि द्यायची इच्छा असेल तर द्या, अथवा देऊ नका. बिग डील. पण म्हणुन आम्ही समाज प्रबोधन थांबवणार नाहि. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

चिंतामणी 05/05/2012 - 08:08
>>>पण म्हणुन आम्ही समाज प्रबोधन थांबवणार नाहि. उपरोक्त प्रश्ण विचारून जे समाज प्रबोधन करीत आहात, ते बघता आपले नाव लौकरच राजा राम मोहन रॉय, आगरकर, न्या.रानडे इत्यादी धुरंधराचे पाठोपाठ आपले नाव घेतले जाईल यात शंकाच नाही.

In reply to by चिंतामणी

अर्धवटराव 05/05/2012 - 20:34
छे हो. ते कसले समाजसुधारक. आम्हाला मिपावरच्या समाजसुधारकांच्या पंक्तीत बसायला आवडेल. नव्हे, तशी एंबीशन आहे आमची !! अर्धवटराव.

In reply to by अर्धवटराव

ही प्रतिक्रीया खरोखरच विनोदी आहे. बराच वेळ खर्ची घालून (अर्थात आपला वेळ मौल्यवान असल्यामुळे खर्ची घालून असे म्हणतोय) ही लिहलेली दिसतेय. पण प्रयोजन काही कळले नाही.

In reply to by चैतन्य गौरान्गप्रभु

अर्धवटराव 04/05/2012 - 21:14
>>ही प्रतिक्रीया खरोखरच विनोदी आहे. -- म्हणजे प्रतिक्रिया तुम्हाला कळली म्हणायची. तसं अगदीच दुर्बोध नाहि लिहीत आम्ही >>बराच वेळ खर्ची घालून (अर्थात आपला वेळ मौल्यवान असल्यामुळे खर्ची घालून असे म्हणतोय) ही लिहलेली दिसतेय. -- छे छे. म्हणजे आमचा वेळ मौल्यवान आहे यात काहि शंका नाहि. पण असल्या प्रतिक्रिया द्यायला आम्हाला आमच्या प्रतिभेचा एक दशांश देखील वापर करावा लागत नाहि. >>पण प्रयोजन काही कळले नाही. -- अहो आम्हा समाज सेवकांचं काम काळाच्या बरेच पुढे असतं. सर्व सामान्य लोकांना त्याचं प्रयोजन असं सहजासहजी कळलं असतं तर ते देखील आमच्या पंक्तीत येऊन बसते ना... अर्धवटराव

चिंतामणी 04/05/2012 - 09:38
हिंदू स्वतःच्या धर्मव्यवस्थेबद्दल आणि सर्वोच्च धर्मगुरूंबद्दल किती उदासिन आहेत हे नेमक्या शब्दात दाखवून दिलेत. अजून असे लेख येउ द्यात.

In reply to by चिंतामणी

अर्धवटराव 04/05/2012 - 21:17
>>हिंदू स्वतःच्या धर्मव्यवस्थेबद्दल आणि सर्वोच्च धर्मगुरूंबद्दल किती उदासिन आहेत हे नेमक्या शब्दात दाखवून दिलेत -- किती उदासीन आहे हे कळलं तर... पण असं का याचा काहि विचार?? तसा हा प्रश्न आमच्या करता गौण आहे म्हणा... कारण हिंदु म्हणाजे कोण हेच ठरायची जिथे मारामार तिथे कसलं औदासिन्य आणि कसलं काय.. अर्धवटराव

निश 04/05/2012 - 12:44
चैतन्य गौरान्गप्रभु साहेब , अतिशय चांगला लेख लिहिला आहे. मुळात जे लोक इथे हिंदु धर्म कुठे आहे अस विचारतात त्याना काय लिहायचे ते लिहुद्यात. ते लोक स्वता कट्टर जाती धर्म पाळणारे असतात असा अनुभव आहे. कारण जात धर्म ह्या वरुन बोलणारे लोक ज्या जातीतील असतिल त्या जाती शिवाय इतर लोकाना कमीच लेखतात असा अनुभव बहुतेक सगळ्या जातित येतो. आणि जर कोणी चांगले काम करत असेल मग तो कुठल्याही जाती धर्म मानणारा असेल त्याचे कौतुक व त्याचे काम हे सगळ्याना कळलेच पाहीजे. त्यात गोवर्धन मठ पुरी पीठाधीश्वर श्रीमज्जगदगुरु शंकराचार्य श्री निश्चलानंद सरस्वती हे हिंदुंचे मानबिंदु आहेत. त्यांच काम आम्हाला कळण हे आमच सदभाग्य आहे. खरच खुप सुंदर आहे हा लेख. मी हिंदु असल्याचा अभिमान मला नेहमी आहेच व तो माझ्या जीवात जीव असेस तोवर राहील.

In reply to by निश

श्री निश्चलानन्द् सरस्वती शंकराचार्यांचा कार्यविस्तार खुप मोठा आहे. त्यांच्या सिद्धपिठाचा ईतीहासही मोठा देदिप्यमान आहे. रामजन्मभुमी आंदोलनात त्यांची संयत परंतु सुस्पष्ट भुमिका खुप महत्त्वाचं कार्य करून गेली. म्हणुन त्यांचा परिचय या ठीकाणी करून दिलाय. जेवढी माहिती मला होती, तेवढी देऊ शकलोय.

In reply to by चैतन्य गौरान्गप्रभु

टवाळ कार्टा 05/05/2012 - 06:32
>>रामजन्मभुमी आंदोलनात त्यांची संयत परंतु सुस्पष्ट भुमिका खुप महत्त्वाचं कार्य करून गेली. "कोणती संयत परंतु सुस्पष्ट भुमिका", "कोणते खुप महत्त्वाचं कार्य" या बद्दल काही माहिती मिळेल का? किंवा कुठे मिळेल त्याची लिन्क मिळेल का?

मूकवाचक 04/05/2012 - 14:05
आद्य शंकराचार्य - वेध एका महावताराचा (लेखकः स. कृ. देवधर, मेघ:श्याम सावकार - प्रसाद प्रकाशन) हे पुस्तक या संदर्भात वाचण्यासारखे आहे.

नाना चेंगट 04/05/2012 - 14:23
>>>वेदांचे परमज्ञाता, अद्वैतवादाचे प्रणेते आणि हिंदू धर्माचे पुनरूज्जीवक जगदगुरू श्री आद्यशंकराचार्यांची जयंती आपण नुकतीच साजरी केली >>>>वेदांचे परमज्ञाता शंकराचार्य उपनिषदांचे गाढे अभ्यासक होते. वेदांच्या संदर्भात त्यातील ब्राह्मण भाग तसेच संहीता ज्या ज्ञानमार्गास उपयुक्त आहेत त्यांचाच संदर्भ ते घेत असत. कर्मकांड संदर्भात त्यांची भुमिका त्यांना टाळण्याचीच असे. नीरक्षीर विवेकाने ते वेदांचा संदर्भ वापरत. त्यामुळे परम ज्ञाता म्हणजे नक्की काय? ज्ञाता आणि परमज्ञाता यात काय फरक? >>>अद्वैतवादाचे प्रणेते अद्वैतवादाचे प्रथम लिखित स्वरुपात प्रतिपादन शंकराचार्यांचे गुरुंचे गुरु गौडपादाचार्य यांनी केले त्यांनी अद्वैतवाद आणि अजातिवाद प्रतिपादन केला. मात्र त्यांच्या आधी अनेकांनी अद्वैतवाद प्रतिपादन केला आहे. उपनिषदांमधे, ब्रह्मसुत्रांमधे सुद्धा अद्वैतवाद प्रतिपादन केला आहे. त्याला जुना वेदांत असे म्हणतात. शंकराचार्यांनी अद्वैतवादाचे समर्थन केले आणि मायावादाचे प्रतिपादन केले. त्यानंतरच्या सर्व अद्वैत प्रतिपादनाला नवा वेदांत म्हणतात. मग शंकराचार्य अद्वैतवादाचे प्रणेते कसे? >>>आणि हिंदू धर्माचे पुनरूज्जीवक हिंदू धर्म म्हणजे नक्की कोणता? यज्ञयाग समर्थक हिंदू धर्म? त्याच्यावर तर शंकराचार्य टीका करतात. उपनिषद प्रणित धर्म? रामानुजाचार्य तर त्यांना प्रच्छन्न बौध्द म्हणतात. त्यांच्या काळातील धर्म मार्तंड त्यांना धर्मबुडव्या म्हणतात कारण त्यांनी कर्मकांडावर प्रखर टीका केली. मग कोणता हिंदू धर्म? बाबा, बुवा मानणारा, देवपूजा करणारा? शंकराचार्य तर देव नाकारतात. धर्माची आवश्यकता फक्त ज्ञान मिळेपर्यंत नंतर नाही. मग धर्माचे पुनरुज्जीवन कसे काय केले? नक्की काय केले? उप्स.... एका ओळीतील निम्म्या वाक्यातच मला भंजाळायला झाले. एवढी उत्तरे द्या पुढ्चा संवाद चालू ठेवू.

In reply to by नाना चेंगट

रमताराम 04/05/2012 - 15:04
मूळ रुपातल्या नानाचे आम्ही नेहमीच फ्यान आहोत. कालच कोणाशी तरी बोलताना म्हटले होते की या धाग्यावर नान्या असता तर... आणि नाना हजर. (खर्‍या भक्ताच्या हाकेला देव धावून येतात तसेच.) यातले एक दोन मुद्दे आम्ही लिहायला आलो होतो, नानाने अधिक लिहिले आहे (साहजिकच आहे, कुठे हा ऐरावत नि कुठे आमच्यासारखं तट्टू) बास. आता नाना आहे म्हणजे डोळे मिटायला मोकळा झालो. (मध्यंतरी 'अद्वैत तत्त्वज्ञान म्हणजे हिंदू धर्माचे व्यवच्छेदक लक्षण' अशी व्याख्या ऐकून मी सदेह स्वर्गाला गेलो होतो, त्याऐवजी अशा रितीने डोळे मिटण्याची वेळ येणे केव्हाही चांगले.) सहमत असे वेगळे लिहायला नकोच.

In reply to by रमताराम

येथील काही सभासदांना समुपदेशनाची गरज आहे ! सदर लेखक हे मिपावरती फक्त स्वतःचे लेखन टाकण्यापुरते येतात. असे असताना त्यांना काही शंका विचारणे आणि उत्तराची अपेक्षा ठेवणे हे मानसीक व बौद्धीक आजारपणाचे लक्षण आहे.

In reply to by नाना चेंगट

यकु 04/05/2012 - 15:19
समकालिन शंकराचार्य असोत की पूर्वीचे शंकराचार्य, ते कितीही सिद्धपुरुष, महाज्ञानी, ज्ञाता, परमज्ञाता असले तरी त्यांच्यामध्‍ये वेदांचे प्रामाण्‍य पूर्णत: ओव्हरराइड करुन स्वत:चे नवे तत्त्वज्ञान निर्माण करण्‍याची धमक दिसली नाही. ज्ञाता, परमज्ञाता आहात तर मग तुमच्या परमज्ञानाला आधार म्हणून वेदांची जुनी बाडं कशाला उघडत बसता? तुमचे पूर्णत: नवीन तत्त्वज्ञान निर्माण करा ना. नीरक्षीर विवेकाने वेदांचा संदर्भ वापरावा लागतोय म्हणजे वेदात सांगितलेलं आजच्या काळाला लागू नाही हे तर स्पष्‍टच आहे, मग तरीही जिथे‍तिथे वेदांचेच प्रामाण्‍य उकरुन काढण्‍याची काय गरज आहे? थोडक्यात हे सगळेच लोक रट्‍टामारु लोक आहेत, त्यांना पूर्णत: नवं काही निर्माण करण्‍याची भीती वाटते. शंकराचार्य ही परंपरा सोडा, अलिकडच्या रजनीशांसारख्‍या तथाकथित परमज्ञात्यानेही सुरुवातीला कितीही नव्याची आवई उठवली तरी त्याने नुसता वेदांचाच नव्हे तर जगातल्या सगळ्या जुन्यापुराण्‍या, कुजलेल्या, सडलेल्या ‍तथाकथित परमज्ञानविषयक तत्त्वज्ञानाचा वापर करुनच कालहरण केले, त्यांना नवी दिशा दिसली नाही, त्यांना त्यांच्या स्वत:च्या परमज्ञानाची नवी सारणी उभी करता आली नाही. नाना चेंगट तुम्हाला खरोखर ‍उत्सुकता असेल तर युजी कृष्‍णमूर्तींचे आयुष्‍य अभ्यासून पहावे अशी विनंती करतो. युजींचं वेगळेपण हे की ''परमज्ञान'' या विषयवस्तूचे वर्णन करणारी सगळी जुनी Terminology त्यांनी कचर्‍यात फेकण्‍याचं धाडस दाखवलं - त्यांना भलेही स्वत:चं लोकप्रिय तत्वज्ञान उभं करता आलं नसलं तरी त्यांच्या अनुभूतीला कुठल्या आधाराची गरज भासली नाही.

In reply to by यकु

स्वानन्द 04/05/2012 - 16:34
>>शंकराचार्य ही परंपरा सोडा, अलिकडच्या रजनीशांसारख्‍या तथाकथित परमज्ञात्यानेही सुरुवातीला कितीही नव्याची आवई उठवली तरी त्याने नुसता वेदांचाच नव्हे तर जगातल्या सगळ्या जुन्यापुराण्‍या, कुजलेल्या, सडलेल्या ‍तथाकथित परमज्ञानविषयक तत्त्वज्ञानाचा वापर करुनच कालहरण केले, त्यांना नवी दिशा दिसली नाही, त्यांना त्यांच्या स्वत:च्या परमज्ञानाची नवी सारणी उभी करता आली नाही. रजनीशांच्या कुठल्याही डिस्कोर्सेस मध्ये 'वेद असे म्हणतात, म्हणून मी म्हणतोय हे बरोबर आहे' असा सूर कुठेच दिसत नाही. त्यांचे बोलणे त्यांच्या स्वतःच्या अनुभुतीतून आलेले आहे हे स्पष्ट दिसते. राहिला प्रश्न तत्त्वज्ञान उभे करण्याचा, तर त्यांचा भर पूर्णपणे 'स्वतः अनुभुती घ्या, तुमचे तुम्हीच सत्य जाणून घ्या' असा दिसतो. जे मला तरी योग्यच वाटतं.

In reply to by स्वानन्द

यकु 04/05/2012 - 16:48
>>>>रजनीशांच्या कुठल्याही डिस्कोर्सेस मध्ये 'वेद असे म्हणतात, म्हणून मी म्हणतोय हे बरोबर आहे' असा सूर कुठेच दिसत नाही. त्यांचे बोलणे त्यांच्या स्वतःच्या अनुभुतीतून आलेले आहे हे स्पष्ट दिसते. ---- 'वेद असे म्हणतात, म्हणून मी म्हणतोय हे बरोबर आहे' असं म्हणायला रजनीश काय खुळा होता काय? अनुभूती स्वत:ची असेल, पण ती जेव्हा जगासमोर मांडण्‍याची वेळ आली तेव्हा आधी त्यांनी प्रचंड गाजा-वाजा करुन वेद, हिंदुसहित बहुतांश धर्मांवर धुवांधार टिका केली आणि त्याची स्वत:ची नवी निर्मिती कोणती होती? तर रजनीश बायबल, ओशो उपनिषद ! म्हणजेच त्यांना जुन्याच संज्ञांचा आणि लोकांच्या मनात असलेल्या मूळ बायबल, उपनिषदांनी तयार केलेल्या पार्श्‍वभूमीचा आधार घ्‍यावा लागला. मला हे सेकंडहँड वाटतं. >>>>राहिला प्रश्न तत्त्वज्ञान उभे करण्याचा, तर त्यांचा भर पूर्णपणे 'स्वतः अनुभुती घ्या, तुमचे तुम्हीच सत्य जाणून घ्या' असा दिसतो. जे मला तरी योग्यच वाटतं. ---- योग्य वाटतंच, वाटणारच. पण 'स्वतः अनुभुती घ्या, तुमचे तुम्हीच सत्य जाणून घ्या' म्हणत राहूनही ओशो कम्युन इंटरनॅशनलची इस्‍टेट, रोल्स रॉयस गाड्या, ओरेगॉनमधली इस्टेट, ओरेगॉनमधल्या निवडणुकीमध्‍ये मूळनिवासी मतदारांवर केलेला विषप्रयोग, फोन टॅपींगचं काय करायचं?

In reply to by यकु

स्वानन्द 04/05/2012 - 17:15
>>तर रजनीश बायबल, ओशो उपनिषद ! म्हणजेच त्यांना जुन्याच संज्ञांचा आणि लोकांच्या मनात असलेल्या मूळ बायबल, उपनिषदांनी तयार केलेल्या पार्श्‍वभूमीचा आधार घ्‍यावा लागला. मला हे सेकंडहँड वाटतं. नाव देण्याची पद्धत सेकंड हँड वाट्त असेल तर ठीक आहे. पण तुमचा मूळ मुद्दा प्रामाण्याचा होता. तो इथे गैरलागू वाटतोय. म्हणजे 'अमूक एकाने म्हटलंय.. म्हणून हे खरं आहे' हा प्रकार कुठेच नाही. जे ग्रंथ लोक अगदी पूज्य मानतात, त्यातलाच गर्भीत अर्थ आपल्या स्वानुभुतीतून उलगडून सांगणे ह्यात चूक काहीच वाटत नाही. >>---- योग्य वाटतंच, वाटणारच. पण 'स्वतः अनुभुती घ्या, तुमचे तुम्हीच सत्य जाणून घ्या' म्हणत राहूनही ओशो कम्युन इंटरनॅशनलची इस्‍टेट, रोल्स रॉयस गाड्या, ओरेगॉनमधली इस्टेट, ओरेगॉनमधल्या निवडणुकीमध्‍ये मूळनिवासी मतदारांवर केलेला विषप्रयोग, फोन टॅपींगचं काय करायचं? पण दोन्हीमध्ये संबंध काय? म्हणजे ओशो कम्युन इंटरनॅशनलची इस्‍टेट, रोल्स रॉयस गाड्या ह्या असल्या काय आणि नसल्या काय त्याचा आणि 'स्वतः अनुभुती घ्या, तुमचे तुम्हीच सत्य जाणून घ्या' ह्या सांगण्याचा संबंध काय? राहिला प्रश्न 'ओरेगॉनमधल्या निवडणुकीमध्‍ये मूळनिवासी मतदारांवर केलेला विषप्रयोग, फोन टॅपींगचं काय करायचं?' तर मुळात ह्या विषयाबद्दलच अनेक मतमतांतरे आहेत ज्याबद्दल जालावर अनेक चर्चा झडल्या आहेत. आणि त्याचाही परत 'स्वतः अनुभुती घ्या, तुमचे तुम्हीच सत्य जाणून घ्या' ह्या सांगण्याशी काडीचाही संबंध नाही.

In reply to by स्वानन्द

यकु 04/05/2012 - 17:38
>>>>>नाव देण्याची पद्धत सेकंड हँड वाट्त असेल तर ठीक आहे. पण तुमचा मूळ मुद्दा प्रामाण्याचा होता. तो इथे गैरलागू वाटतोय. म्हणजे 'अमूक एकाने म्हटलंय.. म्हणून हे खरं आहे' हा प्रकार कुठेच नाही. जे ग्रंथ लोक अगदी पूज्य मानतात, त्यातलाच गर्भीत अर्थ आपल्या स्वानुभुतीतून उलगडून सांगणे ह्यात चूक काहीच वाटत नाही. ---- नुसती नाव देण्‍याची पद्धत चूक म्हणत नाहीय. सुरुवातीला वेद, बायबल यांनी तयार केलेल्या समाजाच्या मनोभूमिकेवर तुटुन पडायचं, नंतर स्वत: समाजाला काय द्यायचं तर तर रजनीश बायबल आणि ओशो उपनिषद. यात तुम्हाला विरोधाभास दिसत नसेल तर मला दुर्दैवानं तो यापेक्षा जास्त सांगता येणार नाही. >>>>>पण दोन्हीमध्ये संबंध काय? म्हणजे ओशो कम्युन इंटरनॅशनलची इस्‍टेट, रोल्स रॉयस गाड्या ह्या असल्या काय आणि नसल्या काय त्याचा आणि 'स्वतः अनुभुती घ्या, तुमचे तुम्हीच सत्य जाणून घ्या' ह्या सांगण्याचा संबंध काय? राहिला प्रश्न 'ओरेगॉनमधल्या निवडणुकीमध्‍ये मूळनिवासी मतदारांवर केलेला विषप्रयोग, फोन टॅपींगचं काय करायचं?' तर मुळात ह्या विषयाबद्दलच अनेक मतमतांतरे आहेत ज्याबद्दल जालावर अनेक चर्चा झडल्या आहेत. आणि त्याचाही परत 'स्वतः अनुभुती घ्या, तुमचे तुम्हीच सत्य जाणून घ्या' ह्या सांगण्याशी काडीचाही संबंध नाही. ----- बर बुवा. नसेल.

In reply to by धन्या

यकु 04/05/2012 - 19:43
>>>काहून ब्यांडविडथ वाया घालवताय बे? ---- तुम्हाला कळ लागणार हे माहित होतंच :p म्हणून वरच्या प्रतिसादानंतर गप्प बसलो होतो. पण आता पुन्हा एकदा खालचा प्रतिसाद देताना बँण्‍डविड्थ वाया गेल्याने या चार ओळींसाठी पुन्हा एकदा बँडविड्थ वाया घालवतो आहे ;-) याचं श्रेय तुम्हालाच ;-)

In reply to by स्वानन्द

बॅटमॅन 04/05/2012 - 18:11
एक थोडं कुरुंदकर वाचा की हो म्हणतो मी! म्हणजे ओशो कम्युन इंटरनॅशनलची इस्‍टेट, रोल्स रॉयस गाड्या इ.इ. सर्व सोडूनच द्या. पण लेखी जरी ओशोने वेद्/उपनिषद इत्यादींचे प्रामाण्य सांगितले नाले तरी त्याचे तत्वज्ञान हे अभिनवगुप्ताच्या तांत्रिक शैवपंथी तत्वज्ञानापेक्षा आजिबात वेगळे नाही, हे कुरुंदकरांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. त्यामुळे ओशो सांगतो ते चूक की बरोबर हे सोडूनपण त्याचा 'वरिजिनॅलिटी' चा दावा पण सपशेल फेल गेला.

In reply to by बॅटमॅन

स्वानन्द 04/05/2012 - 18:37
काय म्हणतोय कुरुंदकर? आणि कुठे म्हणतोय म्हणतो मी? जरा काय लिंक बिंक किंवा पुस्तकाचं नाव देऊन सोडा की हो. ओशो तंत्र, योगसुत्रे, धम्मपद, ताओ, उपनिषदे, भक्तीसुत्रे, भगवद्गीता, अष्टावक्रगीता अशा अनेक ग्रंथांवर बोलले आहेत. तेव्हा कुरंदकरांनी यातलं कुठलं म्हणणं हे ओशोंचे तत्वज्ञान म्हणून गृहीत धरलंय हे बघायला आवडेल. ( स्वगतः ज्ञानेश्वरांनी गीतेवर टीका लिहीली म्हणून त्यांना प्रामाण्यवादी म्हणावं की अमृतानुभव लिहीले म्हणून वरीजनल म्हणावे बरं!! )

In reply to by स्वानन्द

बॅटमॅन 04/05/2012 - 18:49
तेंचं "यात्रा" नावाचं पुस्तक हाय बगा तितं लिहिलंय ओशोंवर. आणि आधीच सांगून ठिवतो, आमी काय ओशोचे जाणकार नाय, तुमी किंवा यक्कुशेठ वगैरेंना जमतं हे असलं किचकट. पण कुरुंदकरांच्या लिखाणाचा मी (५ वर फिरणारा) फॅन आहे, आणि त्यांना खोडणे नामुमकिन नसले तरि बहुत मुश्किल आहे हे नक्की. तेव्हा ते वाचा, आणि तुमचा अभ्यास असेल तर जरूर त्यांचे सप्रमाण खंडन करा ही नम्र विनंती.

In reply to by बॅटमॅन

यकु 04/05/2012 - 19:17
हॅहॅहॅ बास का. मी एक सांगतो - रजनीश हा जगातला सगळ्यात मोठा चोर होता. आता हे काही कुरुंदकरांनी म्हटलंय की नाही मला माहित नाही, पण मी असं म्हणतो - कारण मी रजनीश पुरता वाचलाय, माझी शारीरिक, बौद्धीक क्षमता एक्झॉस्‍ट होईल इ‍तपत अनुभवलाय. त्यामुळे वाद-प्रतिवाद करुन कुणालातरी 'विन ओव्हर' करण्‍याचा बिलकुल मानस नाही. ज्यांना वाटतं की रजनीश चोर नव्हता त्यांनी तसं म्हणण्‍यात बिलकुल कचरु नये. तूर्तास स्वानंदने कुरुंदकरांची साइट पहावी: http://narharkurundkar.com/book.html कुरुंदकरांचे हे मत स्वानंदने वाचावे अशी आग्रहाची विनंती. माझ्या विवेचनाचे महत्व कदाचित कुणाला वाटणार नाही. माझी स्तुती होईल, विवेचनाची उपेक्षा होईल, मग माझ्या विवेचनाचे महत्व समजणारे वाचक निर्माण होईतो थांबणे भाग आहे." ते पुढे लिहितात, "पण, माझी इच्छा कठोर टीका होऊन सर्वांनी मला मुर्खात काढावे ही आहे. कारण त्यासाठी माझ्यापेक्षा खोलात उतरावे लागून *मराठी समीक्षा अधिक सखोल करावी लागेल व तेच मला हवे आहे." * मराठी हा शब्द वगळला तर या चर्चेत कुरुंदकरांनी दिलेला हा प्रतिसाद मानता येईल. ;-)

In reply to by यकु

अर्धवटराव 04/05/2012 - 21:36
>>समकालिन शंकराचार्य असोत की पूर्वीचे शंकराचार्य, ते कितीही सिद्धपुरुष, महाज्ञानी, ज्ञाता, परमज्ञाता असले तरी त्यांच्यामध्‍ये वेदांचे प्रामाण्‍य पूर्णत: ओव्हरराइड करुन स्वत:चे नवे तत्त्वज्ञान निर्माण करण्‍याची धमक दिसली नाही -- तसं ओव्हरराईड करुन स्व्तःचे तत्वज्ञान जेंव्हा निर्माण झाले तर त्याचे रेफरन्स वेदांत परत कुठे तरी सापडले. कारण सिंपल आहे... वेद अपौरुषेय आहेत. अनेक तार्कीकांनी अगदी उलटसुलट रितीनी विचान/मनन/चिंतन करुन , ओवर द पिरिञेडन/मनन/चिंतनवेद रचले. (यक्कु... प्लीज, तुम्ही तरी पुरावे मागु नका बुवा) >>तुमचे पूर्णत: नवीन तत्त्वज्ञान निर्माण करा ना. -- हात्त तिच्या.. त्यात काय एव्हढं.. आमचे नवीन तत्वज्ञान ऐकवतो... जगात पूर्णतः नवीन काहि निर्माण होत नाहि आणि जुनं पूर्णतः कधी नष्ट होत नाहि. थोडं "सायंटीफीक"ली सांगायचं हा लॉ ऑफ कंसर्व्हेशन ऑफ एनर्जी आहे (नक्की हेच कारे यक्कु??) आता याचे रेफ्रन्स शोध बघु ;) >>नीरक्षीर विवेकाने वेदांचा संदर्भ वापरावा लागतोय म्हणजे वेदात सांगितलेलं आजच्या काळाला लागू नाही हे तर स्पष्‍टच आहे -- ते वेद "निर्माण" झाले तेव्हाही ते त्या काळी पूर्णपणे लागु नव्हते. म्हणुनच अनेकांनी त्यात आपापल्या परीने भर घातली. >> मग तरीही जिथे‍तिथे वेदांचेच प्रामाण्‍य उकरुन काढण्‍याची काय गरज आहे? -- ज्यांना हे प्रामाण्य आवश्यक वाटते त्यांच्या करता उकरुन काढावे लागते बाबा. कोणी म्हटलं "आय डोण्ट केअर", तर कशाला असे संदर्भ देईल?? >>थोडक्यात हे सगळेच लोक रट्‍टामारु लोक आहेत, त्यांना पूर्णत: नवं काही निर्माण करण्‍याची भीती वाटते. -- सगळे "च" नाहित. पण बरेच.. इन फॅक्ट शेकडा यांचाच टक्का जास्त भरायचा... आमच्या सारखे संदर्भ उत्तरपत्रीका घोकुन पास झालेले इंजीनिअर्स ते. >>युजींचं वेगळेपण हे की ''परमज्ञान'' या विषयवस्तूचे वर्णन करणारी सगळी जुनी Terminology त्यांनी कचर्‍यात फेकण्‍याचं धाडस दाखवलं -- अनेकांनी तसं केलय. पण फार विषयांतर होईल म्हणुन तुर्तास पास :)

In reply to by यकु

नाना चेंगट 05/05/2012 - 11:12
समकालिन शंकराचार्य असोत की पूर्वीचे शंकराचार्य, ते कितीही सिद्धपुरुष, महाज्ञानी, ज्ञाता, परमज्ञाता असले तरी त्यांच्यामध्‍ये वेदांचे प्रामाण्‍य पूर्णत: ओव्हरराइड करुन स्वत:चे नवे तत्त्वज्ञान निर्माण करण्‍याची धमक दिसली नाही. ज्ञाता, परमज्ञाता आहात तर मग तुमच्या परमज्ञानाला आधार म्हणून वेदांची जुनी बाडं कशाला उघडत बसता? तुमचे पूर्णत: नवीन तत्त्वज्ञान निर्माण करा ना. नीरक्षीर विवेकाने वेदांचा संदर्भ वापरावा लागतोय म्हणजे वेदात सांगितलेलं आजच्या काळाला लागू नाही हे तर स्पष्‍टच आहे, मग तरीही जिथे‍तिथे वेदांचेच प्रामाण्‍य उकरुन काढण्‍याची काय गरज आहे? थोडक्यात हे सगळेच लोक रट्‍टामारु लोक आहेत, त्यांना पूर्णत: नवं काही निर्माण करण्‍याची भीती वाटते. शंकराचार्य ही परंपरा सोडा, अलिकडच्या रजनीशांसारख्‍या तथाकथित परमज्ञात्यानेही सुरुवातीला कितीही नव्याची आवई उठवली तरी त्याने नुसता वेदांचाच नव्हे तर जगातल्या सगळ्या जुन्यापुराण्‍या, कुजलेल्या, सडलेल्या ‍तथाकथित परमज्ञानविषयक तत्त्वज्ञानाचा वापर करुनच कालहरण केले, त्यांना नवी दिशा दिसली नाही, त्यांना त्यांच्या स्वत:च्या परमज्ञानाची नवी सारणी उभी करता आली नाही.
वरच्या तुमच्या मतामधली भाषा नीट असती तर तिचे योग्य शब्दात खंडन केले असते. परंतु आपल्याला मान्य नसलेल्या कोणत्याही मताला अशा पद्धतीने मांडणे, आणि अशा पद्धतीने मांडलेल्या मताचे खंडन करणे माझ्या तत्वात बसत नाही. सबब केवळ आक्षेप नोंदवत आहे. असो.
नाना चेंगट तुम्हाला खरोखर ‍उत्सुकता असेल तर युजी कृष्‍णमूर्तींचे आयुष्‍य अभ्यासून पहावे अशी विनंती करतो. युजींचं वेगळेपण हे की ''परमज्ञान'' या विषयवस्तूचे वर्णन करणारी सगळी जुनी Terminology त्यांनी कचर्‍यात फेकण्‍याचं धाडस दाखवलं - त्यांना भलेही स्वत:चं लोकप्रिय तत्वज्ञान उभं करता आलं नसलं तरी त्यांच्या अनुभूतीला कुठल्या आधाराची गरज भासली नाही.
ज्ञानप्राप्तीच्या विविध प्रमाणांमधे शब्द प्रामाण्य सुद्धा असते असे समर्थन करणार्‍या तत्वज्ञांच्या मताला चुकीचे मानणारे स्वतःला मान्य असलेल्या तत्वज्ञाच्या मताचे केवळ शब्दप्रामाण्यानेच समर्थन करतात हे पाहून गंमत वाटली. असो.

In reply to by नाना चेंगट

यकु 05/05/2012 - 23:10
वरच्या तुमच्या मतामधली भाषा नीट असती तर तिचे योग्य शब्दात खंडन केले असते. परंतु आपल्याला मान्य नसलेल्या कोणत्याही मताला अशा पद्धतीने मांडणे, आणि अशा पद्धतीने मांडलेल्या मताचे खंडन करणे माझ्या तत्वात बसत नाही. सबब केवळ आक्षेप नोंदवत आहे. असो.
आक्षेप पावला. मी वर कुठलेही 'मान्य नसलेले मत' मांडलेले नाही (प्रतिपक्षाचे), माझे निरिक्षण मांडले आहे म्हणा हवं तर, आणि ते कसे चुकीचे आहे हे समजून घ्‍यायला नक्कीच आवडले असते. पण तत्व वगैरे आलं म्हटल्यानंतर आपला पास.
ज्ञानप्राप्तीच्या विविध प्रमाणांमधे शब्द प्रामाण्य सुद्धा असते असे समर्थन करणार्‍या तत्वज्ञांच्या मताला चुकीचे मानणारे स्वतःला मान्य असलेल्या तत्वज्ञाच्या मताचे केवळ शब्दप्रामाण्यानेच समर्थन करतात हे पाहून गंमत वाटली.
पहिल्यांदा तर इथे 'नाना चेंगट' आणि 'यकु' यांचा वाद चालू नव्हता, त्यामुळे कसले समर्थन केले आहे (मान्य असलेल्या तत्वज्ञाच्या मताचे केवळ शब्दप्रामाण्याने समर्थन, गंमत वगैरे वगैरे तर फारच दूरचा मुद्दा ). तुम्ही लेखावर जे प्रश्न विचारले आहेत त्यामधून वेगळा सूर दिसत होता, म्हणून एक शिफारस केली होती. बट नाऊ दॅट यू हॅव चेंज्ड यूवर स्‍टँड, आय रिस्पेक्‍ट इट.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

कवितानागेश 05/05/2012 - 12:50
आम्हाला विदा गोळा करायचा आहे, कुणाकुणाची कुठेकुठे पटत चालाली आहे याचा. तुम्ही गपचुप माहिती द्या. अवांतरः नाझ्का लाइन्स आमच्या बिलकुल नाहीत! म्हणून तर आम्ही त्यांच्या भानगडीत पडतोय आणि सतत तेच तेच प्रश्न विचारतोय..'काय झाले?...काय झाले?...काय झाले?...काय झाले?...काय झाले?...'

धर्मसंस्थेच्या माध्यमातून राष्ट्रोत्कर्षासाठी झटणा-या स्वामी निश्चलानंद सरस्वतींच्या तालमीत तयार झालेली नवी पिढी हिंदू धर्मसंस्थेला एकूणच नवा आयाम देइल, आणि ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांच्या पायावर उभे असलेले तर्कसंगत धर्मविचार आपल्याला मिळतील अशी खात्री पुज्यश्रींकडे पाहिल्यावर वाटल्याशिवाय राहत नाही. खरंय........! हात जोडून नमस्कार आहे. नाना यांच्यासाठी : ज्ञाता म्हणजे जाणणारा, विद्वान मनुष्य. परमज्ञाता म्हणजे अत्युच्च विद्वान मनुष्य. परम ज्ञाता आणि ज्ञाता यात फरक आहे. -दिलीप बिरुटे

माझ्या लेखावर ईतक्या प्रतिक्रीया पाहून मी खुपच खुष झालो होतो. मात्र वाचल्यावर प्रचिती आली की चर्चा पार कुठच्या कुठे भरकटलीय. असो.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

यकु 04/05/2012 - 21:05
ठ्ठो !!!!! __/\__ ! चैतन्य गौरांगप्रभू: फार तीव्र नाराजी असेल तर भरकटलेली चर्चा या (तुमच्या) धाग्यावरुन काढून टाकण्याची संपादकांना विनंती करु शकता.

In reply to by चैतन्य गौरान्गप्रभु

धन्या 05/05/2012 - 01:22
चर्चा ही व्हायलाच हवी. त्याशिवाय लोकांचा "दर्जेदार टाईमपास" कसा होणार. तुम्ही काही चर्चा काढायच्या वगैरे भानगडीत पडू नका. यकु कृष्णमूर्तींकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्ही. त्यांना सडेतोड बोलण्याच्या नावाखाली असं काही बोलायची अधूनमधून लहर येते. ;)

In reply to by धन्या

यकु 05/05/2012 - 02:21
यकु कृष्णमूर्तींकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्ही. त्यांना सडेतोड बोलण्याच्या नावाखाली असं काही बोलायची अधूनमधून लहर येते.
1. पौर्णिमा किंवा अमावस्येला आमच्यामध्‍ये ही लहर उसळत नाही असे स्पष्‍टीकरण दिले जाते. :| 2. आज पौर्णिमा किंवा अमावस्या असल्यास त्यासाठी आम्ही जबाबदार नाही. तो केवळ एक योगायोग मानावा. :| 3. आम्ही सडेतोड बोलण्‍याच्या नावाखाली बोलत नसून फक्त जे आहे ते स्पष्‍टपणे मांडतो, हा प्रकार आपल्याला सडेतोडपणा वाटला असेल तर हॅहॅहॅ... आता यावर काय बोलावं? ;-) कलोअ ह्रदयाच्या मूळापासून/तळापासून आपलाच,* यकु *वरीजनल From the bottom of my heart - चा निवृत्त भाषांतर संघाकडून करुन घेतलेला मराठी अनुवाद :p

In reply to by धन्या

मुळात मिपावरती श्री. चौकटराजा, श्री. नरेंद्र गोळे, श्री. चैतन्य गोरांगप्रभु ह्यांसारखे तज्ञ, अभ्यासु आणि मान्यवर लोक हे लेखक आणि मार्गदर्शक अशा भुमीका पार पाडत असताना, काही नादान सदस्य सतत कोण ते कुरुंदकर, सावरकर, कृष्णमुर्ती अशा तद्दन कोणालाही माहिती नसलेल्या आणि काहीही लिखाण करणार्‍या लोकांची उदाहरणे का देत असतात ? अशा सदस्यांना असा विद्वान लोकांचा अपमान करून काय मिळते ? अशा लोकांना कदर नाही मिपावरच्या ह्या मार्गदर्शकांची.

यकु 03/05/2012 - 21:19
हा लेख वाचून उत्सुकता वाटल्याने साइट शोधली. In this spiritual text His Holiness has shown that like other fields, Mathematics can be a path to salvation of the soul हे वाचल्याने त्यांच्या पुस्तकांबद्दल आणखीच उत्सुकता निर्माण झाली आहे. Ankapadiyam: - This book launched in 2006 has recently become the focus of attraction of some eminent mathematicians from across the globe. Another name for this text is also Sutra Ganit (Sutra = Word Formula, Ganit = Mathematics). In this the philosophical base is given as to why number counting should begin from 0 and not 1. In this text it has been highlighted that in the Vedic literature and scriptures zero was an important concept and attribute. The book has tried to make the readers understand Mathematics from the philosophical point of view. It states Zero is a Place above One. It makes us understand that it is zero which is the mother of all numbers. The Books shows patterns which emerge if you start the number counting from zero. He has given 18 sutras to understand this and has given all the sources so that there is no controversy regarding the claim. His Holiness states that to understand this book you need knowledge of Hindi Grammar (Since the book is in Hindi and not English) and of course Mathematics. Swastika Ganit :- The swastika (from Sanskrit meaning "good fortune" or "well-being") is an equilateral cross with its arms bent at right angles in either left-facing or right-facing direction. The swastika is a sacred symbol in Hinduism , Buddhism , Jainism and Odinism . The Hindu version is often decorated with a dot in each quadrant . In this work His Holiness has given such principles which will help us to understand the system of Vedic Maths. The symbol of Swastika can be written to write the numerals from 1-10 and also be used to add, subtract, multiply and divide. This book is in its second edition now and it continues to astonish its readers. Ganita Darshan:- In this spiritual text His Holiness has shown that like other fields, Mathematics can be a path to salvation of the soul. http://www.vedicmathsindia.org/Govardhan_Matha

मदनबाण 03/05/2012 - 21:27
उत्तम आणि चांगली माहिती ! आपले लेख मी नेहमी वाचतो... असेच लिहीत रहा. हिंदू स्वतःच्या धर्मव्यवस्थेबद्दल आणि सर्वोच्च धर्मगुरूंबद्दल ईतके उदासिन का असावेत ? हिंदूंना हिंदू असण्याचा अभिमान का नाही ? असल्यास तो कुठे दिसतो ? अवांतर :--- पाकिस्तानच्या सिंध प्रांतात हिंदू महिलांची स्थिती बिकट असून दरमहा सरासरी २५ हिंदू तरुणींचे अपहरण होत आहे. याशिवाय असंख्य हिंदू तरुणी अत्याचारांनाही बळी पडत आहेत. या सर्व तरुणींचे सक्तीने धर्मातर केले जाते. या सर्व प्रकारांना कंटाळून गेल्या काही महिन्यांत तेथील ४०० हिंदू कुटुंबीयांनी भारतात स्थलांतर केले आहे. संदर्भ :---http://alturl.com/oiqja आणि आपले गृहमंत्री पी. चिदंबरम म्हणतात पाकिस्तानमध्ये हिंदू महिलांवर होणारे अत्याचार ही पाकिस्तानची अंतर्गत बाब आहे !

In reply to by मदनबाण

रणजित चितळे 04/05/2012 - 09:20
हिंदू स्वतःच्या धर्मव्यवस्थेबद्दल आणि सर्वोच्च धर्मगुरूंबद्दल ईतके उदासिन का असावेत ? हिंदूंना हिंदू असण्याचा अभिमान का नाही ? असल्यास तो कुठे दिसतो ? खरेच मला पण ह्याचे वाईट वाटते. .....हल्ली समाजातील प्रौढ व लहान मुले एकत्र भेटतात व एकमेकांत सुसंवाद सादतात असे बघायला मिळत नाही. ते प्रयत्नपुर्वक पणे केले पाहीजे. शाळेबाहेरील शाळा सक्षम करण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे किर्तन, प्रवचनांना प्रोत्साहन देणे. सगळ्यात चांगले प्रोत्साहन म्हणजे आपल्या मुलांना घेऊन अशा कार्यक्रमांना जाणे. किर्तन, प्रवचनांना फक्त म्हातारी लोकं जातात असा जो एक समाजात समज आहे तो आपण स्वतः जायला लागुन बदलला पाहीजे. त्यात कोणाला कमीपणा वाटायला नको, लाज वाटायला नको व मागासलेपणा पण वाटायला नको. आपले क्रिश्चन बांधव पण रविवारच्या मास ला जवळच्या चर्च मध्ये जातातच ना. ते मागासलेले वाटतात का आपल्याला? त्यांना लाज वाटते का? त्यांना त्यात कमीपणा वाटतो का? ते जातियवादी होतात का लागलीच? किर्तनात, प्रवचनात जे सांगितले जाते ते सगळेच्या सगळे देश, काल पात्रानी आपल्याला आणि आपल्या समाजाला लागु होतच असेल असे नाही पण निदान आपल्याला विचाराला चालना तरी मिळेल. ब-याच जणांना आपल्या मुलांना किर्तन प्रवचनांना घेऊन जायचे म्हणजे मुलाला शामळू बनवायचे किंवा लहानवयापासुन वैराग्याचे व अल्पसंतुष्ट होण्याचे धडे द्यायचे असे वाटते. थोडक्यात किर्तन प्रवचनांना लहान मुलांना घेऊन जाणे म्हणजे गृहास्थाश्रमासाठी मुलाला नालायक बनवणे असे काही लोकांना वाटेल. .... http://www.misalpav.com/node/15404 http://bolghevda.blogspot.com/2010/10/blog-post.html

अर्धवटराव 04/05/2012 - 04:00
>>वेदांचे परमज्ञाता, अद्वैतवादाचे प्रणेते आणि हिंदू धर्माचे पुनरूज्जीवक जगदगुरू श्री आद्यशंकराचार्यांची जयंती आपण नुकतीच साजरी केली. -- म्हणजे तुमच्या लक्षात होती म्हणा कि. काहितरीच टाईम पास बघा. >>शंकराचार्य म्हणजे हिंदूंचे धर्माचार्य, जगदगुरू! --म्हणजे नक्की कुठल्या धर्माचे? आम्हि हिंदु नावाचा कुठला धर्म आहे हेच मानित नाहि मुळी. >>आपल्या धर्मव्यवस्थेबद्दल आणि सर्वोच्च धर्मगुरूंबद्दल ईतका उदासिन असणारा समाज हिंदु धर्माशिवाय अन्य कुठे आढळणे शक्य आहे का? -- धर्माभिमान वगैरे फुटकळ गोष्टींसाठी आमच्याकडे वेळ नाहि. किंबहुना कसल्या कालबाह्य परंपरांचा वेडगळ अभिमान का बाळगायचा हेच कोडे आहे. आम्हाला बाकि काहि काम-धाम नाहि का? >>अश्या परिस्थीतीतही धर्मविहीन राजनीति विधवा आणि राजनीति विहीन धर्म विधुरासमान असतो, असं परखड वक्तव्य करून राष्ट्रकार्य हेच ईश्वरकार्य असल्याचं सांगणारे गोवर्धन मठ पुरी पीठाधीश्वर श्रीमज्जगदगुरु शंकराचार्य श्री निश्चलानंद सरस्वती हे शंकराचार्य या संस्थेला जनसामान्यांच्या अगदी समीप आणून ठेवण्याचं कार्य करण्यात अग्रणी ठरतात. -- चला. म्हणजे परत धर्माच्या नावाने राजकारण करायची तयारी सुरु आहे म्हणा कि. आमच्या सेक्युलर देशात असल्या भानगडी करताना लाज नाहि वाटत या लोकांना. >>आदी शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार पिठांपैकी ऋग्वेदाचे अधिष्ठान मानले गेलेल्या पुरी गोवर्धन पिठाचे ते १४५ वे शंकराचार्य आहेत. या पिठाचं वेगळेपण म्हणजे आदीशंकराचार्यांचे पहिले शिष्य श्री पद्मपादाचार्य हे या पिठाचे पहिले शंकराचार्य होते. त्यांच्यानंतर चालत आलेली ही परंपरा आजवर अखंड सुरू आहे. -- या सगळ्याला पुरावा काय? तुम्ही म्हणता म्हणुन आम्हि मानणार नाहि. पुरावे द्या.. ते देखील आम्हाला पटतील असे. >>नदिचं मुळ आणि ऋषिचं कुळ विचारू नये असं म्हणतात. -- काहितरीच वेडगळ कल्पना. >>१९३९ साली बिहारमधल्या कलुहाई पोस्टमधल्या हरिपुर बक्सी टोल या खेड्यात उच्चविद्याविभुषित आणि वेदशास्त्रपारंगत मैथीली ब्राम्हण घरात जन्मलेल्या... -- आले ना शेवटी जातीवर?? कसही करुन आम्हि कसे श्रेष्ठ हेच बडबडण्यात जन्म जायचा या लोकांचा >>वेद, मिमांसा, वेदान्त, कर्मकाण्ड ईत्यादींचं शिक्षण... -- हे कसलं शिक्षण? याचा काय उपयोग? आणि काहि रजिस्टर्ड्/सर्टीफाईड/फॉरेन विद्यापिठाने बोनाफाईड केलेले विद्यापीठातुन शिक्षण घेतले कि असेच गावाच्या चौपाल वरुन? आम्हाला नाहि माहित असं कुठलं विद्यापीठ आहे ते... >>पुढे शंकराचार्य स्वामी निरंजनदेवतिर्थ ह्यांचं शिष्यत्त्व पत्करलं आणि आध्यात्मीक क्षेत्रातील वाटचाल सुरू झाली. -- म्हणजे बुवाबाजी सुरु केली तर... काय करावं या भोळट श्रद्धाळु लोकांचं... >>१९९० च्या दरम्यानचा तो काळ होता. रामजन्मभुमीच्या आंदोलनाने अवघं हिंदू जनमानस पेटून उठलेलं. -- पैसे वाटुन, दारु पाजुन जमा केलेले लोक ते.. काहि पेटुन वगैरे उठलं नाहि कोणि. >>धर्मपिठाचं पावित्र्य जपत असतांनाच राष्ट्रीय विचारांना स्थानही मिळायला हवं! हा विचार करूनच स्वामीजींनी पुरी पिठाची पुढची दिशा ठरवली. -- ह्म्म्म्म्म्म... नागपुरला बरच जाणं असावं यांचं. या असल्या गोष्टी तिथेच पिकतात म्हणे. >>आपल्या अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात अवघा भरतखंड पिंजुन काढणा-या आदिंशंकराचार्यांची पुजा बांधत स्वामी निश्चलानंद सरस्वतीही मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असतात. -- काहि पुरावा आहे का या भारत भ्रमणाचा? >>सन्यास घेतला आणि नि:संग झालो, तरीही जननी आणि जन्मभुमीशी असलेलं नातं तुटत नाही, हा आदिशंकराचार्यांचा विचार त्यांनी अंगीकारला आहे. -- आपली हौस भागवायला काहितरी सबब लागते. मग काय, आले जननी-जन्मभुमी वगैरे घेऊन... >>आदिंशंकराचार्यांनीही सन्यस्थ जीवन जगत असतांनाही आपल्या आईला दिलेलं तिच्या अंतीम घडीला घरी पोचण्याचं वचन पाळलं होतं. -- परत... पुरावा काय याचा? >>स्वामीजींनीही आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ तिच्या मुळगावी उभारल्या गेलेल्या स्मृतीमंदिराच्या शिलान्यासाला उपस्थीत राहून आपल्या लहानपणच्या अठवणी जाग्या केल्या. -- ह्म्म्म्म्म्म... या मंदीराच्या बांधकामाला पैस कुठुन आला ते जाहीर करा म्हणावं. >>गोवर्धन मठाच्या माध्यमातून सुशीलता, ओजस्विता व शूरता या तीनही गुणांनी सपन्न अशी नवी पिढी तयार करण्याचं कार्य त्यांनी हाती घेतलं आहे. मठाच्या पिठ परिषदेच्या माध्यमातून आदित्य वाहीनी आणि आनंदवाहीनी या युवक आणि युवतींच्या संघठनाची बांधणी त्यांच्या नेतृत्त्वाखाली झालेली आहे. -- आता तर खात्रीच पटली.. हा नक्की नागपुर इफेक्ट. अहो, नागपुरला लोकसभेची सीट कधी मिळवुन दाखवता येत नाहि यांना... आणि म्हणे संगठन करताहेत. >>मुळ भारतीय गाईंच्या दर्जेदार वंशावळीची पैदास करणे आणि उच्च प्रतिच्या गाईंची देशभर निर्यात करून भारतीय गोवंश टिकवणे असं आहे. मुळात वैज्ञानिक दृष्टीकोण समोर ठेवून स्वामीजींनी नवे बदल घडवून आणले आहेत. आणत आहेत. -- हा हा हा. यात कसला आलाय वैज्ञानीक दृष्टीकोन? निव्वळ भोळसटपणा. सुधरणार नाहि रे कधी हे लोक. >>...त्यामुळे या चार पिठांच्या पिठाधिशपदी येणा-यांमधे सहाजीकच दैवी शक्ती, सामर्थ्य असल्याचे मानले जाते. -- दैवी सामर्थ्य वगैरे तर फारच अवैज्ञानीक गोष्टी. त्यांचा असा उदोउदो करुन हे बाबा लोक जनतेला फसवतात. >>स्वामी निश्चलानंद सरस्वती मात्र याहूनही पुढे जाऊन राष्ट्रभक्ती, आणि निःस्वार्थ जनसेवेच्या व्रताला अधीक पवित्र मानतात. धर्मसंस्थेच्या माध्यमातून राष्ट्रोत्कर्षासाठी झटणा-या स्वामी निश्चलानंद सरस्वतींच्या तालमीत तयार झालेली नवी पिढी हिंदू धर्मसंस्थेला एकूणच नवा आयाम देइल, आणि ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांच्या पायावर उभे असलेले तर्कसंगत धर्मविचार आपल्याला मिळतील अशी खात्री पुज्यश्रींकडे पाहिल्यावर वाटल्याशिवाय राहत नाही. -- म्हणजे परत समाज कर्मकांडात फसवायला, आळशी बनवायला ट्रेनींग देणे सुरु आहे तर. अहो धर्म ही तर अफुची गोळी... त्यात वरुन हिंदुधर्म तर अस्तित्वातच नाहि. मग कसले आले ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान वगैरे ?? बाबांनो... युज युवर ब्रेन बरं का... अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

चिंतामणी 04/05/2012 - 09:54
>>>-- ह्म्म्म्म्म्म... नागपुरला बरच जाणं असावं यांचं. या असल्या गोष्टी तिथेच पिकतात म्हणे. >>>-- आता तर खात्रीच पटली.. हा नक्की नागपुर इफेक्ट. अहो, नागपुरला लोकसभेची सीट कधी मिळवुन दाखवता येत नाहि यांना... आणि म्हणे संगठन करताहेत. जळजळीसाठी एकच रामबाण उपाय सुचवला जातो. "ईनो". काविळीवर काय उपाय सुचवणार???? असो. अर्धवटराव >>>--म्हणजे नक्की कुठल्या धर्माचे? आम्हि हिंदु नावाचा कुठला धर्म आहे हेच मानित नाहि मुळी>>> तुम्ही मानत नसाल हो. पण त्यामुळे हिंदूधर्म संपला असे समजू नका. मानणारे खूप लोक आहेत अजून. >>>-- या सगळ्याला पुरावा काय? तुम्ही म्हणता म्हणुन आम्हि मानणार नाहि. पुरावे द्या.. ते देखील आम्हाला पटतील असे. >>>-- काहि पुरावा आहे का या भारत भ्रमणाचा? >>>-- परत... पुरावा काय याचा? तुम्ही विचारले म्हणून कोणी का उत्तर द्यावे. तुमचा अभ्यास वाढवा आणि नुसते प्रश्ण न विचारता हे खोटे आहे हे सिध्द करून दाखवा.

In reply to by चिंतामणी

टवाळ कार्टा 04/05/2012 - 11:10
>>"तुम्ही विचारले म्हणून कोणी का उत्तर द्यावे. तुमचा अभ्यास वाढवा आणि नुसते प्रश्ण न विचारता हे खोटे आहे हे सिध्द करून दाखवा." मी सूक्श्म रुपाने योग वापरुन परग्रहावर जाउन आलो आहे आणि तिथल्या लोकांबरोबर जेवलो आहे कोणाचा विश्वास नसेल तर तुमचा अभ्यास वाढवा आणि हे खोटे आहे हे सिध्द करून दाखवा ;) आणि जर इतके शंकराचार्य होउन गेले आणि त्या सगळ्यांनी इतके काही समाज कार्य केले तर शिवाजी राजांना पंडित का नाही मिळाला?? हिंदु धर्मातील वाइट रुढी बंद करायला १९वे शतक का उजाडावे लागले?? शंकराचार्य लोकांना मतदान करायला का सांगत नाहीत शंकराचार्य हे "सत्य साइबाबांना" चमत्कारी समजतात?? चायला पण आजकाल सगळ्यांना पिण्यासाठी मात्र विदेशीच लागते... मग वाइनरीच्या जागी सोमरसाचे कारखाने सुरु करणार का??

In reply to by टवाळ कार्टा

आणि जर इतके शंकराचार्य होउन गेले आणि त्या सगळ्यांनी इतके काही समाज कार्य केले तर शिवाजी राजांना पंडित का नाही मिळाला?? मी आद्य शंकराचार्यांचा फ्यान आहे. तरीसुद्धा तुमच्या 'शिवाजीराजांना पंडित का मिळाला नाही' या विधानाची एक मिपाकर म्हणून शरम वाटली ;) पंडित दुर्भिक्ष्याबद्दल तुमचा निर्देश राज्याभिषेकाकडे दिसतो. हे विधान तद्दन अद्यानांतून आले आहे असे नम्रपणे टोचवतो. ह्या धाग्यांवरची भाषणे ऐका आणि कळवा. http://www.esnips.com/thumbnails.php?album=4678391 आणि हो, ते एक राहिलंच, अभ्यास वाढवा ;) (चान्स पे डान्स करून घेतला)

In reply to by इष्टुर फाकडा

चिंतामणी 04/05/2012 - 13:44
>>>पंडित दुर्भिक्ष्याबद्दल तुमचा निर्देश राज्याभिषेकाकडे दिसतो. हे विधान तद्दन अद्यानांतून आले आहे असे नम्रपणे टोचवतो. पुर्णपणे सहमत. अभ्यास वाढवायची गरज आहेच. पण एकांगी दृष्टीकोन बदलण्याची गरज जास्त आहे.

In reply to by चिंतामणी

टवाळ कार्टा 04/05/2012 - 14:14
>>पंडित दुर्भिक्ष्याबद्दल तुमचा निर्देश राज्याभिषेकाकडे दिसतो. हे विधान तद्दन अद्यानांतून आले आहे असे नम्रपणे टोचवतो. सहमत.... पण बाकी मुद्द्यांचे काय???

In reply to by टवाळ कार्टा

पोप किंवा ईमाम किंवा लामा किंवा मुनीदेखील मतदान करायला सांगत नाही. पण नेमके हिंदूंच्या धर्मगुरूचा विषय निघाला की मगच सामाजीक, राजकीय, तर्कशास्त्रीय, विज्ञाननिष्ट ईत्यादी आग्रह धरले जातात.

In reply to by चैतन्य गौरान्गप्रभु

अर्धवटराव 05/05/2012 - 01:22
>>पोप किंवा ईमाम किंवा लामा किंवा मुनीदेखील मतदान करायला सांगत नाही. -- मतदान वगैरे बाबतीत यांचा इंटरेस्ट पराकोटीचा असतो. एखाद चक्कर टाका आमच्या भिवंडी/हैद्राबादला. अर्धवटराव

In reply to by चैतन्य गौरान्गप्रभु

टवाळ कार्टा 05/05/2012 - 06:23
"त्यांचे" चुकीचे असतील पण मग म्हणुन आपले पण चुकीचेच असायला हवे का?? आणि धर्माबद्दल बोलताना आस्तिक लोकांकडुन नेहेमी"च" उत्तर देण्यापेक्शा प्रतिप्रश्न का लोकांकडुन?

In reply to by चिंतामणी

अर्धवटराव 04/05/2012 - 21:09
म्हणजे प्रश्न आमच्या करता नाहिच मुळी :) पण हे उपरोधाने घ्यायचं काय? म्हणजे तुम्हाला उपरोध कळातो असं समजायचं काय? असो. >>तुम्ही मानत नसाल हो. पण त्यामुळे हिंदूधर्म संपला असे समजू नका. मानणारे खूप लोक आहेत अजून. -- असतील ना. आमची कुठे ना आहे? मानोत बापडे. आमच्या वैज्ञानीक जगात देखील बिग बँग थेअरी ( काय म्हणालात?? नॉट अगेन ?? अर्रे वा रे वा ) मानणारे आणि न मानणारे अनेक लोकं आहेत. मानायला/न मानायला काय पैसे लागतात होय. >>तुम्ही विचारले म्हणून कोणी का उत्तर द्यावे. तुमचा अभ्यास वाढवा आणि नुसते प्रश्ण न विचारता हे खोटे आहे हे सिध्द करून दाखवा. -- आम्ही विचारले म्हणुन कोणि उत्तर द्यावे असा आमचा मुळीच आग्रह नाहि. उत्तर असेल, आणि द्यायची इच्छा असेल तर द्या, अथवा देऊ नका. बिग डील. पण म्हणुन आम्ही समाज प्रबोधन थांबवणार नाहि. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

चिंतामणी 05/05/2012 - 08:08
>>>पण म्हणुन आम्ही समाज प्रबोधन थांबवणार नाहि. उपरोक्त प्रश्ण विचारून जे समाज प्रबोधन करीत आहात, ते बघता आपले नाव लौकरच राजा राम मोहन रॉय, आगरकर, न्या.रानडे इत्यादी धुरंधराचे पाठोपाठ आपले नाव घेतले जाईल यात शंकाच नाही.

In reply to by चिंतामणी

अर्धवटराव 05/05/2012 - 20:34
छे हो. ते कसले समाजसुधारक. आम्हाला मिपावरच्या समाजसुधारकांच्या पंक्तीत बसायला आवडेल. नव्हे, तशी एंबीशन आहे आमची !! अर्धवटराव.

In reply to by अर्धवटराव

ही प्रतिक्रीया खरोखरच विनोदी आहे. बराच वेळ खर्ची घालून (अर्थात आपला वेळ मौल्यवान असल्यामुळे खर्ची घालून असे म्हणतोय) ही लिहलेली दिसतेय. पण प्रयोजन काही कळले नाही.

In reply to by चैतन्य गौरान्गप्रभु

अर्धवटराव 04/05/2012 - 21:14
>>ही प्रतिक्रीया खरोखरच विनोदी आहे. -- म्हणजे प्रतिक्रिया तुम्हाला कळली म्हणायची. तसं अगदीच दुर्बोध नाहि लिहीत आम्ही >>बराच वेळ खर्ची घालून (अर्थात आपला वेळ मौल्यवान असल्यामुळे खर्ची घालून असे म्हणतोय) ही लिहलेली दिसतेय. -- छे छे. म्हणजे आमचा वेळ मौल्यवान आहे यात काहि शंका नाहि. पण असल्या प्रतिक्रिया द्यायला आम्हाला आमच्या प्रतिभेचा एक दशांश देखील वापर करावा लागत नाहि. >>पण प्रयोजन काही कळले नाही. -- अहो आम्हा समाज सेवकांचं काम काळाच्या बरेच पुढे असतं. सर्व सामान्य लोकांना त्याचं प्रयोजन असं सहजासहजी कळलं असतं तर ते देखील आमच्या पंक्तीत येऊन बसते ना... अर्धवटराव

चिंतामणी 04/05/2012 - 09:38
हिंदू स्वतःच्या धर्मव्यवस्थेबद्दल आणि सर्वोच्च धर्मगुरूंबद्दल किती उदासिन आहेत हे नेमक्या शब्दात दाखवून दिलेत. अजून असे लेख येउ द्यात.

In reply to by चिंतामणी

अर्धवटराव 04/05/2012 - 21:17
>>हिंदू स्वतःच्या धर्मव्यवस्थेबद्दल आणि सर्वोच्च धर्मगुरूंबद्दल किती उदासिन आहेत हे नेमक्या शब्दात दाखवून दिलेत -- किती उदासीन आहे हे कळलं तर... पण असं का याचा काहि विचार?? तसा हा प्रश्न आमच्या करता गौण आहे म्हणा... कारण हिंदु म्हणाजे कोण हेच ठरायची जिथे मारामार तिथे कसलं औदासिन्य आणि कसलं काय.. अर्धवटराव

निश 04/05/2012 - 12:44
चैतन्य गौरान्गप्रभु साहेब , अतिशय चांगला लेख लिहिला आहे. मुळात जे लोक इथे हिंदु धर्म कुठे आहे अस विचारतात त्याना काय लिहायचे ते लिहुद्यात. ते लोक स्वता कट्टर जाती धर्म पाळणारे असतात असा अनुभव आहे. कारण जात धर्म ह्या वरुन बोलणारे लोक ज्या जातीतील असतिल त्या जाती शिवाय इतर लोकाना कमीच लेखतात असा अनुभव बहुतेक सगळ्या जातित येतो. आणि जर कोणी चांगले काम करत असेल मग तो कुठल्याही जाती धर्म मानणारा असेल त्याचे कौतुक व त्याचे काम हे सगळ्याना कळलेच पाहीजे. त्यात गोवर्धन मठ पुरी पीठाधीश्वर श्रीमज्जगदगुरु शंकराचार्य श्री निश्चलानंद सरस्वती हे हिंदुंचे मानबिंदु आहेत. त्यांच काम आम्हाला कळण हे आमच सदभाग्य आहे. खरच खुप सुंदर आहे हा लेख. मी हिंदु असल्याचा अभिमान मला नेहमी आहेच व तो माझ्या जीवात जीव असेस तोवर राहील.

In reply to by निश

श्री निश्चलानन्द् सरस्वती शंकराचार्यांचा कार्यविस्तार खुप मोठा आहे. त्यांच्या सिद्धपिठाचा ईतीहासही मोठा देदिप्यमान आहे. रामजन्मभुमी आंदोलनात त्यांची संयत परंतु सुस्पष्ट भुमिका खुप महत्त्वाचं कार्य करून गेली. म्हणुन त्यांचा परिचय या ठीकाणी करून दिलाय. जेवढी माहिती मला होती, तेवढी देऊ शकलोय.

In reply to by चैतन्य गौरान्गप्रभु

टवाळ कार्टा 05/05/2012 - 06:32
>>रामजन्मभुमी आंदोलनात त्यांची संयत परंतु सुस्पष्ट भुमिका खुप महत्त्वाचं कार्य करून गेली. "कोणती संयत परंतु सुस्पष्ट भुमिका", "कोणते खुप महत्त्वाचं कार्य" या बद्दल काही माहिती मिळेल का? किंवा कुठे मिळेल त्याची लिन्क मिळेल का?

मूकवाचक 04/05/2012 - 14:05
आद्य शंकराचार्य - वेध एका महावताराचा (लेखकः स. कृ. देवधर, मेघ:श्याम सावकार - प्रसाद प्रकाशन) हे पुस्तक या संदर्भात वाचण्यासारखे आहे.

नाना चेंगट 04/05/2012 - 14:23
>>>वेदांचे परमज्ञाता, अद्वैतवादाचे प्रणेते आणि हिंदू धर्माचे पुनरूज्जीवक जगदगुरू श्री आद्यशंकराचार्यांची जयंती आपण नुकतीच साजरी केली >>>>वेदांचे परमज्ञाता शंकराचार्य उपनिषदांचे गाढे अभ्यासक होते. वेदांच्या संदर्भात त्यातील ब्राह्मण भाग तसेच संहीता ज्या ज्ञानमार्गास उपयुक्त आहेत त्यांचाच संदर्भ ते घेत असत. कर्मकांड संदर्भात त्यांची भुमिका त्यांना टाळण्याचीच असे. नीरक्षीर विवेकाने ते वेदांचा संदर्भ वापरत. त्यामुळे परम ज्ञाता म्हणजे नक्की काय? ज्ञाता आणि परमज्ञाता यात काय फरक? >>>अद्वैतवादाचे प्रणेते अद्वैतवादाचे प्रथम लिखित स्वरुपात प्रतिपादन शंकराचार्यांचे गुरुंचे गुरु गौडपादाचार्य यांनी केले त्यांनी अद्वैतवाद आणि अजातिवाद प्रतिपादन केला. मात्र त्यांच्या आधी अनेकांनी अद्वैतवाद प्रतिपादन केला आहे. उपनिषदांमधे, ब्रह्मसुत्रांमधे सुद्धा अद्वैतवाद प्रतिपादन केला आहे. त्याला जुना वेदांत असे म्हणतात. शंकराचार्यांनी अद्वैतवादाचे समर्थन केले आणि मायावादाचे प्रतिपादन केले. त्यानंतरच्या सर्व अद्वैत प्रतिपादनाला नवा वेदांत म्हणतात. मग शंकराचार्य अद्वैतवादाचे प्रणेते कसे? >>>आणि हिंदू धर्माचे पुनरूज्जीवक हिंदू धर्म म्हणजे नक्की कोणता? यज्ञयाग समर्थक हिंदू धर्म? त्याच्यावर तर शंकराचार्य टीका करतात. उपनिषद प्रणित धर्म? रामानुजाचार्य तर त्यांना प्रच्छन्न बौध्द म्हणतात. त्यांच्या काळातील धर्म मार्तंड त्यांना धर्मबुडव्या म्हणतात कारण त्यांनी कर्मकांडावर प्रखर टीका केली. मग कोणता हिंदू धर्म? बाबा, बुवा मानणारा, देवपूजा करणारा? शंकराचार्य तर देव नाकारतात. धर्माची आवश्यकता फक्त ज्ञान मिळेपर्यंत नंतर नाही. मग धर्माचे पुनरुज्जीवन कसे काय केले? नक्की काय केले? उप्स.... एका ओळीतील निम्म्या वाक्यातच मला भंजाळायला झाले. एवढी उत्तरे द्या पुढ्चा संवाद चालू ठेवू.

In reply to by नाना चेंगट

रमताराम 04/05/2012 - 15:04
मूळ रुपातल्या नानाचे आम्ही नेहमीच फ्यान आहोत. कालच कोणाशी तरी बोलताना म्हटले होते की या धाग्यावर नान्या असता तर... आणि नाना हजर. (खर्‍या भक्ताच्या हाकेला देव धावून येतात तसेच.) यातले एक दोन मुद्दे आम्ही लिहायला आलो होतो, नानाने अधिक लिहिले आहे (साहजिकच आहे, कुठे हा ऐरावत नि कुठे आमच्यासारखं तट्टू) बास. आता नाना आहे म्हणजे डोळे मिटायला मोकळा झालो. (मध्यंतरी 'अद्वैत तत्त्वज्ञान म्हणजे हिंदू धर्माचे व्यवच्छेदक लक्षण' अशी व्याख्या ऐकून मी सदेह स्वर्गाला गेलो होतो, त्याऐवजी अशा रितीने डोळे मिटण्याची वेळ येणे केव्हाही चांगले.) सहमत असे वेगळे लिहायला नकोच.

In reply to by रमताराम

येथील काही सभासदांना समुपदेशनाची गरज आहे ! सदर लेखक हे मिपावरती फक्त स्वतःचे लेखन टाकण्यापुरते येतात. असे असताना त्यांना काही शंका विचारणे आणि उत्तराची अपेक्षा ठेवणे हे मानसीक व बौद्धीक आजारपणाचे लक्षण आहे.

In reply to by नाना चेंगट

यकु 04/05/2012 - 15:19
समकालिन शंकराचार्य असोत की पूर्वीचे शंकराचार्य, ते कितीही सिद्धपुरुष, महाज्ञानी, ज्ञाता, परमज्ञाता असले तरी त्यांच्यामध्‍ये वेदांचे प्रामाण्‍य पूर्णत: ओव्हरराइड करुन स्वत:चे नवे तत्त्वज्ञान निर्माण करण्‍याची धमक दिसली नाही. ज्ञाता, परमज्ञाता आहात तर मग तुमच्या परमज्ञानाला आधार म्हणून वेदांची जुनी बाडं कशाला उघडत बसता? तुमचे पूर्णत: नवीन तत्त्वज्ञान निर्माण करा ना. नीरक्षीर विवेकाने वेदांचा संदर्भ वापरावा लागतोय म्हणजे वेदात सांगितलेलं आजच्या काळाला लागू नाही हे तर स्पष्‍टच आहे, मग तरीही जिथे‍तिथे वेदांचेच प्रामाण्‍य उकरुन काढण्‍याची काय गरज आहे? थोडक्यात हे सगळेच लोक रट्‍टामारु लोक आहेत, त्यांना पूर्णत: नवं काही निर्माण करण्‍याची भीती वाटते. शंकराचार्य ही परंपरा सोडा, अलिकडच्या रजनीशांसारख्‍या तथाकथित परमज्ञात्यानेही सुरुवातीला कितीही नव्याची आवई उठवली तरी त्याने नुसता वेदांचाच नव्हे तर जगातल्या सगळ्या जुन्यापुराण्‍या, कुजलेल्या, सडलेल्या ‍तथाकथित परमज्ञानविषयक तत्त्वज्ञानाचा वापर करुनच कालहरण केले, त्यांना नवी दिशा दिसली नाही, त्यांना त्यांच्या स्वत:च्या परमज्ञानाची नवी सारणी उभी करता आली नाही. नाना चेंगट तुम्हाला खरोखर ‍उत्सुकता असेल तर युजी कृष्‍णमूर्तींचे आयुष्‍य अभ्यासून पहावे अशी विनंती करतो. युजींचं वेगळेपण हे की ''परमज्ञान'' या विषयवस्तूचे वर्णन करणारी सगळी जुनी Terminology त्यांनी कचर्‍यात फेकण्‍याचं धाडस दाखवलं - त्यांना भलेही स्वत:चं लोकप्रिय तत्वज्ञान उभं करता आलं नसलं तरी त्यांच्या अनुभूतीला कुठल्या आधाराची गरज भासली नाही.

In reply to by यकु

स्वानन्द 04/05/2012 - 16:34
>>शंकराचार्य ही परंपरा सोडा, अलिकडच्या रजनीशांसारख्‍या तथाकथित परमज्ञात्यानेही सुरुवातीला कितीही नव्याची आवई उठवली तरी त्याने नुसता वेदांचाच नव्हे तर जगातल्या सगळ्या जुन्यापुराण्‍या, कुजलेल्या, सडलेल्या ‍तथाकथित परमज्ञानविषयक तत्त्वज्ञानाचा वापर करुनच कालहरण केले, त्यांना नवी दिशा दिसली नाही, त्यांना त्यांच्या स्वत:च्या परमज्ञानाची नवी सारणी उभी करता आली नाही. रजनीशांच्या कुठल्याही डिस्कोर्सेस मध्ये 'वेद असे म्हणतात, म्हणून मी म्हणतोय हे बरोबर आहे' असा सूर कुठेच दिसत नाही. त्यांचे बोलणे त्यांच्या स्वतःच्या अनुभुतीतून आलेले आहे हे स्पष्ट दिसते. राहिला प्रश्न तत्त्वज्ञान उभे करण्याचा, तर त्यांचा भर पूर्णपणे 'स्वतः अनुभुती घ्या, तुमचे तुम्हीच सत्य जाणून घ्या' असा दिसतो. जे मला तरी योग्यच वाटतं.

In reply to by स्वानन्द

यकु 04/05/2012 - 16:48
>>>>रजनीशांच्या कुठल्याही डिस्कोर्सेस मध्ये 'वेद असे म्हणतात, म्हणून मी म्हणतोय हे बरोबर आहे' असा सूर कुठेच दिसत नाही. त्यांचे बोलणे त्यांच्या स्वतःच्या अनुभुतीतून आलेले आहे हे स्पष्ट दिसते. ---- 'वेद असे म्हणतात, म्हणून मी म्हणतोय हे बरोबर आहे' असं म्हणायला रजनीश काय खुळा होता काय? अनुभूती स्वत:ची असेल, पण ती जेव्हा जगासमोर मांडण्‍याची वेळ आली तेव्हा आधी त्यांनी प्रचंड गाजा-वाजा करुन वेद, हिंदुसहित बहुतांश धर्मांवर धुवांधार टिका केली आणि त्याची स्वत:ची नवी निर्मिती कोणती होती? तर रजनीश बायबल, ओशो उपनिषद ! म्हणजेच त्यांना जुन्याच संज्ञांचा आणि लोकांच्या मनात असलेल्या मूळ बायबल, उपनिषदांनी तयार केलेल्या पार्श्‍वभूमीचा आधार घ्‍यावा लागला. मला हे सेकंडहँड वाटतं. >>>>राहिला प्रश्न तत्त्वज्ञान उभे करण्याचा, तर त्यांचा भर पूर्णपणे 'स्वतः अनुभुती घ्या, तुमचे तुम्हीच सत्य जाणून घ्या' असा दिसतो. जे मला तरी योग्यच वाटतं. ---- योग्य वाटतंच, वाटणारच. पण 'स्वतः अनुभुती घ्या, तुमचे तुम्हीच सत्य जाणून घ्या' म्हणत राहूनही ओशो कम्युन इंटरनॅशनलची इस्‍टेट, रोल्स रॉयस गाड्या, ओरेगॉनमधली इस्टेट, ओरेगॉनमधल्या निवडणुकीमध्‍ये मूळनिवासी मतदारांवर केलेला विषप्रयोग, फोन टॅपींगचं काय करायचं?

In reply to by यकु

स्वानन्द 04/05/2012 - 17:15
>>तर रजनीश बायबल, ओशो उपनिषद ! म्हणजेच त्यांना जुन्याच संज्ञांचा आणि लोकांच्या मनात असलेल्या मूळ बायबल, उपनिषदांनी तयार केलेल्या पार्श्‍वभूमीचा आधार घ्‍यावा लागला. मला हे सेकंडहँड वाटतं. नाव देण्याची पद्धत सेकंड हँड वाट्त असेल तर ठीक आहे. पण तुमचा मूळ मुद्दा प्रामाण्याचा होता. तो इथे गैरलागू वाटतोय. म्हणजे 'अमूक एकाने म्हटलंय.. म्हणून हे खरं आहे' हा प्रकार कुठेच नाही. जे ग्रंथ लोक अगदी पूज्य मानतात, त्यातलाच गर्भीत अर्थ आपल्या स्वानुभुतीतून उलगडून सांगणे ह्यात चूक काहीच वाटत नाही. >>---- योग्य वाटतंच, वाटणारच. पण 'स्वतः अनुभुती घ्या, तुमचे तुम्हीच सत्य जाणून घ्या' म्हणत राहूनही ओशो कम्युन इंटरनॅशनलची इस्‍टेट, रोल्स रॉयस गाड्या, ओरेगॉनमधली इस्टेट, ओरेगॉनमधल्या निवडणुकीमध्‍ये मूळनिवासी मतदारांवर केलेला विषप्रयोग, फोन टॅपींगचं काय करायचं? पण दोन्हीमध्ये संबंध काय? म्हणजे ओशो कम्युन इंटरनॅशनलची इस्‍टेट, रोल्स रॉयस गाड्या ह्या असल्या काय आणि नसल्या काय त्याचा आणि 'स्वतः अनुभुती घ्या, तुमचे तुम्हीच सत्य जाणून घ्या' ह्या सांगण्याचा संबंध काय? राहिला प्रश्न 'ओरेगॉनमधल्या निवडणुकीमध्‍ये मूळनिवासी मतदारांवर केलेला विषप्रयोग, फोन टॅपींगचं काय करायचं?' तर मुळात ह्या विषयाबद्दलच अनेक मतमतांतरे आहेत ज्याबद्दल जालावर अनेक चर्चा झडल्या आहेत. आणि त्याचाही परत 'स्वतः अनुभुती घ्या, तुमचे तुम्हीच सत्य जाणून घ्या' ह्या सांगण्याशी काडीचाही संबंध नाही.

In reply to by स्वानन्द

यकु 04/05/2012 - 17:38
>>>>>नाव देण्याची पद्धत सेकंड हँड वाट्त असेल तर ठीक आहे. पण तुमचा मूळ मुद्दा प्रामाण्याचा होता. तो इथे गैरलागू वाटतोय. म्हणजे 'अमूक एकाने म्हटलंय.. म्हणून हे खरं आहे' हा प्रकार कुठेच नाही. जे ग्रंथ लोक अगदी पूज्य मानतात, त्यातलाच गर्भीत अर्थ आपल्या स्वानुभुतीतून उलगडून सांगणे ह्यात चूक काहीच वाटत नाही. ---- नुसती नाव देण्‍याची पद्धत चूक म्हणत नाहीय. सुरुवातीला वेद, बायबल यांनी तयार केलेल्या समाजाच्या मनोभूमिकेवर तुटुन पडायचं, नंतर स्वत: समाजाला काय द्यायचं तर तर रजनीश बायबल आणि ओशो उपनिषद. यात तुम्हाला विरोधाभास दिसत नसेल तर मला दुर्दैवानं तो यापेक्षा जास्त सांगता येणार नाही. >>>>>पण दोन्हीमध्ये संबंध काय? म्हणजे ओशो कम्युन इंटरनॅशनलची इस्‍टेट, रोल्स रॉयस गाड्या ह्या असल्या काय आणि नसल्या काय त्याचा आणि 'स्वतः अनुभुती घ्या, तुमचे तुम्हीच सत्य जाणून घ्या' ह्या सांगण्याचा संबंध काय? राहिला प्रश्न 'ओरेगॉनमधल्या निवडणुकीमध्‍ये मूळनिवासी मतदारांवर केलेला विषप्रयोग, फोन टॅपींगचं काय करायचं?' तर मुळात ह्या विषयाबद्दलच अनेक मतमतांतरे आहेत ज्याबद्दल जालावर अनेक चर्चा झडल्या आहेत. आणि त्याचाही परत 'स्वतः अनुभुती घ्या, तुमचे तुम्हीच सत्य जाणून घ्या' ह्या सांगण्याशी काडीचाही संबंध नाही. ----- बर बुवा. नसेल.

In reply to by धन्या

यकु 04/05/2012 - 19:43
>>>काहून ब्यांडविडथ वाया घालवताय बे? ---- तुम्हाला कळ लागणार हे माहित होतंच :p म्हणून वरच्या प्रतिसादानंतर गप्प बसलो होतो. पण आता पुन्हा एकदा खालचा प्रतिसाद देताना बँण्‍डविड्थ वाया गेल्याने या चार ओळींसाठी पुन्हा एकदा बँडविड्थ वाया घालवतो आहे ;-) याचं श्रेय तुम्हालाच ;-)

In reply to by स्वानन्द

बॅटमॅन 04/05/2012 - 18:11
एक थोडं कुरुंदकर वाचा की हो म्हणतो मी! म्हणजे ओशो कम्युन इंटरनॅशनलची इस्‍टेट, रोल्स रॉयस गाड्या इ.इ. सर्व सोडूनच द्या. पण लेखी जरी ओशोने वेद्/उपनिषद इत्यादींचे प्रामाण्य सांगितले नाले तरी त्याचे तत्वज्ञान हे अभिनवगुप्ताच्या तांत्रिक शैवपंथी तत्वज्ञानापेक्षा आजिबात वेगळे नाही, हे कुरुंदकरांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. त्यामुळे ओशो सांगतो ते चूक की बरोबर हे सोडूनपण त्याचा 'वरिजिनॅलिटी' चा दावा पण सपशेल फेल गेला.

In reply to by बॅटमॅन

स्वानन्द 04/05/2012 - 18:37
काय म्हणतोय कुरुंदकर? आणि कुठे म्हणतोय म्हणतो मी? जरा काय लिंक बिंक किंवा पुस्तकाचं नाव देऊन सोडा की हो. ओशो तंत्र, योगसुत्रे, धम्मपद, ताओ, उपनिषदे, भक्तीसुत्रे, भगवद्गीता, अष्टावक्रगीता अशा अनेक ग्रंथांवर बोलले आहेत. तेव्हा कुरंदकरांनी यातलं कुठलं म्हणणं हे ओशोंचे तत्वज्ञान म्हणून गृहीत धरलंय हे बघायला आवडेल. ( स्वगतः ज्ञानेश्वरांनी गीतेवर टीका लिहीली म्हणून त्यांना प्रामाण्यवादी म्हणावं की अमृतानुभव लिहीले म्हणून वरीजनल म्हणावे बरं!! )

In reply to by स्वानन्द

बॅटमॅन 04/05/2012 - 18:49
तेंचं "यात्रा" नावाचं पुस्तक हाय बगा तितं लिहिलंय ओशोंवर. आणि आधीच सांगून ठिवतो, आमी काय ओशोचे जाणकार नाय, तुमी किंवा यक्कुशेठ वगैरेंना जमतं हे असलं किचकट. पण कुरुंदकरांच्या लिखाणाचा मी (५ वर फिरणारा) फॅन आहे, आणि त्यांना खोडणे नामुमकिन नसले तरि बहुत मुश्किल आहे हे नक्की. तेव्हा ते वाचा, आणि तुमचा अभ्यास असेल तर जरूर त्यांचे सप्रमाण खंडन करा ही नम्र विनंती.

In reply to by बॅटमॅन

यकु 04/05/2012 - 19:17
हॅहॅहॅ बास का. मी एक सांगतो - रजनीश हा जगातला सगळ्यात मोठा चोर होता. आता हे काही कुरुंदकरांनी म्हटलंय की नाही मला माहित नाही, पण मी असं म्हणतो - कारण मी रजनीश पुरता वाचलाय, माझी शारीरिक, बौद्धीक क्षमता एक्झॉस्‍ट होईल इ‍तपत अनुभवलाय. त्यामुळे वाद-प्रतिवाद करुन कुणालातरी 'विन ओव्हर' करण्‍याचा बिलकुल मानस नाही. ज्यांना वाटतं की रजनीश चोर नव्हता त्यांनी तसं म्हणण्‍यात बिलकुल कचरु नये. तूर्तास स्वानंदने कुरुंदकरांची साइट पहावी: http://narharkurundkar.com/book.html कुरुंदकरांचे हे मत स्वानंदने वाचावे अशी आग्रहाची विनंती. माझ्या विवेचनाचे महत्व कदाचित कुणाला वाटणार नाही. माझी स्तुती होईल, विवेचनाची उपेक्षा होईल, मग माझ्या विवेचनाचे महत्व समजणारे वाचक निर्माण होईतो थांबणे भाग आहे." ते पुढे लिहितात, "पण, माझी इच्छा कठोर टीका होऊन सर्वांनी मला मुर्खात काढावे ही आहे. कारण त्यासाठी माझ्यापेक्षा खोलात उतरावे लागून *मराठी समीक्षा अधिक सखोल करावी लागेल व तेच मला हवे आहे." * मराठी हा शब्द वगळला तर या चर्चेत कुरुंदकरांनी दिलेला हा प्रतिसाद मानता येईल. ;-)

In reply to by यकु

अर्धवटराव 04/05/2012 - 21:36
>>समकालिन शंकराचार्य असोत की पूर्वीचे शंकराचार्य, ते कितीही सिद्धपुरुष, महाज्ञानी, ज्ञाता, परमज्ञाता असले तरी त्यांच्यामध्‍ये वेदांचे प्रामाण्‍य पूर्णत: ओव्हरराइड करुन स्वत:चे नवे तत्त्वज्ञान निर्माण करण्‍याची धमक दिसली नाही -- तसं ओव्हरराईड करुन स्व्तःचे तत्वज्ञान जेंव्हा निर्माण झाले तर त्याचे रेफरन्स वेदांत परत कुठे तरी सापडले. कारण सिंपल आहे... वेद अपौरुषेय आहेत. अनेक तार्कीकांनी अगदी उलटसुलट रितीनी विचान/मनन/चिंतन करुन , ओवर द पिरिञेडन/मनन/चिंतनवेद रचले. (यक्कु... प्लीज, तुम्ही तरी पुरावे मागु नका बुवा) >>तुमचे पूर्णत: नवीन तत्त्वज्ञान निर्माण करा ना. -- हात्त तिच्या.. त्यात काय एव्हढं.. आमचे नवीन तत्वज्ञान ऐकवतो... जगात पूर्णतः नवीन काहि निर्माण होत नाहि आणि जुनं पूर्णतः कधी नष्ट होत नाहि. थोडं "सायंटीफीक"ली सांगायचं हा लॉ ऑफ कंसर्व्हेशन ऑफ एनर्जी आहे (नक्की हेच कारे यक्कु??) आता याचे रेफ्रन्स शोध बघु ;) >>नीरक्षीर विवेकाने वेदांचा संदर्भ वापरावा लागतोय म्हणजे वेदात सांगितलेलं आजच्या काळाला लागू नाही हे तर स्पष्‍टच आहे -- ते वेद "निर्माण" झाले तेव्हाही ते त्या काळी पूर्णपणे लागु नव्हते. म्हणुनच अनेकांनी त्यात आपापल्या परीने भर घातली. >> मग तरीही जिथे‍तिथे वेदांचेच प्रामाण्‍य उकरुन काढण्‍याची काय गरज आहे? -- ज्यांना हे प्रामाण्य आवश्यक वाटते त्यांच्या करता उकरुन काढावे लागते बाबा. कोणी म्हटलं "आय डोण्ट केअर", तर कशाला असे संदर्भ देईल?? >>थोडक्यात हे सगळेच लोक रट्‍टामारु लोक आहेत, त्यांना पूर्णत: नवं काही निर्माण करण्‍याची भीती वाटते. -- सगळे "च" नाहित. पण बरेच.. इन फॅक्ट शेकडा यांचाच टक्का जास्त भरायचा... आमच्या सारखे संदर्भ उत्तरपत्रीका घोकुन पास झालेले इंजीनिअर्स ते. >>युजींचं वेगळेपण हे की ''परमज्ञान'' या विषयवस्तूचे वर्णन करणारी सगळी जुनी Terminology त्यांनी कचर्‍यात फेकण्‍याचं धाडस दाखवलं -- अनेकांनी तसं केलय. पण फार विषयांतर होईल म्हणुन तुर्तास पास :)

In reply to by यकु

नाना चेंगट 05/05/2012 - 11:12
समकालिन शंकराचार्य असोत की पूर्वीचे शंकराचार्य, ते कितीही सिद्धपुरुष, महाज्ञानी, ज्ञाता, परमज्ञाता असले तरी त्यांच्यामध्‍ये वेदांचे प्रामाण्‍य पूर्णत: ओव्हरराइड करुन स्वत:चे नवे तत्त्वज्ञान निर्माण करण्‍याची धमक दिसली नाही. ज्ञाता, परमज्ञाता आहात तर मग तुमच्या परमज्ञानाला आधार म्हणून वेदांची जुनी बाडं कशाला उघडत बसता? तुमचे पूर्णत: नवीन तत्त्वज्ञान निर्माण करा ना. नीरक्षीर विवेकाने वेदांचा संदर्भ वापरावा लागतोय म्हणजे वेदात सांगितलेलं आजच्या काळाला लागू नाही हे तर स्पष्‍टच आहे, मग तरीही जिथे‍तिथे वेदांचेच प्रामाण्‍य उकरुन काढण्‍याची काय गरज आहे? थोडक्यात हे सगळेच लोक रट्‍टामारु लोक आहेत, त्यांना पूर्णत: नवं काही निर्माण करण्‍याची भीती वाटते. शंकराचार्य ही परंपरा सोडा, अलिकडच्या रजनीशांसारख्‍या तथाकथित परमज्ञात्यानेही सुरुवातीला कितीही नव्याची आवई उठवली तरी त्याने नुसता वेदांचाच नव्हे तर जगातल्या सगळ्या जुन्यापुराण्‍या, कुजलेल्या, सडलेल्या ‍तथाकथित परमज्ञानविषयक तत्त्वज्ञानाचा वापर करुनच कालहरण केले, त्यांना नवी दिशा दिसली नाही, त्यांना त्यांच्या स्वत:च्या परमज्ञानाची नवी सारणी उभी करता आली नाही.
वरच्या तुमच्या मतामधली भाषा नीट असती तर तिचे योग्य शब्दात खंडन केले असते. परंतु आपल्याला मान्य नसलेल्या कोणत्याही मताला अशा पद्धतीने मांडणे, आणि अशा पद्धतीने मांडलेल्या मताचे खंडन करणे माझ्या तत्वात बसत नाही. सबब केवळ आक्षेप नोंदवत आहे. असो.
नाना चेंगट तुम्हाला खरोखर ‍उत्सुकता असेल तर युजी कृष्‍णमूर्तींचे आयुष्‍य अभ्यासून पहावे अशी विनंती करतो. युजींचं वेगळेपण हे की ''परमज्ञान'' या विषयवस्तूचे वर्णन करणारी सगळी जुनी Terminology त्यांनी कचर्‍यात फेकण्‍याचं धाडस दाखवलं - त्यांना भलेही स्वत:चं लोकप्रिय तत्वज्ञान उभं करता आलं नसलं तरी त्यांच्या अनुभूतीला कुठल्या आधाराची गरज भासली नाही.
ज्ञानप्राप्तीच्या विविध प्रमाणांमधे शब्द प्रामाण्य सुद्धा असते असे समर्थन करणार्‍या तत्वज्ञांच्या मताला चुकीचे मानणारे स्वतःला मान्य असलेल्या तत्वज्ञाच्या मताचे केवळ शब्दप्रामाण्यानेच समर्थन करतात हे पाहून गंमत वाटली. असो.

In reply to by नाना चेंगट

यकु 05/05/2012 - 23:10
वरच्या तुमच्या मतामधली भाषा नीट असती तर तिचे योग्य शब्दात खंडन केले असते. परंतु आपल्याला मान्य नसलेल्या कोणत्याही मताला अशा पद्धतीने मांडणे, आणि अशा पद्धतीने मांडलेल्या मताचे खंडन करणे माझ्या तत्वात बसत नाही. सबब केवळ आक्षेप नोंदवत आहे. असो.
आक्षेप पावला. मी वर कुठलेही 'मान्य नसलेले मत' मांडलेले नाही (प्रतिपक्षाचे), माझे निरिक्षण मांडले आहे म्हणा हवं तर, आणि ते कसे चुकीचे आहे हे समजून घ्‍यायला नक्कीच आवडले असते. पण तत्व वगैरे आलं म्हटल्यानंतर आपला पास.
ज्ञानप्राप्तीच्या विविध प्रमाणांमधे शब्द प्रामाण्य सुद्धा असते असे समर्थन करणार्‍या तत्वज्ञांच्या मताला चुकीचे मानणारे स्वतःला मान्य असलेल्या तत्वज्ञाच्या मताचे केवळ शब्दप्रामाण्यानेच समर्थन करतात हे पाहून गंमत वाटली.
पहिल्यांदा तर इथे 'नाना चेंगट' आणि 'यकु' यांचा वाद चालू नव्हता, त्यामुळे कसले समर्थन केले आहे (मान्य असलेल्या तत्वज्ञाच्या मताचे केवळ शब्दप्रामाण्याने समर्थन, गंमत वगैरे वगैरे तर फारच दूरचा मुद्दा ). तुम्ही लेखावर जे प्रश्न विचारले आहेत त्यामधून वेगळा सूर दिसत होता, म्हणून एक शिफारस केली होती. बट नाऊ दॅट यू हॅव चेंज्ड यूवर स्‍टँड, आय रिस्पेक्‍ट इट.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

कवितानागेश 05/05/2012 - 12:50
आम्हाला विदा गोळा करायचा आहे, कुणाकुणाची कुठेकुठे पटत चालाली आहे याचा. तुम्ही गपचुप माहिती द्या. अवांतरः नाझ्का लाइन्स आमच्या बिलकुल नाहीत! म्हणून तर आम्ही त्यांच्या भानगडीत पडतोय आणि सतत तेच तेच प्रश्न विचारतोय..'काय झाले?...काय झाले?...काय झाले?...काय झाले?...काय झाले?...'

धर्मसंस्थेच्या माध्यमातून राष्ट्रोत्कर्षासाठी झटणा-या स्वामी निश्चलानंद सरस्वतींच्या तालमीत तयार झालेली नवी पिढी हिंदू धर्मसंस्थेला एकूणच नवा आयाम देइल, आणि ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांच्या पायावर उभे असलेले तर्कसंगत धर्मविचार आपल्याला मिळतील अशी खात्री पुज्यश्रींकडे पाहिल्यावर वाटल्याशिवाय राहत नाही. खरंय........! हात जोडून नमस्कार आहे. नाना यांच्यासाठी : ज्ञाता म्हणजे जाणणारा, विद्वान मनुष्य. परमज्ञाता म्हणजे अत्युच्च विद्वान मनुष्य. परम ज्ञाता आणि ज्ञाता यात फरक आहे. -दिलीप बिरुटे

माझ्या लेखावर ईतक्या प्रतिक्रीया पाहून मी खुपच खुष झालो होतो. मात्र वाचल्यावर प्रचिती आली की चर्चा पार कुठच्या कुठे भरकटलीय. असो.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

यकु 04/05/2012 - 21:05
ठ्ठो !!!!! __/\__ ! चैतन्य गौरांगप्रभू: फार तीव्र नाराजी असेल तर भरकटलेली चर्चा या (तुमच्या) धाग्यावरुन काढून टाकण्याची संपादकांना विनंती करु शकता.

In reply to by चैतन्य गौरान्गप्रभु

धन्या 05/05/2012 - 01:22
चर्चा ही व्हायलाच हवी. त्याशिवाय लोकांचा "दर्जेदार टाईमपास" कसा होणार. तुम्ही काही चर्चा काढायच्या वगैरे भानगडीत पडू नका. यकु कृष्णमूर्तींकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्ही. त्यांना सडेतोड बोलण्याच्या नावाखाली असं काही बोलायची अधूनमधून लहर येते. ;)

In reply to by धन्या

यकु 05/05/2012 - 02:21
यकु कृष्णमूर्तींकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्ही. त्यांना सडेतोड बोलण्याच्या नावाखाली असं काही बोलायची अधूनमधून लहर येते.
1. पौर्णिमा किंवा अमावस्येला आमच्यामध्‍ये ही लहर उसळत नाही असे स्पष्‍टीकरण दिले जाते. :| 2. आज पौर्णिमा किंवा अमावस्या असल्यास त्यासाठी आम्ही जबाबदार नाही. तो केवळ एक योगायोग मानावा. :| 3. आम्ही सडेतोड बोलण्‍याच्या नावाखाली बोलत नसून फक्त जे आहे ते स्पष्‍टपणे मांडतो, हा प्रकार आपल्याला सडेतोडपणा वाटला असेल तर हॅहॅहॅ... आता यावर काय बोलावं? ;-) कलोअ ह्रदयाच्या मूळापासून/तळापासून आपलाच,* यकु *वरीजनल From the bottom of my heart - चा निवृत्त भाषांतर संघाकडून करुन घेतलेला मराठी अनुवाद :p

In reply to by धन्या

मुळात मिपावरती श्री. चौकटराजा, श्री. नरेंद्र गोळे, श्री. चैतन्य गोरांगप्रभु ह्यांसारखे तज्ञ, अभ्यासु आणि मान्यवर लोक हे लेखक आणि मार्गदर्शक अशा भुमीका पार पाडत असताना, काही नादान सदस्य सतत कोण ते कुरुंदकर, सावरकर, कृष्णमुर्ती अशा तद्दन कोणालाही माहिती नसलेल्या आणि काहीही लिखाण करणार्‍या लोकांची उदाहरणे का देत असतात ? अशा सदस्यांना असा विद्वान लोकांचा अपमान करून काय मिळते ? अशा लोकांना कदर नाही मिपावरच्या ह्या मार्गदर्शकांची.
वेदांचे परमज्ञाता, अद्वैतवादाचे प्रणेते आणि हिंदू धर्माचे पुनरूज्जीवक जगदगुरू श्री आद्यशंकराचार्यांची जयंती आपण नुकतीच साजरी केली. हे वाक्य वाचून आपल्यापैकी अनेकांच्या नजरा सहज दिनदर्शिकेकडे वळतील कारण जयंती नेमकी कधी होती याची कल्पनाही अनेकांना नसेल. शंकराचार्य म्हणजे हिंदूंचे धर्माचार्य, जगदगुरू! आद्यशंकराचार्यांनी तयार केलेली काही पिठं आहेत - बहुतेक चार! याशिवाय अनेक स्वयंनिर्मित पिठं आहेत. किती? माहिती नाही! सध्या हयात असलेल्या शंकराचार्यांपैकी कुणाचं नाव आठवेल का? तर कांची पीठाचे श्री जयेन्द्र सरस्वती! कारण? कसल्यातरी वादाच्या भोव-यात अडकले होते, ते हेच शंकराचार्य ना?

<<<ठेल्याचा घोळ - एफ १!!एफ १!!एफ १!!एफ १!!>>>

प्यारे१ ·

यकु 17/04/2012 - 16:28
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) पार बाजार उठवलास रेऽऽ !!! बुकणाच!!

प्रचेतस 17/04/2012 - 17:38
टकमकावरून उतरताना घाबरलात ना, म्हणून. आता प्रायश्चित्त म्हणून माळ घालून तिथून व्यवस्थित उतरून दाखवा आणि ते ठेला आणि गांजाचे फ्याड बंद करा. मग बघा तुमची डेअरी कशी जोरात चालतेय ते. (ह्या हल्लीच्या पोरांची व्यवसायावर निष्ठाच नाय!!!)

५० फक्त 18/04/2012 - 07:49
बाजार उठवण्याच्या नादात बाजार उघडुन बसणे म्हणजे हे असे. असो, उरलेला गांजा अन दुधं दोन्ही घेउन थंडाई करुन विका काही दिवस, उन्हाळ्यात चांगली असते तब्येतीला.

यकु 17/04/2012 - 16:28
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) पार बाजार उठवलास रेऽऽ !!! बुकणाच!!

प्रचेतस 17/04/2012 - 17:38
टकमकावरून उतरताना घाबरलात ना, म्हणून. आता प्रायश्चित्त म्हणून माळ घालून तिथून व्यवस्थित उतरून दाखवा आणि ते ठेला आणि गांजाचे फ्याड बंद करा. मग बघा तुमची डेअरी कशी जोरात चालतेय ते. (ह्या हल्लीच्या पोरांची व्यवसायावर निष्ठाच नाय!!!)

५० फक्त 18/04/2012 - 07:49
बाजार उठवण्याच्या नादात बाजार उघडुन बसणे म्हणजे हे असे. असो, उरलेला गांजा अन दुधं दोन्ही घेउन थंडाई करुन विका काही दिवस, उन्हाळ्यात चांगली असते तब्येतीला.
एक डेअरीचा व्यवसाय नीट सुरु असतानाही मी डेअरीच्या ठिकाणीच पान सुपारीचा ठेला स्थापित केला होता. (झक मारलीन ठेला सुरु केला असं झालंय, कारण पैसे देऊनही ठेल्याचं अधिकृत लायसन्स मिळू शकत नाहीय ) त्यात धंद्याच्या जागेत पार्टिशन वगैरे भानगडी आल्याच. बरेच महिने दोन्ही व्यवसाय व्यवस्थित चालू होते. पण गेल्या काही दिवसात ठेल्यावरच्या गांज्याने गोंधळ झाला , आणि त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी धाड पड्ल्यानं ठेला आणि डेअरी पण बंद करावी लागली. आम्ही काय करावं? आम्ही चांगला एक माननीय (पक्षी एजन्ट, चांगली भरभक्कम दक्षिणा देऊन हेवेसांनल) शोधला आणि मनपा नि पोलिस ठेसनासमोर अनुष्टाणाला बसवला.

फ्रायडे टाईमपास

मुक्तसुनीत ·

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रियाली 03/09/2011 - 00:09
अगदी अगदी! मिपावर स्वरचित साहित्यच प्रकाशित करता येते असे मला वाटत होते. ;) हे तर चक्क ढापलेले आहे पण सु. ने. लागे यांची तक्रार येत नाही तोपर्यंत चालू द्या! ;)

In reply to by क्रेमर

श्रावण मोडक 03/09/2011 - 01:10
कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. ;) आणि या प्रक्रियेत पुढे ती कविता मनातले सत्यही व्यक्त करत जाते, हे नोंद घेण्याजोगे आहे. ;)

In reply to by श्रावण मोडक

अनामिक 03/09/2011 - 01:17
वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. असेल असेल... वास्तववादी असल्याने एका पेग नंतर पहिलं कडवं ते ४थ्या पेग नंतर चौथं कडवं प्रसवलं गेलं असल्याची शक्यताही नाकारता येत नाही! बाकी टिपी कविता आवडली हो मुसुशेठ!

In reply to by श्रावण मोडक

कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही
अर्रेच्या ! मग खरेतर 'बुधवार टाईमपास' असे नाव नको होते का ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

श्रावण मोडक 03/09/2011 - 18:51
ही कविता एनाराय मंडळींची (आपले देशी आयटीवाले त्यातच मोडतात म्हणा) आहे. त्यामुळं बुधवार नाही. कॉल असतो त्यादिवशी. इश्यू असतात. फ्रायडेला हे काही नसतं. म्हणून फ्रायडे टाईमपास आहे हा. ;)

शेवटच्या कडव्यापरर्यंत सर्व रस अर्थव्यवहारापासुन, वीररस,अद्भुतरस,रौद्ररस,शांतरस झिरपले आहेत. //चानदन्या झुकल्य जराश्या आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा// ह्या वाक्यांनी तर ड्वाले पाणावले... शुक्रवार आणि मोठ्या विकांताच्या शुभेच्छा मुसुशेठ!

धनंजय 03/09/2011 - 02:49
तेवढ्यामुळे "मोकलाया दाहि दिश्या" कविता डोळ्याखालून गेली... (आजवर "मोकलाया दाही दिशा" ही प्रमाण-मराठीतच लिहिलेल्या कुठल्याशा प्रसिद्ध कवितेतली ओळ असावी असा माझा समज होता. आज शोधून संदर्भ सापडला, आणि समज सुधारून घेतला.)

सन्जोप राव 03/09/2011 - 07:49
टाईमपास आवडला. एरवी कपाळावर काही विचारी सुरकुत्या टाकून गंभीरपणे लिखाण करणार्‍या मुक्तसुनीतांनी शुक्रवारी रात्री केलेले हे लिखाण वाचून एखादा साधू हळूच चॉकलेट खाताना पकडला जावा तसे वाटले. (उपमा अर्थातच ढापलेल्या आहेत!)

चतुरंग 03/09/2011 - 16:41
लांब विकांताच्या सुरुवातीला अनेक कविगणांच्या काव्यसुमनांचा संमिश्र साक्षात्कार व्हावा यात नवल ते काय? ह्या कवितेचे नाव 'ढापलेली अक्षरे' असे ठेवावे का? -रंगा

ही कविता पाहून आयकिआने प्रसिद्ध केलेल्या मोड्यूलर फर्निचरची आठवण झाली. शंभरेक कविता घेतल्या तर त्यांच्या ओळींच्या परम्युटेशन-कॉंबिनेशननी किमान दोनतीन कोटी कविता करता याव्यात असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. आमच्या कवितकसाठी मॉड्यूलर कविता तयार करण्याचं मोड्यूल लिहणार का? राजेश

कधीकधी तुमच्यातच पाहतो मी कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे तरी कसे फुलतात ('संग्रहणी'य) गुलाब हे ताजे न-अवांतरः 'औषधोपचार', 'नृत्य' किंवा 'गुंतवणूक' म्हटलेत ते बरे झाले, पण फलज्योतिष किंवा कृष्णमूर्ती या क्याटेगरीत घातल्याबद्दल कुणीतरी तुमची तक्रार संपादकमंडळाकडे करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रियाली 03/09/2011 - 00:09
अगदी अगदी! मिपावर स्वरचित साहित्यच प्रकाशित करता येते असे मला वाटत होते. ;) हे तर चक्क ढापलेले आहे पण सु. ने. लागे यांची तक्रार येत नाही तोपर्यंत चालू द्या! ;)

In reply to by क्रेमर

श्रावण मोडक 03/09/2011 - 01:10
कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. ;) आणि या प्रक्रियेत पुढे ती कविता मनातले सत्यही व्यक्त करत जाते, हे नोंद घेण्याजोगे आहे. ;)

In reply to by श्रावण मोडक

अनामिक 03/09/2011 - 01:17
वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. असेल असेल... वास्तववादी असल्याने एका पेग नंतर पहिलं कडवं ते ४थ्या पेग नंतर चौथं कडवं प्रसवलं गेलं असल्याची शक्यताही नाकारता येत नाही! बाकी टिपी कविता आवडली हो मुसुशेठ!

In reply to by श्रावण मोडक

कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही
अर्रेच्या ! मग खरेतर 'बुधवार टाईमपास' असे नाव नको होते का ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

श्रावण मोडक 03/09/2011 - 18:51
ही कविता एनाराय मंडळींची (आपले देशी आयटीवाले त्यातच मोडतात म्हणा) आहे. त्यामुळं बुधवार नाही. कॉल असतो त्यादिवशी. इश्यू असतात. फ्रायडेला हे काही नसतं. म्हणून फ्रायडे टाईमपास आहे हा. ;)

शेवटच्या कडव्यापरर्यंत सर्व रस अर्थव्यवहारापासुन, वीररस,अद्भुतरस,रौद्ररस,शांतरस झिरपले आहेत. //चानदन्या झुकल्य जराश्या आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा// ह्या वाक्यांनी तर ड्वाले पाणावले... शुक्रवार आणि मोठ्या विकांताच्या शुभेच्छा मुसुशेठ!

धनंजय 03/09/2011 - 02:49
तेवढ्यामुळे "मोकलाया दाहि दिश्या" कविता डोळ्याखालून गेली... (आजवर "मोकलाया दाही दिशा" ही प्रमाण-मराठीतच लिहिलेल्या कुठल्याशा प्रसिद्ध कवितेतली ओळ असावी असा माझा समज होता. आज शोधून संदर्भ सापडला, आणि समज सुधारून घेतला.)

सन्जोप राव 03/09/2011 - 07:49
टाईमपास आवडला. एरवी कपाळावर काही विचारी सुरकुत्या टाकून गंभीरपणे लिखाण करणार्‍या मुक्तसुनीतांनी शुक्रवारी रात्री केलेले हे लिखाण वाचून एखादा साधू हळूच चॉकलेट खाताना पकडला जावा तसे वाटले. (उपमा अर्थातच ढापलेल्या आहेत!)

चतुरंग 03/09/2011 - 16:41
लांब विकांताच्या सुरुवातीला अनेक कविगणांच्या काव्यसुमनांचा संमिश्र साक्षात्कार व्हावा यात नवल ते काय? ह्या कवितेचे नाव 'ढापलेली अक्षरे' असे ठेवावे का? -रंगा

ही कविता पाहून आयकिआने प्रसिद्ध केलेल्या मोड्यूलर फर्निचरची आठवण झाली. शंभरेक कविता घेतल्या तर त्यांच्या ओळींच्या परम्युटेशन-कॉंबिनेशननी किमान दोनतीन कोटी कविता करता याव्यात असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. आमच्या कवितकसाठी मॉड्यूलर कविता तयार करण्याचं मोड्यूल लिहणार का? राजेश

कधीकधी तुमच्यातच पाहतो मी कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे तरी कसे फुलतात ('संग्रहणी'य) गुलाब हे ताजे न-अवांतरः 'औषधोपचार', 'नृत्य' किंवा 'गुंतवणूक' म्हटलेत ते बरे झाले, पण फलज्योतिष किंवा कृष्णमूर्ती या क्याटेगरीत घातल्याबद्दल कुणीतरी तुमची तक्रार संपादकमंडळाकडे करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी एक बेहद्द नाममात्र घोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा म्हणे कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर इमानाने जन्मभर रेटायचा ऐसा गाडा ? कधीकधी माझ्यातच पाहतो मी भव्य हिमालय तुमचा अमुचा ज्याच्या छातीचा फोडुनिया कोट , गुलाम केले गेले जयाने लोक तीस कोट. बोलेना तो खळ मैंद म्हणती बळकट धश्चोट कर्मठ जो प्राणी तो पोंचट. कधीकधी माझ्यातच पाहतो मी गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा जो नुसतिच काडी नाही खर्चिली कवडी दमडी नाहि वेचिला दाम श्रीराम जयराम जयजय राम. कधीकधी माझ्यातच पाहतो मी षंढ सारी लेकरे लेकरे उदंड जाली अरुण उगवला पहाट झाली झाले मोकळे आकाश आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झ

आमची बी एक

मुक्तसुनीत ·

आमच्या पाशवीपणाची दखल घेण्याबद्दल मी श्रीयुत ले. की. बोले यांची फार्फार आभारी आहे. आडात नसले तरी पोहोर्‍यात आले आहे ... हलकटपण कविता आहे म्हणून दिती म्हणण्याबद्दल क्षमा केली आहे.

एवढे सगळे विषय निवडूनही 'विडंबनाचं विडंबन' हा विषय मिळाला नाही! अभिजात काव्याला, त्यातल्या तरल संकल्पनांना असं शब्दांमध्ये पकडणं कठीण असतं. पण पुन्हा विषयोंका इल्जाम का द्यावा म्हणतो मी? कविता आवडली. दिती यांनी खेळकरपणेच घेतली आहे हे बघून बरं वाटलं.

शहराजाद 18/08/2011 - 06:58
श्रीयुत ले.की. बोले
हे तर खासच. जाता जाता, लेखक, कीस्कू बरं बोले?

श्रावण मोडक 18/08/2011 - 10:41
दोष कोणा काय देऊ, आदिती तू सांग ना र ला र नि ट ला ट गं , हा तुझा ठरला गुन्हा काव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर
हाहाहाहा... हे 'लेकी बोले' आहे होय! बरं. :)

In reply to by श्रावण मोडक

सुवर्णमयी 18/08/2011 - 16:50
विडंबनाचा विजय असो.. आवडले. मी आज मिपावर कविता लिहावी असे ठरवत होते.. घाबरून बेत रद्द करते आहे. विडंबन नको रे बाबा... (नेमकी सून कोण ? तापलेल्या विडंबनाच्या तव्यावर उगाच कविता ठेवणे म्हणजे..)

In reply to by सुवर्णमयी

श्रावण मोडक 18/08/2011 - 17:34
नेमकी सून कोण ?
छ्या... तुम्हाला सगळं उलगडूनच सांगायचं का? हे पहा - दोष कोणा काय देऊ, सुवर्णमयी तू सांग ना र ला र नि ट ला ट, हा तुझा गं ठरला गुन्हा काव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर कुंथताति अक्षरे गे सुवर्णमयी तू बास कर ;) थोडा बदल केला आहे. सांभाळून घ्या. वृत्त, मात्रा चुकलं असावंच. :)

श्री. मु. क्त. सुनीत यांनी श्री. ले. की. बोले यांची ही नितांत सुंदर कविता येथे देऊन आम्हा रसिकांवर खूपच मोठे उपकार केले आहेत. त्यांनी केलेल्या या साहित्यसेवेबद्दल आम्ही कातड्याचे जोडे करून त्यांना देण्याच्या विचारात आहोत पण जन्मजात कातडीबचाऊ धोरण अंगवळणी पडले असल्याने असले काही प्रत्यक्षात करण्याच्या भानगडीत पडलो नाही. असो. आता तरी आदिती यांनी "भीक नको, काव्य आवर" (हे अर्थ आवर सारखे काही नसावे अशी अपेक्षा) या ओळी मनावर घ्याव्यात अशी मी समस्त वाकडेवाडी बु|| सर्वकला रसिक मंडळाच्या वतीने त्यांना नम्र विनंती करतो. जय हींद जय म्हाराट्र!

प्रियाली 18/08/2011 - 14:58
वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर..
हे कडवे इथे तय्यार आहे हे वाचलेच नव्हते. ;)

सहज 18/08/2011 - 16:30
(थंड झाले खाकरे गं) Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Thu, 18/08/2011 - 01:53 (आमची बी एक ) Submitted by मुक्तसुनीत on Thu, 18/08/2011 - 01:55 ह्या वर्षीच्या जागतीक मराठी मॅगी नूडल काव्यपुरस्कारासाठी नाव सुचवतो!! :P

यकु 18/08/2011 - 19:52
01:53 01:55 विडंबनाचा वेग सहजरावांमुळे लक्षात आला. विडंबकांना _____/\०_ _____/\०_ _____/\०_ _____/\०_ अवांतरः कावळे उडाले स्वामी चे मावळे बुडाले कामी विडंबन आले होते.. त्याचे सोवळे उडाले मामी असे विडंबन करणार होतो.. पण हात आखडता घेतला कारण विडंबनाचा पुन्हा एखादा चौकार उडाला असता.

In reply to by यकु

हात सैल सोडा...आणी लवकर लीहा...आमच्या मनात आता उत्कंठा लागून राहिलीये...कसली कडक सिक्सर पडलीये पहिल्याच वाक्यात...ह्हा ह्हा ह्हा :bigsmile:

मनोरंजक कविता! (अर्थात 'मोकलाया दाही दिशा' या कवितेखालोखाल!! तशी कविता शतका-शतकातून एकदाच होते!!!:)) परंतु 'भाडखाऊ' वगैरे लडिवाळ लेणी वापरता न येणं हे श्री. ले. की. बोले (च्यायचं प्रतिगामी मेणबत्तीजाळू मध्यमवर्गीय!!!!:() यांचं अपयश!! पुशिशु!! (पुढील शिव्यांसाठी शुभेच्छा!!) :)

आमच्या पाशवीपणाची दखल घेण्याबद्दल मी श्रीयुत ले. की. बोले यांची फार्फार आभारी आहे. आडात नसले तरी पोहोर्‍यात आले आहे ... हलकटपण कविता आहे म्हणून दिती म्हणण्याबद्दल क्षमा केली आहे.

एवढे सगळे विषय निवडूनही 'विडंबनाचं विडंबन' हा विषय मिळाला नाही! अभिजात काव्याला, त्यातल्या तरल संकल्पनांना असं शब्दांमध्ये पकडणं कठीण असतं. पण पुन्हा विषयोंका इल्जाम का द्यावा म्हणतो मी? कविता आवडली. दिती यांनी खेळकरपणेच घेतली आहे हे बघून बरं वाटलं.

शहराजाद 18/08/2011 - 06:58
श्रीयुत ले.की. बोले
हे तर खासच. जाता जाता, लेखक, कीस्कू बरं बोले?

श्रावण मोडक 18/08/2011 - 10:41
दोष कोणा काय देऊ, आदिती तू सांग ना र ला र नि ट ला ट गं , हा तुझा ठरला गुन्हा काव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर
हाहाहाहा... हे 'लेकी बोले' आहे होय! बरं. :)

In reply to by श्रावण मोडक

सुवर्णमयी 18/08/2011 - 16:50
विडंबनाचा विजय असो.. आवडले. मी आज मिपावर कविता लिहावी असे ठरवत होते.. घाबरून बेत रद्द करते आहे. विडंबन नको रे बाबा... (नेमकी सून कोण ? तापलेल्या विडंबनाच्या तव्यावर उगाच कविता ठेवणे म्हणजे..)

In reply to by सुवर्णमयी

श्रावण मोडक 18/08/2011 - 17:34
नेमकी सून कोण ?
छ्या... तुम्हाला सगळं उलगडूनच सांगायचं का? हे पहा - दोष कोणा काय देऊ, सुवर्णमयी तू सांग ना र ला र नि ट ला ट, हा तुझा गं ठरला गुन्हा काव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर कुंथताति अक्षरे गे सुवर्णमयी तू बास कर ;) थोडा बदल केला आहे. सांभाळून घ्या. वृत्त, मात्रा चुकलं असावंच. :)

श्री. मु. क्त. सुनीत यांनी श्री. ले. की. बोले यांची ही नितांत सुंदर कविता येथे देऊन आम्हा रसिकांवर खूपच मोठे उपकार केले आहेत. त्यांनी केलेल्या या साहित्यसेवेबद्दल आम्ही कातड्याचे जोडे करून त्यांना देण्याच्या विचारात आहोत पण जन्मजात कातडीबचाऊ धोरण अंगवळणी पडले असल्याने असले काही प्रत्यक्षात करण्याच्या भानगडीत पडलो नाही. असो. आता तरी आदिती यांनी "भीक नको, काव्य आवर" (हे अर्थ आवर सारखे काही नसावे अशी अपेक्षा) या ओळी मनावर घ्याव्यात अशी मी समस्त वाकडेवाडी बु|| सर्वकला रसिक मंडळाच्या वतीने त्यांना नम्र विनंती करतो. जय हींद जय म्हाराट्र!

प्रियाली 18/08/2011 - 14:58
वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर..
हे कडवे इथे तय्यार आहे हे वाचलेच नव्हते. ;)

सहज 18/08/2011 - 16:30
(थंड झाले खाकरे गं) Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Thu, 18/08/2011 - 01:53 (आमची बी एक ) Submitted by मुक्तसुनीत on Thu, 18/08/2011 - 01:55 ह्या वर्षीच्या जागतीक मराठी मॅगी नूडल काव्यपुरस्कारासाठी नाव सुचवतो!! :P

यकु 18/08/2011 - 19:52
01:53 01:55 विडंबनाचा वेग सहजरावांमुळे लक्षात आला. विडंबकांना _____/\०_ _____/\०_ _____/\०_ _____/\०_ अवांतरः कावळे उडाले स्वामी चे मावळे बुडाले कामी विडंबन आले होते.. त्याचे सोवळे उडाले मामी असे विडंबन करणार होतो.. पण हात आखडता घेतला कारण विडंबनाचा पुन्हा एखादा चौकार उडाला असता.

In reply to by यकु

हात सैल सोडा...आणी लवकर लीहा...आमच्या मनात आता उत्कंठा लागून राहिलीये...कसली कडक सिक्सर पडलीये पहिल्याच वाक्यात...ह्हा ह्हा ह्हा :bigsmile:

मनोरंजक कविता! (अर्थात 'मोकलाया दाही दिशा' या कवितेखालोखाल!! तशी कविता शतका-शतकातून एकदाच होते!!!:)) परंतु 'भाडखाऊ' वगैरे लडिवाळ लेणी वापरता न येणं हे श्री. ले. की. बोले (च्यायचं प्रतिगामी मेणबत्तीजाळू मध्यमवर्गीय!!!!:() यांचं अपयश!! पुशिशु!! (पुढील शिव्यांसाठी शुभेच्छा!!) :)
आमची प्रेरणा : ही भयभीषण कविता कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर विसर षंढ-गंध आता , जाळुनीया राख कर वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर.. कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे चिंधड्या तव "कव्वितेच्या" फ़ाडती शेंबडी मुले ना कुणी तुज तारीफेला , तू अपेक्षा लाख कर!! कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर कोण झोपे, काय झाले, ना इथे पडले कुणा "भीक नाही , काव्य आवर" बाकी कुणी काही म्हणा "जळ्ळीं मेली लक्षणे ती, हे रसीका तूच मर!"

भविष्य वर्तवणार्‍यांना आव्हान....इत्यादि...इत्यादि

जयंत कुलकर्णी ·

लेखाबद्दल अभिनंदन. असो. मी सुद्धा हात बघुन 'तेल' कुठे मिळेल ते खात्रीपुर्वक सांगतो.(५०० रुपये पाठवायची गरज नाही)

In reply to by विनायक प्रभू

नन्दादीप 10/08/2011 - 16:10
>>मी सुद्धा हात बघुन 'तेल' कुठे मिळेल ते खात्रीपुर्वक सांगतो.(५०० रुपये पाठवायची गरज नाही)>> वाण्याच्या दुकानात...... होय ना????

थोडक्यात त्यांनी मोठ्या चलाखीने ज्योतिषशास्त्र हे शास्त्र नाही हे सिध्द करण्याची जबाबदारी शास्त्रज्ञांवर टाकली.
हीच चलाखी सर्वत्र वापरली जाताना दिसते. सत्य हे व्यक्तिसापेक्ष असतं, उत्तरं व्यक्तिसापेक्ष असतात याचा बागुलबुवा उभारून ही असली स्वघोषित 'शास्त्रं' चिकित्सेपासून लपून रहातात. त्यात गंमत म्हणजे पैशाचा ओघ मात्र एकाच दिशेला जातो. युयुत्सु म्हणतात 'मी सिद्ध करून दाखवेन, आधी मला पैसे द्या आणि माझं चुकलं तरी हे पैसे परत मिळणार नाही'. शशिकांत ओक म्हणतात, 'तुम्हीच नाडीकेंद्राला जाऊन भेट द्या व अनुभव घ्या (पैसे देऊन)' सगळी गंमत असते.

In reply to by राजेश घासकडवी

धन्या 09/08/2011 - 17:42
हीच चलाखी सर्वत्र वापरली जाताना दिसते. सत्य हे व्यक्तिसापेक्ष असतं, उत्तरं व्यक्तिसापेक्ष असतात याचा बागुलबुवा उभारून ही असली स्वघोषित 'शास्त्रं' चिकित्सेपासून लपून रहातात.
ग्रासस्टँझांशी सहमत !!! जयंतरावांचा लेखही उत्तम. घाटपांडे काकांचं मत वाचायलाही आवडेल.

पंगा 09/08/2011 - 18:00
न्युटन आणि कार्ल जुंग ह्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास होता म्हणून आपण ठेवायला पाहिजे हे चर्चिल महाशय मद्य व सिगार ओढत होते आणि ते महान होते म्ह्णून आपण पण ते करायला पाहिजे असे म्हटल्यासारखे आहे. हा विचार तर अत्यंत हास्यास्पद आहे.
किंवा, कोणतीतरी नटी आपल्या पाठीला लक्स चोळते म्हणून आपणही आपल्या पाठीला लक्सच चोळायला पाहिजे... किंवा, कोणत्यातरी क्रिकेटपटूने पामऑलिवने दाढी केली असता त्या दाढी केलेल्या फेसहीन भागांतून स्क्वेअर-ड्राइव-किंवा-ज्या-ज्या-काही-ड्राइव-किंवा-कट-किंवा-जे-काही-असेल-ते होते म्हणून आपणही पामऑलिवनेच दाढी केली पाहिजे... किंवा कोठलातरी तबलापटू चहा पिऊन ठाण-ठाण-ठाण तबला वाजवून 'अरे हुज़ूर, वाह ताज बोलिए' म्हणतो, म्हणून आपणही ताजछापाचाच चहा प्यायला पाहिजे... किंवा कोणत्यातरी सिनेमाच्या कथानकातला काल्पनिक खलनायक ब्रिटानियाची बिस्किटे खाऊन 'गब्बर की असली पसंद' म्हणतो, म्हणून आपणही ब्रिटानियाचीच बिस्किटे खाल्ली पाहिजेत... यादी हवी तेवढी वाढवता येईल. विचार हास्यास्पद आहे खरा, पण जाहिराती अशाच तर बनतात. आणि उत्पादने अशीच तर खपतात. ग्राहकाने तारतम्य बाळगणे हाच काय तो शेवटी यावर तोडगा आहे.

मन१ 09/08/2011 - 20:33
ते ज्योतिष वगैरे खरं नाही, तर्काच्या कसोटीत बसत नाही वगैरे. पण कित्येक गोष्टी विज्ञानाच्या स्पष्टीकरणाच्या पलिकडच्या असणार्‍या सतत आजुबाजुला दिसतात. बुद्धीवादी पब्लिक ह्याबद्दल सोयीस्कर मौन धरुन बसतं. हे उदाहरण बघा:- http://www.youtube.com/watch?v=wvpwk4iIDCA http://www.youtube.com/watch?v=GVoLvLXRILg&feature=related डिस्कवरी वाहिनीवर ह्याचा सविस्तर कार्यक्रमही झाला. बिनाअन्नपाण्याने माणुस काही काळातच मरण पावतो, ही (आधुनिक) शरीरविज्ञानाची मान्यत. त्याच्या विपरित जाउन इथे बरेच काही होताना दिसते. हे केवळ एक उदाहरण आहे. ह्याच्या सारख्याच इतर कित्येक घटना आजुबाजुला घडत असताना "तसे काहीच होत नसते" असे म्हणणार्‍या विद्वानांचे आश्चर्य वाटते. समजा(केवळ समजा ;-) ) :- माझ्या समोर असलेले लाकडी टेबल कुठल्याही बाह्य बलाशिवाय गरागरा फिरु लागले,आणि त्या टेबलाची क्षणात मांजर झाली आणि "म्यांSSव " करुन पळुन गेली, तर हे म्हणणार की हा केवळ दर्शकास (मला) झालेला मनोभ्रम आहे. अहो, पण ऑन क्यामेरा धेकडो अभ्यासकांसमोर, कित्येक अज्ञेयवादी आणि नास्तिकांसमोरही हे होत असेल, तर त्याबद्दल तुम्ही गप्प बसता आणि उगाच कोपराकापर्‍यातल्या बाबा-महाराज् म्हणवणारे -कुडमुडे ह्यांना झोडपता. "असे काही होत नसते " म्हणण्यापेक्षा "काही प्रश्न अनुत्तरीत आहेत, ते काय आहेत माहित नाही" अशी भूमिकाच प्रामाणीक नव्हे काय? "अतिंद्रिय शक्ती नसतात" असे म्हणताना, काही खरोखर घडलेल्या गूढ गोष्टींबद्दल्चे स्पष्टीकरणही देउ नये काय? (सत्य साई बाबा ह्या (किंवा तत्सम)महाभागा बद्दल किंवा त्यांच्या भक्ताबद्दल मी काडीचही समर्थन करीत नाही.) असेच उदाहरण प वि वर्तक ह्यांचे . हे सूक्ष्मदेहाने मंगळावर जाउन आल्याचा दावा करतात. मात्र त्यांची विधाने खोडून काढताना काही एक स्पष्टीकरण दिले गेले व मला पटले ते असे:- "त्यांची विधाने जनरलाझ्ड आहेत्.सामान्य तर्कशास्त्राने तशी विधाने वर्तवणे अशक्य नाही. त्यात अतिंद्रिय काहीही नाही." . . . सध्या हुडकत बसण्यास वेळ नाही, पण अशा खूपशा;सध्या स्पष्टीक्रण उपलब्ध नसणार्‍या; अतिंद्रिय शक्तींसंदर्भात घटना ऐकलेल्या आहेत, त्यातल्या कित्येक नास्तिकांच्या कॅमेर्‍यामध्ये बद्धही आहेत.

In reply to by मन१

:-) आम्ही म्हणतो, याची उत्तरे शोधून काढली पाहिजेत. यात मानवजातीचे कल्याण आहे.ज्या मुलाबद्दल आपण लिहीले आहे, त्या मुलाने ही विद्या सर्वांना शिकवावी, कमीतकमी जे अवकाशात जातात त्यांनातरी. तसे झाले तर चांगलेच आहे. आम्ही भोंदूगिरीच्या व फसवणूकीच्या विरूद्ध आहोत. तसे नसेल तर चांगलेच आहे. प्रश्न कुठे आला ? उत्तरे शोधून काढण्यासाठीच तर विज्ञान आहे. अनेक गोष्टींची उत्तरे मिळत नव्हती पण आता मिळाली. याचे ही मिळेल कदाचित. त्यात काही विशेष नाही.

In reply to by जयंत कुलकर्णी

मन१ 09/08/2011 - 22:25
पण ज्यांना असल्या गोष्टी येतात ते ह्या कुनाला सांगायला तयार नाहित. त्या काय आहेत हे इतर कुणीही( विज्ञान्वादीही) सांगत नाहित्/सांगु शकत नाहित. काही विज्ञानवादी म्हणवणारे "तसे काहिच नसते" इतकच म्हणत राहतात. पण मग हे जे पब्लिकच्या डोळ्यासमोर होतय,अगदि धडधडित, ते काय आहे मग हे कुणीच सांगत नाहित. तुम्ही उल्लेख केलेले श्री कोवुर ह्यांचेही "तसे काही नसते" असे म्हणणे आहे. आमच्या डोळ्यासमोर मात्र जे दिसते त्यावर आम्ही "तसे काहीतरी आहे " असे म्हणतो. उत्तरे शोधावीत, शोध घ्यावा हे खरेच. पण "तसे काहिच नसते" हे पुन्हा पुन्हा ऐकण्याचा जाम त्रास होतो. किंवा, जर काही गोलमाल असेल तर त्याचाही भांडाफोड आपण(विज्ञानवादी) करताच, तो तसा केलेला नाही म्हणजेच तो गोलमाल नसावा असे वाटते. सामान्य माणुस दोन्ही दृष्टीकोनांच्या टोकाच्या कलकलाटाने त्रस्त होतो ते होतोच. शिवाय तो एक मुलगा, ती त्याची एक केस असा हा प्रकार नाही, ह्याच्यासारखी इतरही बरीच उदाहरणे आहेत. मागे डिस्कवरी वाहिनीवरच एक बाबा दाखवला होता, मागील पन्नासेक वर्शात काहीही अन्न्-पाणी ग्रहण न केलेला, त्याची परिक्षा घेण्यासाठी त्याला एका खोलीत बंद करुन ठेवले गेले, आणि २४x7 त्याचे चित्रीकरनही करण्यात येत होते. सुमारे ३-४ आठवडे काहीही ग्रहण न करताही त्याचे शरीर ठणठणीत होते, अगदि मस्त उड्या मारत तो फिरु शकत होता. "सूर्यप्रकाशाच्या उर्जेवर मी जगतो" असे तो म्ह्टला. विज्ञानवाद्यांनी अपेक्षेप्रमाणेच "तसे(सुर्यप्रकाशातुन थेट मानवास उर्जा वगैरे) काही नसते" अशी ट्युन वाजवली व विषय मिटवला. पण मग जे समोर दिसत होते ते काय होते? शूटिंग करणारा हा कुणी गूढविद्येवर विश्वास असणारा नव्हे तर चिकित्सक्/विरोधक होता!!! थोडाक्यात कोवुरांचे जे विधान आहे "तसे काही नसते" हे आहे, त्याचा उबग येउ लागलाय; अगदी भोंदुबाबांच्या थोतांडाइतका नाही, तरी काही प्रमाणात नक्कीच.

In reply to by मन१

मन१, आपल्या मनात विज्ञान का आहे आणि त्याचे काम काय आहे या विषयीच्या विचारांत गल्ल्त होती आहे असे वाटते. विज्ञानाचे काम हे भांडाफोड नसून निसर्गात जे काही घडते ते कसे घडते हे शोध घेण्याचा आहे. आता ज्या गोष्टीवर काम केले गेलेले नाही, त्यावर होणारच नाही, असे म्हणता येत नाही. जरूर होईल आणि त्यात मानवजातीच्या कल्याणासाठी काही सापडले तर ते प्रसिद्ध होईलच. किंवा नाही झाले तरीही होईल. माझा आक्षेप ज्या गोष्टींचा समाजाला लुबाडण्यासाठीन होतो त्याला आहे. उरले डॉ. कोवूर यांच्या "तसे काही नसते " या म्हणण्याबाबत. तसे त्यांचे मत होते आणि ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी आव्हानही दिले होते. दुर्दैवाने ते बक्षिस अजूनही तसेच आहे. त्या काळात तसे होते. आता या चमत्कारिक गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलला आहे. दुर्दैवाने यात ९० टक्के गोष्टी या फ्रॉड निघतात त्याला काय करणार ....

In reply to by जयंत कुलकर्णी

स्वानन्द 09/08/2011 - 22:51
माझा आक्षेप ज्या गोष्टींचा समाजाला लुबाडण्यासाठीन होतो त्याला आहे.
हे चुकीचे आहे. आक्षेप लुबाडणार्‍याला केला तर जास्त योग्य नाही का? मेडीकल सायन्स मध्ये पण मालप्रॅक्टीसिंग' करणारे बरेच असतात; म्हणून आपण मेडीकल सायन्स ला धारेवर धरतो का? इथेच मिपावर नुकतेच चिंटू यांना त्यांच्या गुडघेदुखीचे निदान करून घ्यायला बरेच डॉक्टर बदलावे लागले मग तुम्ही कुणाला दोषी धरणार? आणि ज्या डॉक्टरांना अचूक निदान करता आले नाही त्यांनी लगेच प्रॅक्टीस बंद केली पाहिजे का? एकच औषध कित्येकदा सगळ्ञा रुग्णांवर ( एकाच रोगाने बाधित असलेल्या ) काम करत नाही, किंवा एका पॅथीमध्ये असलेले उपचार लागू पडले नाहीत आणी दुसर्‍या पॅथीमध्ये असलेले उपचार लागू पडले तर आधीच्या पॅथीने आपले उपचार देणे बंद करावे का? अशी एक ना अनेक उदाहरणे आहेत. >>विज्ञानाचे काम हे भांडाफोड नसून निसर्गात जे काही घडते ते कसे घडते हे शोध घेण्याचा आहे. नक्कीच. पण त्याच वेळेला आम्हाला अ़जून सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत हे मान्य करण्याचा प्रामाणिकपणा मात्र फारसा दिसऊन येत नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विज्ञानात उपलब्ध नसेल तर दुसरी शक्यताच नाकारणे हे तर अतिशय चूक आहे. खरं तर विज्ञातले बरेचसे शोध हे कल्पनेच्या भरारीतूनच लाभलेले दिसतात. मेडीकल सायन्स सारखी शाखा तर अजूनही नव्नवीन शोध घेतेच आहे. आता जर ते परीपूर्ण नसेल तर त्याचा अर्थ ते पूर्णपणे टाकाऊ आहे असा अर्थ घ्यायचा का? वर मन१ ने म्हटल्याप्रमाणे दोन्ही बाजूकडच्यांच्या टोकाच्या मतांचा फक्त त्रासच होतो. सरसकट जनरलायझेशन करून काहीच हशील नाही.

In reply to by स्वानन्द

नितिन थत्ते 11/08/2011 - 08:35
>>इथेच मिपावर नुकतेच चिंटू यांना त्यांच्या गुडघेदुखीचे निदान करून घ्यायला बरेच डॉक्टर बदलावे लागले मग तुम्ही कुणाला दोषी धरणार? अंमल गल्लत होते आहे*. गुडघेदुखीचे निदान झाले नाही याला कोण दोषी? याचे उत्तर "तो डॉक्टर" असे देऊन 'विज्ञानक्षेत्र' मोकळे होत नाही. वैद्यकीय विज्ञानातही कमतरता असू शकते हे गृहीतच असते. तसेच हवामान खात्याचे अंदाज चुकतात याला "तो हवामानशास्त्रज्ञ" दोषी असे उत्तर नसते. वैद्यकीय विज्ञानात संशोधन चालू असते त्यामध्ये अगोदर न समजलेले रोगही समजतात. तसेच हवामानाचे अंदाज चुकतात म्हणून त्या प्रेडिक्शनची मॉडेल्स बदलून घेतली जातात. हे काम कोठे चालू असते (शास्त्र तपासून सुधारण्याचे) हे सर्वांना माहिती असते. ज्योतिषाबाबत मात्र तसे होत नाही. नेहमीच "ज्योतिषी चुकला, शास्त्र बरोबरच" असा स्टॅण्ड घेतला जातो. किंवा तसा स्टॅण्ड घेणे हेच (इतर) ज्योतिषांच्या हितासाठी आवश्यक असते. नवे संशोधन सोडा... आधीच माहिती असलेल्या, मानल्या जाणार्‍या ठोकताळ्यांची चाचणी करून त्याचे संख्याशास्त्रीय निष्कर्ष कुठे प्रकाशित होतात असे ऐकलेले नाही. म्हणजे कोणत्याही ज्योतिषाने असे उत्तर दिल्याचे ऐकलेले नाही. तेव्हा वैद्यकीय/आधुनिक विज्ञान आणि ज्योतिष'शास्त्र' यांची तुलना फिट होत नाही. *प्रताधिकारः छोटा डॉन

ना रहेगा बास न रहेगी बासरी.... या न्यायाने म्हटले आहे मी असो. चिंटू यांच्या धाग्यावर मी अ‍ॅलोपाथी आणि इतर उपचार पद्धती यातला फारक स्पष्ट केला आहे. आपण समाजातल्या वाईट माणसांबद्दल बोलत नसून समाजातील अनीष्ट प्रथांबद्दल बोलत आहोत. हा फरक पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवा. वाईट माणसे सगळीकडेच आहेत. पण तुम्ही आज डॉ. च्या विरूद्ध खटला भरू शकता. ज्योतिषांविरूद्ध भरू शकता का ? आणि रामदेवबाबांवइरूद्ध ? सगळ्याची उत्तरे मिळाली नाहीत किंवा मिळत नाही हे मान्य करायचा प्रश्न कोठे येतो हे समजत नाही. पण उत्तर नाही म्हणून काहीही ऐकून घ्यायची तयारी या बाजूची नसावी.

जॉन 11/08/2011 - 06:52
त्यांनी नंतरच्या काळात ख्रिश्चनधर्म पण नाकारला
काहीही खोटे लिहू नका.

In reply to by जॉन

जॉन, आपण जॉन हे नाव घेतले आहे म्हणून असला माझ्यावर खोटेपणाचा आरोप करायचा अधिकार आपल्याला कोणी दिला ? हे वाचा - Kovoor was born to a Christian family brought up by Christian parents. Unlike many of us who cling to religious indoctrinations of our parents, Kovoor rejected them and started to think for himself. As soon as he came of an age to think and act independently he discarded Christianity and became a rationalist because he could not accept the bible as the word of an omniscient god. It was very difficult for him to get a bride who would agree with his beliefs and agree not to inoculate the children with religious beliefs of the forefathers. हे लिहिताना ते रॅशनालिस्ट होते हे जरी आपण लक्षात घेतले असते तर बरे झाले असते. खोटेपणाचा आरोप करताना (माझ्याबाबतीत तरी) आपण अनेक वेळा विचार करावा ही विनंती. आणि मला खोटे लिहायचे काय कारण ? वरील श्री थॉमस चेरियन यांनीच लिहिले आहे. दुसरे म्हणजे नाकारला आणि सोडला याच्यातला फरक कदाचित आपल्याला उमगला नसेल.

In reply to by जयंत कुलकर्णी

Nile 11/08/2011 - 16:30
जाउद्या जयंतराव, डुप्लिकेट आयडी दिसतोय. ज्याअर्थी दिलेल्या प्रतिसादात काही विवेचन नाही त्याअर्थी जॉन नावाचं पांघरून घालून कोणी स्वतःच्या नावाची लाज असणार्‍याने प्रतिसाद दिलेला दिसतो. मनावर घेऊ नका.

ज्योतिष खरे की खोटे यावर मला इथे कुठलाच युक्तिवाद करायचा नाही. (वैयक्तिक मत विचाराल तर मी देव, नशीब, ज्योतिष यापैकी कशावरच विश्वास ठेवत नाही. पण त्याविषयी इथे वाद करण्याची अजिबात इच्छा नाही) माझा मुद्दा इतकाच आहे की इतर सर्व सभासदांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत त्यांनी त्यांच्या व्यवसायाची उघड / छुपी जाहिरात या संकेतस्थळावर केलेली नसताना केवळ या ज्योतिष्यांनीच इथे अशा जाहिराती का केल्या आहेत? आपण काहीतरी अलौकिक / इतर चारचौघांपेक्षा वेगळे करतो आहोत असा बहुधा त्यांचा समज असावा. अर्थात तसे असेल तर त्यांनी त्यासंबंधातली आपली व्यावसायिक सिद्धता दाखवून देण्याकरिता आव्हान फुकटातच स्वीकारावे. त्याची कुठलीही फी घेणे योग्य नव्हे. अन्यथा येथे फुकटात जाहिरात करू नये. आता ते म्हणतील आम्ही इथे जाहिरात कुठे केली? पण आपल्या व्यवसायाचा उल्लेख करणे व त्याविषयी कुठलाही दावा करणारे लेख प्रकाशित करणे ही एक छुपी जाहिरातच आहे. हे मान्य नसल्यास तुम्ही ज्योतिषी आहात हे इतर सभासदांना कसे कळले? (अर्थातच तुम्ही तसा उल्लेख केलात म्हणूनच). मी या संकेतस्थळावर कित्येक धागे प्रकाशित केले, माझी इतरही बरीच माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परंतू अजुनही माझा व्यवसाय कोणता ते इथले बाकीचे सदस्य सांगु शकणार नाहीत. अर्थातच माझ्या व्यवसायाची चर्चा करण्यासाठी मी या संकेतस्थळावर आलेलो नाहीय. त्याचप्रमाणे इतरही बहुतेक सदस्यांनीही इथे स्वत:च्या व्यवसायाचा (काही अपवाद वगळता) उल्लेख केलेला नाहीय. माझ्या समजुतीप्रमाणे संकेतस्थळ चालवणार्‍या मंडळींनाही सभासदांनी व्यवसायाचा उल्लेख करावा असे अपेक्षित नाहीय. तरीही कुणाला स्वत:चा व्यवसाय / नोकरी काय आहे ह्याची माहिती इतरांना द्यायची असेल तर त्याकरिता एखादा स्वतंत्र धागा काढावा आणि त्यावर सर्वच सभासदांना (अर्थातच स्वेच्छेने, सक्तीने नव्हे) स्वत:च्या चरितार्थाच्या तपशीलाची माहिती देण्यास मुभा असावी. आता प्रश्न उरतो तो आव्हान स्वीकारणार्या व्यक्तिचा वेळ / मेहनत खर्ची पडण्याचा. तर यात आव्हान देणार्‍याचाही वेळ जात असतोच की. तेव्हा कोणी कुणाला मेहनताना / मानधन द्यायचे? माझ्या पुरते म्हणाल तर हे जे कोणी ज्योतिषी (नाडीतज्ज्ञ / हस्तसामुद्रिक / पत्रिका विशेषज्ञ) असतील त्यांना मी माझी पत्रिका / हात / अंगठ्याचा ठसा दाखवायला तयार आहे. त्याकरिता पुण्यात कुठेही येउन एक दिवस खर्च करायची माझी तयारी आहे. याकरिता मी कुठलीही फी / मानधन घेणार नाही. त्याचप्रमाणे या ज्योतिषांनाही मी कुठलाही मोबदला देणार नाही. या संपूर्ण भविष्य कथनाचे व्हीडिओचित्रीकरण करण्यास माझी हरकत नाही, तसेच मी असे व्हिडीओचित्रीकरण करण्याला या मान्यवरांनीही हरकत घेऊ नये. सदर चित्रीकरणातच आव्हान स्वीकारणारे जिंकले की हरले याचा सोक्षमोक्ष होऊ शकेल.

In reply to by आत्मशून्य

पुण्याबाहेर मला शक्य नाहीय. पुण्यातलंच स्थळ सुचवा, किंवा माझ्या घरी देखील येऊ शकता. पत्ता वैयक्तिक माहितीत या संकेतस्थळावर दिला आहेच.

In reply to by शशिकांत ओक

आत्मशून्य 16/09/2011 - 23:11
नाही, पट्टी संपूर्ण मॅछोत नाहीये... पूढील आठवड्यात अजून मागवणार आहे साधारण एक आठवडा लागेल. मग पून्हा चौकशी करा. तो पर्यंत एखादी पूजा वगैरे घालायला सांगीतली तर चालेल काय ? गूगळे साहेब तूमचा जन्म 1968 आणी राशी कॅंसर आहे काय ?

In reply to by आत्मशून्य

गूगळे साहेब तूमचा जन्म 1968 आणी राशी कॅंसर आहे काय ? >> माझ्या जन्मपत्रिकेत मेष आहे. पण जन्मतारखेवरून काही जण म्हणतात की कर्क असायला हवी. जन्मतारीख - २९.०६.१९७८ यावरून रास काय असेल ते तुम्हीच ठरवा.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

मन१ 17/09/2011 - 06:32
अक्शांश्-रेखांश किंवा जन्मठिकाण लागेल ना त्याना. का हो आत्मशून्य, चांद्र पद्धतीने बघता की सौर? मी सिंह रास मेष लग्नवाला वाटतो का हो?

In reply to by चेतन सुभाष गुगळे

आत्मशून्य 17/09/2011 - 09:18
नवीन पट्या येइपर्यंत वाट पहायला हवी. म्याच झाली की रीडींग करण्यात येत्याल. @मन, नाडी चांद्र वा सौर पध्दतीने न्हवे तर लंबक पध्दतीने बघितल्या जाते.

मन१ 04/09/2011 - 14:25
माझ्या वरच्या प्रतिसादात विज्ञानाला अजुन अनुत्तरित अशा घटनांची लिंक दिली आहे. तसेच आता मिसळपावावरच http://www.misalpav.com/node/19073 हा धागा सुरु झालाय.लोकांनी स्वतःचे अनुभव दिलेत्.सत्य मानायचे म्हटलं तर कठीण आहे. नीट तपासुन न पाहता, किंवा विज्ञाचाच्या चुअकटित स्पष्टीकरण न मिळाल्याने "तसे काही नसते" हेच एक वाक्य विज्ञानवादी पुन्हा ऐकवणार असतील तर प्रश्नच मिटला.

In reply to by मन१

शशिकांत ओक 05/10/2011 - 12:04
मन१
श्री कोवुर ह्यांचेही "तसे काही नसते" असे म्हणणे आहे. आमच्या डोळ्यासमोर मात्र जे दिसते त्यावर आम्ही "तसे काहीतरी आहे " असे म्हणतो. उत्तरे शोधावीत, शोध घ्यावा हे खरेच. पण "तसे काहिच नसते" हे पुन्हा पुन्हा ऐकण्याचा जाम त्रास होतो. किंवा, जर काही गोलमाल असेल तर त्याचाही भांडाफोड आपण(विज्ञानवादी) करताच, तो तसा केलेला नाही म्हणजेच तो गोलमाल नसावा असे वाटते.
आपले वरील कथन नुकतेच वाचले. ते मला आलेल्या अनुभवाच्या जवळ जाणारे आहे. हे नमूद करावेसे वाटते. दुसरे - आपली आत्मशून्यांना विचारणा की - (नाडी भविष्य पहाताना ) जन्मवेळ आणि स्थळ सांगावे लागते का? त्याचे उत्तर - नाही असे आहे. खरे तर जन्मदिनांक सांगायची गरज नाही पण काही केंद्रात ती विचारली जाते. कारण काय असे खोदून विचारले तर म्हटले जाते की त्यांच्याकडील ताडपट्ट्या साधारण किती सालापुढील आहेत याचा अंदाज त्यांना असतो म्हणून ते विचारतात.

आशु जोग 05/10/2011 - 00:29
कुंडली पेक्षा हातावरच्या रेषा अधिक बोलक्या असतात. ज्यांना जन्मतारीख माहीत नसते, त्यांचा हात मात्र पाहता येतो. यातून लोकांची मनेही स्पष्टपणे वाचता येतात

धाग्यांच्या मांदियाळीत इतका चांगला धागा माझ्या नजरेतून कसा काय सुटला? सविस्तर नंतर प्रतिक्रिया देतो. खर तर माझ्या फलज्योतिष चिकित्सेच्या लिखाणात प्रतिक्रिया वेळोवेळी अनेकदा आलेली आहे

In reply to by शाम भागवत

राही 24/05/2016 - 13:56
आपले 'भागवत' हे आडनाव आणि ज्योतिष विषयातली आपली रुची या मुळे मला दोन पिढ्यांमागचे सुप्रसिद्ध ज्योतिषी कै. अ.ल. भागवत यांची आठवण झाली. त्यांनी फलज्योतिष आणि हस्तसामुद्रिक यांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत.

In reply to by राही

शाम भागवत 24/05/2016 - 14:19
थोडी अधिक माहिती अ.ल.भागवत हे त्राटक विद्येतले जाण्कार होते. ते त्यांचे वेगळेपण होते.

कोवूरांचे प्रसिद्ध वाक्य आहे की "चमत्कार करणारे बदमाश असतात व त्यावर विश्वास ठेवणारे मूर्ख असतात." हे भाषणात टाळ्या मिळवायला ठिक आहे पुर्वी अंनिसत वापरायचे पण. यातून असे होते की ज्यांच्या साठी तुम्हा काम करता त्यांना मूर्ख म्हणून कसे चालेल? अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे तर अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे. आपला लढा अंधश्रद्धाविरोधी आहे अंधश्रद्ध व्यक्तिविरोधी नाही. अशी शिकवण असते.ज्या समाजात आपल्याला वावरायचे आहे त्यांचे प्रबोधन करताना त्यांना तुम्ही आपले वाटला पाहिजेत.तर ते तुमचे ऐकतील अशी भुमिका त्यामागे असते. दाभोलकर हे कार्यकर्त्यांसमोर सातत्याने मांडायचे. प्रत्यक्षात कार्यकर्ते तसे वागतातच असे नाही हा भाग आहेच. बरेच तर्ककर्कश विवेकवादी ज्यांचा पिंड साधारण अ‍ॅकॅडमिस्ट स्वरुपाचा असतो ते लोक समाजात मिसळून काम करणार्‍या अ‍ॅक्टिव्हिस्ट लोकांपासून स्वतःला वेगळे वा उच्च समजतात. त्यांना समाजातले इतर लोक वा हे अ‍ॅक्टीव्हिस्ट हस्तिदंती मनोर्‍यातील विद्वान असे संबोधतात.हे विद्वान समाजापासून फटकून राहतात. आपल्या पेक्षा वेगळा विचार करणारे लोक हे सगळे अंधश्रद्ध अर्थात कीव करण्याच्या लायकीचे अशी त्यांची समजूत असते. कोणाही माणसाला आपली कीव केलेली सहसा आवडत नाही. त्यामधे त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. मग ते लोक ही असाल तुम्ही शहाणे. तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी अशी भुमिका घेताना दिसतात. हे विद्वान लोक आयुष्याच्या उत्तरार्धात एकटे पडत जातात अथवा स्वतःला बदलतात असे दिसून येते. दाभोलकरांच्या या भुमिकेमुळे चळवळीला सहानुभुतीदार वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला.अंनिसच्या या भुमिकेला काही बुद्धीदांडगे नास्तिक तुम्ही लेचीपेची भुमिका घेता असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे म्हणायचे. लागूंना काही चळवळ चालवायची नव्हती त्यामुळे ते परमेश्वराला रिटायर करा सारखी भुमिका घेउ शकत होते. दाभोलकरांना समाजाला बरोबर घेउन चळवळ चालवायची असल्याने काही समन्वयात्मक तडजोड घेणे हे कमी पणाचे वाटत नव्हते. किंबहुना अशी भुमिका घेतली नाही तर समाज आपल्या बरोबर येणार नाही हे त्यांना माहित होते.काही लोक असेही म्हणतात कि दाभोलकर-लागू वादसंवाद हे प्रकरण तु मारल्यासारखे कर मी लागल्यासारखे करतो असे काहीसे होते. समजा हे नौटंकी जरी मानले तरी त्यातून प्रबोधक व प्रबोधन घडत होते हे नाकारता येणार नाही.

लेखाबद्दल अभिनंदन. असो. मी सुद्धा हात बघुन 'तेल' कुठे मिळेल ते खात्रीपुर्वक सांगतो.(५०० रुपये पाठवायची गरज नाही)

In reply to by विनायक प्रभू

नन्दादीप 10/08/2011 - 16:10
>>मी सुद्धा हात बघुन 'तेल' कुठे मिळेल ते खात्रीपुर्वक सांगतो.(५०० रुपये पाठवायची गरज नाही)>> वाण्याच्या दुकानात...... होय ना????

थोडक्यात त्यांनी मोठ्या चलाखीने ज्योतिषशास्त्र हे शास्त्र नाही हे सिध्द करण्याची जबाबदारी शास्त्रज्ञांवर टाकली.
हीच चलाखी सर्वत्र वापरली जाताना दिसते. सत्य हे व्यक्तिसापेक्ष असतं, उत्तरं व्यक्तिसापेक्ष असतात याचा बागुलबुवा उभारून ही असली स्वघोषित 'शास्त्रं' चिकित्सेपासून लपून रहातात. त्यात गंमत म्हणजे पैशाचा ओघ मात्र एकाच दिशेला जातो. युयुत्सु म्हणतात 'मी सिद्ध करून दाखवेन, आधी मला पैसे द्या आणि माझं चुकलं तरी हे पैसे परत मिळणार नाही'. शशिकांत ओक म्हणतात, 'तुम्हीच नाडीकेंद्राला जाऊन भेट द्या व अनुभव घ्या (पैसे देऊन)' सगळी गंमत असते.

In reply to by राजेश घासकडवी

धन्या 09/08/2011 - 17:42
हीच चलाखी सर्वत्र वापरली जाताना दिसते. सत्य हे व्यक्तिसापेक्ष असतं, उत्तरं व्यक्तिसापेक्ष असतात याचा बागुलबुवा उभारून ही असली स्वघोषित 'शास्त्रं' चिकित्सेपासून लपून रहातात.
ग्रासस्टँझांशी सहमत !!! जयंतरावांचा लेखही उत्तम. घाटपांडे काकांचं मत वाचायलाही आवडेल.

पंगा 09/08/2011 - 18:00
न्युटन आणि कार्ल जुंग ह्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास होता म्हणून आपण ठेवायला पाहिजे हे चर्चिल महाशय मद्य व सिगार ओढत होते आणि ते महान होते म्ह्णून आपण पण ते करायला पाहिजे असे म्हटल्यासारखे आहे. हा विचार तर अत्यंत हास्यास्पद आहे.
किंवा, कोणतीतरी नटी आपल्या पाठीला लक्स चोळते म्हणून आपणही आपल्या पाठीला लक्सच चोळायला पाहिजे... किंवा, कोणत्यातरी क्रिकेटपटूने पामऑलिवने दाढी केली असता त्या दाढी केलेल्या फेसहीन भागांतून स्क्वेअर-ड्राइव-किंवा-ज्या-ज्या-काही-ड्राइव-किंवा-कट-किंवा-जे-काही-असेल-ते होते म्हणून आपणही पामऑलिवनेच दाढी केली पाहिजे... किंवा कोठलातरी तबलापटू चहा पिऊन ठाण-ठाण-ठाण तबला वाजवून 'अरे हुज़ूर, वाह ताज बोलिए' म्हणतो, म्हणून आपणही ताजछापाचाच चहा प्यायला पाहिजे... किंवा कोणत्यातरी सिनेमाच्या कथानकातला काल्पनिक खलनायक ब्रिटानियाची बिस्किटे खाऊन 'गब्बर की असली पसंद' म्हणतो, म्हणून आपणही ब्रिटानियाचीच बिस्किटे खाल्ली पाहिजेत... यादी हवी तेवढी वाढवता येईल. विचार हास्यास्पद आहे खरा, पण जाहिराती अशाच तर बनतात. आणि उत्पादने अशीच तर खपतात. ग्राहकाने तारतम्य बाळगणे हाच काय तो शेवटी यावर तोडगा आहे.

मन१ 09/08/2011 - 20:33
ते ज्योतिष वगैरे खरं नाही, तर्काच्या कसोटीत बसत नाही वगैरे. पण कित्येक गोष्टी विज्ञानाच्या स्पष्टीकरणाच्या पलिकडच्या असणार्‍या सतत आजुबाजुला दिसतात. बुद्धीवादी पब्लिक ह्याबद्दल सोयीस्कर मौन धरुन बसतं. हे उदाहरण बघा:- http://www.youtube.com/watch?v=wvpwk4iIDCA http://www.youtube.com/watch?v=GVoLvLXRILg&feature=related डिस्कवरी वाहिनीवर ह्याचा सविस्तर कार्यक्रमही झाला. बिनाअन्नपाण्याने माणुस काही काळातच मरण पावतो, ही (आधुनिक) शरीरविज्ञानाची मान्यत. त्याच्या विपरित जाउन इथे बरेच काही होताना दिसते. हे केवळ एक उदाहरण आहे. ह्याच्या सारख्याच इतर कित्येक घटना आजुबाजुला घडत असताना "तसे काहीच होत नसते" असे म्हणणार्‍या विद्वानांचे आश्चर्य वाटते. समजा(केवळ समजा ;-) ) :- माझ्या समोर असलेले लाकडी टेबल कुठल्याही बाह्य बलाशिवाय गरागरा फिरु लागले,आणि त्या टेबलाची क्षणात मांजर झाली आणि "म्यांSSव " करुन पळुन गेली, तर हे म्हणणार की हा केवळ दर्शकास (मला) झालेला मनोभ्रम आहे. अहो, पण ऑन क्यामेरा धेकडो अभ्यासकांसमोर, कित्येक अज्ञेयवादी आणि नास्तिकांसमोरही हे होत असेल, तर त्याबद्दल तुम्ही गप्प बसता आणि उगाच कोपराकापर्‍यातल्या बाबा-महाराज् म्हणवणारे -कुडमुडे ह्यांना झोडपता. "असे काही होत नसते " म्हणण्यापेक्षा "काही प्रश्न अनुत्तरीत आहेत, ते काय आहेत माहित नाही" अशी भूमिकाच प्रामाणीक नव्हे काय? "अतिंद्रिय शक्ती नसतात" असे म्हणताना, काही खरोखर घडलेल्या गूढ गोष्टींबद्दल्चे स्पष्टीकरणही देउ नये काय? (सत्य साई बाबा ह्या (किंवा तत्सम)महाभागा बद्दल किंवा त्यांच्या भक्ताबद्दल मी काडीचही समर्थन करीत नाही.) असेच उदाहरण प वि वर्तक ह्यांचे . हे सूक्ष्मदेहाने मंगळावर जाउन आल्याचा दावा करतात. मात्र त्यांची विधाने खोडून काढताना काही एक स्पष्टीकरण दिले गेले व मला पटले ते असे:- "त्यांची विधाने जनरलाझ्ड आहेत्.सामान्य तर्कशास्त्राने तशी विधाने वर्तवणे अशक्य नाही. त्यात अतिंद्रिय काहीही नाही." . . . सध्या हुडकत बसण्यास वेळ नाही, पण अशा खूपशा;सध्या स्पष्टीक्रण उपलब्ध नसणार्‍या; अतिंद्रिय शक्तींसंदर्भात घटना ऐकलेल्या आहेत, त्यातल्या कित्येक नास्तिकांच्या कॅमेर्‍यामध्ये बद्धही आहेत.

In reply to by मन१

:-) आम्ही म्हणतो, याची उत्तरे शोधून काढली पाहिजेत. यात मानवजातीचे कल्याण आहे.ज्या मुलाबद्दल आपण लिहीले आहे, त्या मुलाने ही विद्या सर्वांना शिकवावी, कमीतकमी जे अवकाशात जातात त्यांनातरी. तसे झाले तर चांगलेच आहे. आम्ही भोंदूगिरीच्या व फसवणूकीच्या विरूद्ध आहोत. तसे नसेल तर चांगलेच आहे. प्रश्न कुठे आला ? उत्तरे शोधून काढण्यासाठीच तर विज्ञान आहे. अनेक गोष्टींची उत्तरे मिळत नव्हती पण आता मिळाली. याचे ही मिळेल कदाचित. त्यात काही विशेष नाही.

In reply to by जयंत कुलकर्णी

मन१ 09/08/2011 - 22:25
पण ज्यांना असल्या गोष्टी येतात ते ह्या कुनाला सांगायला तयार नाहित. त्या काय आहेत हे इतर कुणीही( विज्ञान्वादीही) सांगत नाहित्/सांगु शकत नाहित. काही विज्ञानवादी म्हणवणारे "तसे काहिच नसते" इतकच म्हणत राहतात. पण मग हे जे पब्लिकच्या डोळ्यासमोर होतय,अगदि धडधडित, ते काय आहे मग हे कुणीच सांगत नाहित. तुम्ही उल्लेख केलेले श्री कोवुर ह्यांचेही "तसे काही नसते" असे म्हणणे आहे. आमच्या डोळ्यासमोर मात्र जे दिसते त्यावर आम्ही "तसे काहीतरी आहे " असे म्हणतो. उत्तरे शोधावीत, शोध घ्यावा हे खरेच. पण "तसे काहिच नसते" हे पुन्हा पुन्हा ऐकण्याचा जाम त्रास होतो. किंवा, जर काही गोलमाल असेल तर त्याचाही भांडाफोड आपण(विज्ञानवादी) करताच, तो तसा केलेला नाही म्हणजेच तो गोलमाल नसावा असे वाटते. सामान्य माणुस दोन्ही दृष्टीकोनांच्या टोकाच्या कलकलाटाने त्रस्त होतो ते होतोच. शिवाय तो एक मुलगा, ती त्याची एक केस असा हा प्रकार नाही, ह्याच्यासारखी इतरही बरीच उदाहरणे आहेत. मागे डिस्कवरी वाहिनीवरच एक बाबा दाखवला होता, मागील पन्नासेक वर्शात काहीही अन्न्-पाणी ग्रहण न केलेला, त्याची परिक्षा घेण्यासाठी त्याला एका खोलीत बंद करुन ठेवले गेले, आणि २४x7 त्याचे चित्रीकरनही करण्यात येत होते. सुमारे ३-४ आठवडे काहीही ग्रहण न करताही त्याचे शरीर ठणठणीत होते, अगदि मस्त उड्या मारत तो फिरु शकत होता. "सूर्यप्रकाशाच्या उर्जेवर मी जगतो" असे तो म्ह्टला. विज्ञानवाद्यांनी अपेक्षेप्रमाणेच "तसे(सुर्यप्रकाशातुन थेट मानवास उर्जा वगैरे) काही नसते" अशी ट्युन वाजवली व विषय मिटवला. पण मग जे समोर दिसत होते ते काय होते? शूटिंग करणारा हा कुणी गूढविद्येवर विश्वास असणारा नव्हे तर चिकित्सक्/विरोधक होता!!! थोडाक्यात कोवुरांचे जे विधान आहे "तसे काही नसते" हे आहे, त्याचा उबग येउ लागलाय; अगदी भोंदुबाबांच्या थोतांडाइतका नाही, तरी काही प्रमाणात नक्कीच.

In reply to by मन१

मन१, आपल्या मनात विज्ञान का आहे आणि त्याचे काम काय आहे या विषयीच्या विचारांत गल्ल्त होती आहे असे वाटते. विज्ञानाचे काम हे भांडाफोड नसून निसर्गात जे काही घडते ते कसे घडते हे शोध घेण्याचा आहे. आता ज्या गोष्टीवर काम केले गेलेले नाही, त्यावर होणारच नाही, असे म्हणता येत नाही. जरूर होईल आणि त्यात मानवजातीच्या कल्याणासाठी काही सापडले तर ते प्रसिद्ध होईलच. किंवा नाही झाले तरीही होईल. माझा आक्षेप ज्या गोष्टींचा समाजाला लुबाडण्यासाठीन होतो त्याला आहे. उरले डॉ. कोवूर यांच्या "तसे काही नसते " या म्हणण्याबाबत. तसे त्यांचे मत होते आणि ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी आव्हानही दिले होते. दुर्दैवाने ते बक्षिस अजूनही तसेच आहे. त्या काळात तसे होते. आता या चमत्कारिक गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलला आहे. दुर्दैवाने यात ९० टक्के गोष्टी या फ्रॉड निघतात त्याला काय करणार ....

In reply to by जयंत कुलकर्णी

स्वानन्द 09/08/2011 - 22:51
माझा आक्षेप ज्या गोष्टींचा समाजाला लुबाडण्यासाठीन होतो त्याला आहे.
हे चुकीचे आहे. आक्षेप लुबाडणार्‍याला केला तर जास्त योग्य नाही का? मेडीकल सायन्स मध्ये पण मालप्रॅक्टीसिंग' करणारे बरेच असतात; म्हणून आपण मेडीकल सायन्स ला धारेवर धरतो का? इथेच मिपावर नुकतेच चिंटू यांना त्यांच्या गुडघेदुखीचे निदान करून घ्यायला बरेच डॉक्टर बदलावे लागले मग तुम्ही कुणाला दोषी धरणार? आणि ज्या डॉक्टरांना अचूक निदान करता आले नाही त्यांनी लगेच प्रॅक्टीस बंद केली पाहिजे का? एकच औषध कित्येकदा सगळ्ञा रुग्णांवर ( एकाच रोगाने बाधित असलेल्या ) काम करत नाही, किंवा एका पॅथीमध्ये असलेले उपचार लागू पडले नाहीत आणी दुसर्‍या पॅथीमध्ये असलेले उपचार लागू पडले तर आधीच्या पॅथीने आपले उपचार देणे बंद करावे का? अशी एक ना अनेक उदाहरणे आहेत. >>विज्ञानाचे काम हे भांडाफोड नसून निसर्गात जे काही घडते ते कसे घडते हे शोध घेण्याचा आहे. नक्कीच. पण त्याच वेळेला आम्हाला अ़जून सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत हे मान्य करण्याचा प्रामाणिकपणा मात्र फारसा दिसऊन येत नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विज्ञानात उपलब्ध नसेल तर दुसरी शक्यताच नाकारणे हे तर अतिशय चूक आहे. खरं तर विज्ञातले बरेचसे शोध हे कल्पनेच्या भरारीतूनच लाभलेले दिसतात. मेडीकल सायन्स सारखी शाखा तर अजूनही नव्नवीन शोध घेतेच आहे. आता जर ते परीपूर्ण नसेल तर त्याचा अर्थ ते पूर्णपणे टाकाऊ आहे असा अर्थ घ्यायचा का? वर मन१ ने म्हटल्याप्रमाणे दोन्ही बाजूकडच्यांच्या टोकाच्या मतांचा फक्त त्रासच होतो. सरसकट जनरलायझेशन करून काहीच हशील नाही.

In reply to by स्वानन्द

नितिन थत्ते 11/08/2011 - 08:35
>>इथेच मिपावर नुकतेच चिंटू यांना त्यांच्या गुडघेदुखीचे निदान करून घ्यायला बरेच डॉक्टर बदलावे लागले मग तुम्ही कुणाला दोषी धरणार? अंमल गल्लत होते आहे*. गुडघेदुखीचे निदान झाले नाही याला कोण दोषी? याचे उत्तर "तो डॉक्टर" असे देऊन 'विज्ञानक्षेत्र' मोकळे होत नाही. वैद्यकीय विज्ञानातही कमतरता असू शकते हे गृहीतच असते. तसेच हवामान खात्याचे अंदाज चुकतात याला "तो हवामानशास्त्रज्ञ" दोषी असे उत्तर नसते. वैद्यकीय विज्ञानात संशोधन चालू असते त्यामध्ये अगोदर न समजलेले रोगही समजतात. तसेच हवामानाचे अंदाज चुकतात म्हणून त्या प्रेडिक्शनची मॉडेल्स बदलून घेतली जातात. हे काम कोठे चालू असते (शास्त्र तपासून सुधारण्याचे) हे सर्वांना माहिती असते. ज्योतिषाबाबत मात्र तसे होत नाही. नेहमीच "ज्योतिषी चुकला, शास्त्र बरोबरच" असा स्टॅण्ड घेतला जातो. किंवा तसा स्टॅण्ड घेणे हेच (इतर) ज्योतिषांच्या हितासाठी आवश्यक असते. नवे संशोधन सोडा... आधीच माहिती असलेल्या, मानल्या जाणार्‍या ठोकताळ्यांची चाचणी करून त्याचे संख्याशास्त्रीय निष्कर्ष कुठे प्रकाशित होतात असे ऐकलेले नाही. म्हणजे कोणत्याही ज्योतिषाने असे उत्तर दिल्याचे ऐकलेले नाही. तेव्हा वैद्यकीय/आधुनिक विज्ञान आणि ज्योतिष'शास्त्र' यांची तुलना फिट होत नाही. *प्रताधिकारः छोटा डॉन

ना रहेगा बास न रहेगी बासरी.... या न्यायाने म्हटले आहे मी असो. चिंटू यांच्या धाग्यावर मी अ‍ॅलोपाथी आणि इतर उपचार पद्धती यातला फारक स्पष्ट केला आहे. आपण समाजातल्या वाईट माणसांबद्दल बोलत नसून समाजातील अनीष्ट प्रथांबद्दल बोलत आहोत. हा फरक पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवा. वाईट माणसे सगळीकडेच आहेत. पण तुम्ही आज डॉ. च्या विरूद्ध खटला भरू शकता. ज्योतिषांविरूद्ध भरू शकता का ? आणि रामदेवबाबांवइरूद्ध ? सगळ्याची उत्तरे मिळाली नाहीत किंवा मिळत नाही हे मान्य करायचा प्रश्न कोठे येतो हे समजत नाही. पण उत्तर नाही म्हणून काहीही ऐकून घ्यायची तयारी या बाजूची नसावी.

जॉन 11/08/2011 - 06:52
त्यांनी नंतरच्या काळात ख्रिश्चनधर्म पण नाकारला
काहीही खोटे लिहू नका.

In reply to by जॉन

जॉन, आपण जॉन हे नाव घेतले आहे म्हणून असला माझ्यावर खोटेपणाचा आरोप करायचा अधिकार आपल्याला कोणी दिला ? हे वाचा - Kovoor was born to a Christian family brought up by Christian parents. Unlike many of us who cling to religious indoctrinations of our parents, Kovoor rejected them and started to think for himself. As soon as he came of an age to think and act independently he discarded Christianity and became a rationalist because he could not accept the bible as the word of an omniscient god. It was very difficult for him to get a bride who would agree with his beliefs and agree not to inoculate the children with religious beliefs of the forefathers. हे लिहिताना ते रॅशनालिस्ट होते हे जरी आपण लक्षात घेतले असते तर बरे झाले असते. खोटेपणाचा आरोप करताना (माझ्याबाबतीत तरी) आपण अनेक वेळा विचार करावा ही विनंती. आणि मला खोटे लिहायचे काय कारण ? वरील श्री थॉमस चेरियन यांनीच लिहिले आहे. दुसरे म्हणजे नाकारला आणि सोडला याच्यातला फरक कदाचित आपल्याला उमगला नसेल.

In reply to by जयंत कुलकर्णी

Nile 11/08/2011 - 16:30
जाउद्या जयंतराव, डुप्लिकेट आयडी दिसतोय. ज्याअर्थी दिलेल्या प्रतिसादात काही विवेचन नाही त्याअर्थी जॉन नावाचं पांघरून घालून कोणी स्वतःच्या नावाची लाज असणार्‍याने प्रतिसाद दिलेला दिसतो. मनावर घेऊ नका.

ज्योतिष खरे की खोटे यावर मला इथे कुठलाच युक्तिवाद करायचा नाही. (वैयक्तिक मत विचाराल तर मी देव, नशीब, ज्योतिष यापैकी कशावरच विश्वास ठेवत नाही. पण त्याविषयी इथे वाद करण्याची अजिबात इच्छा नाही) माझा मुद्दा इतकाच आहे की इतर सर्व सभासदांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत त्यांनी त्यांच्या व्यवसायाची उघड / छुपी जाहिरात या संकेतस्थळावर केलेली नसताना केवळ या ज्योतिष्यांनीच इथे अशा जाहिराती का केल्या आहेत? आपण काहीतरी अलौकिक / इतर चारचौघांपेक्षा वेगळे करतो आहोत असा बहुधा त्यांचा समज असावा. अर्थात तसे असेल तर त्यांनी त्यासंबंधातली आपली व्यावसायिक सिद्धता दाखवून देण्याकरिता आव्हान फुकटातच स्वीकारावे. त्याची कुठलीही फी घेणे योग्य नव्हे. अन्यथा येथे फुकटात जाहिरात करू नये. आता ते म्हणतील आम्ही इथे जाहिरात कुठे केली? पण आपल्या व्यवसायाचा उल्लेख करणे व त्याविषयी कुठलाही दावा करणारे लेख प्रकाशित करणे ही एक छुपी जाहिरातच आहे. हे मान्य नसल्यास तुम्ही ज्योतिषी आहात हे इतर सभासदांना कसे कळले? (अर्थातच तुम्ही तसा उल्लेख केलात म्हणूनच). मी या संकेतस्थळावर कित्येक धागे प्रकाशित केले, माझी इतरही बरीच माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परंतू अजुनही माझा व्यवसाय कोणता ते इथले बाकीचे सदस्य सांगु शकणार नाहीत. अर्थातच माझ्या व्यवसायाची चर्चा करण्यासाठी मी या संकेतस्थळावर आलेलो नाहीय. त्याचप्रमाणे इतरही बहुतेक सदस्यांनीही इथे स्वत:च्या व्यवसायाचा (काही अपवाद वगळता) उल्लेख केलेला नाहीय. माझ्या समजुतीप्रमाणे संकेतस्थळ चालवणार्‍या मंडळींनाही सभासदांनी व्यवसायाचा उल्लेख करावा असे अपेक्षित नाहीय. तरीही कुणाला स्वत:चा व्यवसाय / नोकरी काय आहे ह्याची माहिती इतरांना द्यायची असेल तर त्याकरिता एखादा स्वतंत्र धागा काढावा आणि त्यावर सर्वच सभासदांना (अर्थातच स्वेच्छेने, सक्तीने नव्हे) स्वत:च्या चरितार्थाच्या तपशीलाची माहिती देण्यास मुभा असावी. आता प्रश्न उरतो तो आव्हान स्वीकारणार्या व्यक्तिचा वेळ / मेहनत खर्ची पडण्याचा. तर यात आव्हान देणार्‍याचाही वेळ जात असतोच की. तेव्हा कोणी कुणाला मेहनताना / मानधन द्यायचे? माझ्या पुरते म्हणाल तर हे जे कोणी ज्योतिषी (नाडीतज्ज्ञ / हस्तसामुद्रिक / पत्रिका विशेषज्ञ) असतील त्यांना मी माझी पत्रिका / हात / अंगठ्याचा ठसा दाखवायला तयार आहे. त्याकरिता पुण्यात कुठेही येउन एक दिवस खर्च करायची माझी तयारी आहे. याकरिता मी कुठलीही फी / मानधन घेणार नाही. त्याचप्रमाणे या ज्योतिषांनाही मी कुठलाही मोबदला देणार नाही. या संपूर्ण भविष्य कथनाचे व्हीडिओचित्रीकरण करण्यास माझी हरकत नाही, तसेच मी असे व्हिडीओचित्रीकरण करण्याला या मान्यवरांनीही हरकत घेऊ नये. सदर चित्रीकरणातच आव्हान स्वीकारणारे जिंकले की हरले याचा सोक्षमोक्ष होऊ शकेल.

In reply to by आत्मशून्य

पुण्याबाहेर मला शक्य नाहीय. पुण्यातलंच स्थळ सुचवा, किंवा माझ्या घरी देखील येऊ शकता. पत्ता वैयक्तिक माहितीत या संकेतस्थळावर दिला आहेच.

In reply to by शशिकांत ओक

आत्मशून्य 16/09/2011 - 23:11
नाही, पट्टी संपूर्ण मॅछोत नाहीये... पूढील आठवड्यात अजून मागवणार आहे साधारण एक आठवडा लागेल. मग पून्हा चौकशी करा. तो पर्यंत एखादी पूजा वगैरे घालायला सांगीतली तर चालेल काय ? गूगळे साहेब तूमचा जन्म 1968 आणी राशी कॅंसर आहे काय ?

In reply to by आत्मशून्य

गूगळे साहेब तूमचा जन्म 1968 आणी राशी कॅंसर आहे काय ? >> माझ्या जन्मपत्रिकेत मेष आहे. पण जन्मतारखेवरून काही जण म्हणतात की कर्क असायला हवी. जन्मतारीख - २९.०६.१९७८ यावरून रास काय असेल ते तुम्हीच ठरवा.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

मन१ 17/09/2011 - 06:32
अक्शांश्-रेखांश किंवा जन्मठिकाण लागेल ना त्याना. का हो आत्मशून्य, चांद्र पद्धतीने बघता की सौर? मी सिंह रास मेष लग्नवाला वाटतो का हो?

In reply to by चेतन सुभाष गुगळे

आत्मशून्य 17/09/2011 - 09:18
नवीन पट्या येइपर्यंत वाट पहायला हवी. म्याच झाली की रीडींग करण्यात येत्याल. @मन, नाडी चांद्र वा सौर पध्दतीने न्हवे तर लंबक पध्दतीने बघितल्या जाते.

मन१ 04/09/2011 - 14:25
माझ्या वरच्या प्रतिसादात विज्ञानाला अजुन अनुत्तरित अशा घटनांची लिंक दिली आहे. तसेच आता मिसळपावावरच http://www.misalpav.com/node/19073 हा धागा सुरु झालाय.लोकांनी स्वतःचे अनुभव दिलेत्.सत्य मानायचे म्हटलं तर कठीण आहे. नीट तपासुन न पाहता, किंवा विज्ञाचाच्या चुअकटित स्पष्टीकरण न मिळाल्याने "तसे काही नसते" हेच एक वाक्य विज्ञानवादी पुन्हा ऐकवणार असतील तर प्रश्नच मिटला.

In reply to by मन१

शशिकांत ओक 05/10/2011 - 12:04
मन१
श्री कोवुर ह्यांचेही "तसे काही नसते" असे म्हणणे आहे. आमच्या डोळ्यासमोर मात्र जे दिसते त्यावर आम्ही "तसे काहीतरी आहे " असे म्हणतो. उत्तरे शोधावीत, शोध घ्यावा हे खरेच. पण "तसे काहिच नसते" हे पुन्हा पुन्हा ऐकण्याचा जाम त्रास होतो. किंवा, जर काही गोलमाल असेल तर त्याचाही भांडाफोड आपण(विज्ञानवादी) करताच, तो तसा केलेला नाही म्हणजेच तो गोलमाल नसावा असे वाटते.
आपले वरील कथन नुकतेच वाचले. ते मला आलेल्या अनुभवाच्या जवळ जाणारे आहे. हे नमूद करावेसे वाटते. दुसरे - आपली आत्मशून्यांना विचारणा की - (नाडी भविष्य पहाताना ) जन्मवेळ आणि स्थळ सांगावे लागते का? त्याचे उत्तर - नाही असे आहे. खरे तर जन्मदिनांक सांगायची गरज नाही पण काही केंद्रात ती विचारली जाते. कारण काय असे खोदून विचारले तर म्हटले जाते की त्यांच्याकडील ताडपट्ट्या साधारण किती सालापुढील आहेत याचा अंदाज त्यांना असतो म्हणून ते विचारतात.

आशु जोग 05/10/2011 - 00:29
कुंडली पेक्षा हातावरच्या रेषा अधिक बोलक्या असतात. ज्यांना जन्मतारीख माहीत नसते, त्यांचा हात मात्र पाहता येतो. यातून लोकांची मनेही स्पष्टपणे वाचता येतात

धाग्यांच्या मांदियाळीत इतका चांगला धागा माझ्या नजरेतून कसा काय सुटला? सविस्तर नंतर प्रतिक्रिया देतो. खर तर माझ्या फलज्योतिष चिकित्सेच्या लिखाणात प्रतिक्रिया वेळोवेळी अनेकदा आलेली आहे

In reply to by शाम भागवत

राही 24/05/2016 - 13:56
आपले 'भागवत' हे आडनाव आणि ज्योतिष विषयातली आपली रुची या मुळे मला दोन पिढ्यांमागचे सुप्रसिद्ध ज्योतिषी कै. अ.ल. भागवत यांची आठवण झाली. त्यांनी फलज्योतिष आणि हस्तसामुद्रिक यांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत.

In reply to by राही

शाम भागवत 24/05/2016 - 14:19
थोडी अधिक माहिती अ.ल.भागवत हे त्राटक विद्येतले जाण्कार होते. ते त्यांचे वेगळेपण होते.

कोवूरांचे प्रसिद्ध वाक्य आहे की "चमत्कार करणारे बदमाश असतात व त्यावर विश्वास ठेवणारे मूर्ख असतात." हे भाषणात टाळ्या मिळवायला ठिक आहे पुर्वी अंनिसत वापरायचे पण. यातून असे होते की ज्यांच्या साठी तुम्हा काम करता त्यांना मूर्ख म्हणून कसे चालेल? अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे तर अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे. आपला लढा अंधश्रद्धाविरोधी आहे अंधश्रद्ध व्यक्तिविरोधी नाही. अशी शिकवण असते.ज्या समाजात आपल्याला वावरायचे आहे त्यांचे प्रबोधन करताना त्यांना तुम्ही आपले वाटला पाहिजेत.तर ते तुमचे ऐकतील अशी भुमिका त्यामागे असते. दाभोलकर हे कार्यकर्त्यांसमोर सातत्याने मांडायचे. प्रत्यक्षात कार्यकर्ते तसे वागतातच असे नाही हा भाग आहेच. बरेच तर्ककर्कश विवेकवादी ज्यांचा पिंड साधारण अ‍ॅकॅडमिस्ट स्वरुपाचा असतो ते लोक समाजात मिसळून काम करणार्‍या अ‍ॅक्टिव्हिस्ट लोकांपासून स्वतःला वेगळे वा उच्च समजतात. त्यांना समाजातले इतर लोक वा हे अ‍ॅक्टीव्हिस्ट हस्तिदंती मनोर्‍यातील विद्वान असे संबोधतात.हे विद्वान समाजापासून फटकून राहतात. आपल्या पेक्षा वेगळा विचार करणारे लोक हे सगळे अंधश्रद्ध अर्थात कीव करण्याच्या लायकीचे अशी त्यांची समजूत असते. कोणाही माणसाला आपली कीव केलेली सहसा आवडत नाही. त्यामधे त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. मग ते लोक ही असाल तुम्ही शहाणे. तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी अशी भुमिका घेताना दिसतात. हे विद्वान लोक आयुष्याच्या उत्तरार्धात एकटे पडत जातात अथवा स्वतःला बदलतात असे दिसून येते. दाभोलकरांच्या या भुमिकेमुळे चळवळीला सहानुभुतीदार वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला.अंनिसच्या या भुमिकेला काही बुद्धीदांडगे नास्तिक तुम्ही लेचीपेची भुमिका घेता असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे म्हणायचे. लागूंना काही चळवळ चालवायची नव्हती त्यामुळे ते परमेश्वराला रिटायर करा सारखी भुमिका घेउ शकत होते. दाभोलकरांना समाजाला बरोबर घेउन चळवळ चालवायची असल्याने काही समन्वयात्मक तडजोड घेणे हे कमी पणाचे वाटत नव्हते. किंबहुना अशी भुमिका घेतली नाही तर समाज आपल्या बरोबर येणार नाही हे त्यांना माहित होते.काही लोक असेही म्हणतात कि दाभोलकर-लागू वादसंवाद हे प्रकरण तु मारल्यासारखे कर मी लागल्यासारखे करतो असे काहीसे होते. समजा हे नौटंकी जरी मानले तरी त्यातून प्रबोधक व प्रबोधन घडत होते हे नाकारता येणार नाही.
मित्रहो, आपल्या येथील एका सदस्यांनी त्यांची सतत हेटाळणी होत आहे या समजामुळे ज्योतिष्यशास्त्रासाठी आव्हान स्विकारले आहे. त्यासाठी त्यांनी काही फीही आकारायची ठरवले आहे व ती परत मिळणार नाही असेही जाहीर केले आहे. त्याचे कारण त्यांनी त्यांना या सगळ्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत त्यासाठी ते पैसे त्यांना मिळाले पाहिजेत असे जाहीर केले गेले आहे. एक गोष्ट त्यांनी लक्षात घेतलेली दिसत नाही ती ही की हे कार्य कोणाच्या घरचे नसून या शास्त्राचा खरेखोटेपणा सिद्ध करण्यासाठी आहे. त्यात त्यांच्या विरूद्ध दंड थोपटून उभे रहायचे कोणाला वैयक्तिक कारण असेल असे मला वाटत नाही.

कार्ट्यांस...

नगरीनिरंजन ·

प्रकाश१११ 17/04/2011 - 21:12
लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... छानच!!

किसन शिंदे 18/04/2011 - 11:02
असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... हे सर्वात जास्त आवडले आणि मागे एकदा नवीनच मिपाकर झालेल्या एका व्यक्तीच्या लेखावर एका जुन्याजाणत्या मिपाकाराने दिलेला नकारात्मक प्रतिसाद आठवला.

प्रकाश१११ 17/04/2011 - 21:12
लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... छानच!!

किसन शिंदे 18/04/2011 - 11:02
असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... हे सर्वात जास्त आवडले आणि मागे एकदा नवीनच मिपाकर झालेल्या एका व्यक्तीच्या लेखावर एका जुन्याजाणत्या मिपाकाराने दिलेला नकारात्मक प्रतिसाद आठवला.
मिपावरच्या सर्व कार्ट्यांस समर्पित. (चालः चल री सजनी अब क्या सोचे) लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... लिहीले जरी तू ओतुनि तनमन गेले जरी पुढच्या पानी ते पटकन दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे लिही रे... जुन्या जाणत्यांचे लागावे चरणी आतल्या गोटात लावावी वरणी भाषा नाहीऽ शैली नाहीऽ पीआर हवा रे लिही रे...