मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

महात्मा फुल्यांचे फलज्योतिषविषयक विचार

प्रकाश घाटपांडे ·

विसोबा खेचर 23/04/2009 - 14:24
परंतु स्त्री पुरुष जेव्हा एकांत स्थळी रमतात, तेव्हा स्त्रीच्या उदरात मानव पुरुष आपल्या स्वत: स्वयंभु अवताराचे बीजारोपण करतो, त्याविषयी आर्यातील ग्रहशास्त्रवेत्त्यांनी स्त्री पुरुषांपासुन त्यांच्या रमण्याच्या वेळकाळांची नक्की बरोबर माहिती काढुन जर त्यांनी जन्मपत्रिका करण्याची वहिवाट घातली असती, तर त्यासर्वास गंमतीकरता या प्रसंगी बरे म्हटले असते." हम्म! थोडक्यात म्हणजे मांडीवर डोके ठेऊन झोपण्याच्या वेळांची नोंद करून ठेवायला हवी..! ;) आपला, (वक्तशीर!) तात्या.

म. फुल्यांचे नाव आधीही "गुरूस्थानी" होतेच, आता असं करण्याला "शास्त्राधार" मिळाला. म. फुल्यांची पुस्तकं कुठे दुकानात मिळतात का अजून? अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

फुले आंबेडकरी साहित्य हमखास मिळण्याचे ठिकाण म्हणजे प्रा विलास वाघ, उषा वाघ, सुगावा प्रकाशन ५६२ सदाशिव पेठ,चित्रशाळा बिल्डिंग भानुविलास चौक पुणे दुरध्वनी ०२० २४४७८२६३ प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विसुनाना 23/04/2009 - 17:47
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अनेक द्रष्टे समाजसुधारक होऊन गेले. सनातन मतांच्या दबावाला न जुमानता प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे धाडस त्यांनी केले. त्यांच्या पाऊलखुणांवर हमरस्ता बांधायचे सोडून आजचे गावगन्ना पुढारी त्यांवर देवळे बांधत आहेत, अज्ञानी भाविकांची गर्दी त्या पादुकांची पूजा बांधण्यात मग्न आहे आणि धूर्त पुढारी त्या थोर समाज सुधारकांचे लबाड पुजारी बनलेले आहेत -समाजातले नवे बडवे. विचारवंत व्यक्तीचे विचारहीन विभूतीकरण हा या मातीला असलेला शाप आहे.

In reply to by विसुनाना

विचारवंत व्यक्तीचे विचारहीन विभूतीकरण हा या मातीला असलेला शाप आहे
अगदी मनातल बोल्ला ईसुनाना! आणि थोर विभुती ही देखील माणसेच आहेत. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

शितल 23/04/2009 - 18:07
म. फुले यांचे फलज्योतिष विषयक विचार छान मांडले आहेत. :)

प्राजु 23/04/2009 - 22:32
:) म.फुल्यांच्या बद्दल आदर होताच. पण आता द्विगुणीत झाला असंच म्हणेन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

टिउ 23/04/2009 - 23:37
नियतकालिकांच्या स्थळांच्या जाहिरातीत 'पत्रिका हवी' असा आग्रह धरणारे उच्च शिक्षित माणसे बघितली कि फुले काळाच्या अजुन ही पुढे आहेत की ही उच्चशिक्षित माणसे गतकाळात चालली आहेत. असा प्रश्न पडतो.
खरंय!

बेसनलाडू 24/04/2009 - 00:39
कारण मानव स्त्रीयांच्या उदरात अथवा उदराबाहेर आलेल्या बालकाच्या मुख्य जन्मकाळाच्या दोन्ही वेळा नव्हेत. परंतु स्त्री पुरुष जेव्हा एकांत स्थळी रमतात, तेव्हा स्त्रीच्या उदरात मानव पुरुष आपल्या स्वत: स्वयंभु अवताराचे बीजारोपण करतो, त्याविषयी आर्यातील ग्रहशास्त्रवेत्त्यांनी स्त्री पुरुषांपासुन त्यांच्या रमण्याच्या वेळकाळांची नक्की बरोबर माहिती काढुन जर त्यांनी जन्मपत्रिका करण्याची वहिवाट घातली असती, तर त्यासर्वास गंमतीकरता या प्रसंगी बरे म्हटले असते." अतिरोचक/अतिधीट विधान वाटते. नवजीवजन्म अशा एकाच बीजारोपणयत्नातून होईल, असे आहे का? मग अशा एक वा अनेक प्रयत्नांपैकी कोणत्या प्रयत्नाची वेळ ग्राह्य मानावी (नवजीवजन्म नक्की कोणत्या यत्नाचे फलित आहे, हे व त्यानुसारची वेळ हे कसे ठरवायचे)? (जिज्ञासू)बेसनलाडू अर्थात, ज्या काळात फुल्यांनी हे मत मांडले तो काळ, व त्या काळातील वैज्ञानिक प्रगती वगैरे मुद्दे विचारात घेता जास्तीत जास्त अचूक उत्तर मिळणे शक्य झाले नसेल, हेही खरेच! तरी गर्भधारणेची वेळ विरुद्ध प्रचलित, लौकिकार्थाने सर्वमान्य जन्मवेळ हा वाद रंजक आहे. त्याबाबतीत तरी गर्भधारणेची वेळ जन्मवेळ मानणे ही तर्कसंगती समजून घेता येईल. मात्र तेथे गर्भधारणानिश्चिती व त्यामागील प्रयत्नांची संगती यांबाबतचा वर मांडलेला मुद्दा बाकी उरतोच. (समजूतदार)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

धनंजय 24/04/2009 - 01:49
फुले यांनी अर्थापत्तीने सांगितले आहे, की पत्रिका उपयोगी असणार नाही. स्त्री-पुरुष संगाची वेळ बघून पत्रिका मांडावी, असा अर्थ काढणे योग्य नव्हे. "अतिरोचक/अतिधीट विधान वाटते. [=विधान म्हणते तसे नसावे]" ही फुल्यांनी सांगितलेली अर्थापत्ती आहे. फुले यांची तार्किक चूक मुळीच नव्हे! (येथे "रेडुक्टियो आड आब्सुर्डुम" या तर्कपद्धतीला मी ढोबळमानाने "अर्थापत्ती अलंकार" म्हटले आहे.)

बेसनलाडू 24/04/2009 - 02:05
स्त्री-पुरुष संगाची वेळ बघून पत्रिका मांडावी, असा अर्थ काढणे योग्य नव्हे. बरोबर! मलाही हेच वाटले सुरुवातीला की मी जे समजलो आहे, ते फुल्यांना म्हणायचे नसावे/त्यांचे मत अगर विधान नसावे. पण मी मूळ मजकुरातल्या स्त्री पुरुषांपासुन त्यांच्या रमण्याच्या वेळकाळांची नक्की बरोबर माहिती काढुन जर त्यांनी जन्मपत्रिका करण्याची वहिवाट घातली असती, तर त्यासर्वास गंमतीकरता या प्रसंगी बरे म्हटले असते या विधानाने सर्वाधिक गोंधळलो आणि समजण्यात चूक होऊन माझे मत मांडले, असे वाटते. असो. (समजूतदार)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

खरी जन्मवेळ कुठली मानावी या मुद्यावर ज्योतिषीलोकांतच वाद होते. तर्कदृष्टीनं विचार केला तर ज्या क्षणी गर्भधारणा होते ती खरी जन्मवेळ मानली पाहिजे. पण ती वेळ खुद्द आईबापांनासुद्धा माहीत नसते! ;) बालक रडते म्हणजे पहिला श्वास घेते ती जन्मवेळ मानावी, असे आता मान्य केले आहे. पूर्वी बालकाचे डोके दिसणे, मूल पूर्णपणे बाहेर येणे, नाळ कापणे, अशा अनेक गोष्टीवरून जन्मवेळ ठरवीत असत. या जन्मवेळेवरुन तयार केलेली पत्रिका ही ९ महिने ९ दिवस मागे सरकवायची आणि जी जन्मकुंडली बनेल त्याला आधान लग्न कुंडली म्हणायचे असा विचार ज्योतिषशास्त्रात काहींनी मांडला होता. परंतु तो वापरात नाही. आमच्या माहिती नुसार स्त्री-पुरुष फलबीजनाची वेळ ही वैद्यक शास्रालाही अचुक काढता येत नसावी. धनंजय यावर अधिक विचार मांडु शकेल. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

विसुनाना 24/04/2009 - 10:44
आय. व्ही. एफ. करताना शतांश सेकंदापर्यंत अचूक वेळ (आण्विकीय घड्याळाशी ताडून) नोंदवता येईल. अरे वा! प्रकाशराव, हा प्रयोग तुम्ही करून बघायला हरकत नाही. वीस बालकांच्या आयव्हीएफ जन्मवेळ आणि ठिकाणानुसार पत्रिका बनवून त्यांचे भविष्य कितपत अचूक वर्तवता येते?

विसोबा खेचर 23/04/2009 - 14:24
परंतु स्त्री पुरुष जेव्हा एकांत स्थळी रमतात, तेव्हा स्त्रीच्या उदरात मानव पुरुष आपल्या स्वत: स्वयंभु अवताराचे बीजारोपण करतो, त्याविषयी आर्यातील ग्रहशास्त्रवेत्त्यांनी स्त्री पुरुषांपासुन त्यांच्या रमण्याच्या वेळकाळांची नक्की बरोबर माहिती काढुन जर त्यांनी जन्मपत्रिका करण्याची वहिवाट घातली असती, तर त्यासर्वास गंमतीकरता या प्रसंगी बरे म्हटले असते." हम्म! थोडक्यात म्हणजे मांडीवर डोके ठेऊन झोपण्याच्या वेळांची नोंद करून ठेवायला हवी..! ;) आपला, (वक्तशीर!) तात्या.

म. फुल्यांचे नाव आधीही "गुरूस्थानी" होतेच, आता असं करण्याला "शास्त्राधार" मिळाला. म. फुल्यांची पुस्तकं कुठे दुकानात मिळतात का अजून? अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

फुले आंबेडकरी साहित्य हमखास मिळण्याचे ठिकाण म्हणजे प्रा विलास वाघ, उषा वाघ, सुगावा प्रकाशन ५६२ सदाशिव पेठ,चित्रशाळा बिल्डिंग भानुविलास चौक पुणे दुरध्वनी ०२० २४४७८२६३ प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विसुनाना 23/04/2009 - 17:47
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अनेक द्रष्टे समाजसुधारक होऊन गेले. सनातन मतांच्या दबावाला न जुमानता प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे धाडस त्यांनी केले. त्यांच्या पाऊलखुणांवर हमरस्ता बांधायचे सोडून आजचे गावगन्ना पुढारी त्यांवर देवळे बांधत आहेत, अज्ञानी भाविकांची गर्दी त्या पादुकांची पूजा बांधण्यात मग्न आहे आणि धूर्त पुढारी त्या थोर समाज सुधारकांचे लबाड पुजारी बनलेले आहेत -समाजातले नवे बडवे. विचारवंत व्यक्तीचे विचारहीन विभूतीकरण हा या मातीला असलेला शाप आहे.

In reply to by विसुनाना

विचारवंत व्यक्तीचे विचारहीन विभूतीकरण हा या मातीला असलेला शाप आहे
अगदी मनातल बोल्ला ईसुनाना! आणि थोर विभुती ही देखील माणसेच आहेत. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

शितल 23/04/2009 - 18:07
म. फुले यांचे फलज्योतिष विषयक विचार छान मांडले आहेत. :)

प्राजु 23/04/2009 - 22:32
:) म.फुल्यांच्या बद्दल आदर होताच. पण आता द्विगुणीत झाला असंच म्हणेन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

टिउ 23/04/2009 - 23:37
नियतकालिकांच्या स्थळांच्या जाहिरातीत 'पत्रिका हवी' असा आग्रह धरणारे उच्च शिक्षित माणसे बघितली कि फुले काळाच्या अजुन ही पुढे आहेत की ही उच्चशिक्षित माणसे गतकाळात चालली आहेत. असा प्रश्न पडतो.
खरंय!

बेसनलाडू 24/04/2009 - 00:39
कारण मानव स्त्रीयांच्या उदरात अथवा उदराबाहेर आलेल्या बालकाच्या मुख्य जन्मकाळाच्या दोन्ही वेळा नव्हेत. परंतु स्त्री पुरुष जेव्हा एकांत स्थळी रमतात, तेव्हा स्त्रीच्या उदरात मानव पुरुष आपल्या स्वत: स्वयंभु अवताराचे बीजारोपण करतो, त्याविषयी आर्यातील ग्रहशास्त्रवेत्त्यांनी स्त्री पुरुषांपासुन त्यांच्या रमण्याच्या वेळकाळांची नक्की बरोबर माहिती काढुन जर त्यांनी जन्मपत्रिका करण्याची वहिवाट घातली असती, तर त्यासर्वास गंमतीकरता या प्रसंगी बरे म्हटले असते." अतिरोचक/अतिधीट विधान वाटते. नवजीवजन्म अशा एकाच बीजारोपणयत्नातून होईल, असे आहे का? मग अशा एक वा अनेक प्रयत्नांपैकी कोणत्या प्रयत्नाची वेळ ग्राह्य मानावी (नवजीवजन्म नक्की कोणत्या यत्नाचे फलित आहे, हे व त्यानुसारची वेळ हे कसे ठरवायचे)? (जिज्ञासू)बेसनलाडू अर्थात, ज्या काळात फुल्यांनी हे मत मांडले तो काळ, व त्या काळातील वैज्ञानिक प्रगती वगैरे मुद्दे विचारात घेता जास्तीत जास्त अचूक उत्तर मिळणे शक्य झाले नसेल, हेही खरेच! तरी गर्भधारणेची वेळ विरुद्ध प्रचलित, लौकिकार्थाने सर्वमान्य जन्मवेळ हा वाद रंजक आहे. त्याबाबतीत तरी गर्भधारणेची वेळ जन्मवेळ मानणे ही तर्कसंगती समजून घेता येईल. मात्र तेथे गर्भधारणानिश्चिती व त्यामागील प्रयत्नांची संगती यांबाबतचा वर मांडलेला मुद्दा बाकी उरतोच. (समजूतदार)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

धनंजय 24/04/2009 - 01:49
फुले यांनी अर्थापत्तीने सांगितले आहे, की पत्रिका उपयोगी असणार नाही. स्त्री-पुरुष संगाची वेळ बघून पत्रिका मांडावी, असा अर्थ काढणे योग्य नव्हे. "अतिरोचक/अतिधीट विधान वाटते. [=विधान म्हणते तसे नसावे]" ही फुल्यांनी सांगितलेली अर्थापत्ती आहे. फुले यांची तार्किक चूक मुळीच नव्हे! (येथे "रेडुक्टियो आड आब्सुर्डुम" या तर्कपद्धतीला मी ढोबळमानाने "अर्थापत्ती अलंकार" म्हटले आहे.)

बेसनलाडू 24/04/2009 - 02:05
स्त्री-पुरुष संगाची वेळ बघून पत्रिका मांडावी, असा अर्थ काढणे योग्य नव्हे. बरोबर! मलाही हेच वाटले सुरुवातीला की मी जे समजलो आहे, ते फुल्यांना म्हणायचे नसावे/त्यांचे मत अगर विधान नसावे. पण मी मूळ मजकुरातल्या स्त्री पुरुषांपासुन त्यांच्या रमण्याच्या वेळकाळांची नक्की बरोबर माहिती काढुन जर त्यांनी जन्मपत्रिका करण्याची वहिवाट घातली असती, तर त्यासर्वास गंमतीकरता या प्रसंगी बरे म्हटले असते या विधानाने सर्वाधिक गोंधळलो आणि समजण्यात चूक होऊन माझे मत मांडले, असे वाटते. असो. (समजूतदार)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

खरी जन्मवेळ कुठली मानावी या मुद्यावर ज्योतिषीलोकांतच वाद होते. तर्कदृष्टीनं विचार केला तर ज्या क्षणी गर्भधारणा होते ती खरी जन्मवेळ मानली पाहिजे. पण ती वेळ खुद्द आईबापांनासुद्धा माहीत नसते! ;) बालक रडते म्हणजे पहिला श्वास घेते ती जन्मवेळ मानावी, असे आता मान्य केले आहे. पूर्वी बालकाचे डोके दिसणे, मूल पूर्णपणे बाहेर येणे, नाळ कापणे, अशा अनेक गोष्टीवरून जन्मवेळ ठरवीत असत. या जन्मवेळेवरुन तयार केलेली पत्रिका ही ९ महिने ९ दिवस मागे सरकवायची आणि जी जन्मकुंडली बनेल त्याला आधान लग्न कुंडली म्हणायचे असा विचार ज्योतिषशास्त्रात काहींनी मांडला होता. परंतु तो वापरात नाही. आमच्या माहिती नुसार स्त्री-पुरुष फलबीजनाची वेळ ही वैद्यक शास्रालाही अचुक काढता येत नसावी. धनंजय यावर अधिक विचार मांडु शकेल. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

विसुनाना 24/04/2009 - 10:44
आय. व्ही. एफ. करताना शतांश सेकंदापर्यंत अचूक वेळ (आण्विकीय घड्याळाशी ताडून) नोंदवता येईल. अरे वा! प्रकाशराव, हा प्रयोग तुम्ही करून बघायला हरकत नाही. वीस बालकांच्या आयव्हीएफ जन्मवेळ आणि ठिकाणानुसार पत्रिका बनवून त्यांचे भविष्य कितपत अचूक वर्तवता येते?
महात्मा फुल्यांचे फलज्योतिष विषयक विचार
फलज्योतिषाकडे पहाण्याच्या सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीकोनामध्ये उत्सुकता युक्त आदर असतो. कुतुहल असते. काहींच्या मते फलज्योतिषावर विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा जोपासणे. पण तरीही बहुतेकांच्या मते ते शास्त्र आहे.श्रद्धेपोटी काहीजण फलज्योतिषाच्या माध्यमाद्वारे आपला भविष्यकाळ ज्ञात करुन घेण्यासाठी यथाशक्ती,यथाबुद्धी प्रयत्न करतात.अशिक्षित अडाणी समाजामध्ये सुद्धा फलज्योतिषाचा उपयोग सोयरिक जुळवण्यासाठी केला जातो.

यंदा कर्तव्य आहे? भाग ११ (समाप्त)

प्रकाश घाटपांडे ·

मि माझी 01/04/2009 - 15:46
तूमचे सगळे लेख वाचले.. खुप सखोल अभ्यासपूर्ण लेखन केल आहे.. भरपूर चांगली माहीती मिळाली.. धन्यवाद..

यंदा कर्तव्य आहे? हे पुस्तक स्वरुपात साधना मिडिया सेंटर ४३१ शनिवार पेठ पोलीस चौकीसमोर पुणे ४११०३० फोन नं २४४५९६३५ येथे उपलब्ध आहे. हे आपल्याला येथे समजले असेलच. (खर म्हणजे समजले नसण्याची जास्त शक्यता आहे म्हणुन इथे क्लिक मारा असे सुचित करायचे असते. पण तसं म्हटले कि तो आगाउपणा ठरतो. ) पुस्तकाची जाहिरात आहे असे म्हणावे तर इथे ते संपुर्णपणे विनामुल्यच वाचायला मिळते. नाही म्हणावे तर मग कशाला इथे खरडले? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

आनंद घारे 05/04/2009 - 12:55
अशा शास्त्राचा आधार घेऊन मुलामुलींच्या पत्रिका जुळत नाहीत एवढया एकाच कारणासाठी चांगली अनुरूप स्थळे नाकारणे हे असमंजसपणाचे लक्षण आहे. या निष्कर्षाशी मी १०० टक्के सहमत आहे. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

धनंजय 05/04/2009 - 16:52
अधूनमधून थोडेसे तांत्रिक तपशील अटळ आहेत. उपयुक्त लेखमाला. (ही लवकरात लवकर कालबाह्य होवो, केवळ एक ऐतिहासिक संदर्भ म्हणून राहो, ही सदिच्छा.)

पुण्यात 'यंदा कर्तव्य आहे' अशा नावाचे एक वधुवर सुचक मंडळ पण आहे. त्यांच्या वाचनात हे पुस्तक आल्याने त्यांनी मला फोन केला.मी त्यांच्याशी चर्चाही केली . विवाह जुळवण्यासाठी जो समाज पुर्वी पत्रिकेचा आधार घेत नव्हता तो ही आता याचा आधार प्रतिष्ठेसाठी / सोयी साठी घेउ लागला आहे हे माझे मत त्यांनी अधोरेखित केले. लोकांच्या मागणीवरुन त्यांनाही एक ज्योतिषी ठेवावा लागला. अवांतर- नवीन मिपाकरांना या पुस्तकाची लेखमाला एका नजरेत राहावी यासाठी धागा उत्खननाचा क्षीण प्रयत्न.

अप्रतिम 08/01/2012 - 17:41
सध्या बर्याच ठिकाणी स्थळ पसंत नसेल तर "पत्रिका जुळत नाही" असे कारण पुढे करण्यात येते.अथवा पसंत असेल तर पत्रिका "जुळवण्यात" येतात.वास्तविक पत्रिकेचा एवढाच उपयोग राहिला आहे. बाकी लेख डोक्यावरुन गेला.

बॅटमॅन 15/03/2012 - 13:08
सर्व लेख वाचले. प्रत्येक लेखावर प्रतिक्रिया देण्याऐवजी शेवटच्या लेखावर देतो आहे. मस्त चिरफाड केलीत ज्योतिषशास्त्राची. आता आमच्या अन्धश्रद्ध परिचितांशी मस्त वाद घालायला लै लै मजा येणार. अवांतरः वेणीसंहाराचा उल्लेख आवडला. जुन्या काळातील तर्कशुद्ध विचारांचे काही अवशेष या लेखी तो महत्वाचा आहे.

मि माझी 01/04/2009 - 15:46
तूमचे सगळे लेख वाचले.. खुप सखोल अभ्यासपूर्ण लेखन केल आहे.. भरपूर चांगली माहीती मिळाली.. धन्यवाद..

यंदा कर्तव्य आहे? हे पुस्तक स्वरुपात साधना मिडिया सेंटर ४३१ शनिवार पेठ पोलीस चौकीसमोर पुणे ४११०३० फोन नं २४४५९६३५ येथे उपलब्ध आहे. हे आपल्याला येथे समजले असेलच. (खर म्हणजे समजले नसण्याची जास्त शक्यता आहे म्हणुन इथे क्लिक मारा असे सुचित करायचे असते. पण तसं म्हटले कि तो आगाउपणा ठरतो. ) पुस्तकाची जाहिरात आहे असे म्हणावे तर इथे ते संपुर्णपणे विनामुल्यच वाचायला मिळते. नाही म्हणावे तर मग कशाला इथे खरडले? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

आनंद घारे 05/04/2009 - 12:55
अशा शास्त्राचा आधार घेऊन मुलामुलींच्या पत्रिका जुळत नाहीत एवढया एकाच कारणासाठी चांगली अनुरूप स्थळे नाकारणे हे असमंजसपणाचे लक्षण आहे. या निष्कर्षाशी मी १०० टक्के सहमत आहे. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

धनंजय 05/04/2009 - 16:52
अधूनमधून थोडेसे तांत्रिक तपशील अटळ आहेत. उपयुक्त लेखमाला. (ही लवकरात लवकर कालबाह्य होवो, केवळ एक ऐतिहासिक संदर्भ म्हणून राहो, ही सदिच्छा.)

पुण्यात 'यंदा कर्तव्य आहे' अशा नावाचे एक वधुवर सुचक मंडळ पण आहे. त्यांच्या वाचनात हे पुस्तक आल्याने त्यांनी मला फोन केला.मी त्यांच्याशी चर्चाही केली . विवाह जुळवण्यासाठी जो समाज पुर्वी पत्रिकेचा आधार घेत नव्हता तो ही आता याचा आधार प्रतिष्ठेसाठी / सोयी साठी घेउ लागला आहे हे माझे मत त्यांनी अधोरेखित केले. लोकांच्या मागणीवरुन त्यांनाही एक ज्योतिषी ठेवावा लागला. अवांतर- नवीन मिपाकरांना या पुस्तकाची लेखमाला एका नजरेत राहावी यासाठी धागा उत्खननाचा क्षीण प्रयत्न.

अप्रतिम 08/01/2012 - 17:41
सध्या बर्याच ठिकाणी स्थळ पसंत नसेल तर "पत्रिका जुळत नाही" असे कारण पुढे करण्यात येते.अथवा पसंत असेल तर पत्रिका "जुळवण्यात" येतात.वास्तविक पत्रिकेचा एवढाच उपयोग राहिला आहे. बाकी लेख डोक्यावरुन गेला.

बॅटमॅन 15/03/2012 - 13:08
सर्व लेख वाचले. प्रत्येक लेखावर प्रतिक्रिया देण्याऐवजी शेवटच्या लेखावर देतो आहे. मस्त चिरफाड केलीत ज्योतिषशास्त्राची. आता आमच्या अन्धश्रद्ध परिचितांशी मस्त वाद घालायला लै लै मजा येणार. अवांतरः वेणीसंहाराचा उल्लेख आवडला. जुन्या काळातील तर्कशुद्ध विचारांचे काही अवशेष या लेखी तो महत्वाचा आहे.
3

यंदा कर्तव्य आहे? भाग १०

प्रकाश घाटपांडे ·

नितिन थत्ते 26/03/2009 - 00:28
ज्योतिषशास्त्राच्या समर्थकांचा एक कॉमन युक्तीवाद म्हणजे 'हवामानखात्याचे विज्ञानाच्या आधारे काढलेले अंदाज नाही का चुकत? मग हवामानशास्त्रज्ञांना का भोंदू म्हणू नये?' यात एक गल्लत ही आहे की जेव्हा हवामानाचा अंदाज चुकतो तेव्हा अंदाज सांगणारा कमी पडला असे न म्हणता ते शास्त्र सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. अवांतरः हवामानाचा अंदाज हा अजूनतरी विनोदाचाच विषय असतो. उलट ज्योतिषशास्त्र परिपूर्णच आहे पण त्या ज्योतिष्याने चूक केली असा दावा असतो. लेखात म्हटल्याप्रमाणे चुकला तर तो ज्योतिषी चुकला आणि बरोबर आला तर 'बघा ज्योतिषशास्त्राच्या खरेपणाचा पुरावा'. एखादी गोष्ट शास्त्र म्हणून मान्य व्हायला पुरेशा निरिक्षणांमधून निष्कर्ष काढावा लागतो. सामान्य माणसांना एक केस हा देखील पुरेसा पुरावा वाटतो. पण ते बरोबर नाही. अशी निरिक्षणे कंट्रोल्ड प्रकारे घेण्यास ज्योतिषी नेहमीच विरोध करतात. आधुनिक विज्ञानाच्या कसोट्या प्राचीन शास्त्राला लावता येणार नाहीत असा युक्तिवाद केला जातो. (आयुर्वेदाच्याही बाबतीत असाच दावा असतो). खराटा (रंग माझा वेगळा)

मीनल 26/03/2009 - 06:55
लेखमाला उत्तम. माझा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नाही असं नाही.पण खात्री वाटत नाही. लग्नाच्या बाबतीत( मग ते लव्ह असो वा ऍरेंज्ड) मला डॉ.फिल म्हणतात ते पटत कधी कधी. sometimes you have to make a right decision and sometimes you have to make the decision right. कित्येकदा घेतलेला decision right करण्याच्या प्रयत्नात दिसतात. मीनल.

पटतय हळुहळु!! सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

नितिन थत्ते 26/03/2009 - 00:28
ज्योतिषशास्त्राच्या समर्थकांचा एक कॉमन युक्तीवाद म्हणजे 'हवामानखात्याचे विज्ञानाच्या आधारे काढलेले अंदाज नाही का चुकत? मग हवामानशास्त्रज्ञांना का भोंदू म्हणू नये?' यात एक गल्लत ही आहे की जेव्हा हवामानाचा अंदाज चुकतो तेव्हा अंदाज सांगणारा कमी पडला असे न म्हणता ते शास्त्र सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. अवांतरः हवामानाचा अंदाज हा अजूनतरी विनोदाचाच विषय असतो. उलट ज्योतिषशास्त्र परिपूर्णच आहे पण त्या ज्योतिष्याने चूक केली असा दावा असतो. लेखात म्हटल्याप्रमाणे चुकला तर तो ज्योतिषी चुकला आणि बरोबर आला तर 'बघा ज्योतिषशास्त्राच्या खरेपणाचा पुरावा'. एखादी गोष्ट शास्त्र म्हणून मान्य व्हायला पुरेशा निरिक्षणांमधून निष्कर्ष काढावा लागतो. सामान्य माणसांना एक केस हा देखील पुरेसा पुरावा वाटतो. पण ते बरोबर नाही. अशी निरिक्षणे कंट्रोल्ड प्रकारे घेण्यास ज्योतिषी नेहमीच विरोध करतात. आधुनिक विज्ञानाच्या कसोट्या प्राचीन शास्त्राला लावता येणार नाहीत असा युक्तिवाद केला जातो. (आयुर्वेदाच्याही बाबतीत असाच दावा असतो). खराटा (रंग माझा वेगळा)

मीनल 26/03/2009 - 06:55
लेखमाला उत्तम. माझा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नाही असं नाही.पण खात्री वाटत नाही. लग्नाच्या बाबतीत( मग ते लव्ह असो वा ऍरेंज्ड) मला डॉ.फिल म्हणतात ते पटत कधी कधी. sometimes you have to make a right decision and sometimes you have to make the decision right. कित्येकदा घेतलेला decision right करण्याच्या प्रयत्नात दिसतात. मीनल.

पटतय हळुहळु!! सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
3

यंदा कर्तव्य आहे? भाग ९

प्रकाश घाटपांडे ·

मराठमोळा 24/03/2009 - 17:46
घाटपांडे साहेब, छान विवेचन केलेत. आवडले, सर्वाना ह्याचा नक्की उपयोग होईल. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

सहज 24/03/2009 - 18:01
हाही भाग छान. घटस्फोट घेताय?" मग हे पाहीलेच/वाचले पाहीजे असे अनेक पूरक धंदे आता बरकतीत येतील. पण लोक असा धंदा नीट चालेल की नाही बघायला परत ज्योतीषाकडेच जातील ;-) घटस्फोट ही एक सामान्य बाब आहे व तो झाल्यावर संबधितांचे प्रश्न सुटून पुढले आयुष्य बरेच सुकर होउ शकतात असे प्रबोधन तसेच विना कटकट घटस्फोटाची सोय झाली तर लोक पत्रिका-घटस्फोटाचा जादा बाउ करणार नाहीत. लेख उत्तमच आहे पण प्रबोधनाबरोबर आधुनिक वैद्यकिय विज्ञान व त्याचे दृष्य परिणाम पर्यायाने काळ हेच एक औषध आहे तोवर ही ज्योतिषाची दुकाने काही बंद होणार नाहीत. :-)

In reply to by सहज

घटस्फोट ही एक सामान्य बाब आहे व तो झाल्यावर संबधितांचे प्रश्न सुटून पुढले आयुष्य बरेच सुकर होउ शकतात असे प्रबोधन तसेच विना कटकट घटस्फोटाची सोय झाली तर लोक पत्रिका-घटस्फोटाचा जादा बाउ करणार नाहीत.
आजच 'हिंदोळा' हा परित्यक्ता स्त्रियांच्या प्रश्नावर असलेला लघुपट पाहिला व त्यावरील परिसंवाद ऐकला. त्यात ऍड निशा शिवुरकरांनी हा घटस्फोटाच्या प्रतिष्ठेचा मुद्दा अधोरेखित केला. त्यात त्यांनी वरील प्रतिपादन केले. (पत्रिका या विषयावर नाही) प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

नितिन थत्ते 24/03/2009 - 23:59
मुलगा १५ दिवसांसाठी अमेरिकेहून आला आहे. तेवढ्यात आईवडिलांनी पाहून ठेवलेल्या आणि मुलाने जिचा फक्त फोटो पाहिला आहे अशा मुलीशी त्या १५ दिवसात लग्न उरकून पुन्हा अमेरिकेस प्रयाण. ही स्थिती सोडली तर 'ऍरेन्ज्ड मॅरेज' ही सुद्धा परिचयोत्तर विवाहात रूपांतरित करता येतील. म्हणजे विवाह ठरल्यापासून ते तो प्रत्यक्ष घडेपर्यंतचा काळ वधुवरांनी सत्कारणी लावला तर पुढे न पटण्याचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच पाऊल मागे घेता येईल. त्यासाठी दोघांचीही मानसिक स्थिती 'भारावून गेल्याची' असून उपयोग नाही. तर परस्पर भेटीच्या प्रत्येक प्रसंगी संतुलित रित्या भावी जोडीदाराचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. या परस्पर भेटीत भावी जोडीदाराचे विचार नीट जाणून घेणे आवश्यक आहे. एखाद्या बाबतीत जोडीदाराचे मत/आवड/सवय काय आहे असे जाणून घेणे. आपले याबाबतीतील मत/आवड/सवय काय आहे? आणि ती वेगळी असेल तर ती वेगळी असणे मान्य आहे काय? ती मान्य नसतील तर आपण या तडजोडीस तयार आहोत का? हे तपासणे महत्त्वाच्याच नव्हे तर क्षुल्लक गोष्टीबाबतही करायला हवे. म्हणजे समजा कुणाला झोपताना पंखा चालत नाही. अशावेळी जोडीदाराला पंखा लागतोच असे असेल तर तडजोड करणार्‍या जोडीदाराचे सुरुवातीस तरी खूप त्रास होऊ शकतो. हे वधूच्या बाबतीत जास्तच महत्त्वाचे कारण तडजोडीची अपेक्षा तिच्याच्कडून जास्त असणार. असो घाटपांड्यांचा लेख पत्रिका पाहणे या विषयावर आहे परंतु घटस्फोट आणि विवाहानंतर एकमेकांचे न पटणे या गोष्टींचा उल्लेख झाला अहे म्हणून हे सर्व लिहिले. खराटा (रंग माझा वेगळा)

मस्त कलंदर 25/03/2009 - 00:16
मी यंदा.. चे सारे भाग वाचले नाहीयेत... त्यामुळे हा विषय येथे चर्चिला गेला आहे की नाही ते ठाउक नाही... पण जसे या लेखात लिहिले आहे अन खरेही आहे म्हणा कि आजकाल बर्याच मुली आणी मुलांची लग्ने लांबणीवर पडताहेत... ३२ वर्षांचा लग्नाळलेला मुलगा वा मुलगी काही नवीन नाही... अशा वेळेस मुलींना मंत्रपठण, स्त्रोत्र, पांढरे शुक्रवार, जप, रूक्मिणीस्वयंवर वाचन (जरी त्यात ती श्रीक्रूष्णासोबत पळून गेली होती.. म्हणजे आईबाबांना मुलीचे लग्न करून द्यायचे आहे.. की तिने पळून जाऊन लग्न करावे अशी अपेक्षा आहे???) असले प्रकार करावयास भाग पाडले जाते... मुलांच्या बाबतीत ही असे घडते का??? अवांतरः हल्ली बर्याच लोकांच्या तर्जनीमध्ये पुष्कराजाची अंगठी दिसते... त्याने काय लाभ होतो नी तो खरेच होतो का? याची जाणकारांनी माहीती द्यावी...

ज्योतिष शास्त्रातील गैर प्रथा, समाजाची कमकुवत मनःस्थिती, सारासार विवेकाला देण्यात येणारी तिलांजली आदी मुद्यांवरील विवेचनातून घाटपांडे साहेबांनी ज्योतिष शास्त्राच्या चिंधड्याच उडविल्या आहेत. एक विनोद म्हणून मला वाटते लग्न ठरविताना 'गुण' जुळविण्यापेक्षा 'दुर्गुण' जुळतात का हे पाहिले तर जास्त विवाह यशस्वी होतील. जसे: वराला रविवारी सकाळी ११ पर्यंत लोळायला आवडते. वधूलाही आवडते. वराला शनिवारी रात्री उशीरा पर्यंत जागून पिक्चर पाहणे, मादक द्रव्यांचे सेवन करणे आवडते, वधूला 'साथ' द्यायला आवडते. वराला वस्तू जागच्या जागी ठेवणे जमत नाही, वधूला उकिरड्यावर राहणे पसंद आहे. वराला कपडे मॅचिंग वापरायचे कळत नाही, वधू 'कलर्-ब्लाईंड' आहे. अशी 'दुर्गुणी' जोडपी यशस्वी संसार करू शकतात. जन्म भर आनंदी राहतात. पण,,, वराला रविवारी सकाळी ६ वाजता उठायला आवडते. वधू रविवारीही सकाळी ६ वाजता उठते. इथे सकाळी चहा कोणी करायचा ह्यावरून ६|| ला भांडण होऊ शकते. वराला शनिवारी रात्रीही लवकर झोपायची सवय असेल आणि वधू ही लवकर झोपते. पण मग वंश वाढावा कसा? इतर दिवशी दोघांच्याही नोकर्‍या आणि धावपळीने थकून लवकर झोपावेच लागते. वराला वस्तू जागच्या जागी ठेवण्याचा शौक आहे, वधूला टापटिपीचि भयंकर आवड आहे. मुलांनी केलेल्या पसार्‍यावरून दोघांमध्ये सततचे वाद होत राहतील. मुलांना शिस्त लावयची कोणी? हा कळीचा मुद्दा होऊ शकतो. वराला मॅचिंग कपडे असल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. वधू नवर्‍याच्या कपड्यांना स्वतःचे कपडे मॅच करूनच त्याच्या बरोबर बाहेर पडते. हे म्हणजे अगदी 'बँड-पथकात' काम केल्यासारखे होऊन जीवन निरस होऊ शकते. म्हणजेच काय? गुण जुळवू नका, दुर्गुण जुळतात की नाही ते तपासा. असो. मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

In reply to by प्रभाकर पेठकर

गुण जुळवू नका, दुर्गुण जुळतात की नाही ते तपासा.
लोहा लोहेको काटता है या चालीवर मंगळाला मंगळाचा जाब विचारणे हा विचार मंगळाची दहशत मध्ये वर्णिलेला आहेच. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मार्गदर्शक आहेत सगळेच लेख ! प्रचंड माहिती आहे ही आमच्या सारख्या साठी !! धन्यवाद ..!! सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

मराठमोळा 24/03/2009 - 17:46
घाटपांडे साहेब, छान विवेचन केलेत. आवडले, सर्वाना ह्याचा नक्की उपयोग होईल. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

सहज 24/03/2009 - 18:01
हाही भाग छान. घटस्फोट घेताय?" मग हे पाहीलेच/वाचले पाहीजे असे अनेक पूरक धंदे आता बरकतीत येतील. पण लोक असा धंदा नीट चालेल की नाही बघायला परत ज्योतीषाकडेच जातील ;-) घटस्फोट ही एक सामान्य बाब आहे व तो झाल्यावर संबधितांचे प्रश्न सुटून पुढले आयुष्य बरेच सुकर होउ शकतात असे प्रबोधन तसेच विना कटकट घटस्फोटाची सोय झाली तर लोक पत्रिका-घटस्फोटाचा जादा बाउ करणार नाहीत. लेख उत्तमच आहे पण प्रबोधनाबरोबर आधुनिक वैद्यकिय विज्ञान व त्याचे दृष्य परिणाम पर्यायाने काळ हेच एक औषध आहे तोवर ही ज्योतिषाची दुकाने काही बंद होणार नाहीत. :-)

In reply to by सहज

घटस्फोट ही एक सामान्य बाब आहे व तो झाल्यावर संबधितांचे प्रश्न सुटून पुढले आयुष्य बरेच सुकर होउ शकतात असे प्रबोधन तसेच विना कटकट घटस्फोटाची सोय झाली तर लोक पत्रिका-घटस्फोटाचा जादा बाउ करणार नाहीत.
आजच 'हिंदोळा' हा परित्यक्ता स्त्रियांच्या प्रश्नावर असलेला लघुपट पाहिला व त्यावरील परिसंवाद ऐकला. त्यात ऍड निशा शिवुरकरांनी हा घटस्फोटाच्या प्रतिष्ठेचा मुद्दा अधोरेखित केला. त्यात त्यांनी वरील प्रतिपादन केले. (पत्रिका या विषयावर नाही) प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

नितिन थत्ते 24/03/2009 - 23:59
मुलगा १५ दिवसांसाठी अमेरिकेहून आला आहे. तेवढ्यात आईवडिलांनी पाहून ठेवलेल्या आणि मुलाने जिचा फक्त फोटो पाहिला आहे अशा मुलीशी त्या १५ दिवसात लग्न उरकून पुन्हा अमेरिकेस प्रयाण. ही स्थिती सोडली तर 'ऍरेन्ज्ड मॅरेज' ही सुद्धा परिचयोत्तर विवाहात रूपांतरित करता येतील. म्हणजे विवाह ठरल्यापासून ते तो प्रत्यक्ष घडेपर्यंतचा काळ वधुवरांनी सत्कारणी लावला तर पुढे न पटण्याचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच पाऊल मागे घेता येईल. त्यासाठी दोघांचीही मानसिक स्थिती 'भारावून गेल्याची' असून उपयोग नाही. तर परस्पर भेटीच्या प्रत्येक प्रसंगी संतुलित रित्या भावी जोडीदाराचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. या परस्पर भेटीत भावी जोडीदाराचे विचार नीट जाणून घेणे आवश्यक आहे. एखाद्या बाबतीत जोडीदाराचे मत/आवड/सवय काय आहे असे जाणून घेणे. आपले याबाबतीतील मत/आवड/सवय काय आहे? आणि ती वेगळी असेल तर ती वेगळी असणे मान्य आहे काय? ती मान्य नसतील तर आपण या तडजोडीस तयार आहोत का? हे तपासणे महत्त्वाच्याच नव्हे तर क्षुल्लक गोष्टीबाबतही करायला हवे. म्हणजे समजा कुणाला झोपताना पंखा चालत नाही. अशावेळी जोडीदाराला पंखा लागतोच असे असेल तर तडजोड करणार्‍या जोडीदाराचे सुरुवातीस तरी खूप त्रास होऊ शकतो. हे वधूच्या बाबतीत जास्तच महत्त्वाचे कारण तडजोडीची अपेक्षा तिच्याच्कडून जास्त असणार. असो घाटपांड्यांचा लेख पत्रिका पाहणे या विषयावर आहे परंतु घटस्फोट आणि विवाहानंतर एकमेकांचे न पटणे या गोष्टींचा उल्लेख झाला अहे म्हणून हे सर्व लिहिले. खराटा (रंग माझा वेगळा)

मस्त कलंदर 25/03/2009 - 00:16
मी यंदा.. चे सारे भाग वाचले नाहीयेत... त्यामुळे हा विषय येथे चर्चिला गेला आहे की नाही ते ठाउक नाही... पण जसे या लेखात लिहिले आहे अन खरेही आहे म्हणा कि आजकाल बर्याच मुली आणी मुलांची लग्ने लांबणीवर पडताहेत... ३२ वर्षांचा लग्नाळलेला मुलगा वा मुलगी काही नवीन नाही... अशा वेळेस मुलींना मंत्रपठण, स्त्रोत्र, पांढरे शुक्रवार, जप, रूक्मिणीस्वयंवर वाचन (जरी त्यात ती श्रीक्रूष्णासोबत पळून गेली होती.. म्हणजे आईबाबांना मुलीचे लग्न करून द्यायचे आहे.. की तिने पळून जाऊन लग्न करावे अशी अपेक्षा आहे???) असले प्रकार करावयास भाग पाडले जाते... मुलांच्या बाबतीत ही असे घडते का??? अवांतरः हल्ली बर्याच लोकांच्या तर्जनीमध्ये पुष्कराजाची अंगठी दिसते... त्याने काय लाभ होतो नी तो खरेच होतो का? याची जाणकारांनी माहीती द्यावी...

ज्योतिष शास्त्रातील गैर प्रथा, समाजाची कमकुवत मनःस्थिती, सारासार विवेकाला देण्यात येणारी तिलांजली आदी मुद्यांवरील विवेचनातून घाटपांडे साहेबांनी ज्योतिष शास्त्राच्या चिंधड्याच उडविल्या आहेत. एक विनोद म्हणून मला वाटते लग्न ठरविताना 'गुण' जुळविण्यापेक्षा 'दुर्गुण' जुळतात का हे पाहिले तर जास्त विवाह यशस्वी होतील. जसे: वराला रविवारी सकाळी ११ पर्यंत लोळायला आवडते. वधूलाही आवडते. वराला शनिवारी रात्री उशीरा पर्यंत जागून पिक्चर पाहणे, मादक द्रव्यांचे सेवन करणे आवडते, वधूला 'साथ' द्यायला आवडते. वराला वस्तू जागच्या जागी ठेवणे जमत नाही, वधूला उकिरड्यावर राहणे पसंद आहे. वराला कपडे मॅचिंग वापरायचे कळत नाही, वधू 'कलर्-ब्लाईंड' आहे. अशी 'दुर्गुणी' जोडपी यशस्वी संसार करू शकतात. जन्म भर आनंदी राहतात. पण,,, वराला रविवारी सकाळी ६ वाजता उठायला आवडते. वधू रविवारीही सकाळी ६ वाजता उठते. इथे सकाळी चहा कोणी करायचा ह्यावरून ६|| ला भांडण होऊ शकते. वराला शनिवारी रात्रीही लवकर झोपायची सवय असेल आणि वधू ही लवकर झोपते. पण मग वंश वाढावा कसा? इतर दिवशी दोघांच्याही नोकर्‍या आणि धावपळीने थकून लवकर झोपावेच लागते. वराला वस्तू जागच्या जागी ठेवण्याचा शौक आहे, वधूला टापटिपीचि भयंकर आवड आहे. मुलांनी केलेल्या पसार्‍यावरून दोघांमध्ये सततचे वाद होत राहतील. मुलांना शिस्त लावयची कोणी? हा कळीचा मुद्दा होऊ शकतो. वराला मॅचिंग कपडे असल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. वधू नवर्‍याच्या कपड्यांना स्वतःचे कपडे मॅच करूनच त्याच्या बरोबर बाहेर पडते. हे म्हणजे अगदी 'बँड-पथकात' काम केल्यासारखे होऊन जीवन निरस होऊ शकते. म्हणजेच काय? गुण जुळवू नका, दुर्गुण जुळतात की नाही ते तपासा. असो. मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

In reply to by प्रभाकर पेठकर

गुण जुळवू नका, दुर्गुण जुळतात की नाही ते तपासा.
लोहा लोहेको काटता है या चालीवर मंगळाला मंगळाचा जाब विचारणे हा विचार मंगळाची दहशत मध्ये वर्णिलेला आहेच. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मार्गदर्शक आहेत सगळेच लेख ! प्रचंड माहिती आहे ही आमच्या सारख्या साठी !! धन्यवाद ..!! सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
3

यंदा कर्तव्य आहे? भाग ८

प्रकाश घाटपांडे ·

लिखाळ 09/03/2009 - 20:54
वास्तववादी लेख :) वास्तविक नुसते अरिष्ट संभवते यात 'नक्की काय?' याचा खुलासा केला तर इतर पैलू लक्षात घेऊन संभवणारे अरिष्ट चालेल असे वधु-वर म्हणूही शकतात. कारण अरिष्ट आले नाही तरी फायदा आणि आले तर मनाची तयारी आधीच झालेली, तसेच इतर चांगल्या पैलूंचा फायदाही मिळालेला. (डोळे झाकून पत्रिकेवर विश्वास ठेवणारे आणि पत्रिकेवर पूर्ण रोखठोक अविश्वास असणारे यांच्या मध्ये बहुसंख्य असावेत.) -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

हे अरिष्ट म्हणजे आयुर्वेदातील कूटजारिष्ट विडंगारिष्ट या सारखी अरिष्ट नव्हे.हॅहॅहॅ ज्योतिषांची ती संकेतात्मक भाषा असते. काहीही वाईट घटना झाली की त्याचा बादरायण संबंध लावता येतो. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

लिखाळ 09/03/2009 - 21:19
काहीही वाईट घटना झाली की त्याचा बादरायण संबंध लावता येतो.
म्हणजे बादरायणारिष्ट किंवा सवडारिष्ट* म्हणा की :) *सवडारिष्ट = सवडीनुसार आरिष्ट -- लिखाळ.

लिखाळ 09/03/2009 - 20:54
वास्तववादी लेख :) वास्तविक नुसते अरिष्ट संभवते यात 'नक्की काय?' याचा खुलासा केला तर इतर पैलू लक्षात घेऊन संभवणारे अरिष्ट चालेल असे वधु-वर म्हणूही शकतात. कारण अरिष्ट आले नाही तरी फायदा आणि आले तर मनाची तयारी आधीच झालेली, तसेच इतर चांगल्या पैलूंचा फायदाही मिळालेला. (डोळे झाकून पत्रिकेवर विश्वास ठेवणारे आणि पत्रिकेवर पूर्ण रोखठोक अविश्वास असणारे यांच्या मध्ये बहुसंख्य असावेत.) -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

हे अरिष्ट म्हणजे आयुर्वेदातील कूटजारिष्ट विडंगारिष्ट या सारखी अरिष्ट नव्हे.हॅहॅहॅ ज्योतिषांची ती संकेतात्मक भाषा असते. काहीही वाईट घटना झाली की त्याचा बादरायण संबंध लावता येतो. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

लिखाळ 09/03/2009 - 21:19
काहीही वाईट घटना झाली की त्याचा बादरायण संबंध लावता येतो.
म्हणजे बादरायणारिष्ट किंवा सवडारिष्ट* म्हणा की :) *सवडारिष्ट = सवडीनुसार आरिष्ट -- लिखाळ.
3

यंदा कर्तव्य आहे? भाग ७

प्रकाश घाटपांडे ·

सिंहस्थ आणि विवाह मुहूर्त मी सिंहस्थात विवाह न करण्याचे वेगळेच कारण वाचले आहे. सिंह ही नव ग्रहान्चा अधिप्ती असलेल्या सूर्याची राशी आहे तर ब्रुहस्पती हा देवगुरु आहे. म्हणजे सिंहस्थात गुरु हा ग्रहराजाच्या घरी येतो. अशा वेळेला विवाह किंवा मौज मजेचे इतर समारम्भ न करता हा काल जप तप , पूजा, धार्मिक क्रुत्ये इत्यादी करण्यात लोकांनी घालवावा म्हणून सिंहस्थात विवाह करत नाहित.

In reply to by अमोल नागपूरकर

लेखमाले च्या निमित्ताने अशा काही गोष्टींचे आदान प्रदान होते.विवाहाचे उद्देश बर्‍याचदा वंशवृद्धी असते. त्याला धोका म्हणल्यावर लोक विवाह करणार नाहीत असे हे सिंहस्थाचे भय. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मराठी_माणूस 09/03/2009 - 16:08
'' अस जन्माला येणे हे निसर्गाला धरून नसलेने त्या ठिकाणी जन्मकुंडलीचे नियम तिथे लागू होत नाहीत.`` जन्म ही नैसर्गीक प्रक्रीया आहे त्याला "हे निसर्गाला धरून नसलेने " असे कसे म्हणता येईल

In reply to by मराठी_माणूस

प्राण्यांनी 'केलेल्या' सर्व गोष्टी नैसर्गिक तर माणसाने केलेल्या अनैसर्गिक का? सिझेरीयन सेक्शनमधून झालेला जन्म निसर्गनिर्मित माणसामुळेच झालेला असतो ना? 'अनैसर्गिक' किंवा 'कृत्रिम' याची नक्की व्याख्या काय? अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

In reply to by मराठी_माणूस

त्यांचे मते सीझर बेबी ही डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे जन्माला घातलेले मुल म्हणजेच 'निसर्ग नियमाच्या विरुद्ध ' असा अर्थ लावला. नॉर्मल डिलिव्हरी ला कुंडलीचे नियम लागु होतात. आता सिझर सर्रास चालू असल्याने तो विचार फारसा करत नाही. काही वेळा (त्यातल्या त्यात)मुहुर्त पाहुन डॉक्टरांना सांगतात. आता सिझर करुन टाका. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

लिखाळ 09/03/2009 - 17:14
नेमक्या त्या विवक्षित क्षणीच जन्माला येणे हे त्या मुलाच्या नशिबात असल्याने डॉक्टरांना सिझेरियन करुन जन्म देण्याची बुद्धी झाली. मला पत्रिका बनवता येत असती तर मी 'स्पेशल - देवाच्या तातडीच्या विशेष इच्छेने झालेली मुले' म्हणून अश्या पत्रिकेच्या परिक्षणाला जास्त शूल्क आकारले असते ;) -- लिखाळ.

सिंहस्थ आणि विवाह मुहूर्त मी सिंहस्थात विवाह न करण्याचे वेगळेच कारण वाचले आहे. सिंह ही नव ग्रहान्चा अधिप्ती असलेल्या सूर्याची राशी आहे तर ब्रुहस्पती हा देवगुरु आहे. म्हणजे सिंहस्थात गुरु हा ग्रहराजाच्या घरी येतो. अशा वेळेला विवाह किंवा मौज मजेचे इतर समारम्भ न करता हा काल जप तप , पूजा, धार्मिक क्रुत्ये इत्यादी करण्यात लोकांनी घालवावा म्हणून सिंहस्थात विवाह करत नाहित.

In reply to by अमोल नागपूरकर

लेखमाले च्या निमित्ताने अशा काही गोष्टींचे आदान प्रदान होते.विवाहाचे उद्देश बर्‍याचदा वंशवृद्धी असते. त्याला धोका म्हणल्यावर लोक विवाह करणार नाहीत असे हे सिंहस्थाचे भय. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मराठी_माणूस 09/03/2009 - 16:08
'' अस जन्माला येणे हे निसर्गाला धरून नसलेने त्या ठिकाणी जन्मकुंडलीचे नियम तिथे लागू होत नाहीत.`` जन्म ही नैसर्गीक प्रक्रीया आहे त्याला "हे निसर्गाला धरून नसलेने " असे कसे म्हणता येईल

In reply to by मराठी_माणूस

प्राण्यांनी 'केलेल्या' सर्व गोष्टी नैसर्गिक तर माणसाने केलेल्या अनैसर्गिक का? सिझेरीयन सेक्शनमधून झालेला जन्म निसर्गनिर्मित माणसामुळेच झालेला असतो ना? 'अनैसर्गिक' किंवा 'कृत्रिम' याची नक्की व्याख्या काय? अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

In reply to by मराठी_माणूस

त्यांचे मते सीझर बेबी ही डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे जन्माला घातलेले मुल म्हणजेच 'निसर्ग नियमाच्या विरुद्ध ' असा अर्थ लावला. नॉर्मल डिलिव्हरी ला कुंडलीचे नियम लागु होतात. आता सिझर सर्रास चालू असल्याने तो विचार फारसा करत नाही. काही वेळा (त्यातल्या त्यात)मुहुर्त पाहुन डॉक्टरांना सांगतात. आता सिझर करुन टाका. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

लिखाळ 09/03/2009 - 17:14
नेमक्या त्या विवक्षित क्षणीच जन्माला येणे हे त्या मुलाच्या नशिबात असल्याने डॉक्टरांना सिझेरियन करुन जन्म देण्याची बुद्धी झाली. मला पत्रिका बनवता येत असती तर मी 'स्पेशल - देवाच्या तातडीच्या विशेष इच्छेने झालेली मुले' म्हणून अश्या पत्रिकेच्या परिक्षणाला जास्त शूल्क आकारले असते ;) -- लिखाळ.
3

यंदा कर्तव्य आहे? भाग ५

प्रकाश घाटपांडे ·

काफी अच्छा लेख. आप ऐसी ही लिखिए, हम पढ रहे हैं. ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.

काफी अच्छा लेख. आप ऐसी ही लिखिए, हम पढ रहे हैं. ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
3

यंदा कर्तव्य आहे ? भाग ४

प्रकाश घाटपांडे ·

टीप - ज्यांची कर्तव्य "उरकून" झाली आहेत त्यांनी पोष्टमॉर्टेम करायला हरकत नाही. त्यांना मृत्यु षडाष्टकाचा आधार घेता येईल.;) ;-) प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

टीप - ज्यांची कर्तव्य "उरकून" झाली आहेत त्यांनी पोष्टमॉर्टेम करायला हरकत नाही. त्यांना मृत्यु षडाष्टकाचा आधार घेता येईल.;) ;-) प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
3

यंदा कर्तव्य आहे भाग ३

प्रकाश घाटपांडे ·

In reply to by शितल

छोटा डॉन 25/02/2009 - 08:52
आत्ताच तिन्ही भाग एका मागुन एक वाचले. चांगले चालु आहे, माहिती बरीच मिळते आहे व उपयोगालाही येईल असे वाटते ... अजुन लिहा, आम्ही वाचतो आहोतच ..!!! ------ ( यंदा नाही पण फुडल्या वर्षी कर्तव्य असणारा ) छोटा डॉन ;) एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

ऍडीजोशी 26/02/2009 - 00:11
तुझ्या राशीला सौम्य चंद्रअसल्याचे स्मरते :) :) :)

आनंद घारे 25/02/2009 - 07:56
पति व पत्नीची एकनाड असलेले एक कुटुंब माझ्या माहितीमध्ये आहे. त्यांच्या लग्नाला पस्तीस वर्षे होऊन गेली. दोघेही सुदैवाने अजून जीवंत आहेत, सुखी जीवन जगत आहेत आणि त्यांना नातवंडे झाली आहेत. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

या निमित्ताने एकनाड या गोष्टीवर आपले/ आपल्या निकटवर्तियांचे अनुभव / विचार मिपाच्या हाटेलात मांडले जावे हाच उद्देश. आजही जेव्हा एकनाड या गोष्टीमुळे जेव्हा पत्रिका बाद होतात त्यावेळी आपण २००९ सालातच आहोत का? असा विचार मनात येतो. बाद करणार्‍यांना मी कधीच दोष देत नाही. बास यावर विचार करण्यासाठी प्रवृत्त करणे हे मात्र आपल्या हातात आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

दशानन 25/02/2009 - 09:16
एकनाड = :? का म्हणतात हे समजले नाय ! Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D

In reply to by दशानन

ही नाडी म्हणजे नाडीग्रंथातील नाडी नव्हे तसेच कोणत्याही प्रकारचे विलॅष्टीक बी नव्हे पायजम्या ची नाडी नव्हे. दाक्तर तपासतात ती नाडी बी नव्हे. हिचा संबंध फक्त पंचांगातील अवकहडा चक्राशी आहे नक्षत्र क्र १ अ श्वि नी पासुन सुरुवात करुन आद्य मध्य अंत्य , अंत्य मध्य आद्य, आद्य मध्य अंत्य .....करत नक्षत्र क्र २७ रे व ती मधे केला आहे. नाडी ही संज्ञा केवळ प्राकृतिक विभागणी साठी वापरली आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अनिल हटेला 25/02/2009 - 09:08
लिहीत रहा सर !! अजुन माहिती घ्यायला आवडेल !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

योगिता_ताई 26/02/2009 - 11:02
पति व पत्नीची एकनाड असलेले माझे दादा वहीनी आहेत... त्यांना संतती बद्दल खरच त्रास आहे.. ----------------------------- त्यांचा पहीला मुलगा २ वर्षाचा झाल्यावर वारला.. त्याला काय झाले होते याचा उलगडा शेवटपर्यंत डॉक्टर करू शकले नाही (त्याच्यासाठी जवळपास ३ ते ४ लाख खर्च केला टाटा हॉस्पिटल मधे).. त्यांची दुसरी मुलगी आता ३ वर्षाची आहे, तिला कायम युरिन इन्फेक्शन असते. तिचे यासाठी खुप मोठे ऑपरेशन झाले आहे (१.५ ते २ लाख खर्च केला). ऑपरेशन नंतर सुध्धा ती सारखी आजारीच असते. तिला अजुनही शू कळत नाही, कायम चड्डीत नाहीतर अंथरुणात करते..

In reply to by योगिता_ताई

एकनाडीचे उपद्रवमुल्य हे संतती न होण्याशी जोडले आहे. संतती सौख्याशी नाही. घारे सरांच्या परिचयातील वरील उदाहरणात एकनाड असुनही सुरळित चालले आहे. पुर्वी किंवा आजही काही ठिकाणी संतती नसलेल्या बाईकडे "बिच्चारी" म्हणुन पहातात. समाजातील कुजकट बोलण / टोमणे ऐकायला लागतात. ती संवेदनशील असेल तर तिला ते सहन होत नाही. जिथे "अष्टपुत्रा सौभाग्यवती भव |" असा आशिर्वाद दिला जात असे अशा समाजात निपुत्रिक असणे वेदनामय असते म्हणून ही नाडीची दहशत. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by योगिता_ताई

महेश हतोळकर 26/02/2009 - 12:41
मी आणि माझी पत्नी एकनाड नाही. आम्हाला आमच्या पहिल्या संतती वेळेस खूप त्रास झाला. मुलगी जन्मतःच कवकबाधित (fungal infection) होती. ११व्या दिवशी गेली. ही कवकबाधा हवेतून होते. तिचा असंरक्षीत हवेशी संबंध आला नव्हता (ऑपरेशन थियेटर --> मोबाइल इन्क्युबेटर --> NICU). डॉक्टरांना शेवटपर्यंत कवकबाधेचा उगम सापडला नाही.

In reply to by शितल

छोटा डॉन 25/02/2009 - 08:52
आत्ताच तिन्ही भाग एका मागुन एक वाचले. चांगले चालु आहे, माहिती बरीच मिळते आहे व उपयोगालाही येईल असे वाटते ... अजुन लिहा, आम्ही वाचतो आहोतच ..!!! ------ ( यंदा नाही पण फुडल्या वर्षी कर्तव्य असणारा ) छोटा डॉन ;) एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

ऍडीजोशी 26/02/2009 - 00:11
तुझ्या राशीला सौम्य चंद्रअसल्याचे स्मरते :) :) :)

आनंद घारे 25/02/2009 - 07:56
पति व पत्नीची एकनाड असलेले एक कुटुंब माझ्या माहितीमध्ये आहे. त्यांच्या लग्नाला पस्तीस वर्षे होऊन गेली. दोघेही सुदैवाने अजून जीवंत आहेत, सुखी जीवन जगत आहेत आणि त्यांना नातवंडे झाली आहेत. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

या निमित्ताने एकनाड या गोष्टीवर आपले/ आपल्या निकटवर्तियांचे अनुभव / विचार मिपाच्या हाटेलात मांडले जावे हाच उद्देश. आजही जेव्हा एकनाड या गोष्टीमुळे जेव्हा पत्रिका बाद होतात त्यावेळी आपण २००९ सालातच आहोत का? असा विचार मनात येतो. बाद करणार्‍यांना मी कधीच दोष देत नाही. बास यावर विचार करण्यासाठी प्रवृत्त करणे हे मात्र आपल्या हातात आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

दशानन 25/02/2009 - 09:16
एकनाड = :? का म्हणतात हे समजले नाय ! Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D

In reply to by दशानन

ही नाडी म्हणजे नाडीग्रंथातील नाडी नव्हे तसेच कोणत्याही प्रकारचे विलॅष्टीक बी नव्हे पायजम्या ची नाडी नव्हे. दाक्तर तपासतात ती नाडी बी नव्हे. हिचा संबंध फक्त पंचांगातील अवकहडा चक्राशी आहे नक्षत्र क्र १ अ श्वि नी पासुन सुरुवात करुन आद्य मध्य अंत्य , अंत्य मध्य आद्य, आद्य मध्य अंत्य .....करत नक्षत्र क्र २७ रे व ती मधे केला आहे. नाडी ही संज्ञा केवळ प्राकृतिक विभागणी साठी वापरली आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अनिल हटेला 25/02/2009 - 09:08
लिहीत रहा सर !! अजुन माहिती घ्यायला आवडेल !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

योगिता_ताई 26/02/2009 - 11:02
पति व पत्नीची एकनाड असलेले माझे दादा वहीनी आहेत... त्यांना संतती बद्दल खरच त्रास आहे.. ----------------------------- त्यांचा पहीला मुलगा २ वर्षाचा झाल्यावर वारला.. त्याला काय झाले होते याचा उलगडा शेवटपर्यंत डॉक्टर करू शकले नाही (त्याच्यासाठी जवळपास ३ ते ४ लाख खर्च केला टाटा हॉस्पिटल मधे).. त्यांची दुसरी मुलगी आता ३ वर्षाची आहे, तिला कायम युरिन इन्फेक्शन असते. तिचे यासाठी खुप मोठे ऑपरेशन झाले आहे (१.५ ते २ लाख खर्च केला). ऑपरेशन नंतर सुध्धा ती सारखी आजारीच असते. तिला अजुनही शू कळत नाही, कायम चड्डीत नाहीतर अंथरुणात करते..

In reply to by योगिता_ताई

एकनाडीचे उपद्रवमुल्य हे संतती न होण्याशी जोडले आहे. संतती सौख्याशी नाही. घारे सरांच्या परिचयातील वरील उदाहरणात एकनाड असुनही सुरळित चालले आहे. पुर्वी किंवा आजही काही ठिकाणी संतती नसलेल्या बाईकडे "बिच्चारी" म्हणुन पहातात. समाजातील कुजकट बोलण / टोमणे ऐकायला लागतात. ती संवेदनशील असेल तर तिला ते सहन होत नाही. जिथे "अष्टपुत्रा सौभाग्यवती भव |" असा आशिर्वाद दिला जात असे अशा समाजात निपुत्रिक असणे वेदनामय असते म्हणून ही नाडीची दहशत. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by योगिता_ताई

महेश हतोळकर 26/02/2009 - 12:41
मी आणि माझी पत्नी एकनाड नाही. आम्हाला आमच्या पहिल्या संतती वेळेस खूप त्रास झाला. मुलगी जन्मतःच कवकबाधित (fungal infection) होती. ११व्या दिवशी गेली. ही कवकबाधा हवेतून होते. तिचा असंरक्षीत हवेशी संबंध आला नव्हता (ऑपरेशन थियेटर --> मोबाइल इन्क्युबेटर --> NICU). डॉक्टरांना शेवटपर्यंत कवकबाधेचा उगम सापडला नाही.
3