मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"प्रपोज करणे" आणि नकार पचवणे ....

छोटा डॉन ·

आनंदयात्री 05/03/2008 - 16:05
अच्छा ते प्रपोज वैगेरे ठिक आहे पण एक सांगा तुम्ही मागच्या वेळी वजन कधी केले होते ? - हे आमच्या एका ४५ किलो वस्तुमानाच्या मित्रवर्याला सदाशिव पेठेत मिळालेले उत्तर!!

तु ब्राम्हण आहेस का? आणि ते सुद्धा देशस्थ, नाहीतर आमचे आई बाबा तुला दारात सुद्धा उभे करून घेणार नाहीत... मग मी कशी तुला हो म्हणू?...

In reply to by ब्रिटिश टिंग्या

केशवसुमार 06/03/2008 - 09:23
जबरा हत्ती झालेला... खो.. खो.. खो.. हहपुवा.. छोटाडॉनशेठ.. कलेक्शन आवडले.. अनुभव दाणगा दिसतोय.. केशवसुमार

In reply to by केशवसुमार

छोटा डॉन 06/03/2008 - 11:34
इकड यायच्या आधी आमच्या आम्हीच मानलेल्या प्रेयसीला वट्टात सवाल टाकला " बोल, लवशिप देशील का ?" त्यावर तिच्या प्रतिक्रिया .... "अय्या , खरचं तुला असं वाटतं की तुझं माझ्यावर प्रेम आहे ? [ झाला ना लोचा...] आत्तापर्यंत ४ वर्षे काही म्हणला नाहीस ते ? पण 'तू' तिकडे गेल्यावर 'माझ्याबरोबर' इथे कोण .... तू तिकडे "दुसर्‍या कोणाला प्रपोज" करणार नाही कशावरून ? बरं ठिक आहे. ठिक आहे , मी तुला "यस एम यस" करते रात्री ...[ म्हणजे आजची संध्याकाळ व रात्रीची झोप बोंबलली ] छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या "http://chhota-don.blogspot.com/ "] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

तो: माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे..माझ्याशी लग्न करशील का..?? ती: क्काय्..??तू कुणाशी पैज वगैरे लावली आहेस का मला प्रपोझ करण्याची? माझा नकारच आहे रे पण तरी विचारले..( तो फ्लॅट..)

क्या बात है, डॉन! मझा आया!!! आमच्या बाबतीत म्हणाल तर आम्ही "टाकलं भिडवून" आणि मग "आस्मान छू लिया"!!! आज वीस वर्षं झाली, आस्मानातच वावरतोय!!!:)) आमच्या दोघांच्याही घराण्यातले हे पहिलेच लव्हमॅरेज! आमच्या लग्नाच्या वेळी इतर नातेवाईक मंडळी "शिंचे असे असते काय ते लव्हमॅरेज!!" असे म्हणत हजर होती (असे आता अंधुकसे आठवते!) -प्रेमडांबिस

प्रपोझ करियच्या अगोदर् सासुबाइनी सागित्ले ... आता पळुन जाऊन लग्न करा .. तेव्हा पासुन रोज भाडी घास्तोय ... बायको आराम कर्तेय...

जुना अभिजित 06/03/2008 - 09:04
३०. का ??? "स्वाती" नाही म्हणली का? ४६. हाहाहा ... मला वाटलं नव्हत की तू येवढा चालू निघशीलं ..... डॉन हा तर नकारकोशच उघडलास की रे. अरे एखादी मुलगी आम्हाला हो म्हणायची ती हे वाचून एखादं कारण गळ्यात अडकवेल.. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

विसोबा खेचर 06/03/2008 - 11:41
छोट्या डॉना, अरे बाबा तुझे पाय कुठे आहेत? त्यांचा जरा एक फोटो काढून स्कॅन करून मला पाठव. घरी लावीन म्हण्तो! :) अरे इतका कसा काय बाबा मनकवडा तू? तू सांगितलेलं प्रत्येक कारण मी एकेकदा अनुभवलं आहे! :)) आपला, (अजूनही अविवाहीत असलेला एक दिलफेक आशिक!) तात्या.

प्राजु 09/03/2008 - 22:27
एकदम भारी... बाय द वे आपला अनुभव पुढ्च्या प्रेमवीरांना उपयोगी नक्की पडेल. - (सर्वव्यापी)प्राजु

मन१ 06/03/2013 - 22:10
:) डान्रावांना पुन्हा कधी लिहिण्यास फुरसत होइल तो जालावरचा सुदिन.......

Mrunalini 06/03/2013 - 23:18
आमच अगदी वेगळे होते... त्यानी प्रपोज वैगरे काही केलेच नाही... डायरेक्ट उद्या आई-बाबा येतील तुला भेटायला ऑफिस मधे असे सांगितले आणि मी पण फक्त "हो" बोलले.. आता ५ वर्ष झाली... एकदम आनंदात चालु आहे. :)

'अच्छा हुआ पूंछा, क्योंकी मै तुम्हारे बच्चे की मॉं बननेवाली हू.' थोडा वेळ आपल्या अवाक् झालेल्या चेहेऱ्याकडे निरखून पहाते. 'सॉरी, मेरी गलतफेहमी हो गयी.' (हे सगळं हिंदीमध्ये लिहिण्याचं कारण म्हणजे 'मै तुम्हारे बच्चे की मॉं बननेवाली हू' हा ड्वायलॉक इतर कुठच्या भाषेत असूच शकणार नाही इतकी खात्री होण्याइतका हिंदी सिनेमातून ऐकला आहे.)

जेनी... 08/03/2013 - 21:13
मज्जा आली .... बारावीला असताना एका सुनील नामक प्राण्याने प्रपोझ केलं होतं .. आक्च्युली क्रश आहे हे माहित होतं पण बोलेचना :-/ ... मग वाट पाहुन पाहुन मी सोडुनच दीला त्याचा विचार .. मग समिर आला .. माझ्या लिस्टीत ;) ... सुन्या जाम जळाला =)) .. एक दिवस येऊन म्हणतो कसा , " तुझं कुठे चालु नै न ? , कुणी बॉयफ्रेंड ?? " म्हटलं , " का ? " तं " नै म्हणजे .. मला विचाराचं होतं , कि म्म्म म्हणजे ," मग मीच म्हणलं , " प्रपोझ करायचय का ? " ( च्यायला केवढे ते आवंडे गिळायचे :-/ ) " हो .. हो तेच .. पण कसं बोलु तेच कळेना एवढे दिवस म्हणुन तर लागले " :( मग मी म्हणलं " आता एवढे दिवस थांबलायेस तसा अजुन थोडं थांब .... कालच सम्याने येवुन प्रपोझ मारलय .. आधी त्याचा काय तो निकाल लावते .. मग तुझा विचार करेन " :) तर सांगायचं तात्पर्य हे कि पोपट होउ वा हत्ती .. मनातलं सांगायला उशिर करु नये ...

पिशी अबोली 09/03/2013 - 00:07
मुलं पण काही कमी नमुने नसतात..प्रपोझ करायला लाजतात तरी केवढी ती..आणि सरळ-सरळ सांगायचं ते नाही.. नुस्तं (शब्द) घुमवून, फिरवून सांगायचं..कोण होकार देणार अशा मुलांना? बाकी लिस्ट छान आहे..शाळांमधे मूल्यशिक्षणाच्या तासाला शिकवली पाहिजे.. :p

In reply to by बॅटमॅन

ए गपा रे जरा. पिशी बाईंचा तास चालू आहे ना. वाचा आणि शिका काहीतरी. उगाच आपले प्रपोज मारत फिरतात. सगळे निट शिकण्यावर भर द्या. चालले लगेच लाईन मारायला... आपलं...लावायला.. आणि तुम्ही असे "माकडाच्या हाती.." मधल्या पुस्तकासारखे नाही करायचे. एकाच वेळी एका मुलीला ३-३ चॉईस मिळाले तर मग मी पहिला लंबर लावून काय फायदा.. सगळे कसे सीरियली होऊ देत. आले लगेच तापल्या तव्यावर पोळी शेकायला...

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

पिशी अबोली 18/03/2013 - 12:18
ऑ.. मी इतकी सपशेल माघार घेतल्याचं कुणीच बघितलेलं दिसत नाही.. पण विमेसाहेब, एका प्रतिक्रियेवर नुसत्या तीन तीन प्रपोजल्स येतात बघा.. त्यात मी तुमच्याशी ही प्रपोजलची पद्धत मला पटत नसल्याची इतकी खुलेआम चर्चा करूनही तेच करतात बघा सगळे..मग काय डोंबल अजून समजावायचं मुलांना?? :( तर मुद्दा हा,की इतकी प्रचंड रेंज ऑफ चॉईस असताना उगाच तीच तीच चूक करणार्‍या लोकांना कसा चान्स मिळेल बरं? मुलं मुलंच राहतील हे खरं..

In reply to by पिशी अबोली

बॅटमॅन 18/03/2013 - 12:24
बाकी ठीक आहे पण
मुलं मुलंच राहतील हे खरं..
हे आणि काय म्हणे? :P मुलीबिली होतात का काय जणू कोणी =)) लिटरल ट्रान्सलेशन वाचून अंमळ हहपुवा झाली हे बाकी खरे.

In reply to by पिशी अबोली

बॅटमॅन 18/03/2013 - 12:42
आयला! विंट्रेष्टिंग. उत्तराच्या प्रतीक्षेत आहे. चर्चा काय होतच राहतात ;)

In reply to by बॅटमॅन

पिशी अबोली 19/03/2013 - 03:44
मला नक्की संदर्भ शोधता आले नाहीत आज..त्यामुळे ढोबळ उत्तर देतेय. लॉजिकनुसार 'टॉटॉलॉजी' म्हणून हे वाक्य घेतलं तर ते 'इन्फर्मेशनली एम्प्टी' ठरेल. त्याला अर्थ काहीच राहणार नाही. ते त्याच्या केवळ रचनेमुळे सत्य मानलं जाईल.'सिमेंटिक्स' मध्ये कदाचित या वाक्याची चिरफाड अशी केली जाईल. पण 'प्रॅग्मॅटिक्स' मध्ये हे वाक्य बघताना संदर्भानुसार त्याचा अर्थ लावला जाईल. स्वतंत्रपणे पाहता 'मुलं ही मुलंच राहतील'या वाक्याचा अर्थ काहीच नवीन माहिती देणार नाही. पण त्याला सगळ्या मुलांमधे न चुकता आढळणार्‍या काही विशिष्ट सवयी,पद्धती यांचा संदर्भ दिला असता त्याला नक्कीच अर्थ येईल. कुणी मुलगा किंवा काही मुलं 'टिपिकल' मुलांसारखं वागला/वागली असता हताशपणे,किंवा कदाचित कौतुकाने किंवा चिडून काढलेला तो उद्गार ठरेल. हे अत्यंत ढोबळ उत्तर आहे हे मला माहितेय..आणि मराठीत हे सगळं लिहिणं जरा जड जातंय..त्याबद्दल क्षमस्व. जमतील तेवढ्या सुधारणा केल्या जातील. तर मुद्दा एवढाच, की सर्वसाधारण मराठी भाषिक (झोपेचं सोंग घेतलेलं नसल्यास ;) ) या वाक्याचा अर्थ नक्कीच प्रोसेस करू शकतो.. मानवी भाषेकडे तेवढं सामर्थ्य आहे. :)

In reply to by पिशी अबोली

बॅटमॅन 19/03/2013 - 03:53
सेमँटिकली पाहता व्हॅक्युअसलि ट्रू असण्याबद्दल सहमत आहे. प्रॅग्मॅटिक्सच्या दृष्टिकोनातून केलेल्या विचाराशीही सहमत आहे. मुद्दा इतकाच होता/आहे की ते भाषांतर पाहून हसू आलं :) ते वाक्य मराठीतून असं पहिल्यांदा वाचल्याने मजा वाटली इतकेच. अंमळ न-नाट्याची आठवण वगैरे आली ;) ह.घ्या.

In reply to by बॅटमॅन

पिशी अबोली 19/03/2013 - 03:58
न-नाट्य..हा हा हा .. अर्थ ट्रान्सफर होत असेल आरामात तर करायला काय जातंय..अगदीच 'वाहतूक मुरंबा' वगैरे नाही करणार.. :p

In reply to by पिशी अबोली

पेस्तन काका 26/11/2013 - 17:22
मी आणि माझा एक मित्र आम्ही दोघेहि व्हेलेंटायिन्स डे ला एकच ग्रिटीन्ग कार्ड घेउन आमच्या ग्रुप मधल्या सगळ्या मुलीना एक एक करुन द्यायचो... दोघेहि एकमेकानमागेच असायचो.. कुणी त्याला नाहि म्हणाली की लगेचच तेच कार्ड घेउन मी जायचो आणि अस अजुन २ जण करायचे... एकीने एकदा ते कार्ड फाडुन टाकल तर आम्ही तिच्याशी भांडलो (ती कोणालाच नाहि म्हणाली म्हणुन नाहि, तर त्या बयेने कार्ड फाडल म्हणुन)... पण हे सगळ ग्रुप मध्येच बर का..

In reply to by पिशी अबोली

पत्ता व्यनि करा. थेट ते करायचे नसल्यास भ्रमणध्वनी क्रमांक व्यनि ने कळवा. सामोरासमोर विचारताना शब्द वेगळे वापरेन. खुश ??

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

पिशी अबोली 17/03/2013 - 19:53
मेहेंदळे साहेब आणि जोगळेकर साहेब, चुकतं हेच हो तुम्हा मुलांचं..मुळात कसं प्रपोज करावं याचा विचारच करत नाही तुम्ही लोक..मग मुलीने नकार दिला की दुसरी स्टाईल ट्राय करता.. नाहीतर तिसरी.. आता मुलींनी तुमची टेक्निक रिफाईन होण्याची वाट बघायची का समोर येणार्‍या दुसर्‍या चांगल्या ऑप्शनचा विचार करायचा?

In reply to by टवाळ कार्टा

पिशी अबोली 17/03/2013 - 20:36
सगळ्या मुलींना एकच स्टाईल आवडत नाही टवाळ कार्टा दादा.. नुसती नकार देण्यातली तुमच्याच लिस्टमधली व्हेरिएशन्स बघा.. :p वेगवेगळ्या मुलींना वेगवेगळ्या स्टाईलने विचारण्यापेक्षा एकाच मुलीला नीट विचार करून विचारा.. :)

In reply to by पिशी अबोली

टवाळ कार्टा 17/03/2013 - 22:16
"वेगवेगळ्या मुलींना वेगवेगळ्या स्टाईलने विचारण्यापेक्षा एकाच मुलीला नीट विचार करून विचारा.." म्हणजे कसे त्याचे एखादे उदाहरण द्याल का? (असले तर...)

In reply to by टवाळ कार्टा

पिशी अबोली 17/03/2013 - 22:29
ती सेल्फ-स्टडी आहे.. ;) पण तुम्हाला जी मुलगी आवडते,तिला काय आवडेल्,काय नाही,काय शक्य आहे,काय नाही याचा विचार करुन जर तुम्ही विचारलंत आणि जर तुमचं प्रेम पटण्याइतकं (acceptable या अर्थी,'मुलगी पटणे' या अर्थी नव्हे) खरं असेल, तर मुलगी का नकार देईल? नुसता टाईमपास म्हणून विचारलं तर हीच काय, याहून अजून रंगीबेरंगी उत्तरं मिळतील.. :)

In reply to by पिशी अबोली

टवाळ कार्टा 17/03/2013 - 22:49
म्हणजे शेवटी
"मुलींनी मुलांच्या प्रपोजच्या स्टाईलला फालतू महत्त्व देण्यापेक्षा मुलाचा स्वभाव, कर्तृत्व अशा गोष्टींकडे लक्ष द्यावे."
याला काहीच अर्थ नाहीये आणि
"पण तुम्हाला जी मुलगी आवडते,तिला काय आवडेल्,काय नाही,काय शक्य आहे,काय नाही याचा विचार करुन जर तुम्ही विचारलंत आणि जर तुमचं प्रेम पटण्याइतकं (acceptable या अर्थी,'मुलगी पटणे' या अर्थी नव्हे) खरं असेल, तर मुलगी का नकार देईल?"
जरी या सगळ्या गोश्टी विचारात घेतल्या तरी एखादे उदाहरण तुम्हाला देता येइल का? (मुलाचे नाव क्ष" आणि मुलीचे नाव "य" माना)

In reply to by टवाळ कार्टा

पिशी अबोली 17/03/2013 - 23:24
सपशेल माघार लोकहो.. मुलांना या गोष्टी समजावण्याची ताकद माझ्यात नाही. असती तर पुस्तकं लिहिली असती त्यावर.. सर्व कर्तृत्ववान व सुस्वभावी मुलांनी त्यांची त्यांची लाईन क्लीअर होताच यथाशक्ती इथे उदाहरणं द्यावीत..

In reply to by पिशी अबोली

जेनी... 18/03/2013 - 23:53
स्शॉल्लिड्ड जुगलबंदी चालुये =)) अबोली काँग्रॅट्झ यार एक साथ तीन तीन प्रपोझल आलीत .. टांगुन ठेव च्यामारी ... ह्यात जो जास्त वेळ सोताला टांगुन घेईल त्याचा विचार " विचार करुन सांगते " ह्या कॅटेग्रीत टाकुन द्यायला काय हरकते ?? ;) :D :P

In reply to by पिशी अबोली

जेनी... 19/03/2013 - 00:10
हीहीही ... अगं आत्तापरेंत ह्यांच्या तोंडावर नक्कारघंटा वाजल्यात म्हणुन इथं ऑन्लैन ट्राय चालुये =)) पण तु ती माघार नक्को घ्याला पैजे होतीस बै :-/ नैतर तीनात अजुन भर पडली असतीना :) .. मग चोइस पण वाढला असता न लटकनार्‍यांची संख्यापण ;) कित्ती मज्जा आली असती म्हणुन सांगु =))

In reply to by कवितानागेश

जेनी... 19/03/2013 - 00:19
ए मौ लगिन झालेल्याना नसतं कै प्रोपोस करत कुणी :-/ त्यामुळे तु नी मी कटाप बै :-/ अबोलीची लिश्ट वाढावयास मदत करुयात =)) ( ए अबोली " मी नै जा :-/ " च म्ह्नायचं हं सग्ग्ळ्ळ्यांना ! ) :P

In reply to by जेनी...

मन१ 19/03/2013 - 13:09
नाक खुपसण्याबद्दल क्ष मस्व. . ए मौ लगिन झालेल्याना नसतं कै प्रोपोस करत कुणी ठीक. पण मग लगिन झालेल्यांनी "प्रोपोस" केलं कुणाला तर ? लगिन झालेली लै पोरं तयार भेटतिल पघ.

In reply to by जेनी...

मन१ 19/03/2013 - 13:11
नाक खुपसण्याबद्दल क्ष मस्व. . ए मौ लगिन झालेल्याना नसतं कै प्रोपोस करत कुणी पण लगिन झालेल्यांनी कुणाला प्रोपोस केलं तर चालतय का? ;) लै लाइन सापडन बघा.

In reply to by अत्रुप्त आत्मा

अभ्या.. 19/03/2013 - 00:17
पिशीतै ह्या पूजाचे सजेशन्स ऐकत बसू नकोस. ती नुसते सल्ले देती आणि मज्जा बघत बसती. :) थोड्या दिवसानी आयडी बदलून वेडीपिशी असा घ्यावा लागेल. ;)

In reply to by अभ्या..

पिशी अबोली 19/03/2013 - 15:40
सगळे दादा न तै भलतीच काळजी घेतात मिपावर.. मन भरून आलं.. वा वा.. अभ्यादादा..कुणाला मिपावर कारण नंबर १० ने नकार द्यायचा झाला तर तुझं नाव सांगू का?

In reply to by पिशी अबोली

मुलींनी मुलांच्या प्रपोजच्या स्टाईलला फालतू महत्त्व देण्यापेक्षा मुलाचा स्वभाव, कर्तृत्व अशा गोष्टींकडे लक्ष द्यावे. दिखावे पे मत जाव, अपनी अकल... ओह माफ करा, चुकीचा सल्ला. आय माय स्वारी :-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

पिशी अबोली 17/03/2013 - 21:46
मुलांनीपण मुलींच्या नकार देण्याच्या स्टाईलची चिकित्सा व यादी करत बसण्यापेक्षा आपल्यात काय कमी आहे व नकार का मिळाला याचा विचार..ओह माफ करा, चुकीचा सल्ला. आय माय स्वारी.. :)

In reply to by पिशी अबोली

@आपल्यात काय कमी आहे व नकार का मिळाला याचा विचार.. >>> मला असं विचारायला(च) भय वाटतं,,,http://www.easyfreesmileys.com/smileys/free-confused-smileys-118.gif मग काय करावं??? http://www.easyfreesmileys.com/smileys/free-confused-smileys-718.gif

आनंदयात्री 05/03/2008 - 16:05
अच्छा ते प्रपोज वैगेरे ठिक आहे पण एक सांगा तुम्ही मागच्या वेळी वजन कधी केले होते ? - हे आमच्या एका ४५ किलो वस्तुमानाच्या मित्रवर्याला सदाशिव पेठेत मिळालेले उत्तर!!

तु ब्राम्हण आहेस का? आणि ते सुद्धा देशस्थ, नाहीतर आमचे आई बाबा तुला दारात सुद्धा उभे करून घेणार नाहीत... मग मी कशी तुला हो म्हणू?...

In reply to by ब्रिटिश टिंग्या

केशवसुमार 06/03/2008 - 09:23
जबरा हत्ती झालेला... खो.. खो.. खो.. हहपुवा.. छोटाडॉनशेठ.. कलेक्शन आवडले.. अनुभव दाणगा दिसतोय.. केशवसुमार

In reply to by केशवसुमार

छोटा डॉन 06/03/2008 - 11:34
इकड यायच्या आधी आमच्या आम्हीच मानलेल्या प्रेयसीला वट्टात सवाल टाकला " बोल, लवशिप देशील का ?" त्यावर तिच्या प्रतिक्रिया .... "अय्या , खरचं तुला असं वाटतं की तुझं माझ्यावर प्रेम आहे ? [ झाला ना लोचा...] आत्तापर्यंत ४ वर्षे काही म्हणला नाहीस ते ? पण 'तू' तिकडे गेल्यावर 'माझ्याबरोबर' इथे कोण .... तू तिकडे "दुसर्‍या कोणाला प्रपोज" करणार नाही कशावरून ? बरं ठिक आहे. ठिक आहे , मी तुला "यस एम यस" करते रात्री ...[ म्हणजे आजची संध्याकाळ व रात्रीची झोप बोंबलली ] छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या "http://chhota-don.blogspot.com/ "] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

तो: माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे..माझ्याशी लग्न करशील का..?? ती: क्काय्..??तू कुणाशी पैज वगैरे लावली आहेस का मला प्रपोझ करण्याची? माझा नकारच आहे रे पण तरी विचारले..( तो फ्लॅट..)

क्या बात है, डॉन! मझा आया!!! आमच्या बाबतीत म्हणाल तर आम्ही "टाकलं भिडवून" आणि मग "आस्मान छू लिया"!!! आज वीस वर्षं झाली, आस्मानातच वावरतोय!!!:)) आमच्या दोघांच्याही घराण्यातले हे पहिलेच लव्हमॅरेज! आमच्या लग्नाच्या वेळी इतर नातेवाईक मंडळी "शिंचे असे असते काय ते लव्हमॅरेज!!" असे म्हणत हजर होती (असे आता अंधुकसे आठवते!) -प्रेमडांबिस

प्रपोझ करियच्या अगोदर् सासुबाइनी सागित्ले ... आता पळुन जाऊन लग्न करा .. तेव्हा पासुन रोज भाडी घास्तोय ... बायको आराम कर्तेय...

जुना अभिजित 06/03/2008 - 09:04
३०. का ??? "स्वाती" नाही म्हणली का? ४६. हाहाहा ... मला वाटलं नव्हत की तू येवढा चालू निघशीलं ..... डॉन हा तर नकारकोशच उघडलास की रे. अरे एखादी मुलगी आम्हाला हो म्हणायची ती हे वाचून एखादं कारण गळ्यात अडकवेल.. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

विसोबा खेचर 06/03/2008 - 11:41
छोट्या डॉना, अरे बाबा तुझे पाय कुठे आहेत? त्यांचा जरा एक फोटो काढून स्कॅन करून मला पाठव. घरी लावीन म्हण्तो! :) अरे इतका कसा काय बाबा मनकवडा तू? तू सांगितलेलं प्रत्येक कारण मी एकेकदा अनुभवलं आहे! :)) आपला, (अजूनही अविवाहीत असलेला एक दिलफेक आशिक!) तात्या.

प्राजु 09/03/2008 - 22:27
एकदम भारी... बाय द वे आपला अनुभव पुढ्च्या प्रेमवीरांना उपयोगी नक्की पडेल. - (सर्वव्यापी)प्राजु

मन१ 06/03/2013 - 22:10
:) डान्रावांना पुन्हा कधी लिहिण्यास फुरसत होइल तो जालावरचा सुदिन.......

Mrunalini 06/03/2013 - 23:18
आमच अगदी वेगळे होते... त्यानी प्रपोज वैगरे काही केलेच नाही... डायरेक्ट उद्या आई-बाबा येतील तुला भेटायला ऑफिस मधे असे सांगितले आणि मी पण फक्त "हो" बोलले.. आता ५ वर्ष झाली... एकदम आनंदात चालु आहे. :)

'अच्छा हुआ पूंछा, क्योंकी मै तुम्हारे बच्चे की मॉं बननेवाली हू.' थोडा वेळ आपल्या अवाक् झालेल्या चेहेऱ्याकडे निरखून पहाते. 'सॉरी, मेरी गलतफेहमी हो गयी.' (हे सगळं हिंदीमध्ये लिहिण्याचं कारण म्हणजे 'मै तुम्हारे बच्चे की मॉं बननेवाली हू' हा ड्वायलॉक इतर कुठच्या भाषेत असूच शकणार नाही इतकी खात्री होण्याइतका हिंदी सिनेमातून ऐकला आहे.)

जेनी... 08/03/2013 - 21:13
मज्जा आली .... बारावीला असताना एका सुनील नामक प्राण्याने प्रपोझ केलं होतं .. आक्च्युली क्रश आहे हे माहित होतं पण बोलेचना :-/ ... मग वाट पाहुन पाहुन मी सोडुनच दीला त्याचा विचार .. मग समिर आला .. माझ्या लिस्टीत ;) ... सुन्या जाम जळाला =)) .. एक दिवस येऊन म्हणतो कसा , " तुझं कुठे चालु नै न ? , कुणी बॉयफ्रेंड ?? " म्हटलं , " का ? " तं " नै म्हणजे .. मला विचाराचं होतं , कि म्म्म म्हणजे ," मग मीच म्हणलं , " प्रपोझ करायचय का ? " ( च्यायला केवढे ते आवंडे गिळायचे :-/ ) " हो .. हो तेच .. पण कसं बोलु तेच कळेना एवढे दिवस म्हणुन तर लागले " :( मग मी म्हणलं " आता एवढे दिवस थांबलायेस तसा अजुन थोडं थांब .... कालच सम्याने येवुन प्रपोझ मारलय .. आधी त्याचा काय तो निकाल लावते .. मग तुझा विचार करेन " :) तर सांगायचं तात्पर्य हे कि पोपट होउ वा हत्ती .. मनातलं सांगायला उशिर करु नये ...

पिशी अबोली 09/03/2013 - 00:07
मुलं पण काही कमी नमुने नसतात..प्रपोझ करायला लाजतात तरी केवढी ती..आणि सरळ-सरळ सांगायचं ते नाही.. नुस्तं (शब्द) घुमवून, फिरवून सांगायचं..कोण होकार देणार अशा मुलांना? बाकी लिस्ट छान आहे..शाळांमधे मूल्यशिक्षणाच्या तासाला शिकवली पाहिजे.. :p

In reply to by बॅटमॅन

ए गपा रे जरा. पिशी बाईंचा तास चालू आहे ना. वाचा आणि शिका काहीतरी. उगाच आपले प्रपोज मारत फिरतात. सगळे निट शिकण्यावर भर द्या. चालले लगेच लाईन मारायला... आपलं...लावायला.. आणि तुम्ही असे "माकडाच्या हाती.." मधल्या पुस्तकासारखे नाही करायचे. एकाच वेळी एका मुलीला ३-३ चॉईस मिळाले तर मग मी पहिला लंबर लावून काय फायदा.. सगळे कसे सीरियली होऊ देत. आले लगेच तापल्या तव्यावर पोळी शेकायला...

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

पिशी अबोली 18/03/2013 - 12:18
ऑ.. मी इतकी सपशेल माघार घेतल्याचं कुणीच बघितलेलं दिसत नाही.. पण विमेसाहेब, एका प्रतिक्रियेवर नुसत्या तीन तीन प्रपोजल्स येतात बघा.. त्यात मी तुमच्याशी ही प्रपोजलची पद्धत मला पटत नसल्याची इतकी खुलेआम चर्चा करूनही तेच करतात बघा सगळे..मग काय डोंबल अजून समजावायचं मुलांना?? :( तर मुद्दा हा,की इतकी प्रचंड रेंज ऑफ चॉईस असताना उगाच तीच तीच चूक करणार्‍या लोकांना कसा चान्स मिळेल बरं? मुलं मुलंच राहतील हे खरं..

In reply to by पिशी अबोली

बॅटमॅन 18/03/2013 - 12:24
बाकी ठीक आहे पण
मुलं मुलंच राहतील हे खरं..
हे आणि काय म्हणे? :P मुलीबिली होतात का काय जणू कोणी =)) लिटरल ट्रान्सलेशन वाचून अंमळ हहपुवा झाली हे बाकी खरे.

In reply to by पिशी अबोली

बॅटमॅन 18/03/2013 - 12:42
आयला! विंट्रेष्टिंग. उत्तराच्या प्रतीक्षेत आहे. चर्चा काय होतच राहतात ;)

In reply to by बॅटमॅन

पिशी अबोली 19/03/2013 - 03:44
मला नक्की संदर्भ शोधता आले नाहीत आज..त्यामुळे ढोबळ उत्तर देतेय. लॉजिकनुसार 'टॉटॉलॉजी' म्हणून हे वाक्य घेतलं तर ते 'इन्फर्मेशनली एम्प्टी' ठरेल. त्याला अर्थ काहीच राहणार नाही. ते त्याच्या केवळ रचनेमुळे सत्य मानलं जाईल.'सिमेंटिक्स' मध्ये कदाचित या वाक्याची चिरफाड अशी केली जाईल. पण 'प्रॅग्मॅटिक्स' मध्ये हे वाक्य बघताना संदर्भानुसार त्याचा अर्थ लावला जाईल. स्वतंत्रपणे पाहता 'मुलं ही मुलंच राहतील'या वाक्याचा अर्थ काहीच नवीन माहिती देणार नाही. पण त्याला सगळ्या मुलांमधे न चुकता आढळणार्‍या काही विशिष्ट सवयी,पद्धती यांचा संदर्भ दिला असता त्याला नक्कीच अर्थ येईल. कुणी मुलगा किंवा काही मुलं 'टिपिकल' मुलांसारखं वागला/वागली असता हताशपणे,किंवा कदाचित कौतुकाने किंवा चिडून काढलेला तो उद्गार ठरेल. हे अत्यंत ढोबळ उत्तर आहे हे मला माहितेय..आणि मराठीत हे सगळं लिहिणं जरा जड जातंय..त्याबद्दल क्षमस्व. जमतील तेवढ्या सुधारणा केल्या जातील. तर मुद्दा एवढाच, की सर्वसाधारण मराठी भाषिक (झोपेचं सोंग घेतलेलं नसल्यास ;) ) या वाक्याचा अर्थ नक्कीच प्रोसेस करू शकतो.. मानवी भाषेकडे तेवढं सामर्थ्य आहे. :)

In reply to by पिशी अबोली

बॅटमॅन 19/03/2013 - 03:53
सेमँटिकली पाहता व्हॅक्युअसलि ट्रू असण्याबद्दल सहमत आहे. प्रॅग्मॅटिक्सच्या दृष्टिकोनातून केलेल्या विचाराशीही सहमत आहे. मुद्दा इतकाच होता/आहे की ते भाषांतर पाहून हसू आलं :) ते वाक्य मराठीतून असं पहिल्यांदा वाचल्याने मजा वाटली इतकेच. अंमळ न-नाट्याची आठवण वगैरे आली ;) ह.घ्या.

In reply to by बॅटमॅन

पिशी अबोली 19/03/2013 - 03:58
न-नाट्य..हा हा हा .. अर्थ ट्रान्सफर होत असेल आरामात तर करायला काय जातंय..अगदीच 'वाहतूक मुरंबा' वगैरे नाही करणार.. :p

In reply to by पिशी अबोली

पेस्तन काका 26/11/2013 - 17:22
मी आणि माझा एक मित्र आम्ही दोघेहि व्हेलेंटायिन्स डे ला एकच ग्रिटीन्ग कार्ड घेउन आमच्या ग्रुप मधल्या सगळ्या मुलीना एक एक करुन द्यायचो... दोघेहि एकमेकानमागेच असायचो.. कुणी त्याला नाहि म्हणाली की लगेचच तेच कार्ड घेउन मी जायचो आणि अस अजुन २ जण करायचे... एकीने एकदा ते कार्ड फाडुन टाकल तर आम्ही तिच्याशी भांडलो (ती कोणालाच नाहि म्हणाली म्हणुन नाहि, तर त्या बयेने कार्ड फाडल म्हणुन)... पण हे सगळ ग्रुप मध्येच बर का..

In reply to by पिशी अबोली

पत्ता व्यनि करा. थेट ते करायचे नसल्यास भ्रमणध्वनी क्रमांक व्यनि ने कळवा. सामोरासमोर विचारताना शब्द वेगळे वापरेन. खुश ??

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

पिशी अबोली 17/03/2013 - 19:53
मेहेंदळे साहेब आणि जोगळेकर साहेब, चुकतं हेच हो तुम्हा मुलांचं..मुळात कसं प्रपोज करावं याचा विचारच करत नाही तुम्ही लोक..मग मुलीने नकार दिला की दुसरी स्टाईल ट्राय करता.. नाहीतर तिसरी.. आता मुलींनी तुमची टेक्निक रिफाईन होण्याची वाट बघायची का समोर येणार्‍या दुसर्‍या चांगल्या ऑप्शनचा विचार करायचा?

In reply to by टवाळ कार्टा

पिशी अबोली 17/03/2013 - 20:36
सगळ्या मुलींना एकच स्टाईल आवडत नाही टवाळ कार्टा दादा.. नुसती नकार देण्यातली तुमच्याच लिस्टमधली व्हेरिएशन्स बघा.. :p वेगवेगळ्या मुलींना वेगवेगळ्या स्टाईलने विचारण्यापेक्षा एकाच मुलीला नीट विचार करून विचारा.. :)

In reply to by पिशी अबोली

टवाळ कार्टा 17/03/2013 - 22:16
"वेगवेगळ्या मुलींना वेगवेगळ्या स्टाईलने विचारण्यापेक्षा एकाच मुलीला नीट विचार करून विचारा.." म्हणजे कसे त्याचे एखादे उदाहरण द्याल का? (असले तर...)

In reply to by टवाळ कार्टा

पिशी अबोली 17/03/2013 - 22:29
ती सेल्फ-स्टडी आहे.. ;) पण तुम्हाला जी मुलगी आवडते,तिला काय आवडेल्,काय नाही,काय शक्य आहे,काय नाही याचा विचार करुन जर तुम्ही विचारलंत आणि जर तुमचं प्रेम पटण्याइतकं (acceptable या अर्थी,'मुलगी पटणे' या अर्थी नव्हे) खरं असेल, तर मुलगी का नकार देईल? नुसता टाईमपास म्हणून विचारलं तर हीच काय, याहून अजून रंगीबेरंगी उत्तरं मिळतील.. :)

In reply to by पिशी अबोली

टवाळ कार्टा 17/03/2013 - 22:49
म्हणजे शेवटी
"मुलींनी मुलांच्या प्रपोजच्या स्टाईलला फालतू महत्त्व देण्यापेक्षा मुलाचा स्वभाव, कर्तृत्व अशा गोष्टींकडे लक्ष द्यावे."
याला काहीच अर्थ नाहीये आणि
"पण तुम्हाला जी मुलगी आवडते,तिला काय आवडेल्,काय नाही,काय शक्य आहे,काय नाही याचा विचार करुन जर तुम्ही विचारलंत आणि जर तुमचं प्रेम पटण्याइतकं (acceptable या अर्थी,'मुलगी पटणे' या अर्थी नव्हे) खरं असेल, तर मुलगी का नकार देईल?"
जरी या सगळ्या गोश्टी विचारात घेतल्या तरी एखादे उदाहरण तुम्हाला देता येइल का? (मुलाचे नाव क्ष" आणि मुलीचे नाव "य" माना)

In reply to by टवाळ कार्टा

पिशी अबोली 17/03/2013 - 23:24
सपशेल माघार लोकहो.. मुलांना या गोष्टी समजावण्याची ताकद माझ्यात नाही. असती तर पुस्तकं लिहिली असती त्यावर.. सर्व कर्तृत्ववान व सुस्वभावी मुलांनी त्यांची त्यांची लाईन क्लीअर होताच यथाशक्ती इथे उदाहरणं द्यावीत..

In reply to by पिशी अबोली

जेनी... 18/03/2013 - 23:53
स्शॉल्लिड्ड जुगलबंदी चालुये =)) अबोली काँग्रॅट्झ यार एक साथ तीन तीन प्रपोझल आलीत .. टांगुन ठेव च्यामारी ... ह्यात जो जास्त वेळ सोताला टांगुन घेईल त्याचा विचार " विचार करुन सांगते " ह्या कॅटेग्रीत टाकुन द्यायला काय हरकते ?? ;) :D :P

In reply to by पिशी अबोली

जेनी... 19/03/2013 - 00:10
हीहीही ... अगं आत्तापरेंत ह्यांच्या तोंडावर नक्कारघंटा वाजल्यात म्हणुन इथं ऑन्लैन ट्राय चालुये =)) पण तु ती माघार नक्को घ्याला पैजे होतीस बै :-/ नैतर तीनात अजुन भर पडली असतीना :) .. मग चोइस पण वाढला असता न लटकनार्‍यांची संख्यापण ;) कित्ती मज्जा आली असती म्हणुन सांगु =))

In reply to by कवितानागेश

जेनी... 19/03/2013 - 00:19
ए मौ लगिन झालेल्याना नसतं कै प्रोपोस करत कुणी :-/ त्यामुळे तु नी मी कटाप बै :-/ अबोलीची लिश्ट वाढावयास मदत करुयात =)) ( ए अबोली " मी नै जा :-/ " च म्ह्नायचं हं सग्ग्ळ्ळ्यांना ! ) :P

In reply to by जेनी...

मन१ 19/03/2013 - 13:09
नाक खुपसण्याबद्दल क्ष मस्व. . ए मौ लगिन झालेल्याना नसतं कै प्रोपोस करत कुणी ठीक. पण मग लगिन झालेल्यांनी "प्रोपोस" केलं कुणाला तर ? लगिन झालेली लै पोरं तयार भेटतिल पघ.

In reply to by जेनी...

मन१ 19/03/2013 - 13:11
नाक खुपसण्याबद्दल क्ष मस्व. . ए मौ लगिन झालेल्याना नसतं कै प्रोपोस करत कुणी पण लगिन झालेल्यांनी कुणाला प्रोपोस केलं तर चालतय का? ;) लै लाइन सापडन बघा.

In reply to by अत्रुप्त आत्मा

अभ्या.. 19/03/2013 - 00:17
पिशीतै ह्या पूजाचे सजेशन्स ऐकत बसू नकोस. ती नुसते सल्ले देती आणि मज्जा बघत बसती. :) थोड्या दिवसानी आयडी बदलून वेडीपिशी असा घ्यावा लागेल. ;)

In reply to by अभ्या..

पिशी अबोली 19/03/2013 - 15:40
सगळे दादा न तै भलतीच काळजी घेतात मिपावर.. मन भरून आलं.. वा वा.. अभ्यादादा..कुणाला मिपावर कारण नंबर १० ने नकार द्यायचा झाला तर तुझं नाव सांगू का?

In reply to by पिशी अबोली

मुलींनी मुलांच्या प्रपोजच्या स्टाईलला फालतू महत्त्व देण्यापेक्षा मुलाचा स्वभाव, कर्तृत्व अशा गोष्टींकडे लक्ष द्यावे. दिखावे पे मत जाव, अपनी अकल... ओह माफ करा, चुकीचा सल्ला. आय माय स्वारी :-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

पिशी अबोली 17/03/2013 - 21:46
मुलांनीपण मुलींच्या नकार देण्याच्या स्टाईलची चिकित्सा व यादी करत बसण्यापेक्षा आपल्यात काय कमी आहे व नकार का मिळाला याचा विचार..ओह माफ करा, चुकीचा सल्ला. आय माय स्वारी.. :)

In reply to by पिशी अबोली

@आपल्यात काय कमी आहे व नकार का मिळाला याचा विचार.. >>> मला असं विचारायला(च) भय वाटतं,,,http://www.easyfreesmileys.com/smileys/free-confused-smileys-118.gif मग काय करावं??? http://www.easyfreesmileys.com/smileys/free-confused-smileys-718.gif
काय हो , तुम्ही कधी कुठल्या मुलीला "मागणी घातली " आहे का ? मागणी म्हणजे जी 'चहा-पोह्याच्या' ऑफेशियल कार्यक्रमात घालतात तसली नाही तर स्वताच काही तरी "टाका भिडवून" म्हणतो मी. कसा वाटला तो अनुभव ?

आयुर्वेद

सृष्टीलावण्या ·

प्राजु 05/03/2008 - 09:22
खरंतर हा काही चर्चा करण्यासारखा विषय नाही. कारण आयुर्वेदावर ८०% लोकांचा तरी विश्वास नक्की आहे. आणि त्यातून येणारे गुण हे वादातीत आहेत. मी माझ्या लहानपणापासून आयुर्वेदीक औषधेच घेत आले आहे. त्यामुळे मी तरी तुम्ही लिहिलेले खोटे असू शकेल असे म्हणणार नाही. आयुर्वेदात ती ताकड आहेच हे जगन्मान्य सत्य आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

मुख्य आक्षेप तीन... १) आयुर्वेदाला side effects असतात (मला तरी असा अनुभव नाही). २) आयुर्वेद आणीबाणीच्या प्रसंगी उपयोगी पडू शकत नाही. ३) आयुर्वेदातील गुढ ज्ञान विद्वान् वैद्य मंडळी आपल्यासोबत वर घेऊन जातात, पुढील पिढीला देत नाहीत. > > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

विसोबा खेचर 05/03/2008 - 10:50
व्यक्तिश: माझ्याकरता तरी आजपर्यंत इतर कुठल्याही पथीपेक्षा ऍलोपथीच सर्वात जास्त गुणकारी ठरली आहे. आज माणसाचे सरसरी आयुर्मान वाढले आहे आणि अनेक दुर्धर रोगांवर एका पेक्षा एक प्रभावशाली औषधे उपलब्ध आहेत, ज्याचा फायदा जगभरातील लाख्खो लोक घेत आहेत याचे संपूर्ण श्रेय केवळ अन् केवळ ऍलोपथीला आहे.... आणि म्हणूनच ऍलोपथीबद्दल आणि ऍलोपथीचा अभ्यास करणार्‍या आणि संशोधन करणार्‍या जगभरातील सर्व डॉक्टर आणि संशोधक मंडळींबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे... आपला, (कट्टर ऍलोपथीवादी) तात्या.

मदनबाण 05/03/2008 - 12:11
आयुर्वेद= रोगाचे मुळापासुन उच्चाट्न करणारी उपचार पद्दत. ऍलोपथी== झटपट बरे करा (एक गोली तीन ईलाज) आज माणसाचे सरसरी आयुर्मान वाढले आहे आणि अनेक दुर्धर रोगांवर एका पेक्षा एक प्रभावशाली औषधे उपलब्ध आहेत=== तात्या च्यवनप्राश रोज खाउन तर पहा.... (लहानपणी जनमघुट्टी प्यायलेला) मदनबाण

पत्र्यामारुतीच्या बोळाजवळच मुंजाबाच्या बोळात वैद्य अशोक भट म्हणून होते. त्यानी माझ्या दादाला(वय वर्षे ६ चा असताना) झालेली आव, जी ६-८ महीने पण ऍलोपथिक औषधाने बरी झालेली नव्हती , ती ३ दिवसात बरी केली. तसेच काविळीवर औषध देणारे खुन्या मुरलीधराच्या देवळातले 'खरे वैद्य' ते पण काविळीवर उत्तम उपचार करतात. पुण्याचे पेशवे

वरदा 05/03/2008 - 19:22
तात्या मु़ळात ऍलोपथी आलीच आयुर्वेदातुन..आता माझे संशोधन आहे अस्थमा ह्या विषयावर म्हणून त्याचं उदाहरण लिहिते...जीएस्के चं सगळ्यात पॉप्युलर औषध Advair Diskus कुठुन आलं हे शोधताना सापडलं की भारतीय आणि चिनी लोक पुर्वी धोत्र्याची पानं जाळून त्याची वाफ घेत असत आणि खोकला बरा करत्..फयझर च्या संशोधकांनी त्यावर विशेष संशोधन करुन त्यातील Active Ingredient शोधला आणि पुढे त्यावर सुधारणा होत होत आजचे औषध तयार झाले....तेव्हा आधी आदर केलाच पाहीजे तो आपल्या ऋषीमुनींचा..त्यांची पुस्तकं वापरूनच ऍलोपथी तयार झाली...त्या औषधांची ताकद ऍलोपथीला नक्कीच नाही येणार्...ती औषधं जे समूळ रोग काढून टाकायला मदत करतात ती ऍलोपथी करत नाही..फक्त त्याची माहीती हवी...आणि अगदी हार्ट ऍटॅक आल्यावर ती वापरणं शक्य होत नाही हे नक्की खरं पण तो येऊ नये ह्याची खबरदारी घ्यायला सर्वात जास्तं उपयोग होतो तो ह्याच औषधांचा....

In reply to by वरदा

धनंजय 05/03/2008 - 21:37
तुमच्या म्हणण्यात तथ्य दडलेले आहे, पण ते नीट उघड होत नाही. ऍलोपॅथी म्हणजे नेमके काय? मला वाटते की सर्वात प्रस्थापित अशा पाश्चिमात्य भाषांत शिकवल्या जाणार्‍या उपचारांना लोकांत ऍलोपॅथी म्हणतात. पण या पद्धतीस कुठले तात्त्विक नाव द्यायचे झाले "प्रयोगप्रमाण पद्धत" असेच द्यावे लागेल. या पद्धतीस कुठल्याच स्रोतातून आलेल्या औषधांबद्दल तात्विक स्पृश्यास्पृश्यता नाही. तुम्ही म्हटल्याप्रमाणे काही नवीन औषधांमध्ये भारतात पूर्वी माहीत असलेल्या वनस्पतींमधील रासायनिक तत्त्वे आहेत. याबाबत चांगले उदाहरण सर्पगंधेचे देता आले असते. यातील "रेसेर्पीन" रसायन रक्तदाब आणि मनोविकारात वापरतात. (तुमच्या Advair Diskus उदाहरणाबद्दल पुढे...) त्याच प्रकारे वेगवेगळ्या देशांतून अन्य वनस्पती मिळाल्या. दक्षिण अमेरिकेतून क्युरारे हे स्नायू शिथिल करणारे औषध. देवी रोगाची लस कळण्याचे दोन स्त्रोत : १. इंग्लंडमध्ये गवळणींना देवी रोग होत नाही हे लक्षात येणे (गावकर्‍यांना आधीपासून ठाऊक होते की, की गुरांचा सौम्य देवी-सदृश रोग ज्या गवळ्या-गवळणींना होतो, त्यांना माणसांचा घातक देवीरोग होत नाही.) २. तुर्कस्तानातील लोक एका देवी आलेल्या मुलाची वाळकी खपली दुसर्‍या मुलाला खरचटून लावत असत, बहुतेक वेळी दुसर्‍या मुलाला सौम्य देवी रोग होत असे. इ. इ. अशा प्रकारे प्रयोगाने प्रमाणित झालेले जगभरातले कुठलेही औषध आधुनिक उपचारात वापरले जाते. शक्यतोवर त्यास थोडे अधिक सुरक्षित करून. देवीची खपली लावलेल्या मुलांना खूपदा जहाल देवी येते, पण देवीची लस त्या मानाने अत्यंत सुरक्षित असते. (देवीचे निर्मूलन झाल्यामुळे देवीची लस आज वापरात नाही, पण खपल्या लावण्यापेक्षा ती सुरक्षित होती म्हणूनच तिचा मोठ्या प्रमाणात वापर करून देवी रोग आटोक्यात आला.) आधुनिक वैद्यकाची पाळेमुळे जगभर आहेत, एकट्या आयुर्वेदात नव्हेत. जगभरातील सर्व देशातील सर्व ऋषिमुनींना अर्थातच नम्र अभिवादन केले पाहिजे. तुमचे हे म्हणणे पटण्यासारखे आणि आचरण्यासारखे आहे. पैकी तुम्ही उदाहरण दिलेत त्याबद्दल मला आश्चर्य वाटते. १. Advair Diskus हे आस्थम्यावर सगळ्यात लोकप्रिय औषध नाही. २. या Advair Diskus स्प्रे मध्ये एक नसून दोन औषधे आहेत. एक आहे फ्लुटिकासोन. हे स्टिरॉईड जातीचे आहे. अशा प्रकारची स्टिरॉइड रसायने मनुष्यांच्या/प्राण्यांच्या अड्रीनल ग्रंथीतून स्रवतात. त्यांच्या सारखे हे कृत्रिम रसायन आहे. धोत्र्याशी संबंध लागत नाही. दुसरे रसायन साल्मेटेरॉल. हेही एक कृत्रिम औषध आहे, ज्याचा धोत्र्याच्या पाल्याशी काय संबंध आहे ते कळून येत नाही. (धोत्र्याच्या अर्काने वेगळ्याच पेशीसंस्थेवर परिणाम होतो, आणि साल्मेटेरॉलने वेगळ्याच पेशीसंस्थेवर; म्हणजे येथे सैद्धांतिकही देवाणघेवाण दिसून येत नाही...) ३. तुम्हाला बहुधा "इप्राट्रोपियम" औषधाबद्दल बोलायचे आहे. यातील रासायनिक तत्त्व हे धोतर्‍यातल्या एका तत्त्वाच्या सारखे आहे. पण हे रसायन "बेलाडोना" या वनस्पतीतील "ऍट्रोपीन" रसायनाशी साम्य राखून आहे, आणि ही वनस्पतीही युरोप, आफ्रिकेत फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. आधी सांगितल्याप्रमाणे "प्रयोगप्रमाण" उपचार पद्धतीत उगाच चिनी-भारतीय-युरोपियन-आफ्रिकन-ऍमॅझॉन इथले नाही घेणार, प्रयोगशाळेतलेच घेऊ, अशी भाकड शिवाशीव नाही. योग्य संशोधनाची काळजी घेत, कोणतेही औषध रोग्यांना द्या, गुण आल्याचे दाखवा, प्रयोगप्रमाण उपचारपद्धती त्यास आत्मसात करण्यास तयार असते. योग्य संशोधन म्हणजे रोग्यास इजा होणार नाही अशी काळजी घेणारे, हे ओघाने आलेच. तुमचे या विषयावर माझ्यापेक्षा अधिक वाचन आहे, तुम्ही आणखीही लिहावे, माझी माहिती चुकली असल्यास सांगावे.

In reply to by धनंजय

सर्किट 05/03/2008 - 23:21
उत्कृष्ह्ट प्रतिसाद. आधुनिक वैद्यकाची पाळेमुळे जगभर आहेत, एकट्या आयुर्वेदात नव्हेत. जगभरातील सर्व देशातील सर्व ऋषिमुनींना अर्थातच नम्र अभिवादन केले पाहिजे. तुमचे हे म्हणणे पटण्यासारखे आणि आचरण्यासारखे आहे. अगदी अचूक. पण त्याबरोबरच, फक्त नम्र अभिवादन करून भागणार नाही. प्रयोगप्रमाण करून नवनवीन औषधे शोधून काढणे हे महत्वाचे. - सर्किट

In reply to by धनंजय

कोलबेर 06/03/2008 - 01:34
माझी माहिती चुकली असल्यास सांगावे
योगायोगाने माझे काम देखिल दमा आणि उपचार ह्यांच्याशी निगडीतच आहे आणि त्यावर केलेल्या वाचनावर आधारीत तुम्ही दिलेली Advair Diskus माहिती मला तरी योग्य वाटते.

In reply to by वरदा

विसोबा खेचर 05/03/2008 - 23:47
वरदा, १) तुझ्या म्हणण्याचा मी आदर करतो, २) कोणत्याही पथीवर माझा व्यक्तिश: रागलोभ नाही, ३) मी वैद्यकीय क्षेत्रातला कुणी तज्ञही नाही, ४) ऍलोपथीचे साईड इफेक्ट्सही मी नाकारत नाही, ५) ऍलोपथीचे मूळ काय? व ती कुठून आली याच्याशीही माझं काही देणंघेणं नाही, ६) काही क्रॉनिक व्याधी जसे जुना मायग्रेन, स्पॉन्डिलायटिस, सायनसचा त्रास इत्यादी आजार ऍक्युप्रेशर किंवा ऍक्युपंक्चर या सारख्या उपायाने पूर्ण बरे होतात हेदेखील मी मानतो, तरीही... व्यक्तिश: माझा मात्र ऍलोपथीवरच जास्तत जास्त विश्वास आहे. उद्याचं माहीत नाही, परंतु आजपर्यंतच्या आयुष्यात मी जितक्या वेळा आजारी पडलो तितक्या वेळा मला ऍलोपथीच्या गोळ्या-इंजेक्शनस् मुळेच पूर्ण आणि लवकरात लवकर बरे वाटले आहे. ही सगळी औषधं आणि इंजेक्शनं जगभरातील तज्ञांनी अखंड प्रयोग आणि अभ्यास करून प्रयोगशाळेत सिद्ध करून प्रमाणित केली आहेत. आणि म्हणूनच व्यक्तिश: माझा तरी एलोपथीवरच ठाम विश्वास आणि नितांत श्रद्धा आहे... आपला, डॉ तात्या अभ्यंकर. M. D. :)

प्रणालीचे कांही फायदे कांही तोटे अहेत. ऍलोपथी देखील आयुर्वेदासम प्राचीन औषधशास्त्राचे आधुनिक रूप आहे. उदा. हिवतापावर पुर्वी ते सिंकोनाचा काढा देत. विसाव्या शतकात त्या काढ्यापासून बनविलेलेले क्विनाईन वापरू लागले. नंतर आधुनिक रसायनशास्त्राचा आधार घेऊन प्रयोगशाळेत अतिशय शुद्ध स्वरूपात बनवू लागले. या प्रणालीचा मोठा तोटा म्हणजे व्यापारीकरण. डॉक्टर कारण नसतांना ढीगभर औषधे देऊन पेशंट आणि औषध कंपनी या दोघांच्याकडून पैसे कमावतात. उदा. साधा सर्दीताप असला तरी टायफॉईड व हिवताप दोन्हीवरील औषधे देतात. आयुर्वेदाती अहंमन्य शास्त्रज्ञांनी आधुनिक विज्ञानाची मदत नाकारली. उदा. अडुळशाच्या पाल्यात व्हॅसिसीन हे औषधी द्रव्य असते. याचे १०० ग्रॅ. पानांतील प्रमाण पावसाळ्यात कमी व हिवाळ्यात जास्त असते. वातावरणातील व पानातील पाण्याच्या प्रमाणामुळे. परंतु प्रसिद्ध कंपन्या देखील अडुळसा औषधात (फॉर्म्युलेशनमध्ये) वापरतांना त्यातील व्हॅसिसीनचा ऍसे घेत नाहीत. आयुर्वेदतज्ञाने एक्स रे, सोनोग्राफी इ. चाचण्यांचा कधी आधार घेतला नाही. प्राणघातक अपघातात धावून येते ती ऍलोपथी. आता साईड इफेक्ट्स. याचे बरेच प्रकार आहेत. आयुर्वेदाला ते नसतात हा शुद्ध गैरसमज आहे. सदाफुली ही कॅन्सरवर उपयोगी आहे. तिच्या रसात ६२ अल्कलॉईड्स आहेत. पैकी विनब्लास्टीन व विनीक्रेस्टीन ही दोनच उपयुक्त आहेत. आयुर्वेदात ही सगळी देतात. ऍलोपथीत फक्त दोन. आता बोला कोणाचे साईड इफेक्ट्स जास्त. इनटॉलरन्स नावाचा एक साईड इफेक्ट अहे. म्हणजे औषध स्वीकारण्यास शरीराने दिलेला नकार व विरोधात्मक प्रतिसाद. हा एकच साईड इफेक्ट आयुर्वेदात कमी आढळतो कारण औषध बनविण्यास नैसर्गिक द्रव्ये वापरतात. उदा. रासायनिक प्रक्रियेने बनविलेले इन्शुलिन ब-याच गो-या लोकांना चालत नाही व त्यांना याचा फार त्रास होतो. परंतु प्राणिज इन्शुलिन त्यांना चालते. कोणत्याहि पदार्थाचे शरीरावर अनेक परिणाम होतात. पैकी कांही आवश्यक असतात कांही अनावश्यक. अनावश्यक परिणामांना अनटोवर्ड इफेक्ट असे म्हणतात.म्हणूनच एकाच औषधाची अनेक वेगळ्या रोगावर उपाययोजना करतात. उदा. ऍस्पिरीन वेदनाशामक म्हणून वापरता येते तर रक्त पातळ करण्यास हृदयरोगावर देखील देतात. परंतु कापणे, भाजणे , खरचटणे इ. वर होमिओपॅथीसारखा छान इलाज नाही. आमचा मुलगा आज २४ वर्षांचा आहे. पण त्याला आम्ही लहानपणापासून (त्याच्या) प्रथमोपचार म्हणून हायपेरिकम १०००, लेडम १०००, अर्टिका युरेन्स १०००, इ. योग्यतेव्हा योग्य ती औषधे आणि कॅलेंडुला क्रीमच वापरले. संदर्भः १. औषधि संग्रह: १९७५, डॉ. वामन गणेश देसाई. (आयुर्वेद) २. सार्थ वाग्भट: मराठी भाषांतर. ३. एम बी बी एस चे 'प्री मेडिकल' चे 'फार्माएकोलॉजी आणि फार्माएकोथेराप्युटिक्स' या विषयाचे पाठ्यपुस्तक. औषध अर्धवटाचार्य सुधीर कांदळकर.

वरदा 05/03/2008 - 23:08
तुमचं म्हणणं अगदी पटलं..मला फार मोठी हिस्ट्री न देता पॉईंट सांगायचा होता म्हणून मी अर्धे डीटेल्स दिले...मी एट्रोपीन बद्दलच बोलले..धोत्र्याच्या पानांपासूनच प्रथम एट्रोपिन सापडून muscarinic receptor antagonist चा उपयोग होतो हे समजलं असं माझ्या वाचनात आलं..माझा मुख्य विषय त्यातले केमिकल चंजेस हा असल्याने मी त्यावर खूप वाचन न करता त्यातला Active Ingredient वापरून त्यावर प्रयोग करायला सुरुवात केली...ह्या एट्रोपिनवरूनच पुर्वी quaternary ammonium derivatives मिळाले जे एट्रोपिनचे गुणधर्म तर ठेवतात पण side effects कमी करतात. हे नंतर वापरले गेले inhaled corticosteroid शोधण्यासाठी ज्याने side effects कमी होऊन एफिकसी वाढली. आता त्यात बरेच केमिकल चेंजेस तर झालेच अर्थात....(एवढ्यावर मी माझा पहीला प्रॉजेक्ट संपवला) Advair Diskus हे आस्थम्यावर सगळ्यात लोकप्रिय औषध नाही. मान्य पण जिएस्के च्या टॉप सेलिंग लिस्ट वर आहे आणि मी उदाहरण देण्यासाठी हे नाव सांगितलं कारण बर्‍याच लोकांना हे माहीत आहे. माझा मुद्दा हा होता की ही सगळी औषधं शोधताना मूळ सुरुवात आयुर्वेदातून झाली.. तुमची उदाहरणे आवडली.. सोपी उदाहरणं देऊन तुम्ही पटकन समजावलंत...ती मला आठवली नाहीत्..रोज हेच डोक्यात बसल्याने मी तेच छापलं... अवांतर...तुमच्या कडून अजुन शिकायला आवडेल्..अस्थमा सोडून बाकीच्या बाबतीत माझं ज्ञान शून्य.... सुधीर तुम्हीही खूप छान समजावलंत्..पटंलं तुमचं म्हणणं...थँक्यू

ऍलोपाथीचे आणिक एक उजवेपण म्हणजे सर्जरी! सर्जरीतील प्रगतीमुळे ऍलोपाथी आज कुठच्याकुठे जाउन पोचली आहे. सर्जिकल रिमूव्हल किंवा इंप्लांटेशन/ट्रान्सप्लांटेशनचा असंख्य लोकांना लाभ झाला आहे. खरेतर आयुर्वेदातही प्राचीन काळी सर्जरी होती. चरकाचा "शल्यचिकित्सा" ग्रंथ याचे उदाहरण आहे. पण कालांतराने का कुणास ठाऊक पण आयुर्वेदातून सर्जरीचा विचार कमी झाला. आज क्रिटिकल अवयवांवर (हॄदय, मेंदू वगैरे) आयुर्वेदिक तज्ञांनी सर्जरी केलेली माझ्यातरी पहाण्या-ऐकण्यात नाही. असे का बरं असावे? जाणकारांनी कृपया खुलासा करावा. चर्चा छान आहे, चालू द्या... -पिवळा डांबिस

चतुरंग 06/03/2008 - 00:55
ह्या संपूर्ण मानवजातीला रोगांपासून मुक्त करण्यासाठी पूर्वापार झटत आहेत. कालपरत्वे त्यांच्यात वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले. एक दुसर्‍यापेक्षा चांगला असे सरसकट म्हणणे विपर्यास ठरेल. १ - अलोपॅथी - ह्याचा मुख्य उपयोग तातडीच्या इलाजांवरती निश्चितच होतो. साईड इफेकट्स असतात पण म्हणून औषधच योग्य नाही असे म्हणणे टोकाचे ठरेल. औषधांचा अतिरेकी आणि विनाकारण वापर हा एक मुद्दा आहे, पण तो त्या संपूर्ण व्यवसायाशी निगडित असा बरेच पैलू असलेला आहे, त्याचा औषधाशी थेट संबंध असण्यापेक्षा माणसाच्या वृत्तीशी आहे. औषधातील भेसळ, रोग्यांचे औषधे योग्य प्रकारे न घेणे (उदा. अँटीबायोटिक्सचा दिलेला कोर्स पूर्णपणे न घेणे इ.) त्या उपचारांना मारक ठरते. त्यात औषधाचा किंवा उपचाराचा दोष नसतो. डायग्नॉस्टिक मेडीसिन ह्या अंतर्गत एक्स्-रे, सोनोग्राफी इ. गोष्टी ह्या तर मानवाला वरदानच आहेत. आज शरीराच्या आत कुठे काय चालले आहे हे समजण्याचा इतका सोपा दुसरा मार्ग नाही. २ - होमियोपॅथी - सूक्ष्मऔषधी च्या ह्या तंत्राने बर्‍याच चिवट आणि चिकट व्याधींवर रामबाण इलाज होतो. त्यातही दीर्घकाळ योग्यप्रकारे औषध घेणे गरजेचे असते. पी हळद अन हो गोरी असे नसते! ३ - आयुर्वेद - हा तुमच्या संपूर्ण जीवनशैलीवरच भाष्य करतो. तुमचा आहार, विहार, आचार, विचार, संचार, ऋतुमानाप्रमाणे, निसर्गचक्राप्रमाणे कसा असावा; तो तसा नसला तर रोग निर्मिती कशी होते आणि त्यावर उपचार कसे करावेत हे सांगतो. रोग बरा करताना लक्षणांवर उपचार नसून मूळ कारणावर आघात असतो. उपचार हे रोग्याच्या प्रकॄतीनुसार (कफ, वात, पित्त) असल्याने एकाच रोगावर सर्वांना सारख्याच प्रकारे औषधयोजना नसते (इथे अलोपॅथी कमी पडते असे मला वाटते - साईड इफेक्ट्स निर्माण होण्यामागे औषध तुमच्या प्रकृतीला ग्राह्य आहे की नाही ह्याचा सूक्ष्म विचार आयुर्वेदात आहे - जसे एकच औषध वेगवेगळ्या अनुपानाद्वारे दिले जाते पाण्यातून, मधातून, दुधातून इ. नाहीतर "रोग बरा पण साईड इफेक्ट्स आवर" असे होते :)) आणि त्याही पुढे जाऊन "रोग बरा करण्यापेक्षा होणारच कसा नाही" ह्याकडे त्याचा भर आहे. ह्यातही औषधनिर्मिती करताना कच्चा माल कसा असावा, औषध कसे बनवावे इ. गोष्टींची योग्य पूर्तता झाली नाही तर ते औषध योग्य प्रकारे कम करत नाही. (उदा. बाजारात मिळणारे प्रसिध्द कंपन्यांचे घाऊक मालाप्रमाणे बनवलेले च्यवनप्राश आणि संहितेनुसार बनविलेले वैद्यांकडचे च्यवनप्राश ह्यांच्या गुणांत जमीन अस्मानाचा फरक असतो - हे माझे स्वानुभव सिध्द मत आहे.) तेव्हा सर्व पॅथींची आपापली बलस्थाने आणि कच्चे दुवे आहेत. त्या त्या वेळेप्रमाणे योग्य उपचार घेऊन बरे होणे महत्वाचे. सर्वे संतु निरामया! चतुरंग

मी याच व्यवसायात अनेक वर्षे काढली असल्याने काही माहिती विनयपूर्वक देऊ शकेन. सर्वप्रथम, डॉक्टरांनी कारण नसतांना उगाच भाराभार औषधे देणे (वा टक्केवारी करणे) वैद्यकीय दृष्ट्या अनैतिक आहे यांत शंका नाही. पण त्याचबरोबर काय आवश्यक व काय अनावश्यक हे ठरवण्याची क्षमता/ वैद्यकीय ज्ञान सर्वसामान्य पेशंटकडे असते का हा ही संशोधनाचा विषय आहे. ऍन्टीबायोटिक्सचा कोर्स घेतल्यानंतर "आता मला बरं वाटतयं" म्हणून त्यावरचा ऍन्टिडोट न घेणारे लोक आहेत... आज एक औषध शोधून काढण्यासाठी सुमारे १०,००० संयुगांचे गुणधर्म तपासून पहावे लागतात. त्यातून एकदा ते 'औषध' (ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट) सापडल्यावर त्याची सुरक्षितता (सेफ्टी) आणि उपयुक्तता (एफिकसी) स्थपित करण्यासाठी प्राण्यांवर व माणसांवर विविध प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतात. या सर्व केल्याशिवाय एफ. डी. ए. (अन्न व औषध प्रसारण मंडळ) ते औषध बाजारात आणायला परवानगी देत नाही. या सर्व कामात आठ-दहा वर्षे आणि सुमारे साठ ते ऐशी कोटी डॉलर्स (रुपये नव्हे, डॉलर्स) खर्च होतात. औषध कंपन्या ह्या काही सेवाभावी संस्था नव्हेत, त्या बिझनेस करीत असतात. दुसरे नवीन औषध जर शोधून काढायचे असेल तर हि आधीची गुंतवणूक रिकव्हर करावीच लागते. तेंव्हा ही आधी केलेली प्रचंड गुंतवणूक वसूल करण्यासाठी त्यांच्याकडे सहा-सात वर्षेच असतात. कारण नवीन औषधांवर जरी त्याचं पेटंट असलं तरी ते फक्त १५ वर्षांसाठीच असतं आणि ते फाईल केल्यापासून ड्रग बाजारात आणे पर्यंत त्यातील सहा-सात वर्षे निघून गेलेली असतात. एकदा पेटंट चा कालावधी संपला की लगेच जेनेरिक्स बाजारात येतात आणि मग कवडी मोलाने औषध विकावं लागतं. म्हणूनच बाजारात येणारी नवीन औषधं नेहमीच अतिशय महाग असतात. हे झालं ऍलोपाथिक औषधांच्या बाबतीत! आयुर्वेदिक व इतर औषधांना भारतात एफ. डी. ए. ऍप्रूव्हल लागतं की नाही हे ठाऊक नाही, स्थानिक तज्ञ मंडळी त्यावर अधिक माहिती देऊ शकतील.

In reply to by पिवळा डांबिस

कोलबेर 06/03/2008 - 01:46
औषध कंपन्या ह्या काही सेवाभावी संस्था नव्हेत, त्या बिझनेस करीत असतात.
आपल्या प्रतिसादाशी सहमत असलो तरी बर्‍याचदा ह्या औषध कंपन्या कशी चापलुसी करतात हे बघीतले आहे. उदाहरणार्थ पेटंट ची सहा/सात वर्षे जेव्हा संपतात (पैसे मिळवायची) तेव्हा ह्या कंपन्या त्वरीत त्याच मूळ औषधाचे वेगळे वेगळे प्रकार बाजारात आणतात (उदा एक्स्टेंडेड रिलिज वगैरे) आणि कधी कधी मूळ औषधापेक्षा स्वस्तात ते विकतात. साहजीकच डॉक्टर लोकांना ते पटवून देतात की हे नविन औषध लिहावे (स्वस्त आणि अधिक प्रभावी) आणि दुसरीकडे लगेच ह्या नविन प्रकाराचे प्रोसेस पेटंट काढतात. इकडे मूळ औषधाचे पेटंट संपले असले तरी डॉक्टरांच्या लेखणीत आता एक्स्टेंडेद रिलिज व्हर्जन बसलेले असते आणि त्यामूळे मूळ औषधाला स्वस्त जेनेरिक पर्याय उपलब्ध असला तरी ह्या नविन प्रकाराला नसतो. त्यामूळे शेवटी ह्या सगळ्यापासून अनभिज्ञ असणारा पेशंट मात्र ही महागडी औषधे खात रहातो.

In reply to by कोलबेर

उदाहरणार्थ पेटंट ची सहा/सात वर्षे जेव्हा संपतात (पैसे मिळवायची) तेव्हा ह्या कंपन्या त्वरीत त्याच मूळ औषधाचे वेगळे वेगळे प्रकार बाजारात आणतात (उदा एक्स्टेंडेड रिलिज वगैरे) आणि कधी कधी मूळ औषधापेक्षा स्वस्तात ते विकतात. हे काही प्रमाणात खरं आहे, पण त्यामागचा हेतू हा नेहमीच 'चापलुसी' किंवा अतिरिक्त नफेखोरी हा नसतो. ड्रग जेंव्हा बाजारात पहिलं पदार्पण करतं तेंव्हा त्यावर कंपनीचे जास्तीत जास्त पैसे खर्च झालेले असतात पण अजून त्यापासून उत्पन्न शून्य असतं. अशा वेळी ते ड्रग स्वस्तातील स्वस्त फॉर्म्युलेशन मध्ये (इंजेक्शन असेल तर लिक्विड, गोळी असेल तर साधी टॅबलेट/ कॅपसूल) बाजारात आणून एकदा उत्पन्नाचा स्त्रोत चालू करायचा हाच उद्देश असतो. स्लो रिलिज किंवा एक्स्टेंडेड रिलिज फॉर्म्युलेशन्स बनवायला खर्चिक असतात. जेंव्हा या औषधापासून त्याचे स्वतःचे उत्पन्न मिळू लागते तेंव्हाच रिफॉर्म्युलेशन, एक्स्टेंडेड इफेक्ट, नेक्स्ट जनरेशन यासाठी पैसा उपलब्ध होतो. त्याला प्रॉडक्ट लाईफ सायकल मॅनेजमेंट म्हणतात. हे सर्वच प्रकारच्या उत्पादनात चालू असतं. उदा. सॉफ्टवेअरची बाजारात येणारी नवी-नवी व्हर्शन्स! साहजीकच डॉक्टर लोकांना ते पटवून देतात की हे नविन औषध लिहावे (स्वस्त आणि अधिक प्रभावी) आणि दुसरीकडे लगेच ह्या नविन प्रकाराचे प्रोसेस पेटंट काढतात. इकडे मूळ औषधाचे पेटंट संपले असले तरी डॉक्टरांच्या लेखणीत आता एक्स्टेंडेद रिलिज व्हर्जन बसलेले असते नवीन औषध खरोखरच स्वस्त आणि अधिक प्रभावी आहे की नुसतं औषध कंपनीचं मार्केटिंग आहे ते तज्ञ डॉक्टरांनी ठरवायचं असतं. प्रिस्क्रिप्शन करणं, न करणं हे त्यांच्या हातात असतं. त्यांनी या विषयावरचे विविध लेख वाचून, आपल्या इतर डॉक्टर सहकार्‍यांशी चर्चा करून ते ठरवावं अशी अपेक्षा असते. आता काही डॉक्टर जर ती मेहेनत न घेता जर फक्त कंपनीच्या मेड. रेप. वर भरोसा ठेवून औषध प्रिस्क्राईब करत असतील तर तो दोष त्या त्या डॉक्टरांचा नाही का? म्हणून आपला 'विश्वासाचा डॉक्टर" शोधा असे म्हणतात त्यात खूप तथ्य आहे.

In reply to by पिवळा डांबिस

कोलबेर 06/03/2008 - 03:05
हे काही प्रमाणात खरं आहे, पण त्यामागचा हेतू हा नेहमीच 'चापलुसी' किंवा अतिरिक्त नफेखोरी हा नसतो.
नेहमीच नसला तरी बर्‍याचदा असतो. अनेक औषधांची प्रॉडक्ट एक्स्टेंशन्स पेटंट संपायला आले की हजर होतात. बर्‍याचश्या जेनेरिक कंपन्यांना ही समस्या सध्या भेडसावत आहे. जेनेरिक प्रॉडक्ट बाजारात आणले तरी ते फरसे खपत नाही कारण मोठ्या कंपन्यांनी मेड्.रेप. ची यंत्रणा वापरुन ही एक्स्टेंशन्स डॉक्टरांच्या डोक्यात भरलेली असतात. दुसरे असे की ह्या नव्या औषधांची महती सांगणारे लेख देखिल विविध जर्नल आर्टिकल मध्ये छापून आणले जातात. (आणि त्यात तथ्यही असते कारण ही नविन एक्स्टेंशन्स अर्थातच अधिक प्रभावी असतात, जसेकी पूर्वी जर दिवसातून तिन तिनदा गोळी घ्यावी लागत असेल तर आता नविन गोळी दिवसातून एकदाच घ्या!) त्यामूळे डॉक्टरने अतिरिक्त वाचन वाढवले तरी त्यातून हीच माहिती मिळणार.
त्याला प्रॉडक्ट लाईफ सायकल मॅनेजमेंट म्हणतात. हे सर्वच प्रकारच्या उत्पादनात चालू असतं. उदा. सॉफ्टवेअरची बाजारात येणारी नवी-नवी व्हर्शन्स!
बरोबर आहे. पण आरोग्य उत्पादने आणि इतर उत्पादने ह्यांमध्ये बाजाराच्या दृष्टिकोनातुन मूलभूत फरक आहेत आणि त्यामूळे त्यांची तुलना होऊ शकत नाही. जसेकी असिमीट्री ऑफ इन्फरमेशन. म्हणजे जेव्हा एखादी कंपनी सॉफ्टवेअरचे नवे व्हर्जन काढते तेव्हा उपभोगता ह्या नात्याने मला त्याविषयी जुजबी माहिती असते/ मिळवता येते. उदा. मायक्रोसॉफ्टने विस्टा काढले तेव्हा ते बाजारात आल्यावर माझा मी निर्णय घेऊ शकलो की एक्स पी आवृत्ती काढून विस्टा घालण्याची मला जरूरी नाही! हेच औषधांच्याबाबतीत मात्र उलटे असते. उपभोगत्याला ह्या गोष्टींचा काहीच गंध नसल्याने निर्णय प्रक्रियेत त्याचा सहभाग शून्य राहतो आणि ह्याच गोष्टीचे औषध कंपन्या काही प्रमाणात एक्सप्लॉयटेशन करतात ज्याला मी चापलूसी असे संबोधले.

In reply to by कोलबेर

धनंजय 06/03/2008 - 03:19
याबद्दल हल्लीच एक नोबेल पारितोषिक दिले गेले नाही का? आयुर्वेदाच्या बाबतीतही माहितीचा असमतोल आहे - चर्चा मूळ पदावर यावी म्हणून म्हणतो. माझ्या आजीचा एक भाऊ एका वैद्याने आपल्या औषधाच्या कह्यात आणला होता, अशी आमच्या कुटुंबात कथा आहे. (म्हणजे त्याला त्या औषधाची सवय लागली, पण मुळात गरज नव्हती, असे काही.) ते मूल प्रौढ होण्यापूर्वी वारले - त्यामुळे आमच्या बघण्यातली कथा नाही. माहिती असमतोलामुळे बाजारातील वस्तू हवी ती मिळते आहे का याचा सारासार विवेक आरोग्याच्या बाबतीत करणे कठिण जाते. त्या वैद्याचे औषध आवश्यक होते की अनावश्यक होते, मूल मृतप्राय असून तो वैद्य प्रयत्नशील होता की तो विष पाजणारा लफंगा होता, काहीच कळायला मार्ग नाही (आणि तेव्हाही कुटुंबापाशी नव्हता).

In reply to by कोलबेर

वा, वा कोलबेरसाहेब, हा तर अगदी क्लासिक "पेटंटेड विरुद्ध जेनेरिक" वादविवाद रंगणारसं दिसतंय!! दोन्ही बाजूंकडे अगदी भरपूर व झकास मुद्दे आहेत!! :))) पण वर धनंजय यांनी लिहिल्याप्रमाणे हे आयुर्वेदिक थेरेपीपासून जरासे विषयांतरच आहे. कारण आयुर्वेदिक औषधांच्या बाबतीत पेटंटेड/जेनेरिक वाद नाही. :)) आणि आपल्या चर्चेत बाकी मिसळपावकरांनाही फारसा इंटरेस्ट असेल असे वाटत नाही. तात्या म्हणतील, 'ते तुमचं पेटंटेड/ जेनेरिक जाऊन घाला रे ***त!!'. :))) तेंव्हा आपल्याशी चर्चा करायला आनंदच होईल पण ती आपण वैयक्तिक पत्रव्यवहारातून करूयात. चालेल? आपला (जॉन स्टूअर्ट), पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 06/03/2008 - 11:35
आयुर्वेदिक व इतर औषधांना भारतात एफ. डी. ए. ऍप्रूव्हल लागतं की नाही हे ठाऊक नाही, स्थानिक तज्ञ मंडळी त्यावर अधिक माहिती देऊ शकतील. हा हा हा! :) आज क्रिटिकल अवयवांवर (हॄदय, मेंदू वगैरे) आयुर्वेदिक तज्ञांनी सर्जरी केलेली माझ्यातरी पहाण्या-ऐकण्यात नाही. असे का बरं असावे? जाणकारांनी कृपया खुलासा करावा. डांबिसाच्या आधीच्या एका प्रतिसादातील ही शंकाही आवडली! मीही खुल्याश्याच्या प्रतिक्षेत.. :) आपला, (जडीबुटीवाला सर्जन!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

हा हा हा! :) अहो तात्या, मी वरील वाक्ये खरंच गंभीरपणे म्हटली होती. च्यायला, आम्ही तर कानफाटे झालो आहोत! आम्हाला सिरियसली कुणी घेतच नाही. :((( आम्ही नाही जा.... हे नांव घेतल्याबद्द्ल पस्तावणारा, पिवळा डांबिस :))))))))))

मनिष 06/03/2008 - 10:27
प्लीज, इथेच चर्चा चालू ठेवा ना.... खूप माहिती मिळते आहे आम्हाला...ज्यांना इंटरेस्ट नाही ते नाही वाचणार! :) @धनंजय - तुझा पंखा तर मी आहेच, आता आदर वाढतोय बस!!

विसोबा खेचर 06/03/2008 - 10:51
लेको, देव न करो, पण शेवटी कुठे आपटून धोपटून डोकं वगैरे फुटलं किंवा इमर्जन्सी छातीत वगैरे दुखायला लागलं की झक्कत याल आमच्याच ऍलोपथीकडे!! त्याशिवाय जाल तरी कुठे? इमर्जन्सी सीटी स्कॅन, ई सी जी वगैरे करून योग्य ते इंन्ट्रा व्हेनस किंवा इंन्ट्रा मस्क्युलर सलाईनं, इंजेक्शनं, आणि लाईफ सेव्हिंग ड्रग्ज घ्यायला झक्कत ऍलोपथीच्याच दाराशी याल! :) जीव वाचला तर इतर पथ्यांबद्दल देखील भसाभसा आणि भारंभार बोलू शकाल! :)) आपला, (कट्टर ऍलोपथीवादी) तात्या.

आर्य 06/03/2008 - 18:14
"देव न करो, पण शेवटी कुठे आपटून धोपटून डोकं वगैरे फुटलं किंवा इमर्जन्सी छातीत वगैरे दुखायला लागलं की झक्कत याल आमच्याच ऍलोपथीकडे!! " आजार कोणताही असो, ती समजाऊन घेण्याची आणि बरं करण्याची पद्धत कोणतीही असो, (अलोपॅथी / होमियोपॅथी /आयुर्वेद ) पण आम्हाला यातून सुखरुप बाहेर कढा म्हणजे झालं......हो. नुकताच ऐका दवाखान्यात जाण्याचा योग आला. तेव्हा हा श्लोक तिकडे वाचला. (योग अशा साठी की तिथे जाऊन बरच काही शिकता आलं.) व्याधेसत्व परिज्ञानम् वेदनायाश्चनिग्रहः । ऐतत् वैद्यस्य वैद्यत्वं न वैद्यः प्रभुरायुषः । ।

वरदा 06/03/2008 - 19:05
ड्रग जेंव्हा बाजारात पहिलं पदार्पण करतं तेंव्हा त्यावर कंपनीचे जास्तीत जास्त पैसे खर्च झालेले असतात पण अजून त्यापासून उत्पन्न शून्य असतं. क्लिनिकल ट्रायल करायला किती वर्ष जातात आणि पैसाही खूपच जातो मग एवढे प्रयत्न केल्यावर त्यावर थोडा नफा मिळवायचा प्रयत्न केला तर चुकलं कुठं? जेनेरीक कंपन्या तर वाटच पहात असतात कधी एकदा पेटंट संपतय्...त्यात कितीतरी वेळा एफ डी ए अप्रूव होऊन सुद्धा नंतर काही साईड एफेक्ट सापडून ड्रग मार्केट मधून काढावं लागतं तेव्हा कीती नुकसान होतं..मग ते नुकसान जे चांगलं ड्रग असेल त्यातुनच भरुन काढणार ना... आपल्या खिशातून जातं ते खरं पण आमच्या खिशात येतंही त्यातूनच हो.....फार्मा कं नी ने नाही दिले पैसे तर आमचं कसं होईलः(

क्लासिक "पेटंटेड विरुद्ध जेनेरिक" वादविवाद फार रंगलाय.... मी डेंटिस्ट आहे, मला अधिक माहिती हवी आहे....माझे काही प्रश्न आहेत आणि त्यावर सोपी उत्तरे सापडत नाहीत... समजा इथे जर विषयांतरामुळे प्रॉब्लेम होणार असेल तर प्लीज दुसरा टोपिक काढता का? ..फ़ार्मा कंपन्या, औषधे आणि डॉक्टर असा काहीसा

हाडक्या 11/11/2014 - 16:23
कित्ती कित्ती ती सोज्वळ आणि सुंदर चर्चा व प्रतिसाद..! वाचून उपक्रमाची आठवण झाली. आणि आजकाल चालणार्‍या उथळ चर्चा पाहून खेद देखील वाटला.

प्राजु 05/03/2008 - 09:22
खरंतर हा काही चर्चा करण्यासारखा विषय नाही. कारण आयुर्वेदावर ८०% लोकांचा तरी विश्वास नक्की आहे. आणि त्यातून येणारे गुण हे वादातीत आहेत. मी माझ्या लहानपणापासून आयुर्वेदीक औषधेच घेत आले आहे. त्यामुळे मी तरी तुम्ही लिहिलेले खोटे असू शकेल असे म्हणणार नाही. आयुर्वेदात ती ताकड आहेच हे जगन्मान्य सत्य आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

मुख्य आक्षेप तीन... १) आयुर्वेदाला side effects असतात (मला तरी असा अनुभव नाही). २) आयुर्वेद आणीबाणीच्या प्रसंगी उपयोगी पडू शकत नाही. ३) आयुर्वेदातील गुढ ज्ञान विद्वान् वैद्य मंडळी आपल्यासोबत वर घेऊन जातात, पुढील पिढीला देत नाहीत. > > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

विसोबा खेचर 05/03/2008 - 10:50
व्यक्तिश: माझ्याकरता तरी आजपर्यंत इतर कुठल्याही पथीपेक्षा ऍलोपथीच सर्वात जास्त गुणकारी ठरली आहे. आज माणसाचे सरसरी आयुर्मान वाढले आहे आणि अनेक दुर्धर रोगांवर एका पेक्षा एक प्रभावशाली औषधे उपलब्ध आहेत, ज्याचा फायदा जगभरातील लाख्खो लोक घेत आहेत याचे संपूर्ण श्रेय केवळ अन् केवळ ऍलोपथीला आहे.... आणि म्हणूनच ऍलोपथीबद्दल आणि ऍलोपथीचा अभ्यास करणार्‍या आणि संशोधन करणार्‍या जगभरातील सर्व डॉक्टर आणि संशोधक मंडळींबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे... आपला, (कट्टर ऍलोपथीवादी) तात्या.

मदनबाण 05/03/2008 - 12:11
आयुर्वेद= रोगाचे मुळापासुन उच्चाट्न करणारी उपचार पद्दत. ऍलोपथी== झटपट बरे करा (एक गोली तीन ईलाज) आज माणसाचे सरसरी आयुर्मान वाढले आहे आणि अनेक दुर्धर रोगांवर एका पेक्षा एक प्रभावशाली औषधे उपलब्ध आहेत=== तात्या च्यवनप्राश रोज खाउन तर पहा.... (लहानपणी जनमघुट्टी प्यायलेला) मदनबाण

पत्र्यामारुतीच्या बोळाजवळच मुंजाबाच्या बोळात वैद्य अशोक भट म्हणून होते. त्यानी माझ्या दादाला(वय वर्षे ६ चा असताना) झालेली आव, जी ६-८ महीने पण ऍलोपथिक औषधाने बरी झालेली नव्हती , ती ३ दिवसात बरी केली. तसेच काविळीवर औषध देणारे खुन्या मुरलीधराच्या देवळातले 'खरे वैद्य' ते पण काविळीवर उत्तम उपचार करतात. पुण्याचे पेशवे

वरदा 05/03/2008 - 19:22
तात्या मु़ळात ऍलोपथी आलीच आयुर्वेदातुन..आता माझे संशोधन आहे अस्थमा ह्या विषयावर म्हणून त्याचं उदाहरण लिहिते...जीएस्के चं सगळ्यात पॉप्युलर औषध Advair Diskus कुठुन आलं हे शोधताना सापडलं की भारतीय आणि चिनी लोक पुर्वी धोत्र्याची पानं जाळून त्याची वाफ घेत असत आणि खोकला बरा करत्..फयझर च्या संशोधकांनी त्यावर विशेष संशोधन करुन त्यातील Active Ingredient शोधला आणि पुढे त्यावर सुधारणा होत होत आजचे औषध तयार झाले....तेव्हा आधी आदर केलाच पाहीजे तो आपल्या ऋषीमुनींचा..त्यांची पुस्तकं वापरूनच ऍलोपथी तयार झाली...त्या औषधांची ताकद ऍलोपथीला नक्कीच नाही येणार्...ती औषधं जे समूळ रोग काढून टाकायला मदत करतात ती ऍलोपथी करत नाही..फक्त त्याची माहीती हवी...आणि अगदी हार्ट ऍटॅक आल्यावर ती वापरणं शक्य होत नाही हे नक्की खरं पण तो येऊ नये ह्याची खबरदारी घ्यायला सर्वात जास्तं उपयोग होतो तो ह्याच औषधांचा....

In reply to by वरदा

धनंजय 05/03/2008 - 21:37
तुमच्या म्हणण्यात तथ्य दडलेले आहे, पण ते नीट उघड होत नाही. ऍलोपॅथी म्हणजे नेमके काय? मला वाटते की सर्वात प्रस्थापित अशा पाश्चिमात्य भाषांत शिकवल्या जाणार्‍या उपचारांना लोकांत ऍलोपॅथी म्हणतात. पण या पद्धतीस कुठले तात्त्विक नाव द्यायचे झाले "प्रयोगप्रमाण पद्धत" असेच द्यावे लागेल. या पद्धतीस कुठल्याच स्रोतातून आलेल्या औषधांबद्दल तात्विक स्पृश्यास्पृश्यता नाही. तुम्ही म्हटल्याप्रमाणे काही नवीन औषधांमध्ये भारतात पूर्वी माहीत असलेल्या वनस्पतींमधील रासायनिक तत्त्वे आहेत. याबाबत चांगले उदाहरण सर्पगंधेचे देता आले असते. यातील "रेसेर्पीन" रसायन रक्तदाब आणि मनोविकारात वापरतात. (तुमच्या Advair Diskus उदाहरणाबद्दल पुढे...) त्याच प्रकारे वेगवेगळ्या देशांतून अन्य वनस्पती मिळाल्या. दक्षिण अमेरिकेतून क्युरारे हे स्नायू शिथिल करणारे औषध. देवी रोगाची लस कळण्याचे दोन स्त्रोत : १. इंग्लंडमध्ये गवळणींना देवी रोग होत नाही हे लक्षात येणे (गावकर्‍यांना आधीपासून ठाऊक होते की, की गुरांचा सौम्य देवी-सदृश रोग ज्या गवळ्या-गवळणींना होतो, त्यांना माणसांचा घातक देवीरोग होत नाही.) २. तुर्कस्तानातील लोक एका देवी आलेल्या मुलाची वाळकी खपली दुसर्‍या मुलाला खरचटून लावत असत, बहुतेक वेळी दुसर्‍या मुलाला सौम्य देवी रोग होत असे. इ. इ. अशा प्रकारे प्रयोगाने प्रमाणित झालेले जगभरातले कुठलेही औषध आधुनिक उपचारात वापरले जाते. शक्यतोवर त्यास थोडे अधिक सुरक्षित करून. देवीची खपली लावलेल्या मुलांना खूपदा जहाल देवी येते, पण देवीची लस त्या मानाने अत्यंत सुरक्षित असते. (देवीचे निर्मूलन झाल्यामुळे देवीची लस आज वापरात नाही, पण खपल्या लावण्यापेक्षा ती सुरक्षित होती म्हणूनच तिचा मोठ्या प्रमाणात वापर करून देवी रोग आटोक्यात आला.) आधुनिक वैद्यकाची पाळेमुळे जगभर आहेत, एकट्या आयुर्वेदात नव्हेत. जगभरातील सर्व देशातील सर्व ऋषिमुनींना अर्थातच नम्र अभिवादन केले पाहिजे. तुमचे हे म्हणणे पटण्यासारखे आणि आचरण्यासारखे आहे. पैकी तुम्ही उदाहरण दिलेत त्याबद्दल मला आश्चर्य वाटते. १. Advair Diskus हे आस्थम्यावर सगळ्यात लोकप्रिय औषध नाही. २. या Advair Diskus स्प्रे मध्ये एक नसून दोन औषधे आहेत. एक आहे फ्लुटिकासोन. हे स्टिरॉईड जातीचे आहे. अशा प्रकारची स्टिरॉइड रसायने मनुष्यांच्या/प्राण्यांच्या अड्रीनल ग्रंथीतून स्रवतात. त्यांच्या सारखे हे कृत्रिम रसायन आहे. धोत्र्याशी संबंध लागत नाही. दुसरे रसायन साल्मेटेरॉल. हेही एक कृत्रिम औषध आहे, ज्याचा धोत्र्याच्या पाल्याशी काय संबंध आहे ते कळून येत नाही. (धोत्र्याच्या अर्काने वेगळ्याच पेशीसंस्थेवर परिणाम होतो, आणि साल्मेटेरॉलने वेगळ्याच पेशीसंस्थेवर; म्हणजे येथे सैद्धांतिकही देवाणघेवाण दिसून येत नाही...) ३. तुम्हाला बहुधा "इप्राट्रोपियम" औषधाबद्दल बोलायचे आहे. यातील रासायनिक तत्त्व हे धोतर्‍यातल्या एका तत्त्वाच्या सारखे आहे. पण हे रसायन "बेलाडोना" या वनस्पतीतील "ऍट्रोपीन" रसायनाशी साम्य राखून आहे, आणि ही वनस्पतीही युरोप, आफ्रिकेत फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. आधी सांगितल्याप्रमाणे "प्रयोगप्रमाण" उपचार पद्धतीत उगाच चिनी-भारतीय-युरोपियन-आफ्रिकन-ऍमॅझॉन इथले नाही घेणार, प्रयोगशाळेतलेच घेऊ, अशी भाकड शिवाशीव नाही. योग्य संशोधनाची काळजी घेत, कोणतेही औषध रोग्यांना द्या, गुण आल्याचे दाखवा, प्रयोगप्रमाण उपचारपद्धती त्यास आत्मसात करण्यास तयार असते. योग्य संशोधन म्हणजे रोग्यास इजा होणार नाही अशी काळजी घेणारे, हे ओघाने आलेच. तुमचे या विषयावर माझ्यापेक्षा अधिक वाचन आहे, तुम्ही आणखीही लिहावे, माझी माहिती चुकली असल्यास सांगावे.

In reply to by धनंजय

सर्किट 05/03/2008 - 23:21
उत्कृष्ह्ट प्रतिसाद. आधुनिक वैद्यकाची पाळेमुळे जगभर आहेत, एकट्या आयुर्वेदात नव्हेत. जगभरातील सर्व देशातील सर्व ऋषिमुनींना अर्थातच नम्र अभिवादन केले पाहिजे. तुमचे हे म्हणणे पटण्यासारखे आणि आचरण्यासारखे आहे. अगदी अचूक. पण त्याबरोबरच, फक्त नम्र अभिवादन करून भागणार नाही. प्रयोगप्रमाण करून नवनवीन औषधे शोधून काढणे हे महत्वाचे. - सर्किट

In reply to by धनंजय

कोलबेर 06/03/2008 - 01:34
माझी माहिती चुकली असल्यास सांगावे
योगायोगाने माझे काम देखिल दमा आणि उपचार ह्यांच्याशी निगडीतच आहे आणि त्यावर केलेल्या वाचनावर आधारीत तुम्ही दिलेली Advair Diskus माहिती मला तरी योग्य वाटते.

In reply to by वरदा

विसोबा खेचर 05/03/2008 - 23:47
वरदा, १) तुझ्या म्हणण्याचा मी आदर करतो, २) कोणत्याही पथीवर माझा व्यक्तिश: रागलोभ नाही, ३) मी वैद्यकीय क्षेत्रातला कुणी तज्ञही नाही, ४) ऍलोपथीचे साईड इफेक्ट्सही मी नाकारत नाही, ५) ऍलोपथीचे मूळ काय? व ती कुठून आली याच्याशीही माझं काही देणंघेणं नाही, ६) काही क्रॉनिक व्याधी जसे जुना मायग्रेन, स्पॉन्डिलायटिस, सायनसचा त्रास इत्यादी आजार ऍक्युप्रेशर किंवा ऍक्युपंक्चर या सारख्या उपायाने पूर्ण बरे होतात हेदेखील मी मानतो, तरीही... व्यक्तिश: माझा मात्र ऍलोपथीवरच जास्तत जास्त विश्वास आहे. उद्याचं माहीत नाही, परंतु आजपर्यंतच्या आयुष्यात मी जितक्या वेळा आजारी पडलो तितक्या वेळा मला ऍलोपथीच्या गोळ्या-इंजेक्शनस् मुळेच पूर्ण आणि लवकरात लवकर बरे वाटले आहे. ही सगळी औषधं आणि इंजेक्शनं जगभरातील तज्ञांनी अखंड प्रयोग आणि अभ्यास करून प्रयोगशाळेत सिद्ध करून प्रमाणित केली आहेत. आणि म्हणूनच व्यक्तिश: माझा तरी एलोपथीवरच ठाम विश्वास आणि नितांत श्रद्धा आहे... आपला, डॉ तात्या अभ्यंकर. M. D. :)

प्रणालीचे कांही फायदे कांही तोटे अहेत. ऍलोपथी देखील आयुर्वेदासम प्राचीन औषधशास्त्राचे आधुनिक रूप आहे. उदा. हिवतापावर पुर्वी ते सिंकोनाचा काढा देत. विसाव्या शतकात त्या काढ्यापासून बनविलेलेले क्विनाईन वापरू लागले. नंतर आधुनिक रसायनशास्त्राचा आधार घेऊन प्रयोगशाळेत अतिशय शुद्ध स्वरूपात बनवू लागले. या प्रणालीचा मोठा तोटा म्हणजे व्यापारीकरण. डॉक्टर कारण नसतांना ढीगभर औषधे देऊन पेशंट आणि औषध कंपनी या दोघांच्याकडून पैसे कमावतात. उदा. साधा सर्दीताप असला तरी टायफॉईड व हिवताप दोन्हीवरील औषधे देतात. आयुर्वेदाती अहंमन्य शास्त्रज्ञांनी आधुनिक विज्ञानाची मदत नाकारली. उदा. अडुळशाच्या पाल्यात व्हॅसिसीन हे औषधी द्रव्य असते. याचे १०० ग्रॅ. पानांतील प्रमाण पावसाळ्यात कमी व हिवाळ्यात जास्त असते. वातावरणातील व पानातील पाण्याच्या प्रमाणामुळे. परंतु प्रसिद्ध कंपन्या देखील अडुळसा औषधात (फॉर्म्युलेशनमध्ये) वापरतांना त्यातील व्हॅसिसीनचा ऍसे घेत नाहीत. आयुर्वेदतज्ञाने एक्स रे, सोनोग्राफी इ. चाचण्यांचा कधी आधार घेतला नाही. प्राणघातक अपघातात धावून येते ती ऍलोपथी. आता साईड इफेक्ट्स. याचे बरेच प्रकार आहेत. आयुर्वेदाला ते नसतात हा शुद्ध गैरसमज आहे. सदाफुली ही कॅन्सरवर उपयोगी आहे. तिच्या रसात ६२ अल्कलॉईड्स आहेत. पैकी विनब्लास्टीन व विनीक्रेस्टीन ही दोनच उपयुक्त आहेत. आयुर्वेदात ही सगळी देतात. ऍलोपथीत फक्त दोन. आता बोला कोणाचे साईड इफेक्ट्स जास्त. इनटॉलरन्स नावाचा एक साईड इफेक्ट अहे. म्हणजे औषध स्वीकारण्यास शरीराने दिलेला नकार व विरोधात्मक प्रतिसाद. हा एकच साईड इफेक्ट आयुर्वेदात कमी आढळतो कारण औषध बनविण्यास नैसर्गिक द्रव्ये वापरतात. उदा. रासायनिक प्रक्रियेने बनविलेले इन्शुलिन ब-याच गो-या लोकांना चालत नाही व त्यांना याचा फार त्रास होतो. परंतु प्राणिज इन्शुलिन त्यांना चालते. कोणत्याहि पदार्थाचे शरीरावर अनेक परिणाम होतात. पैकी कांही आवश्यक असतात कांही अनावश्यक. अनावश्यक परिणामांना अनटोवर्ड इफेक्ट असे म्हणतात.म्हणूनच एकाच औषधाची अनेक वेगळ्या रोगावर उपाययोजना करतात. उदा. ऍस्पिरीन वेदनाशामक म्हणून वापरता येते तर रक्त पातळ करण्यास हृदयरोगावर देखील देतात. परंतु कापणे, भाजणे , खरचटणे इ. वर होमिओपॅथीसारखा छान इलाज नाही. आमचा मुलगा आज २४ वर्षांचा आहे. पण त्याला आम्ही लहानपणापासून (त्याच्या) प्रथमोपचार म्हणून हायपेरिकम १०००, लेडम १०००, अर्टिका युरेन्स १०००, इ. योग्यतेव्हा योग्य ती औषधे आणि कॅलेंडुला क्रीमच वापरले. संदर्भः १. औषधि संग्रह: १९७५, डॉ. वामन गणेश देसाई. (आयुर्वेद) २. सार्थ वाग्भट: मराठी भाषांतर. ३. एम बी बी एस चे 'प्री मेडिकल' चे 'फार्माएकोलॉजी आणि फार्माएकोथेराप्युटिक्स' या विषयाचे पाठ्यपुस्तक. औषध अर्धवटाचार्य सुधीर कांदळकर.

वरदा 05/03/2008 - 23:08
तुमचं म्हणणं अगदी पटलं..मला फार मोठी हिस्ट्री न देता पॉईंट सांगायचा होता म्हणून मी अर्धे डीटेल्स दिले...मी एट्रोपीन बद्दलच बोलले..धोत्र्याच्या पानांपासूनच प्रथम एट्रोपिन सापडून muscarinic receptor antagonist चा उपयोग होतो हे समजलं असं माझ्या वाचनात आलं..माझा मुख्य विषय त्यातले केमिकल चंजेस हा असल्याने मी त्यावर खूप वाचन न करता त्यातला Active Ingredient वापरून त्यावर प्रयोग करायला सुरुवात केली...ह्या एट्रोपिनवरूनच पुर्वी quaternary ammonium derivatives मिळाले जे एट्रोपिनचे गुणधर्म तर ठेवतात पण side effects कमी करतात. हे नंतर वापरले गेले inhaled corticosteroid शोधण्यासाठी ज्याने side effects कमी होऊन एफिकसी वाढली. आता त्यात बरेच केमिकल चेंजेस तर झालेच अर्थात....(एवढ्यावर मी माझा पहीला प्रॉजेक्ट संपवला) Advair Diskus हे आस्थम्यावर सगळ्यात लोकप्रिय औषध नाही. मान्य पण जिएस्के च्या टॉप सेलिंग लिस्ट वर आहे आणि मी उदाहरण देण्यासाठी हे नाव सांगितलं कारण बर्‍याच लोकांना हे माहीत आहे. माझा मुद्दा हा होता की ही सगळी औषधं शोधताना मूळ सुरुवात आयुर्वेदातून झाली.. तुमची उदाहरणे आवडली.. सोपी उदाहरणं देऊन तुम्ही पटकन समजावलंत...ती मला आठवली नाहीत्..रोज हेच डोक्यात बसल्याने मी तेच छापलं... अवांतर...तुमच्या कडून अजुन शिकायला आवडेल्..अस्थमा सोडून बाकीच्या बाबतीत माझं ज्ञान शून्य.... सुधीर तुम्हीही खूप छान समजावलंत्..पटंलं तुमचं म्हणणं...थँक्यू

ऍलोपाथीचे आणिक एक उजवेपण म्हणजे सर्जरी! सर्जरीतील प्रगतीमुळे ऍलोपाथी आज कुठच्याकुठे जाउन पोचली आहे. सर्जिकल रिमूव्हल किंवा इंप्लांटेशन/ट्रान्सप्लांटेशनचा असंख्य लोकांना लाभ झाला आहे. खरेतर आयुर्वेदातही प्राचीन काळी सर्जरी होती. चरकाचा "शल्यचिकित्सा" ग्रंथ याचे उदाहरण आहे. पण कालांतराने का कुणास ठाऊक पण आयुर्वेदातून सर्जरीचा विचार कमी झाला. आज क्रिटिकल अवयवांवर (हॄदय, मेंदू वगैरे) आयुर्वेदिक तज्ञांनी सर्जरी केलेली माझ्यातरी पहाण्या-ऐकण्यात नाही. असे का बरं असावे? जाणकारांनी कृपया खुलासा करावा. चर्चा छान आहे, चालू द्या... -पिवळा डांबिस

चतुरंग 06/03/2008 - 00:55
ह्या संपूर्ण मानवजातीला रोगांपासून मुक्त करण्यासाठी पूर्वापार झटत आहेत. कालपरत्वे त्यांच्यात वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले. एक दुसर्‍यापेक्षा चांगला असे सरसकट म्हणणे विपर्यास ठरेल. १ - अलोपॅथी - ह्याचा मुख्य उपयोग तातडीच्या इलाजांवरती निश्चितच होतो. साईड इफेकट्स असतात पण म्हणून औषधच योग्य नाही असे म्हणणे टोकाचे ठरेल. औषधांचा अतिरेकी आणि विनाकारण वापर हा एक मुद्दा आहे, पण तो त्या संपूर्ण व्यवसायाशी निगडित असा बरेच पैलू असलेला आहे, त्याचा औषधाशी थेट संबंध असण्यापेक्षा माणसाच्या वृत्तीशी आहे. औषधातील भेसळ, रोग्यांचे औषधे योग्य प्रकारे न घेणे (उदा. अँटीबायोटिक्सचा दिलेला कोर्स पूर्णपणे न घेणे इ.) त्या उपचारांना मारक ठरते. त्यात औषधाचा किंवा उपचाराचा दोष नसतो. डायग्नॉस्टिक मेडीसिन ह्या अंतर्गत एक्स्-रे, सोनोग्राफी इ. गोष्टी ह्या तर मानवाला वरदानच आहेत. आज शरीराच्या आत कुठे काय चालले आहे हे समजण्याचा इतका सोपा दुसरा मार्ग नाही. २ - होमियोपॅथी - सूक्ष्मऔषधी च्या ह्या तंत्राने बर्‍याच चिवट आणि चिकट व्याधींवर रामबाण इलाज होतो. त्यातही दीर्घकाळ योग्यप्रकारे औषध घेणे गरजेचे असते. पी हळद अन हो गोरी असे नसते! ३ - आयुर्वेद - हा तुमच्या संपूर्ण जीवनशैलीवरच भाष्य करतो. तुमचा आहार, विहार, आचार, विचार, संचार, ऋतुमानाप्रमाणे, निसर्गचक्राप्रमाणे कसा असावा; तो तसा नसला तर रोग निर्मिती कशी होते आणि त्यावर उपचार कसे करावेत हे सांगतो. रोग बरा करताना लक्षणांवर उपचार नसून मूळ कारणावर आघात असतो. उपचार हे रोग्याच्या प्रकॄतीनुसार (कफ, वात, पित्त) असल्याने एकाच रोगावर सर्वांना सारख्याच प्रकारे औषधयोजना नसते (इथे अलोपॅथी कमी पडते असे मला वाटते - साईड इफेक्ट्स निर्माण होण्यामागे औषध तुमच्या प्रकृतीला ग्राह्य आहे की नाही ह्याचा सूक्ष्म विचार आयुर्वेदात आहे - जसे एकच औषध वेगवेगळ्या अनुपानाद्वारे दिले जाते पाण्यातून, मधातून, दुधातून इ. नाहीतर "रोग बरा पण साईड इफेक्ट्स आवर" असे होते :)) आणि त्याही पुढे जाऊन "रोग बरा करण्यापेक्षा होणारच कसा नाही" ह्याकडे त्याचा भर आहे. ह्यातही औषधनिर्मिती करताना कच्चा माल कसा असावा, औषध कसे बनवावे इ. गोष्टींची योग्य पूर्तता झाली नाही तर ते औषध योग्य प्रकारे कम करत नाही. (उदा. बाजारात मिळणारे प्रसिध्द कंपन्यांचे घाऊक मालाप्रमाणे बनवलेले च्यवनप्राश आणि संहितेनुसार बनविलेले वैद्यांकडचे च्यवनप्राश ह्यांच्या गुणांत जमीन अस्मानाचा फरक असतो - हे माझे स्वानुभव सिध्द मत आहे.) तेव्हा सर्व पॅथींची आपापली बलस्थाने आणि कच्चे दुवे आहेत. त्या त्या वेळेप्रमाणे योग्य उपचार घेऊन बरे होणे महत्वाचे. सर्वे संतु निरामया! चतुरंग

मी याच व्यवसायात अनेक वर्षे काढली असल्याने काही माहिती विनयपूर्वक देऊ शकेन. सर्वप्रथम, डॉक्टरांनी कारण नसतांना उगाच भाराभार औषधे देणे (वा टक्केवारी करणे) वैद्यकीय दृष्ट्या अनैतिक आहे यांत शंका नाही. पण त्याचबरोबर काय आवश्यक व काय अनावश्यक हे ठरवण्याची क्षमता/ वैद्यकीय ज्ञान सर्वसामान्य पेशंटकडे असते का हा ही संशोधनाचा विषय आहे. ऍन्टीबायोटिक्सचा कोर्स घेतल्यानंतर "आता मला बरं वाटतयं" म्हणून त्यावरचा ऍन्टिडोट न घेणारे लोक आहेत... आज एक औषध शोधून काढण्यासाठी सुमारे १०,००० संयुगांचे गुणधर्म तपासून पहावे लागतात. त्यातून एकदा ते 'औषध' (ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट) सापडल्यावर त्याची सुरक्षितता (सेफ्टी) आणि उपयुक्तता (एफिकसी) स्थपित करण्यासाठी प्राण्यांवर व माणसांवर विविध प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतात. या सर्व केल्याशिवाय एफ. डी. ए. (अन्न व औषध प्रसारण मंडळ) ते औषध बाजारात आणायला परवानगी देत नाही. या सर्व कामात आठ-दहा वर्षे आणि सुमारे साठ ते ऐशी कोटी डॉलर्स (रुपये नव्हे, डॉलर्स) खर्च होतात. औषध कंपन्या ह्या काही सेवाभावी संस्था नव्हेत, त्या बिझनेस करीत असतात. दुसरे नवीन औषध जर शोधून काढायचे असेल तर हि आधीची गुंतवणूक रिकव्हर करावीच लागते. तेंव्हा ही आधी केलेली प्रचंड गुंतवणूक वसूल करण्यासाठी त्यांच्याकडे सहा-सात वर्षेच असतात. कारण नवीन औषधांवर जरी त्याचं पेटंट असलं तरी ते फक्त १५ वर्षांसाठीच असतं आणि ते फाईल केल्यापासून ड्रग बाजारात आणे पर्यंत त्यातील सहा-सात वर्षे निघून गेलेली असतात. एकदा पेटंट चा कालावधी संपला की लगेच जेनेरिक्स बाजारात येतात आणि मग कवडी मोलाने औषध विकावं लागतं. म्हणूनच बाजारात येणारी नवीन औषधं नेहमीच अतिशय महाग असतात. हे झालं ऍलोपाथिक औषधांच्या बाबतीत! आयुर्वेदिक व इतर औषधांना भारतात एफ. डी. ए. ऍप्रूव्हल लागतं की नाही हे ठाऊक नाही, स्थानिक तज्ञ मंडळी त्यावर अधिक माहिती देऊ शकतील.

In reply to by पिवळा डांबिस

कोलबेर 06/03/2008 - 01:46
औषध कंपन्या ह्या काही सेवाभावी संस्था नव्हेत, त्या बिझनेस करीत असतात.
आपल्या प्रतिसादाशी सहमत असलो तरी बर्‍याचदा ह्या औषध कंपन्या कशी चापलुसी करतात हे बघीतले आहे. उदाहरणार्थ पेटंट ची सहा/सात वर्षे जेव्हा संपतात (पैसे मिळवायची) तेव्हा ह्या कंपन्या त्वरीत त्याच मूळ औषधाचे वेगळे वेगळे प्रकार बाजारात आणतात (उदा एक्स्टेंडेड रिलिज वगैरे) आणि कधी कधी मूळ औषधापेक्षा स्वस्तात ते विकतात. साहजीकच डॉक्टर लोकांना ते पटवून देतात की हे नविन औषध लिहावे (स्वस्त आणि अधिक प्रभावी) आणि दुसरीकडे लगेच ह्या नविन प्रकाराचे प्रोसेस पेटंट काढतात. इकडे मूळ औषधाचे पेटंट संपले असले तरी डॉक्टरांच्या लेखणीत आता एक्स्टेंडेद रिलिज व्हर्जन बसलेले असते आणि त्यामूळे मूळ औषधाला स्वस्त जेनेरिक पर्याय उपलब्ध असला तरी ह्या नविन प्रकाराला नसतो. त्यामूळे शेवटी ह्या सगळ्यापासून अनभिज्ञ असणारा पेशंट मात्र ही महागडी औषधे खात रहातो.

In reply to by कोलबेर

उदाहरणार्थ पेटंट ची सहा/सात वर्षे जेव्हा संपतात (पैसे मिळवायची) तेव्हा ह्या कंपन्या त्वरीत त्याच मूळ औषधाचे वेगळे वेगळे प्रकार बाजारात आणतात (उदा एक्स्टेंडेड रिलिज वगैरे) आणि कधी कधी मूळ औषधापेक्षा स्वस्तात ते विकतात. हे काही प्रमाणात खरं आहे, पण त्यामागचा हेतू हा नेहमीच 'चापलुसी' किंवा अतिरिक्त नफेखोरी हा नसतो. ड्रग जेंव्हा बाजारात पहिलं पदार्पण करतं तेंव्हा त्यावर कंपनीचे जास्तीत जास्त पैसे खर्च झालेले असतात पण अजून त्यापासून उत्पन्न शून्य असतं. अशा वेळी ते ड्रग स्वस्तातील स्वस्त फॉर्म्युलेशन मध्ये (इंजेक्शन असेल तर लिक्विड, गोळी असेल तर साधी टॅबलेट/ कॅपसूल) बाजारात आणून एकदा उत्पन्नाचा स्त्रोत चालू करायचा हाच उद्देश असतो. स्लो रिलिज किंवा एक्स्टेंडेड रिलिज फॉर्म्युलेशन्स बनवायला खर्चिक असतात. जेंव्हा या औषधापासून त्याचे स्वतःचे उत्पन्न मिळू लागते तेंव्हाच रिफॉर्म्युलेशन, एक्स्टेंडेड इफेक्ट, नेक्स्ट जनरेशन यासाठी पैसा उपलब्ध होतो. त्याला प्रॉडक्ट लाईफ सायकल मॅनेजमेंट म्हणतात. हे सर्वच प्रकारच्या उत्पादनात चालू असतं. उदा. सॉफ्टवेअरची बाजारात येणारी नवी-नवी व्हर्शन्स! साहजीकच डॉक्टर लोकांना ते पटवून देतात की हे नविन औषध लिहावे (स्वस्त आणि अधिक प्रभावी) आणि दुसरीकडे लगेच ह्या नविन प्रकाराचे प्रोसेस पेटंट काढतात. इकडे मूळ औषधाचे पेटंट संपले असले तरी डॉक्टरांच्या लेखणीत आता एक्स्टेंडेद रिलिज व्हर्जन बसलेले असते नवीन औषध खरोखरच स्वस्त आणि अधिक प्रभावी आहे की नुसतं औषध कंपनीचं मार्केटिंग आहे ते तज्ञ डॉक्टरांनी ठरवायचं असतं. प्रिस्क्रिप्शन करणं, न करणं हे त्यांच्या हातात असतं. त्यांनी या विषयावरचे विविध लेख वाचून, आपल्या इतर डॉक्टर सहकार्‍यांशी चर्चा करून ते ठरवावं अशी अपेक्षा असते. आता काही डॉक्टर जर ती मेहेनत न घेता जर फक्त कंपनीच्या मेड. रेप. वर भरोसा ठेवून औषध प्रिस्क्राईब करत असतील तर तो दोष त्या त्या डॉक्टरांचा नाही का? म्हणून आपला 'विश्वासाचा डॉक्टर" शोधा असे म्हणतात त्यात खूप तथ्य आहे.

In reply to by पिवळा डांबिस

कोलबेर 06/03/2008 - 03:05
हे काही प्रमाणात खरं आहे, पण त्यामागचा हेतू हा नेहमीच 'चापलुसी' किंवा अतिरिक्त नफेखोरी हा नसतो.
नेहमीच नसला तरी बर्‍याचदा असतो. अनेक औषधांची प्रॉडक्ट एक्स्टेंशन्स पेटंट संपायला आले की हजर होतात. बर्‍याचश्या जेनेरिक कंपन्यांना ही समस्या सध्या भेडसावत आहे. जेनेरिक प्रॉडक्ट बाजारात आणले तरी ते फरसे खपत नाही कारण मोठ्या कंपन्यांनी मेड्.रेप. ची यंत्रणा वापरुन ही एक्स्टेंशन्स डॉक्टरांच्या डोक्यात भरलेली असतात. दुसरे असे की ह्या नव्या औषधांची महती सांगणारे लेख देखिल विविध जर्नल आर्टिकल मध्ये छापून आणले जातात. (आणि त्यात तथ्यही असते कारण ही नविन एक्स्टेंशन्स अर्थातच अधिक प्रभावी असतात, जसेकी पूर्वी जर दिवसातून तिन तिनदा गोळी घ्यावी लागत असेल तर आता नविन गोळी दिवसातून एकदाच घ्या!) त्यामूळे डॉक्टरने अतिरिक्त वाचन वाढवले तरी त्यातून हीच माहिती मिळणार.
त्याला प्रॉडक्ट लाईफ सायकल मॅनेजमेंट म्हणतात. हे सर्वच प्रकारच्या उत्पादनात चालू असतं. उदा. सॉफ्टवेअरची बाजारात येणारी नवी-नवी व्हर्शन्स!
बरोबर आहे. पण आरोग्य उत्पादने आणि इतर उत्पादने ह्यांमध्ये बाजाराच्या दृष्टिकोनातुन मूलभूत फरक आहेत आणि त्यामूळे त्यांची तुलना होऊ शकत नाही. जसेकी असिमीट्री ऑफ इन्फरमेशन. म्हणजे जेव्हा एखादी कंपनी सॉफ्टवेअरचे नवे व्हर्जन काढते तेव्हा उपभोगता ह्या नात्याने मला त्याविषयी जुजबी माहिती असते/ मिळवता येते. उदा. मायक्रोसॉफ्टने विस्टा काढले तेव्हा ते बाजारात आल्यावर माझा मी निर्णय घेऊ शकलो की एक्स पी आवृत्ती काढून विस्टा घालण्याची मला जरूरी नाही! हेच औषधांच्याबाबतीत मात्र उलटे असते. उपभोगत्याला ह्या गोष्टींचा काहीच गंध नसल्याने निर्णय प्रक्रियेत त्याचा सहभाग शून्य राहतो आणि ह्याच गोष्टीचे औषध कंपन्या काही प्रमाणात एक्सप्लॉयटेशन करतात ज्याला मी चापलूसी असे संबोधले.

In reply to by कोलबेर

धनंजय 06/03/2008 - 03:19
याबद्दल हल्लीच एक नोबेल पारितोषिक दिले गेले नाही का? आयुर्वेदाच्या बाबतीतही माहितीचा असमतोल आहे - चर्चा मूळ पदावर यावी म्हणून म्हणतो. माझ्या आजीचा एक भाऊ एका वैद्याने आपल्या औषधाच्या कह्यात आणला होता, अशी आमच्या कुटुंबात कथा आहे. (म्हणजे त्याला त्या औषधाची सवय लागली, पण मुळात गरज नव्हती, असे काही.) ते मूल प्रौढ होण्यापूर्वी वारले - त्यामुळे आमच्या बघण्यातली कथा नाही. माहिती असमतोलामुळे बाजारातील वस्तू हवी ती मिळते आहे का याचा सारासार विवेक आरोग्याच्या बाबतीत करणे कठिण जाते. त्या वैद्याचे औषध आवश्यक होते की अनावश्यक होते, मूल मृतप्राय असून तो वैद्य प्रयत्नशील होता की तो विष पाजणारा लफंगा होता, काहीच कळायला मार्ग नाही (आणि तेव्हाही कुटुंबापाशी नव्हता).

In reply to by कोलबेर

वा, वा कोलबेरसाहेब, हा तर अगदी क्लासिक "पेटंटेड विरुद्ध जेनेरिक" वादविवाद रंगणारसं दिसतंय!! दोन्ही बाजूंकडे अगदी भरपूर व झकास मुद्दे आहेत!! :))) पण वर धनंजय यांनी लिहिल्याप्रमाणे हे आयुर्वेदिक थेरेपीपासून जरासे विषयांतरच आहे. कारण आयुर्वेदिक औषधांच्या बाबतीत पेटंटेड/जेनेरिक वाद नाही. :)) आणि आपल्या चर्चेत बाकी मिसळपावकरांनाही फारसा इंटरेस्ट असेल असे वाटत नाही. तात्या म्हणतील, 'ते तुमचं पेटंटेड/ जेनेरिक जाऊन घाला रे ***त!!'. :))) तेंव्हा आपल्याशी चर्चा करायला आनंदच होईल पण ती आपण वैयक्तिक पत्रव्यवहारातून करूयात. चालेल? आपला (जॉन स्टूअर्ट), पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 06/03/2008 - 11:35
आयुर्वेदिक व इतर औषधांना भारतात एफ. डी. ए. ऍप्रूव्हल लागतं की नाही हे ठाऊक नाही, स्थानिक तज्ञ मंडळी त्यावर अधिक माहिती देऊ शकतील. हा हा हा! :) आज क्रिटिकल अवयवांवर (हॄदय, मेंदू वगैरे) आयुर्वेदिक तज्ञांनी सर्जरी केलेली माझ्यातरी पहाण्या-ऐकण्यात नाही. असे का बरं असावे? जाणकारांनी कृपया खुलासा करावा. डांबिसाच्या आधीच्या एका प्रतिसादातील ही शंकाही आवडली! मीही खुल्याश्याच्या प्रतिक्षेत.. :) आपला, (जडीबुटीवाला सर्जन!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

हा हा हा! :) अहो तात्या, मी वरील वाक्ये खरंच गंभीरपणे म्हटली होती. च्यायला, आम्ही तर कानफाटे झालो आहोत! आम्हाला सिरियसली कुणी घेतच नाही. :((( आम्ही नाही जा.... हे नांव घेतल्याबद्द्ल पस्तावणारा, पिवळा डांबिस :))))))))))

मनिष 06/03/2008 - 10:27
प्लीज, इथेच चर्चा चालू ठेवा ना.... खूप माहिती मिळते आहे आम्हाला...ज्यांना इंटरेस्ट नाही ते नाही वाचणार! :) @धनंजय - तुझा पंखा तर मी आहेच, आता आदर वाढतोय बस!!

विसोबा खेचर 06/03/2008 - 10:51
लेको, देव न करो, पण शेवटी कुठे आपटून धोपटून डोकं वगैरे फुटलं किंवा इमर्जन्सी छातीत वगैरे दुखायला लागलं की झक्कत याल आमच्याच ऍलोपथीकडे!! त्याशिवाय जाल तरी कुठे? इमर्जन्सी सीटी स्कॅन, ई सी जी वगैरे करून योग्य ते इंन्ट्रा व्हेनस किंवा इंन्ट्रा मस्क्युलर सलाईनं, इंजेक्शनं, आणि लाईफ सेव्हिंग ड्रग्ज घ्यायला झक्कत ऍलोपथीच्याच दाराशी याल! :) जीव वाचला तर इतर पथ्यांबद्दल देखील भसाभसा आणि भारंभार बोलू शकाल! :)) आपला, (कट्टर ऍलोपथीवादी) तात्या.

आर्य 06/03/2008 - 18:14
"देव न करो, पण शेवटी कुठे आपटून धोपटून डोकं वगैरे फुटलं किंवा इमर्जन्सी छातीत वगैरे दुखायला लागलं की झक्कत याल आमच्याच ऍलोपथीकडे!! " आजार कोणताही असो, ती समजाऊन घेण्याची आणि बरं करण्याची पद्धत कोणतीही असो, (अलोपॅथी / होमियोपॅथी /आयुर्वेद ) पण आम्हाला यातून सुखरुप बाहेर कढा म्हणजे झालं......हो. नुकताच ऐका दवाखान्यात जाण्याचा योग आला. तेव्हा हा श्लोक तिकडे वाचला. (योग अशा साठी की तिथे जाऊन बरच काही शिकता आलं.) व्याधेसत्व परिज्ञानम् वेदनायाश्चनिग्रहः । ऐतत् वैद्यस्य वैद्यत्वं न वैद्यः प्रभुरायुषः । ।

वरदा 06/03/2008 - 19:05
ड्रग जेंव्हा बाजारात पहिलं पदार्पण करतं तेंव्हा त्यावर कंपनीचे जास्तीत जास्त पैसे खर्च झालेले असतात पण अजून त्यापासून उत्पन्न शून्य असतं. क्लिनिकल ट्रायल करायला किती वर्ष जातात आणि पैसाही खूपच जातो मग एवढे प्रयत्न केल्यावर त्यावर थोडा नफा मिळवायचा प्रयत्न केला तर चुकलं कुठं? जेनेरीक कंपन्या तर वाटच पहात असतात कधी एकदा पेटंट संपतय्...त्यात कितीतरी वेळा एफ डी ए अप्रूव होऊन सुद्धा नंतर काही साईड एफेक्ट सापडून ड्रग मार्केट मधून काढावं लागतं तेव्हा कीती नुकसान होतं..मग ते नुकसान जे चांगलं ड्रग असेल त्यातुनच भरुन काढणार ना... आपल्या खिशातून जातं ते खरं पण आमच्या खिशात येतंही त्यातूनच हो.....फार्मा कं नी ने नाही दिले पैसे तर आमचं कसं होईलः(

क्लासिक "पेटंटेड विरुद्ध जेनेरिक" वादविवाद फार रंगलाय.... मी डेंटिस्ट आहे, मला अधिक माहिती हवी आहे....माझे काही प्रश्न आहेत आणि त्यावर सोपी उत्तरे सापडत नाहीत... समजा इथे जर विषयांतरामुळे प्रॉब्लेम होणार असेल तर प्लीज दुसरा टोपिक काढता का? ..फ़ार्मा कंपन्या, औषधे आणि डॉक्टर असा काहीसा

हाडक्या 11/11/2014 - 16:23
कित्ती कित्ती ती सोज्वळ आणि सुंदर चर्चा व प्रतिसाद..! वाचून उपक्रमाची आठवण झाली. आणि आजकाल चालणार्‍या उथळ चर्चा पाहून खेद देखील वाटला.
पुण्यात नारायणपेठेत पत्र्या मारुतीजवळ वैद्य शेंडेशास्त्रींचा दवाखाना आहे. पूर्वी तिथे मोठी शेंडी कार्यरत होती पण आता तेथे बाळासाहेब नावाची छोटी शेंडी काम करते. हे बाळासाहेब सुद्धा तेव्हढ्याच कमालीचे कुशल कारागिर आहेत. आजही ते काही नसा दाबून स्थानिक भूल न देता सहजतेने दात काढतात. पण त्यांचा भर दात न काढता शक्यतो ते टिकविण्यावर असतो. ते दर शनिवारी सकाळी १०.०० वाजता मुंबईत दादर स्थानकाबाहेर माधववाडीत येतात आणि आम्ही केवळ दातांवरच नव्हे तर सर्वच आजारांवर त्यांचा सल्ला घेतो. असो. लेखाचा मुद्दा की आयुर्वेद हे एक अजब, गुढ, गहन ज्ञान आहे. मी फार पूर्वी वाचले होते.

संडे स्पेशल (पानगी)

स्वाती राजेश ·

वरदा 05/03/2008 - 05:46
खरंच मस्त लागते पानगी....एकदम गावी गेल्यासारखं वाटंलं.....मस्त रेसिपि.. ह्यातली मजा येते ती त्या पान भाजलं गेल्याने येणार्‍या वेगळ्या चवीमुळे...

हळदीच्या पानात शिजवली तर ते स्वर्गसुख की काय म्हणतात त्याचा अनुभव मिळतो कारण हळदीचा वास इतका अनोखा असतो की अगदी ब्रह्मानंदी टाळी लागते... पाकृबद्दल आभार. ह्यापुढे सुद्धा तुमचा ह्या खजिन्याची पुरचुंडी वेळोवेळी उघडत जा अशी विनम्र विनंती. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

विसोबा खेचर 05/03/2008 - 08:57
धन्यवाद स्वातीताई, पानगीची पाकृ देऊन डायरेक्ट देवगडात पोहोचवलंत! :) आपला, (पानगीप्रेमी) तात्या.

प्राजु 05/03/2008 - 09:32
आत्याकडे खाल्ली आहेत ही पानगी. माझी आत्या हळदिच्या पानांत करते. तिची पद्धत थोडी वेगळी आहे. ती हळदीच्या पानावर हे धिरडे घालून, त्याच्या मधोमध गूळ आणि ओल्या नारळाचे सारण भरते आणि एका बाजूने ते पान भाजले गेले की मधोमध घडी घाऊन दुसर्‍या बाजूने भाजून घेते (बहुतेक)..:((( पण त्याची चव काय असते महाराजा.......... उम्म्म....! - (सर्वव्यापी)प्राजु

विजुभाऊ 05/03/2008 - 13:33
धन्यवाद तुमच्या या त्वरीत प्रतिसादामुळे मला अगदी घरी असल्या सारखे वाटले.....असेच अगत्य राहू दे...( तुझे गीत गाण्यासाठी मिसळपाव खाउ दे) आपला मस्त खवैय्या विजुभाऊ

वरदा 05/03/2008 - 05:46
खरंच मस्त लागते पानगी....एकदम गावी गेल्यासारखं वाटंलं.....मस्त रेसिपि.. ह्यातली मजा येते ती त्या पान भाजलं गेल्याने येणार्‍या वेगळ्या चवीमुळे...

हळदीच्या पानात शिजवली तर ते स्वर्गसुख की काय म्हणतात त्याचा अनुभव मिळतो कारण हळदीचा वास इतका अनोखा असतो की अगदी ब्रह्मानंदी टाळी लागते... पाकृबद्दल आभार. ह्यापुढे सुद्धा तुमचा ह्या खजिन्याची पुरचुंडी वेळोवेळी उघडत जा अशी विनम्र विनंती. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

विसोबा खेचर 05/03/2008 - 08:57
धन्यवाद स्वातीताई, पानगीची पाकृ देऊन डायरेक्ट देवगडात पोहोचवलंत! :) आपला, (पानगीप्रेमी) तात्या.

प्राजु 05/03/2008 - 09:32
आत्याकडे खाल्ली आहेत ही पानगी. माझी आत्या हळदिच्या पानांत करते. तिची पद्धत थोडी वेगळी आहे. ती हळदीच्या पानावर हे धिरडे घालून, त्याच्या मधोमध गूळ आणि ओल्या नारळाचे सारण भरते आणि एका बाजूने ते पान भाजले गेले की मधोमध घडी घाऊन दुसर्‍या बाजूने भाजून घेते (बहुतेक)..:((( पण त्याची चव काय असते महाराजा.......... उम्म्म....! - (सर्वव्यापी)प्राजु

विजुभाऊ 05/03/2008 - 13:33
धन्यवाद तुमच्या या त्वरीत प्रतिसादामुळे मला अगदी घरी असल्या सारखे वाटले.....असेच अगत्य राहू दे...( तुझे गीत गाण्यासाठी मिसळपाव खाउ दे) आपला मस्त खवैय्या विजुभाऊ
Taxonomy upgrade extras
विजुभाउनी विचारलेली "पानगी "ची रेसिपी. पानावर थापून करायची ती पानगी. १ वाटीभरून तांदळाचे पीठ १/२ टी.स्पून मीठ २ टी.स्पून साखर १/२ ते पाऊण वाटी दुध केळीची पाने १टे.स्पून तूप पातेल्यात तांदळाचे पीठ घेऊन त्यात मीठ, साखर वथोडे दुध घालून हाताने कालवावे. हे मिश्रण सैलसर असावे. त्याचे ३भाग करून, एक भाग केळीच्या पानावर गोलाकार पसरावा. वरून दुसरे पान झाकावे व गॅसवर तवा ठेऊन त्यावर ही तयार केलेली पानगी पानासकट ठेऊन दोन्ही बाजुंनी भाजून घ्यावी. पानगी शिजली कि पानापासून सहज निघून येते. पाने करपतात, काढून टाकता येतात. दोन्ही बाजुंनी भाजून पानगी ताटलीत काढावी. वर थोडे साजूक तूप घालून खाण्यास द्यावी.

काश्मिरसिंग

विकास ·

चंबा मुतनाळ 05/03/2008 - 06:35
काश्मीरसिंहच्या सुटकेनिमित्त अभिनंदन! असेच बाकीचे युद्धकैदी, जे १९६५ च्या युद्धापासून पाकीस्तानच्या विवीध तुरुंगात खितपत पडले आहेत, ते देखील आपल्या नातेवाईकांकडे परत येवोत अशी आशा!

इतके वर्ष डोळ्यात प्राण आणून पती घरी येण्याची वाट पाहणार्‍या पत्नीच्या प्रार्थनेला व तिने केलेल्या पाठपुराव्याला मिळालेले यश. इतर सर्व घटक नाममात्र आहेत. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

काश्‍मीरसिंग ची सुटका ही बाकीच्या अशाच युद्धकैद्यांसाठी आनंदाची बातमी असेल, पण वाया गेलेल्या आयुष्याचे काय ? किंवा, माणुस कुटूंबात परत आला, कदाचित हीच बातमी वाया गेलेले आयुष्य भरुनही काढत असेल असेही वाटते. इथे बातमी दिल्याबद्दल आभारी.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास 05/03/2008 - 10:26
पण वाया गेलेल्या आयुष्याचे काय ?...कदाचित हीच बातमी वाया गेलेले आयुष्य भरुनही काढत असेल असेही वाटते.
नागरीक (सैन्यात नसलेले तुमच्या-आमच्यासारखे बहुसंख्य) आपली सुरक्षितता आणि एकंदरीतच आपले सुखी जीवन "टेकन फॉर ग्रॅन्टेड" पद्धतीने घेतो. म्हणूनच ती येथे द्यावीशी वाटली...

In reply to by विकास

नागरीक (सैन्यात नसलेले तुमच्या-आमच्यासारखे बहुसंख्य) आपली सुरक्षितता आणि एकंदरीतच आपले सुखी जीवन "टेकन फॉर ग्रॅन्टेड" पद्धतीने घेतो. म्हणूनच ती येथे द्यावीशी वाटली... एकदम सही !!! पण, आपण इथे दिलेल्या बातमीबद्दल नाही म्हणत हो, काश्मिरसिंगाचे परत येणे हीच बातमी त्या कुटूंबासाठी त्याचे वाया गेलेले आयुष्य भरुन काढत असेल असे वाटते, असे म्हणतोय......!!!

प्राजु 05/03/2008 - 09:26
ही बातमी सकाळमध्ये वाचली आज. मन भरून आलं. पण त्यांनी धर्मांतर का केलं असावं हा प्रश्न राहून राहून मनाला बोचत राहिला.. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

पण त्यांनी धर्मांतर का केलं असावं हा प्रश्न राहून राहून मनाला बोचत राहिला.. ही या घटनेत ही एक जिव्हारी लागणारी गोष्ट. पण प्रसंगानुसार कदाचित तसा निर्णय घ्यावा लागला असणार. इथले धर्मपंडित पुन्हा त्यांना हिंदुधर्मात आणतील आणि राजकारणाला एक चांगला विषयही मिळेल असे वाटते. अवांतर :- विषयांतराबद्दल क्षमस्व !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण त्यांनी धर्मांतर का केलं असावं हा प्रश्न राहून राहून मनाला बोचत राहिला.. सगळ्याच गोष्टी थोड्याच चॉईसने केल्या जातात? हेरगिरी हे एक अवघड काम आहे... ( ७३ साली रावळपिंडीत तर फारच अवघड काम...) मी पूर्वी वाचले होते की कोणताही हेर पकडला गेला की त्याने हे ग्रुहित धरलेले असते की त्याचा देश (पकडला गेल्यावर लगेच ) हा आम्ही पाठवलेला नाही,असे म्हणतो आणि त्याला परत घेत नाही ..... वगैरे... आता खूप वर्षांनी का होईना काश्मीरसिन्ग परत आले ही एक भाग्याची गोष्ट.... ..... आता इतर युद्धकैदीसुद्धा परत यायला हवेत...

चंबा मुतनाळ 05/03/2008 - 06:35
काश्मीरसिंहच्या सुटकेनिमित्त अभिनंदन! असेच बाकीचे युद्धकैदी, जे १९६५ च्या युद्धापासून पाकीस्तानच्या विवीध तुरुंगात खितपत पडले आहेत, ते देखील आपल्या नातेवाईकांकडे परत येवोत अशी आशा!

इतके वर्ष डोळ्यात प्राण आणून पती घरी येण्याची वाट पाहणार्‍या पत्नीच्या प्रार्थनेला व तिने केलेल्या पाठपुराव्याला मिळालेले यश. इतर सर्व घटक नाममात्र आहेत. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

काश्‍मीरसिंग ची सुटका ही बाकीच्या अशाच युद्धकैद्यांसाठी आनंदाची बातमी असेल, पण वाया गेलेल्या आयुष्याचे काय ? किंवा, माणुस कुटूंबात परत आला, कदाचित हीच बातमी वाया गेलेले आयुष्य भरुनही काढत असेल असेही वाटते. इथे बातमी दिल्याबद्दल आभारी.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास 05/03/2008 - 10:26
पण वाया गेलेल्या आयुष्याचे काय ?...कदाचित हीच बातमी वाया गेलेले आयुष्य भरुनही काढत असेल असेही वाटते.
नागरीक (सैन्यात नसलेले तुमच्या-आमच्यासारखे बहुसंख्य) आपली सुरक्षितता आणि एकंदरीतच आपले सुखी जीवन "टेकन फॉर ग्रॅन्टेड" पद्धतीने घेतो. म्हणूनच ती येथे द्यावीशी वाटली...

In reply to by विकास

नागरीक (सैन्यात नसलेले तुमच्या-आमच्यासारखे बहुसंख्य) आपली सुरक्षितता आणि एकंदरीतच आपले सुखी जीवन "टेकन फॉर ग्रॅन्टेड" पद्धतीने घेतो. म्हणूनच ती येथे द्यावीशी वाटली... एकदम सही !!! पण, आपण इथे दिलेल्या बातमीबद्दल नाही म्हणत हो, काश्मिरसिंगाचे परत येणे हीच बातमी त्या कुटूंबासाठी त्याचे वाया गेलेले आयुष्य भरुन काढत असेल असे वाटते, असे म्हणतोय......!!!

प्राजु 05/03/2008 - 09:26
ही बातमी सकाळमध्ये वाचली आज. मन भरून आलं. पण त्यांनी धर्मांतर का केलं असावं हा प्रश्न राहून राहून मनाला बोचत राहिला.. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

पण त्यांनी धर्मांतर का केलं असावं हा प्रश्न राहून राहून मनाला बोचत राहिला.. ही या घटनेत ही एक जिव्हारी लागणारी गोष्ट. पण प्रसंगानुसार कदाचित तसा निर्णय घ्यावा लागला असणार. इथले धर्मपंडित पुन्हा त्यांना हिंदुधर्मात आणतील आणि राजकारणाला एक चांगला विषयही मिळेल असे वाटते. अवांतर :- विषयांतराबद्दल क्षमस्व !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण त्यांनी धर्मांतर का केलं असावं हा प्रश्न राहून राहून मनाला बोचत राहिला.. सगळ्याच गोष्टी थोड्याच चॉईसने केल्या जातात? हेरगिरी हे एक अवघड काम आहे... ( ७३ साली रावळपिंडीत तर फारच अवघड काम...) मी पूर्वी वाचले होते की कोणताही हेर पकडला गेला की त्याने हे ग्रुहित धरलेले असते की त्याचा देश (पकडला गेल्यावर लगेच ) हा आम्ही पाठवलेला नाही,असे म्हणतो आणि त्याला परत घेत नाही ..... वगैरे... आता खूप वर्षांनी का होईना काश्मीरसिन्ग परत आले ही एक भाग्याची गोष्ट.... ..... आता इतर युद्धकैदीसुद्धा परत यायला हवेत...
एखादी गोष्ट/चित्रपट असावा तशी ही सत्यघटना! काश्‍मीरसिंग आज मायदेशी परतणार इस्लामाबाद, ता. ३ - गेली ३५ वर्षे पतीची चातकासारखी वाट पाहणारी परमजितकौर हिचे स्वप्न आज साकार होत आहे. गेली ३५ वर्षे तिने परिस्थितीशी झुंज दिली. मोलमजुरी करून मुलांना मोठे केले. हे करीत असताना ती "त्याला' विसरली नाही. तिने धावा सुरूच ठेवला होता. अखेर तिला यश आले....

मला आवडलेल्या काही अलिकडील कविता

मुक्तसुनीत ·

धनंजय 05/03/2008 - 10:51
जाते आहे. "माणसे माणसे चुकतात" शब्दप्रयोग आवडला. "सिव्हिल विधाने" चा अर्थ "सुसंस्कृत धाटणीचे पठडीबद्ध बोलणे" असा होतो का?

In reply to by धनंजय

मुक्तसुनीत 05/03/2008 - 11:23
एकूण कवितेचा सूर हा आधुनिक जगात माणसामाणसामधल्या संप्रेषणाच्या (कम्युनिकेशनच्या ) अभावाकडे लक्ष वेधून घेणारा आहे. (मिस्टर आणि मिसेस लिमये समोरासमोर असतात; पण एकमेकाना हाक मारायला जणू पब्लिक् अनाउंसमेंटची गरज पडते.) आणि या अभावावर भाष्य करताना , मग कविता सर्वसामान्य श्रद्धांवर , भाबडेपणावर तिरकस असे भाष्यसुद्धा करते. "सबका मालिक एक" वरील या औपरोधिक ओळी या भाष्याच्या खात्यावर जमा होतात ; असा मी अर्थ लावला. रेल्वे स्थानकावर कधीतरी ऐकलेल्या अनाउंसमेंटवरून - त्या अनाउनंसमेंटच्या एका अंधुक स्मृतीतून ही कविता येते. रेल्वे स्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी आढळाणार्‍या "सबका मालिक एक" सारख्या ढोबळ ओळी त्या अनुषंगानेच येतात असे मला जाणवले. >>> "सिव्हिल विधाने" चा अर्थ "सुसंस्कृत धाटणीचे पठडीबद्ध बोलणे" असा होतो का? होय. असाच अर्थ मी लावला.

In reply to by धनंजय

मुक्तसुनीत 05/03/2008 - 21:06
धनंजय यानी या ओळीवर विचारलेल्या प्रश्नांवर थोडा विचार केला असता असे जाणवले की , कवितेत या ठिकाणी तर्कशास्त्र (लॉजिक) आणि स्थापत्य अभियांत्रिकीमधल्या संज्ञांची आलटापलट करून एक रचना केली आहे. घरे विकत घेताना बिल्टअप एरिआ, सुपरबिल्टअप एरिआ असे शब्द ऐकतो . तर या सुपरबिल्टअप एरिआवर सिव्हील इंजिनीयरींगची बांधकामे उभी असतात. तर्कशास्त्रामधे असे म्हण्टले जाते की विधाने ही काही विश्वासांवर उभी असतात. (स्टेटमेंट्स आर बेस्ड ऑन सर्टन प्रेमिसेस.) तर्कशास्त्र (लॉजिक) आणि स्थापत्य अभियांत्रिकीमधल्या संज्ञांची आलटापलट अशी साधलेली आहे.

धमाल मुलगा 05/03/2008 - 11:18
शब्द आणि त्या॑नी बनलेली वाक्य॑ वाचली, त्या॑चा बाळबोध अर्थही लागला, पण........ कविता म्हणून म्हणाल तर..एकजात सगळ॑ टाळक्याच्या १०००० फुटावरून भुर्रर्रर्र.... काय करणार, आम्ही पडलो यत्कि॑चित गद्य जीव, (ग)धडा च म्हणा ना, कविता कसली कळणार डो॑बल? आपला, - (ग)धडा ध मा ल.

मुक्तसुनीत 05/03/2008 - 11:36
...आणि मला आवडलेली कविता. विठोबा . सगळे नकाशे उलगडून दाखवतो तो हा मास्टर प्लॅनर, शक्यतांची दाट रानं माझ्या अश्रूंचं ठिबकसिंचन करून वाढवली तो हा वनमाळी प्रत्येक चुकलेल्या वासरच्या कानापर्यंत जाते याची बासरी भवतापाचा गरगरता फेरा नि पायात या गुराख्यानं पेरली भिंगरी हे हरी दमला की रे माझा जीव, शक्यता सम्प्रदायातल्या माझ्या बापा आता धर मला पोटाशी अणि ठेव तुझ्यापाशी. कवियत्री : इन्डीगो.

मुक्तसुनीत 05/03/2008 - 11:39
विठोबा म्हणजे पोहायला शिकण्यापूर्वीचं पाणी स्वरांच्याही अलिकडचा शुद्ध गंधार कातळ अंधार अनन्त रात्रींचा याच्या कृपासलीलासाठी आपण तहानेलं व्हावं तर यानं दुष्काळ पाडावेत ओठांना भेगाळून टाकावं यानं हाताची बोटं झडवावीत यानं क्रूर व्हावं यानच तहान अणि पाण्यातलं द्वैत मिटवून टाकावं यानं तहानेचाच पूर आणावा यानं आर्तं हाकांना पाझर फोडावेत याला घाबरवं तेव्हा यानं भय व्हावं, मृत्यू व्हावं यानं जीव दडपावा यानंच संहार मांडवा यानंच मग जोजवून घ्यावं यानं असून नाहिसं व्हावं जसं लयीत पोहायला शिकल्यावर आपसूक तरंगता यावं तसं यानं बाजूला व्हावं होऊन पोहायला शिकण्यापूर्वीचं पाणी

नंदन 05/03/2008 - 11:57
उपक्रम आहे. धनंजयांनी म्हटल्याप्रमाणे, लिमयांच्या कवितेतले दुसरे कडवे जरा समजण्यास अवघड गेले. 'विठोबा'च्या दोन्ही कविता आवडल्या. (दुसरी वाचताना किंचित तूच घडविसी, तूच फोडिसी ची आठवण आली.) पोहायल्या शिकण्यापूर्वीचं पाणी...अप्रतिम! या दोन कवितांवरुन (काहीशी विरुद्ध टोकाची असली तरी) दासू वैद्यांची 'मरुन पडलेला पांडुरंग' ही कविता आठवली. ती येथे द्यायचा मोह होतो आहे - मरून पडलेला पांडुरंग वक्तशीर मुलगा पाठीवर दप्तर घेऊन शाळेत वेळेवर पोहोचतो तसा येऊन पोहोचला पाऊस, एखादं आदिम तत्त्वज्ञान रूजवावं तसं शेतकऱ्यानं बी पेरून दिलं जमिनीच्या पोटात मग भुरभुर वारा सुटला... छोट्या स्टेशनवर न थांबता एक्सप्रेस गाडी धाड धाड निघून गेल्याप्रमाणे काळे ढग नुस्तेच तरंगत गेले, वाटचुकल्या भ्रमिष्ट माणसासारखा अचानक पाऊस बेपत्ता झाला बियाच्या पोपटी अंकुरानं जमिनीला धडका मारून वर येण्यासाठी रचलेले मनसुभे दिवसागणिक वाळून गेले, जन्मताच दगावलेल्या पोराचा बाप दवाखान्यातल्या व्हरांड्यात विमनस्क फेऱ्या मारतो तसा शेतकरी धुऱ्यावर उभा लांबवर टाळ मृदंगाच्या गजरात पंढरपुराकडे निघालेली दिंडी आणि इथं काळ्या शेतात मरून पडलेला हिरवा पांडुरंग! कवी - दासू वैद्य कवितासंग्रह - तूर्तास

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

सर्किट 05/03/2008 - 22:38
नंदन ही कविता फारच सुंदर आहे. दासू वैद्यांच्या आणखी कविता देशील का इथे ? जन्मताच दगावलेल्या पोराचा बाप दवाखान्यातल्या व्हरांड्यात विमनस्क फेऱ्या मारतो तसा शेतकरी धुऱ्यावर उभा डोळ्यासमोर आपसूक उभे राहणारे चित्रण ! - सर्किट (दासू वैद्य हे ज्येष्ह्ठ की कनिष्ठ हे माहिती नाही, ह्याची सदस्यांनी नोंद घ्यावी. पण कविता फस्क्लास आहे.)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

दासू वैद्य एकदा पुण्यात पाच दिवसांच्या नाट्यलेखन शिबिरामध्ये भेटले होते... तेव्हा थोडी ओळखही झाली होती.... ( शिबिराच्या आठवणीत मग्न) भडकमकर

चतुरंग 05/03/2008 - 21:00
फारच भेदक मुक्तछंद आहे! माणसां-माणसांतला एक अगम्य दुरावा आणि वाढत चाललेली अहंकाराची दरी ह्यातून आलेल्या तुटलेपणावर आणि तरिही ते मान्य न करता तुझं तू माझं मी ह्याच तत्वानं आयुष्य पुढे रेटणार्‍या, आत्मवंचना करणार्‍या मनोवृत्तीवरची ही टीका आहे. मन्या जोशीचे मानवी स्वभावाचे सूक्ष्म निरीक्षण आणि तो अनुभव शब्दात मांडण्याची ताकद ह्या दोन्हीला माझी दाद!! चतुरंग

धनंजय 05/03/2008 - 10:51
जाते आहे. "माणसे माणसे चुकतात" शब्दप्रयोग आवडला. "सिव्हिल विधाने" चा अर्थ "सुसंस्कृत धाटणीचे पठडीबद्ध बोलणे" असा होतो का?

In reply to by धनंजय

मुक्तसुनीत 05/03/2008 - 11:23
एकूण कवितेचा सूर हा आधुनिक जगात माणसामाणसामधल्या संप्रेषणाच्या (कम्युनिकेशनच्या ) अभावाकडे लक्ष वेधून घेणारा आहे. (मिस्टर आणि मिसेस लिमये समोरासमोर असतात; पण एकमेकाना हाक मारायला जणू पब्लिक् अनाउंसमेंटची गरज पडते.) आणि या अभावावर भाष्य करताना , मग कविता सर्वसामान्य श्रद्धांवर , भाबडेपणावर तिरकस असे भाष्यसुद्धा करते. "सबका मालिक एक" वरील या औपरोधिक ओळी या भाष्याच्या खात्यावर जमा होतात ; असा मी अर्थ लावला. रेल्वे स्थानकावर कधीतरी ऐकलेल्या अनाउंसमेंटवरून - त्या अनाउनंसमेंटच्या एका अंधुक स्मृतीतून ही कविता येते. रेल्वे स्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी आढळाणार्‍या "सबका मालिक एक" सारख्या ढोबळ ओळी त्या अनुषंगानेच येतात असे मला जाणवले. >>> "सिव्हिल विधाने" चा अर्थ "सुसंस्कृत धाटणीचे पठडीबद्ध बोलणे" असा होतो का? होय. असाच अर्थ मी लावला.

In reply to by धनंजय

मुक्तसुनीत 05/03/2008 - 21:06
धनंजय यानी या ओळीवर विचारलेल्या प्रश्नांवर थोडा विचार केला असता असे जाणवले की , कवितेत या ठिकाणी तर्कशास्त्र (लॉजिक) आणि स्थापत्य अभियांत्रिकीमधल्या संज्ञांची आलटापलट करून एक रचना केली आहे. घरे विकत घेताना बिल्टअप एरिआ, सुपरबिल्टअप एरिआ असे शब्द ऐकतो . तर या सुपरबिल्टअप एरिआवर सिव्हील इंजिनीयरींगची बांधकामे उभी असतात. तर्कशास्त्रामधे असे म्हण्टले जाते की विधाने ही काही विश्वासांवर उभी असतात. (स्टेटमेंट्स आर बेस्ड ऑन सर्टन प्रेमिसेस.) तर्कशास्त्र (लॉजिक) आणि स्थापत्य अभियांत्रिकीमधल्या संज्ञांची आलटापलट अशी साधलेली आहे.

धमाल मुलगा 05/03/2008 - 11:18
शब्द आणि त्या॑नी बनलेली वाक्य॑ वाचली, त्या॑चा बाळबोध अर्थही लागला, पण........ कविता म्हणून म्हणाल तर..एकजात सगळ॑ टाळक्याच्या १०००० फुटावरून भुर्रर्रर्र.... काय करणार, आम्ही पडलो यत्कि॑चित गद्य जीव, (ग)धडा च म्हणा ना, कविता कसली कळणार डो॑बल? आपला, - (ग)धडा ध मा ल.

मुक्तसुनीत 05/03/2008 - 11:36
...आणि मला आवडलेली कविता. विठोबा . सगळे नकाशे उलगडून दाखवतो तो हा मास्टर प्लॅनर, शक्यतांची दाट रानं माझ्या अश्रूंचं ठिबकसिंचन करून वाढवली तो हा वनमाळी प्रत्येक चुकलेल्या वासरच्या कानापर्यंत जाते याची बासरी भवतापाचा गरगरता फेरा नि पायात या गुराख्यानं पेरली भिंगरी हे हरी दमला की रे माझा जीव, शक्यता सम्प्रदायातल्या माझ्या बापा आता धर मला पोटाशी अणि ठेव तुझ्यापाशी. कवियत्री : इन्डीगो.

मुक्तसुनीत 05/03/2008 - 11:39
विठोबा म्हणजे पोहायला शिकण्यापूर्वीचं पाणी स्वरांच्याही अलिकडचा शुद्ध गंधार कातळ अंधार अनन्त रात्रींचा याच्या कृपासलीलासाठी आपण तहानेलं व्हावं तर यानं दुष्काळ पाडावेत ओठांना भेगाळून टाकावं यानं हाताची बोटं झडवावीत यानं क्रूर व्हावं यानच तहान अणि पाण्यातलं द्वैत मिटवून टाकावं यानं तहानेचाच पूर आणावा यानं आर्तं हाकांना पाझर फोडावेत याला घाबरवं तेव्हा यानं भय व्हावं, मृत्यू व्हावं यानं जीव दडपावा यानंच संहार मांडवा यानंच मग जोजवून घ्यावं यानं असून नाहिसं व्हावं जसं लयीत पोहायला शिकल्यावर आपसूक तरंगता यावं तसं यानं बाजूला व्हावं होऊन पोहायला शिकण्यापूर्वीचं पाणी

नंदन 05/03/2008 - 11:57
उपक्रम आहे. धनंजयांनी म्हटल्याप्रमाणे, लिमयांच्या कवितेतले दुसरे कडवे जरा समजण्यास अवघड गेले. 'विठोबा'च्या दोन्ही कविता आवडल्या. (दुसरी वाचताना किंचित तूच घडविसी, तूच फोडिसी ची आठवण आली.) पोहायल्या शिकण्यापूर्वीचं पाणी...अप्रतिम! या दोन कवितांवरुन (काहीशी विरुद्ध टोकाची असली तरी) दासू वैद्यांची 'मरुन पडलेला पांडुरंग' ही कविता आठवली. ती येथे द्यायचा मोह होतो आहे - मरून पडलेला पांडुरंग वक्तशीर मुलगा पाठीवर दप्तर घेऊन शाळेत वेळेवर पोहोचतो तसा येऊन पोहोचला पाऊस, एखादं आदिम तत्त्वज्ञान रूजवावं तसं शेतकऱ्यानं बी पेरून दिलं जमिनीच्या पोटात मग भुरभुर वारा सुटला... छोट्या स्टेशनवर न थांबता एक्सप्रेस गाडी धाड धाड निघून गेल्याप्रमाणे काळे ढग नुस्तेच तरंगत गेले, वाटचुकल्या भ्रमिष्ट माणसासारखा अचानक पाऊस बेपत्ता झाला बियाच्या पोपटी अंकुरानं जमिनीला धडका मारून वर येण्यासाठी रचलेले मनसुभे दिवसागणिक वाळून गेले, जन्मताच दगावलेल्या पोराचा बाप दवाखान्यातल्या व्हरांड्यात विमनस्क फेऱ्या मारतो तसा शेतकरी धुऱ्यावर उभा लांबवर टाळ मृदंगाच्या गजरात पंढरपुराकडे निघालेली दिंडी आणि इथं काळ्या शेतात मरून पडलेला हिरवा पांडुरंग! कवी - दासू वैद्य कवितासंग्रह - तूर्तास

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

सर्किट 05/03/2008 - 22:38
नंदन ही कविता फारच सुंदर आहे. दासू वैद्यांच्या आणखी कविता देशील का इथे ? जन्मताच दगावलेल्या पोराचा बाप दवाखान्यातल्या व्हरांड्यात विमनस्क फेऱ्या मारतो तसा शेतकरी धुऱ्यावर उभा डोळ्यासमोर आपसूक उभे राहणारे चित्रण ! - सर्किट (दासू वैद्य हे ज्येष्ह्ठ की कनिष्ठ हे माहिती नाही, ह्याची सदस्यांनी नोंद घ्यावी. पण कविता फस्क्लास आहे.)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

दासू वैद्य एकदा पुण्यात पाच दिवसांच्या नाट्यलेखन शिबिरामध्ये भेटले होते... तेव्हा थोडी ओळखही झाली होती.... ( शिबिराच्या आठवणीत मग्न) भडकमकर

चतुरंग 05/03/2008 - 21:00
फारच भेदक मुक्तछंद आहे! माणसां-माणसांतला एक अगम्य दुरावा आणि वाढत चाललेली अहंकाराची दरी ह्यातून आलेल्या तुटलेपणावर आणि तरिही ते मान्य न करता तुझं तू माझं मी ह्याच तत्वानं आयुष्य पुढे रेटणार्‍या, आत्मवंचना करणार्‍या मनोवृत्तीवरची ही टीका आहे. मन्या जोशीचे मानवी स्वभावाचे सूक्ष्म निरीक्षण आणि तो अनुभव शब्दात मांडण्याची ताकद ह्या दोन्हीला माझी दाद!! चतुरंग
मराठी संकेतस्थळांवर भटकताना अनेकदा कविता वाचायला मिळतात. अनेक नवे लोक आपापल्या परीने काहीतरी प्रयत्न करून पहात असतात. या भटकंतीमधे सापडलेल्या या काही कविता. या सर्व कविता नव्व्दीच्या दशकातल्या किंवा नंतरच्या आहेत. त्या अशा कवींच्या आहेत जे मला केवळ आंतरजालामुळे माहीत झाले. विषय , मांडणी, भाषेला दिलेली वाटावळणे , या सर्व बाबतीमधे या कविता फार अनवट आणि म्हणूनच महत्त्वाच्या ठराव्यात. कविता या प्रकाराच्या शक्यताना जेव्हा आतापर्यंतच्या मार्गांपेक्षा वेगळ्या अंगानी भिडण्याचे प्रयत्न होतात तेव्हा एक नवीन प्रकारची कविता जन्म घेते. सुरवात करतो मन्या जोशीच्या एका कवितेने.

कांगारु

चतुरंग ·

'दोन्ही सामन्यात | लाविली ती वाट | रहावे चड्डीत | कांगारूंनी |' हे बाकी मस्त. बरेच दिवसानी चड्डीत रहा शब्दप्रयोग ऐकला. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

केशवसुमार 05/03/2008 - 23:52
'दोन्ही सामन्यात | लाविली ती वाट | रहावे चड्डीत | कांगारूंनी |' हे बाकी मस्त. बरेच दिवसानी चड्डीत रहा शब्दप्रयोग ऐकला. चालू द्या.. (लुग्गीवाला)केशवसुमार

प्राजु 05/03/2008 - 09:17
चतुरंग, मानलं तुम्हाला.... अप्रतिम. एकदमच सह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हि................ - (सर्वव्यापी)प्राजु

अँड्र्यूचे मर्कट | लढवी तर्कट | त्यालाही सपोर्ट | रिकी चा ह्या|| या ओळीत आपण वांशिक टीका केलीत. आता कांगारू काय म्हणेल? गेला जगातील सर्वात मोठ्या विभागात, ज्यात सर्व त्याज्य वस्तु आपण पाठवतो. पण चड्ड्या आपणच पुरवाव्या लागतील. सगळ्या धोनी आणि मंडळींनी काढून घेतल्या. माझे चार आणे जाहीर. संत चतुरंग जी , मज्जा आली. अशाच प्रसंगानुरूप शानदार जानदार ओव्या येऊ द्यात. आचरटाचार्य.

ऋषिकेश 05/03/2008 - 22:49
आजच मिपावर २-३ दिवसंनी आलो आणि ही कविता वाच्ली.. सुंदर!!! आवडली :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

वरदा 05/03/2008 - 23:53
मी तर चड्डीत रहाणे पहिल्यांदाच ऐकलं...मस्तच आहेत ओव्या....

सचिन 12/03/2008 - 00:11
भाषान्तर करून "डाउन अण्डर " पाठवून द्या !! पॉण्टिङ्गच्या ऑस्सी की तैसी !!

सचिन 12/03/2008 - 00:12
भाषान्तर करून "डाउन अण्डर " पाठवून द्या !! पॉण्टिङ्गच्या ऑस्सी की तैसी !!

'दोन्ही सामन्यात | लाविली ती वाट | रहावे चड्डीत | कांगारूंनी |' हे बाकी मस्त. बरेच दिवसानी चड्डीत रहा शब्दप्रयोग ऐकला. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

केशवसुमार 05/03/2008 - 23:52
'दोन्ही सामन्यात | लाविली ती वाट | रहावे चड्डीत | कांगारूंनी |' हे बाकी मस्त. बरेच दिवसानी चड्डीत रहा शब्दप्रयोग ऐकला. चालू द्या.. (लुग्गीवाला)केशवसुमार

प्राजु 05/03/2008 - 09:17
चतुरंग, मानलं तुम्हाला.... अप्रतिम. एकदमच सह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हि................ - (सर्वव्यापी)प्राजु

अँड्र्यूचे मर्कट | लढवी तर्कट | त्यालाही सपोर्ट | रिकी चा ह्या|| या ओळीत आपण वांशिक टीका केलीत. आता कांगारू काय म्हणेल? गेला जगातील सर्वात मोठ्या विभागात, ज्यात सर्व त्याज्य वस्तु आपण पाठवतो. पण चड्ड्या आपणच पुरवाव्या लागतील. सगळ्या धोनी आणि मंडळींनी काढून घेतल्या. माझे चार आणे जाहीर. संत चतुरंग जी , मज्जा आली. अशाच प्रसंगानुरूप शानदार जानदार ओव्या येऊ द्यात. आचरटाचार्य.

ऋषिकेश 05/03/2008 - 22:49
आजच मिपावर २-३ दिवसंनी आलो आणि ही कविता वाच्ली.. सुंदर!!! आवडली :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

वरदा 05/03/2008 - 23:53
मी तर चड्डीत रहाणे पहिल्यांदाच ऐकलं...मस्तच आहेत ओव्या....

सचिन 12/03/2008 - 00:11
भाषान्तर करून "डाउन अण्डर " पाठवून द्या !! पॉण्टिङ्गच्या ऑस्सी की तैसी !!

सचिन 12/03/2008 - 00:12
भाषान्तर करून "डाउन अण्डर " पाठवून द्या !! पॉण्टिङ्गच्या ऑस्सी की तैसी !!
कांगारूंचा संघ | मस्तीत तो दंग| भलतेच रंग | उधळीसे || भारताचा संघ | होतातरी दंग | खेळण्यात भंग | रिकी करे|| अँड्र्यूचे मर्कट | लढवी तर्कट | त्यालाही सपोर्ट | रिकी चा ह्या|| भज्जी तोही चिडे | काढता वाभाडे | तरीही तो नडे | रिकी बाळ || नसते आरोप | करती ते खूप || दिला मग चोप | खेळामाजी || वामन सचिन | करतो हैराण | घरचे मैदान | कुठे जाशी?|| एकदिस क्रिकेट | कांगारु ते धीट | बोले फटाफट | संपवूया || धोणीनेही मग | बांधला तो चंग | पाजली ती भांग | कांगारुंना || दोन्ही सामन्यात | लाविली ती वाट | रहावे चड्डीत | कांगारूंनी || पुरे तरी आता | बाष्कळह्या बाता | म्हणे बोध देता| 'चतुरंगे'||

स्वर्ग

सृष्टीलावण्या ·

धनंजय 04/03/2008 - 21:45
अन् माझ्या हातातल्या गुलाबाची प्रत्येक पाकळी थरथरली, कल्पक आणि भावुक. विनोदी नसलेल्या भावपूर्ण कवितेतही सुंदर वाटावी.

प्राजु 04/03/2008 - 21:49
कल्पक आणि भावुक. विनोदी नसलेल्या भावपूर्ण कवितेतही सुंदर वाटावी. -सहमत. बाकी शेवट मात्र अगदी मजेदार.. - (सर्वव्यापी)प्राजु

वरदा 04/03/2008 - 21:59
अन् माझ्या हातातल्या गुलाबाची प्रत्येक पाकळी थरथरली, कल्पक आणि भावुक. विनोदी नसलेल्या भावपूर्ण कवितेतही सुंदर वाटावी. १००% सहमत्...कविता छान विषय नेहेमीचा असुनही मस्त वाटलं वाचुन....

एव्हढ्यात तिची सुंदर सावली रस्त्यावर पडली अन् माझ्या हातातल्या गुलाबाची प्रत्येक पाकळी थरथरली, हृदयाचे दरवाजे लागले धडधडू, या ओळी आवडल्या. प्रेमात पडल्यावर सावली पण सुंदर वाटते. हातातील गुलाबाची पाने थरथरतात आणि हृदयाचे दरवाजे धडधडतात. वाहवा. अप्रतिम कल्पना. आपल्या नावातील लावण्य कवितेत उतरले सृलाताई. आणि नंतर अनपेक्षित विनोदी वळण. विनोदी कविता एवढी सुंदर क्वचितच असते. येथे मला परसाईंच्या एका हिंदी कविता आठवली. ते प्रियेच्या सौंदर्याची अभिजात शब्दात तारीफ करतात. सात आठ ओळीनंतर म्हणतात, लेकिन तेरी यादों के मच्छर मुझे सोने नहीं देते. असो. धन्यवाद आणि शुभेच्छा.

@आपल्या नावातील लावण्य कवितेत उतरले सृलाताई. पण ही कविता माझी नाही किंबहुना ह्या जगात कोणतीच कविता माझी नाही. कारण कविता करण्यासाठी जी प्रतिभा लागते ती माझ्याकडे नाही. मी नेहेमी विचार करते की केशवसुमारांसारखे कविता कौशल्य माझ्याकडे असते तर मिपावर कवितांचा रतीबच घातला. (केशवसुमार हेच नाव किती छान आहे आणि विनम्रता दर्शकसुद्धा, आपल्या बरेच काही येत असूनसुद्धा जास्त काही येत नाही ही जाणीव ठेवणारे विरळा कारण भाषेचा सागर इतका मोठा आहे की त्यातून आपण फार तर २-३ थेंब घेऊ शकतो). > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

फटू 05/03/2008 - 09:19
कविता कुणाचीही असो पण खूपच छान आहे... अस्मादिकास कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली. आमच्यावेळीही प्रत्येक नवीन प्रयत्नात काहीतरी असाच फालतुपणा व्हायचा.... पण आम्ही हार न मानता पुन्हा नव्या उमेदीने दुसरं प्रकरण चालू करण्याच्या मागे लागायचो...

अविनाश ओगले 05/03/2008 - 20:26
दिवाळीत तुझ्या घरी मी आलो पाहुणा रूप तुझे पाहुनिया केल्या तुजला खुणा तू ही हासूनी पाहशी झाला मनी आनंद प्रेमाचा गे तुझिया लागे मजला छंद मुक्तपणे बोलशी, हासशी पाहून माझ्याकडे त्या हास्याने होई धक धक हृदयी माझ्या गडे रुजत होते अजुनी माझ्या मनी प्रेमाचे बीज तो एके सकाळी ओवाळूनी दिलास धक्का मज तेव्हाचे ते शब्द तुझे उठले मजला खाया "भाऊबीज आज असे" वदलीस "भाऊराया" -अविनाश ओगले

आठवतो का तो दिवस, तो होता दसरा, आठवतो मला तुझा चेहरा गोड आणि हसरा, सीमा ओलांडली आपण आणि सोनं ही लुटलं, आता मात्र म्हणतेस कोण आणि कुठलं.....! संकलक - अनुराधा धुपकर > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

धनंजय 04/03/2008 - 21:45
अन् माझ्या हातातल्या गुलाबाची प्रत्येक पाकळी थरथरली, कल्पक आणि भावुक. विनोदी नसलेल्या भावपूर्ण कवितेतही सुंदर वाटावी.

प्राजु 04/03/2008 - 21:49
कल्पक आणि भावुक. विनोदी नसलेल्या भावपूर्ण कवितेतही सुंदर वाटावी. -सहमत. बाकी शेवट मात्र अगदी मजेदार.. - (सर्वव्यापी)प्राजु

वरदा 04/03/2008 - 21:59
अन् माझ्या हातातल्या गुलाबाची प्रत्येक पाकळी थरथरली, कल्पक आणि भावुक. विनोदी नसलेल्या भावपूर्ण कवितेतही सुंदर वाटावी. १००% सहमत्...कविता छान विषय नेहेमीचा असुनही मस्त वाटलं वाचुन....

एव्हढ्यात तिची सुंदर सावली रस्त्यावर पडली अन् माझ्या हातातल्या गुलाबाची प्रत्येक पाकळी थरथरली, हृदयाचे दरवाजे लागले धडधडू, या ओळी आवडल्या. प्रेमात पडल्यावर सावली पण सुंदर वाटते. हातातील गुलाबाची पाने थरथरतात आणि हृदयाचे दरवाजे धडधडतात. वाहवा. अप्रतिम कल्पना. आपल्या नावातील लावण्य कवितेत उतरले सृलाताई. आणि नंतर अनपेक्षित विनोदी वळण. विनोदी कविता एवढी सुंदर क्वचितच असते. येथे मला परसाईंच्या एका हिंदी कविता आठवली. ते प्रियेच्या सौंदर्याची अभिजात शब्दात तारीफ करतात. सात आठ ओळीनंतर म्हणतात, लेकिन तेरी यादों के मच्छर मुझे सोने नहीं देते. असो. धन्यवाद आणि शुभेच्छा.

@आपल्या नावातील लावण्य कवितेत उतरले सृलाताई. पण ही कविता माझी नाही किंबहुना ह्या जगात कोणतीच कविता माझी नाही. कारण कविता करण्यासाठी जी प्रतिभा लागते ती माझ्याकडे नाही. मी नेहेमी विचार करते की केशवसुमारांसारखे कविता कौशल्य माझ्याकडे असते तर मिपावर कवितांचा रतीबच घातला. (केशवसुमार हेच नाव किती छान आहे आणि विनम्रता दर्शकसुद्धा, आपल्या बरेच काही येत असूनसुद्धा जास्त काही येत नाही ही जाणीव ठेवणारे विरळा कारण भाषेचा सागर इतका मोठा आहे की त्यातून आपण फार तर २-३ थेंब घेऊ शकतो). > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

फटू 05/03/2008 - 09:19
कविता कुणाचीही असो पण खूपच छान आहे... अस्मादिकास कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली. आमच्यावेळीही प्रत्येक नवीन प्रयत्नात काहीतरी असाच फालतुपणा व्हायचा.... पण आम्ही हार न मानता पुन्हा नव्या उमेदीने दुसरं प्रकरण चालू करण्याच्या मागे लागायचो...

अविनाश ओगले 05/03/2008 - 20:26
दिवाळीत तुझ्या घरी मी आलो पाहुणा रूप तुझे पाहुनिया केल्या तुजला खुणा तू ही हासूनी पाहशी झाला मनी आनंद प्रेमाचा गे तुझिया लागे मजला छंद मुक्तपणे बोलशी, हासशी पाहून माझ्याकडे त्या हास्याने होई धक धक हृदयी माझ्या गडे रुजत होते अजुनी माझ्या मनी प्रेमाचे बीज तो एके सकाळी ओवाळूनी दिलास धक्का मज तेव्हाचे ते शब्द तुझे उठले मजला खाया "भाऊबीज आज असे" वदलीस "भाऊराया" -अविनाश ओगले

आठवतो का तो दिवस, तो होता दसरा, आठवतो मला तुझा चेहरा गोड आणि हसरा, सीमा ओलांडली आपण आणि सोनं ही लुटलं, आता मात्र म्हणतेस कोण आणि कुठलं.....! संकलक - अनुराधा धुपकर > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
कालच सकाळी मराठीच्या तासाला पहिल्या बाकावरील तिने वळून पाहिले मला दोन्ही बाजूने कोपरखळ्या आल्या आणि शब्द मध्येच "मजा आहे तुझी साल्या" मग मी ही लिहिलं एक प्रेमपत्र, 'प्रिये तुझ्या प्रीतीस होईन का ग पात्र?' संध्याकाळी निघालो तिच्या भेटीला, डोळे लाऊन बसलो तिच्या घरी जायच्या वाटेला, एव्हढ्यात तिची सुंदर सावली रस्त्यावर पडली अन् माझ्या हातातल्या गुलाबाची प्रत्येक पाकळी थरथरली, हृदयाचे दरवाजे लागले धडधडू, 'तिच्याशी बोलायला विषय कसा काढू?' एव्हढ्यात एका गुंडाने तिची छेड काढली अन् त्या गुंडाची कानफडं रंगली..

अजुन काय हवे ...

विवेकवि ·

धनंजय 04/03/2008 - 21:39
एकच कटाक्श, तो पण हळूच... एकच होकार, तो पण लाजून... एकच स्पर्श, तो पण थरथरून... अजुन काय हवे असते आपल्या प्रियेकडून थोडी अधिक अपेक्षा असली, थोडे अधिक हवेसे असले, तरीही चालेल. (माझ्या दोन्ही आज्यांनी श्रीखंडाची वाटी अर्धी तोडली नाही, आणि शिवी देऊन धपाटा दिला नाही. पण "जे न देखे रवी" म्हणून कवीचे म्हणणे चालवून घेऊ...) बाकी "समाधानी असावे" हा उपदेश तसा पटतो. पण इथे पाक थोडा जास्तच गोड झाला आहे. मुरंब्यात थोडे लिंबू पिळा, असे अज्ञात कवीला सांगावेसे वाटते.

चुकला. ते फारच व्यवहारी आहेत. कविता भावनेतून येते, बुद्धीतून येते. विशिष्ट मूडची असते. त्यांच्या व्यवहारकोरड्या मनाला हे पटणार नाही. पहिला कटाक्ष, पहिला स्पर्श, आज्जीची पहिली भुताची गोष्ट, बाळाची पहिली हाक, बाळाचे पहिले पाऊल, या सर्व पहिल्या अनुभवांची सर पुन्हा कशी येणार? अशा काही खास गोष्टीबद्दल ही कविता असावी. अनुभवाची खोली महत्वाची असते. लांबी रुंदी वा संख्या नाही. म्हणुन तर कवी वेडा असतो. असो. कविता छान आहे. शुभेच्छा.

In reply to by सुधीर कांदळकर

धनंजय 04/03/2008 - 22:31
नाही. या सर्व गोष्टींचे महत्त्व पटते. उलट त्यातील प्रत्येक माझ्यासाठी एकेका कवितेच्या लायकीचे भाव आहेत. माझ्या टीकेचे ते मूळ नाही. भरमसाठ यादी देऊन प्रत्येकाचा भाव कमी होतो - त्या अनुभवाच्या विशिष्ट मूडचे काय राहाते? शेवटी "अजून काय हवे" हेच अतिमिठ्ठे पालुपद माझ्या लक्षात राहाते. माझे व्यवहारकोरडे नसल्याचा, एक-एक अनुभव आवडण्याचा नमुना येथे बघावा : http://www.misalpav.com/node/990#comment-12708

सुवर्णमयी 04/03/2008 - 23:46
कविता चांगली आहे पण शेवटचे कडवेच नसते किंवा सगळ्यांनी दिले न मागून इथेच कविता थांबली असती तर मला जास्त प्रभावी वाटली असती. श्रीखंडाची वाटी आणि धपाटा याबद्दल माझेही मत धनंजय म्हणतात तसेच आहे. शेवटी त्याला जे जे लिहायचे त्याची कवीला मोकळीक आहेच की! (ते वाचून काय म्हणायचे याचे स्वातंत्र्य वाचकांना सुद्धा) इथे कवी अज्ञात आहे म्हणून बचावला ! नाही तर सुरु मारामारी! सोनाली

विसोबा खेचर 05/03/2008 - 11:48
एकच मायेची थाप, ती पण कुर्वाळून... एकच गरम पोळी, ती पण तूप लावून... एकच आशिर्वाद, तो पण डोळ्यात आसवे आणून.. अजुन काय हवे असते आपल्या आईकडून. सुरेख..! तात्या.

शरुबाबा 05/03/2008 - 12:20
एकच कठोर नकार स्वईराचाराला, तो पण ह्रुदयावर दगड ठेउन... एकच सडेतोड उपदेश, तो पण घोघर्या आवाजातून... एकच नजर अभिमानाची, आपली प्रगती पाहून... अजुन काय हवे असते आपल्या वडिलांकडून

धनंजय 04/03/2008 - 21:39
एकच कटाक्श, तो पण हळूच... एकच होकार, तो पण लाजून... एकच स्पर्श, तो पण थरथरून... अजुन काय हवे असते आपल्या प्रियेकडून थोडी अधिक अपेक्षा असली, थोडे अधिक हवेसे असले, तरीही चालेल. (माझ्या दोन्ही आज्यांनी श्रीखंडाची वाटी अर्धी तोडली नाही, आणि शिवी देऊन धपाटा दिला नाही. पण "जे न देखे रवी" म्हणून कवीचे म्हणणे चालवून घेऊ...) बाकी "समाधानी असावे" हा उपदेश तसा पटतो. पण इथे पाक थोडा जास्तच गोड झाला आहे. मुरंब्यात थोडे लिंबू पिळा, असे अज्ञात कवीला सांगावेसे वाटते.

चुकला. ते फारच व्यवहारी आहेत. कविता भावनेतून येते, बुद्धीतून येते. विशिष्ट मूडची असते. त्यांच्या व्यवहारकोरड्या मनाला हे पटणार नाही. पहिला कटाक्ष, पहिला स्पर्श, आज्जीची पहिली भुताची गोष्ट, बाळाची पहिली हाक, बाळाचे पहिले पाऊल, या सर्व पहिल्या अनुभवांची सर पुन्हा कशी येणार? अशा काही खास गोष्टीबद्दल ही कविता असावी. अनुभवाची खोली महत्वाची असते. लांबी रुंदी वा संख्या नाही. म्हणुन तर कवी वेडा असतो. असो. कविता छान आहे. शुभेच्छा.

In reply to by सुधीर कांदळकर

धनंजय 04/03/2008 - 22:31
नाही. या सर्व गोष्टींचे महत्त्व पटते. उलट त्यातील प्रत्येक माझ्यासाठी एकेका कवितेच्या लायकीचे भाव आहेत. माझ्या टीकेचे ते मूळ नाही. भरमसाठ यादी देऊन प्रत्येकाचा भाव कमी होतो - त्या अनुभवाच्या विशिष्ट मूडचे काय राहाते? शेवटी "अजून काय हवे" हेच अतिमिठ्ठे पालुपद माझ्या लक्षात राहाते. माझे व्यवहारकोरडे नसल्याचा, एक-एक अनुभव आवडण्याचा नमुना येथे बघावा : http://www.misalpav.com/node/990#comment-12708

सुवर्णमयी 04/03/2008 - 23:46
कविता चांगली आहे पण शेवटचे कडवेच नसते किंवा सगळ्यांनी दिले न मागून इथेच कविता थांबली असती तर मला जास्त प्रभावी वाटली असती. श्रीखंडाची वाटी आणि धपाटा याबद्दल माझेही मत धनंजय म्हणतात तसेच आहे. शेवटी त्याला जे जे लिहायचे त्याची कवीला मोकळीक आहेच की! (ते वाचून काय म्हणायचे याचे स्वातंत्र्य वाचकांना सुद्धा) इथे कवी अज्ञात आहे म्हणून बचावला ! नाही तर सुरु मारामारी! सोनाली

विसोबा खेचर 05/03/2008 - 11:48
एकच मायेची थाप, ती पण कुर्वाळून... एकच गरम पोळी, ती पण तूप लावून... एकच आशिर्वाद, तो पण डोळ्यात आसवे आणून.. अजुन काय हवे असते आपल्या आईकडून. सुरेख..! तात्या.

शरुबाबा 05/03/2008 - 12:20
एकच कठोर नकार स्वईराचाराला, तो पण ह्रुदयावर दगड ठेउन... एकच सडेतोड उपदेश, तो पण घोघर्या आवाजातून... एकच नजर अभिमानाची, आपली प्रगती पाहून... अजुन काय हवे असते आपल्या वडिलांकडून
एकच चहा, तो पण कटींग... एकच पीक्चर, तो पण टेक्स फ्री... एकच साद, ती पण मनापासुन... अजुन काय हवे असते आपल्या मित्रांकडून एकच कटाक्श, तो पण हळूच... एकच होकार, तो पण लाजून... एकच स्पर्श, तो पण थरथरून... अजुन काय हवे असते आपल्या प्रियेकडून एकच भूताची गोष्ट, ती पण रंगवून... एकच श्रीखंडाची वडी, ती पण अर्धी तोडून... एकच जोरदार धपाटा, तो पण शिवी हासडून... अजुन काय हवे असते आपल्या आजीकडून एकच मायेची थाप, ती पण कुर्वाळून... एकच गरम पोळी, ती पण तूप लावून... एकच आशिर्वाद, तो पण डोळ्यात आसवे आणून.. अजुन काय हवे असते आपल्या आईकडून. एकच कठोर नकार स्वईराचाराला, तो पण ह्रुदयावर दगड ठेउन... एकच सडेत

आठवण.......

विवेकवि ·

निष्काळजी टंकण्यामुळे बेरंग झाला. एक तर कविता न कळणा-यांना ती समजणे अगोदरच कठीण जाते. दहादा वाचावी लागते तेव्हा मडक्यात शिरते. वाचायलाच अडथळा आला तर ........ असो. नीटनेटकेपणा कोणत्याहि गोष्टीचे सौंदर्य वाढवतो हे खरेच. काही कवि तर अक्षरे तेखील रंगात टंकतात. ती सुबक अक्षरे पाहूनच मन तृप्त होते. म्हणून तर कोणतेहि प्रॉडक्ट सुंदर पॅकिंगमध्येच विकतात. हाच नीटनेटकेपणा, चोखंदळपणा, नंतर शब्दयोजनेतहि उतरेल. आणि कविता जास्त सुंदर आकर्षक होईल. अनाहूत कडू सल्ल्याबद्दल क्षमस्व. पुढील कवितेसाठी. शुभेच्छा.

विसोबा खेचर 05/03/2008 - 11:36
बेधुंद करणार्या रातराणीचा बहर नाही मागत तुझ्याकडे जाताना एक मोगर्याची कळी मात्र आठवनीने दे वा, सुंदर!

निष्काळजी टंकण्यामुळे बेरंग झाला. एक तर कविता न कळणा-यांना ती समजणे अगोदरच कठीण जाते. दहादा वाचावी लागते तेव्हा मडक्यात शिरते. वाचायलाच अडथळा आला तर ........ असो. नीटनेटकेपणा कोणत्याहि गोष्टीचे सौंदर्य वाढवतो हे खरेच. काही कवि तर अक्षरे तेखील रंगात टंकतात. ती सुबक अक्षरे पाहूनच मन तृप्त होते. म्हणून तर कोणतेहि प्रॉडक्ट सुंदर पॅकिंगमध्येच विकतात. हाच नीटनेटकेपणा, चोखंदळपणा, नंतर शब्दयोजनेतहि उतरेल. आणि कविता जास्त सुंदर आकर्षक होईल. अनाहूत कडू सल्ल्याबद्दल क्षमस्व. पुढील कवितेसाठी. शुभेच्छा.

विसोबा खेचर 05/03/2008 - 11:36
बेधुंद करणार्या रातराणीचा बहर नाही मागत तुझ्याकडे जाताना एक मोगर्याची कळी मात्र आठवनीने दे वा, सुंदर!
चांदणे पांघरलेले आकाश नाही मागत तुझ्याकडे क्षितिजावर लुकलुकणारा एक तारा मात्र आठवनीने दे बेभान कोसळणारा मुक्त पाउस नाही मागत तुझ्याकडे श्वासात दरवळणारा ओल्या मातीचा सुवास मात्र आठवनीने दे बेधुंद करणार्या रातराणीचा बहर नाही मागत तुझ्याकडे जाताना एक मोगर्याची कळी मात्र आठवनीने दे उसळणारा बेछुट दर्या नाही मागत तुझ्याकडे शांत जलाशयातील एक तरंग मात्र आठवनीने दे मुठी एवढे ह्रुदय नाही मागत तुझ्याकडे मझ्यासाठी चुकलेला एक ठोका मात्र आठवनीने दे आठवणीने दे..... कविता आली आहे लेखक माहित नाहीत........

तुझ्याशिवाय..............

विवेकवि ·
कारण आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे दु:खाला विसरून सुखाला आणणार आहे आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे मनापासून प्रेम फ़क्त मीच करत होतो तुला जगता यावे यासाठी फ़क्त मीच मरत होतो माझ्या प्रेमाची कदर तुला कधीच कळली नाहि कारण तुझ्या हृदयाची जागा कधीच खाली झाली नाहि पण मी आनंदी राहू शकतो हेच तुला दिसणार आहे कारण आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे तुला मी नको फ़क्त पैसा नी आराम हवा होता तुला मी हेही दिले असते मला फ़क्त जरासा वेळ हवा होता तुला हे सर्व मिळाले असेल पण मी नाहि मिळणार कारण प्रेम म्हणजे काय तुला कधीच नाही कळणार मी किती मजेत आहे हे सर्व जग बघणार आहे कारण आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आ