मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अंगारकी चतुर्थी दिनांक ११ मार्च

धोंडोपंत ·

प्राजु 01/03/2008 - 21:51
धोंडोपंत , आपण दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. पण एक शंका आहे ही चतुर्थी चंद्रोदयापर्यंत नाहिये का? म्हणजे एरवीची संकष्टी म्हणजे उपास जशी चंद्रोदयाला सोडतात तशी ही केव्हा सोडायची?- (सर्वव्यापी)प्राजु

धोंडोपंत 01/03/2008 - 22:00
प्राजुताई, ही संकष्टी नसून विनायकी आहे. विनायकीचा उपवास दुसर्‍या दिवशी सोडायचा असतो. दुसर्‍या दिवशी म्हणजे पंचमी लागल्यावर विनायकीचा उपवास सोडतात. त्यामुळे हिचा चंद्रोदयाशी संबंध नाही. आपला, (दशग्रंथी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

केशवराव 02/03/2008 - 19:22
अहो दशग्रंथी महोदय , मंगळवारी चतुर्थी आली तर ' अंगारक योग आहे ' असे म्हणतात. याचा नेमका अर्थ काय ? अंगारक योगाचे नेमके महत्व काय ? कृपया माहिती द्यावी. ----------- केशवराव .

प्राजु 01/03/2008 - 21:51
धोंडोपंत , आपण दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. पण एक शंका आहे ही चतुर्थी चंद्रोदयापर्यंत नाहिये का? म्हणजे एरवीची संकष्टी म्हणजे उपास जशी चंद्रोदयाला सोडतात तशी ही केव्हा सोडायची?- (सर्वव्यापी)प्राजु

धोंडोपंत 01/03/2008 - 22:00
प्राजुताई, ही संकष्टी नसून विनायकी आहे. विनायकीचा उपवास दुसर्‍या दिवशी सोडायचा असतो. दुसर्‍या दिवशी म्हणजे पंचमी लागल्यावर विनायकीचा उपवास सोडतात. त्यामुळे हिचा चंद्रोदयाशी संबंध नाही. आपला, (दशग्रंथी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

केशवराव 02/03/2008 - 19:22
अहो दशग्रंथी महोदय , मंगळवारी चतुर्थी आली तर ' अंगारक योग आहे ' असे म्हणतात. याचा नेमका अर्थ काय ? अंगारक योगाचे नेमके महत्व काय ? कृपया माहिती द्यावी. ----------- केशवराव .
लोकहो, अंगारकी चतुर्थी (विनायकी) दिनांक ११ मार्च रोजी आहे. सर्व गणेशभक्तांसाठी हा अत्यंत महत्वाचा दिवस. ही चतुर्थी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंतच आहे. त्यामुळे पूजा, अभिषेक आणि विशेषत्वाने आवर्तने त्यापूर्वी संपतील याची काळजी घ्यावी. आपला, (घनपाठी) धोंडोपंत

पारपत्र

आनंद घारे ·

लबाड मुलगा 01/03/2008 - 15:45
पासपोर्ट म्हणजे काय व कशाला लागतं हे झंगाट? रेशन्कार्ड वरीजीनल व डिप्लीकेट १ दिवसात देवु शकतो भागल का त्याने काम... सांगा व्यनि करा .. तोड्पाणी सांग्तो डिटेल्मदी प्क्या

चतुरंग 02/03/2008 - 12:31
http://passport.nic.in/ ह्या कार्यालयात थेट संपर्क साधून काम करणे जास्त योग्य ठरते. एजंट वगैरे गाठू नयेत एकतर ते ठरलेल्या कार्यपध्दतीबाहेर फार काही करु शकत नसतात (संगणकीकरणाचा फायदा!) आणि दुसरे भ्रष्टाचाराला आणखी एक कुरण! माझे पारपत्र मी स्वतः मुंबईच्या कार्यालयात जाऊन, सनदशीर मार्गाने अर्ज देऊन बरोबर ४५ दिवसात घरपोच मिळवले एका पैची ही लाच न देता!! माझी अशा प्रकारच्या कामातली भारतातली पध्द्त अशी - आधी सनदशीर मार्गाने जाऊन काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे, जर विनाकारण अडवाअडवी, टाळाटाळ झाली तर खालच्या माणसांशी काहीही वाद न घालता थेट त्या कार्यालयातल्या सर्वात वरिष्ठ अधिकार्‍याला भेटणे (थोडं राजकारणी पध्दतीने जावं लागतं, पण सरावाने जमतं ;)- १० पैकी ९ वेळा काम होतेच होते! चतुरंग

आनंद घारे 04/03/2008 - 07:55
तुमचे सांगणे अगदी योग्य आहे, पण मी मांडलेल मुद्दा वेगळा आहे. मुंबईहून नवी मुंबई किंवा ठाण्याला रहायला गेलात तर त्यासाठी नवीन पासपोर्ट काढावा लागतो हे मला आणि माझ्या मित्राला माहीत नव्हते म्हणून मी त्याबद्दल विचारणा केली होती. आपण दिलेल्या लिंक वर ही माहिती दिसली नाही.

In reply to by आनंद घारे

चतुरंग 04/03/2008 - 21:24
पटत नाही हो. मी दिलेल्या दुव्यामधल्या पहिल्याच पानावरचा "FAQ" सेक्शन बघितलात तर पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरात तुमचं उत्तर आहे. फॉर्म नं.२ भरुन तुम्हाला चेंज ऑफ ऍड्रेस करता येतो. चतुरंग

आनंद घारे 05/03/2008 - 08:16
१.वरील उत्तरात दिल्लीहून बंगलोरला गेल्यावर काय करायचे हे सांगितलेले आहे. नवी मुंबई हे एक वेगळे शहर आहे आणि ते ठाणे जिल्ह्यात येते. त्यामुळे तेथेच जावे लागते. हे सहसा कोणाच्या लक्षात येणार नाही. २. पत्ता बदलण्यासाठी नवा पासपोर्ट दिला जातो अशी सध्याची पद्धत स्पष्टपणे त्या उत्तरात दिलेली नाही.

लबाड मुलगा 01/03/2008 - 15:45
पासपोर्ट म्हणजे काय व कशाला लागतं हे झंगाट? रेशन्कार्ड वरीजीनल व डिप्लीकेट १ दिवसात देवु शकतो भागल का त्याने काम... सांगा व्यनि करा .. तोड्पाणी सांग्तो डिटेल्मदी प्क्या

चतुरंग 02/03/2008 - 12:31
http://passport.nic.in/ ह्या कार्यालयात थेट संपर्क साधून काम करणे जास्त योग्य ठरते. एजंट वगैरे गाठू नयेत एकतर ते ठरलेल्या कार्यपध्दतीबाहेर फार काही करु शकत नसतात (संगणकीकरणाचा फायदा!) आणि दुसरे भ्रष्टाचाराला आणखी एक कुरण! माझे पारपत्र मी स्वतः मुंबईच्या कार्यालयात जाऊन, सनदशीर मार्गाने अर्ज देऊन बरोबर ४५ दिवसात घरपोच मिळवले एका पैची ही लाच न देता!! माझी अशा प्रकारच्या कामातली भारतातली पध्द्त अशी - आधी सनदशीर मार्गाने जाऊन काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे, जर विनाकारण अडवाअडवी, टाळाटाळ झाली तर खालच्या माणसांशी काहीही वाद न घालता थेट त्या कार्यालयातल्या सर्वात वरिष्ठ अधिकार्‍याला भेटणे (थोडं राजकारणी पध्दतीने जावं लागतं, पण सरावाने जमतं ;)- १० पैकी ९ वेळा काम होतेच होते! चतुरंग

आनंद घारे 04/03/2008 - 07:55
तुमचे सांगणे अगदी योग्य आहे, पण मी मांडलेल मुद्दा वेगळा आहे. मुंबईहून नवी मुंबई किंवा ठाण्याला रहायला गेलात तर त्यासाठी नवीन पासपोर्ट काढावा लागतो हे मला आणि माझ्या मित्राला माहीत नव्हते म्हणून मी त्याबद्दल विचारणा केली होती. आपण दिलेल्या लिंक वर ही माहिती दिसली नाही.

In reply to by आनंद घारे

चतुरंग 04/03/2008 - 21:24
पटत नाही हो. मी दिलेल्या दुव्यामधल्या पहिल्याच पानावरचा "FAQ" सेक्शन बघितलात तर पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरात तुमचं उत्तर आहे. फॉर्म नं.२ भरुन तुम्हाला चेंज ऑफ ऍड्रेस करता येतो. चतुरंग

आनंद घारे 05/03/2008 - 08:16
१.वरील उत्तरात दिल्लीहून बंगलोरला गेल्यावर काय करायचे हे सांगितलेले आहे. नवी मुंबई हे एक वेगळे शहर आहे आणि ते ठाणे जिल्ह्यात येते. त्यामुळे तेथेच जावे लागते. हे सहसा कोणाच्या लक्षात येणार नाही. २. पत्ता बदलण्यासाठी नवा पासपोर्ट दिला जातो अशी सध्याची पद्धत स्पष्टपणे त्या उत्तरात दिलेली नाही.
माझा एक मित्र मुंबईतून नवी मुंबईमध्ये रहायला गेला. पासपोर्टवरील पत्ता बदलून घेण्यासाठी तो प्रभादेवी येथील पासपोर्ट ऑफीसात गेला. यापूर्वी त्याच ऑफीसात जाऊन त्याचे पत्ता बदलण्याचे काम झाले होते. या वेळेस फॉर्म भरून रांगेतून खिडकीवर पोचल्यावर त्याला ठाणे येथील ऑफीसात जायला सांगितले गेले. दुसरे दिवशी तो तेथे गेला. त्याला यासाठी नवा पासपोर्ट बनवावा लागेल असे तेथे समजले आहे. कोणाला या बाबतीत अद्ययावत माहिती किंवा ताजा अनुभव आहे का?

मराटी टायपि॑ग

हर्शल ·

नीलकांत 01/03/2008 - 16:57
येथे किंवा एकूनच महाजालावरचे लिखाण हे युनिकोड मानकाचं आहे. तुमच्या जवळ युनिकोड लिहीणारं व ज्यात असे वेगवेगळे किबोर्ड उपलब्ध आहेत असं सॉफ्टवेअर असेल तर त्यात लिहून येथे चिटकवता येईल. कदाचित 'आकृती' मधे ही सोय आहे. किंवा मग तुमच्या आवडीच्या फॉन्ट मधे लिहीलेलं युनिकोड मधे रुपांतरीत करून येथे चिटकवता येईल. नीलकांत

http://www.chhahari.com/unicode हे पान अतिशय उपयुक्त आहे. ते उपयोगकर्त्यासाठी मैत्रिपूर्ण (user friendly) पण आहे. इथे तुम्ही थेट युनिकोड मध्ये टंकित करू शकता. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

चिकटवावेत? मी पीडीएफ फाईल्मधील फोटो कॉपी केले. परंतु नवीन लेखन करतांना पेस्ट ची कमांड पुसट होऊन अकार्यरत होती. फोटो लेखात चिकटविण्यासाठी काय करावे? मी सॉफ्टवेअरमध्ये फारच नवखा आहे. मला फक्त टंकवून अपलोड करता आले. तेपण ५-१० असफल प्रयत्नानंतर. सध्या मी बरहा मध्ये टंकित करून कॉपी करतो आणि नवीन लेखनात चिकटवतो. फोटो बरहामध्ये पण चिकटवता येत नाहीत. तेथे देखील असेच होते. पेस्ट ची कमांड अकार्यरत होते.

नीलकांत 01/03/2008 - 16:57
येथे किंवा एकूनच महाजालावरचे लिखाण हे युनिकोड मानकाचं आहे. तुमच्या जवळ युनिकोड लिहीणारं व ज्यात असे वेगवेगळे किबोर्ड उपलब्ध आहेत असं सॉफ्टवेअर असेल तर त्यात लिहून येथे चिटकवता येईल. कदाचित 'आकृती' मधे ही सोय आहे. किंवा मग तुमच्या आवडीच्या फॉन्ट मधे लिहीलेलं युनिकोड मधे रुपांतरीत करून येथे चिटकवता येईल. नीलकांत

http://www.chhahari.com/unicode हे पान अतिशय उपयुक्त आहे. ते उपयोगकर्त्यासाठी मैत्रिपूर्ण (user friendly) पण आहे. इथे तुम्ही थेट युनिकोड मध्ये टंकित करू शकता. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

चिकटवावेत? मी पीडीएफ फाईल्मधील फोटो कॉपी केले. परंतु नवीन लेखन करतांना पेस्ट ची कमांड पुसट होऊन अकार्यरत होती. फोटो लेखात चिकटविण्यासाठी काय करावे? मी सॉफ्टवेअरमध्ये फारच नवखा आहे. मला फक्त टंकवून अपलोड करता आले. तेपण ५-१० असफल प्रयत्नानंतर. सध्या मी बरहा मध्ये टंकित करून कॉपी करतो आणि नवीन लेखनात चिकटवतो. फोटो बरहामध्ये पण चिकटवता येत नाहीत. तेथे देखील असेच होते. पेस्ट ची कमांड अकार्यरत होते.
फोनटिक किबोर्ड शिवाय ईतर किबोर्ड वापरता येतील का ? उदा. टायपि॑ग मशिन किबोर्ड

रम , व्होडका , व्हिस्की , स्कोच , ब्रैन्डी , फेणी ,मोसंबी ,नारंगी

विजुभाऊ ·

सर्वदेव नमस्कार: केशवंप्रति गच्छति!!

या सर्वांमध्ये ते इथाईल अल्कोहोल नांवाचे द्रव्य आहे जे नशेला कारणीभूत आहे.

बाकी सर्व नांवे त्या त्या द्रव्याच्या रॉ मटेरिअल्स प्रमाणे पडली आहेत!!

ऊस, बटाटा, गहू, द्राक्षं, काजू, मोसंबी आणि संत्री (अनुक्रमे) या सर्वांमध्ये ग्लुकोज असते जे यीस्ट वापरून अल्कोहोलमध्ये परिवर्तित करता येते.  जसे यीस्ट वापरून इडलीचे किंवा पावाचे पीठ फुगवता येते त्याप्रमाणेच!  जर पीठ मर्यादेबाहेर फुगू दिले तर त्यास आंबूस वास येतो, तो इथाईल अल्कोहोलचा असतो.

या द्रव्यांना दिलेला वास आणि चव ही बहुतेक वेळा कृत्रिम असते.

बर्‍याचे वर्षांनी आपले रसायनशास्त्राचे ज्ञान कारणी लावणारा,

पिवळा डांबिस

विजुभाऊ 01/03/2008 - 11:15

मी या बाबतीत अज्ञानी आहे ..पामर आहे....बालक आहे.

मि पा वर बरीच तज्ञ मंड्ली आहेत्.ती अजून काही राहिले असल्यास सान्गतीलच्.........धन्यवाद्....तुमच्या उ.सु. बद्दल

विसोबा खेचर 01/03/2008 - 11:16

रम , व्होडका , व्हिस्की , स्कोच , ब्रैन्डी , फेणी ,मोसंबी ,नारंगी   यात नक्की फरक काय आहे?

बराच फरक आहे.. अनुभवांती ज्ञानप्राप्ती होईल! :)

आपला,
(सिंगलमाल्ट परिवारातला) तात्या.

विसोबा खेचर 01/03/2008 - 11:30

आता मद्याचाच विषय निघाला आहे, त्या अनुषंगाने मला पुढे ढकललेल्या इपत्राने आलेले हे काही टाईमपास विनोद! :)

१)

ब्रँडी + पाणी = किडन्यांना घातक
रम
+ पाणी = लिव्हरला
घातक
व्हिस्की
+ पाणी = हृदयाला
घातक
जिन
+ पाणी = मेंदूला
घातक
तेव्हा
,

पाणी
टाळा!!!

२)

आयुष्यात कधी ना कधी
आपण
स्वत:
ला
काही
महत्त्वाचे
प्रश्न
विचारलेच
पाहिजेत...

आपण
कोण आहोत?...
कोठून
आलो आहोत?...
कोठे
निघालो आहोत?...
आणि
जेव्हा तिथे पोहोचू
तेव्हा
तिथले
बार
उघडे असतील का
?!!!

३)

नेहमीच्याच बारमध्ये नेहमीच्याच मेंबरांची सपत्नीक पाटीर् ऐन रंगात आली होती. रामरावांसकट सगळ्यांनी दोन दोन क्वार्टर रिचवल्या होत्या. अचानक रामराव चित्कारले, ''मित्रहो, आपल्यापैकी जे विवाहित असतील, त्यांना मी असं आवाहन करतो की त्यांनी उठावं आणि ज्या व्यक्तीमुळे त्यांच्या आयुष्याला अर्थ लाभला, ज्या व्यक्तीमुळे त्यांचं आयुष्य सुखाचं झालं,त्या व्यक्तीच्या शेजारी जाऊन उभं राहावं...''

क्षणार्धात
रोज दारू र्सव्ह करणाऱ्या बगाराम वेटरशेजारी अशी काही झुंबड उडाली म्हणता!!!!

४)

तो फार सज्जन माणूस होता.

त्याने
कधी सुपारीच्या खांडाचेही व्यसन केले नाही.

त्याने
आयुष्यात एकही खोटा शब्द उच्चारला नाही.

त्याने
परस्त्रीकडे डोळा वर करून कधीही पाहिले नाही...

...
तो मरण पावला,


तेव्हा
इन्शुरन्स कंपनीने क्लेम नाकारला...

...
ते म्हणाले, 'जो जगलाच नाही, तो मेला कसा?!!!'

आपला,
(छंदिफंदी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

लिखाळ 01/03/2008 - 21:33
हा हा हा .... तात्या, विनोद जोरातच. ---लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

बार उघडे असतील का?!!!

मागे कुठेतरी एकदा वाचलं होतं,

जर स्मशानात बार ठेवले तर काय बहार येईल!  उगाच कवटी फुटेपर्यंत ताटकळत बसायला नको!  दोन-दोन पेग मारुन होतील.  स्मशानयात्रा ही (इतरांसाठी) आनंदयात्रा होईल!!

बार काय चालेल, काय चालेल!!! :))

लिहिण्यार्‍या महाभागाचे नांव लक्षात नाही पण तो आपल्या कुळीचाच असला पाहिजे, तात्या!!! :)))

 

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 01/03/2008 - 11:54

लिहिण्यार्‍या महाभागाचे नांव लक्षात नाही पण तो आपल्या कुळीचाच असला पाहिजे, तात्या!!! :)))

आपल्या कुळीचा?!!!!!!!!

साल्या डांबिसा, मला का उगाच खेचतोस तुम्हा बेवड्यांच्या कुळीत?:)

आपला तर साला बुधवार-शनिवार ठरलेला आहे! ते देखील मोजून दोन ते अडीच पेग! तुमच्यासारखी रोजच्या रोज आपण टाकी फुल्ल करत नाही! :))

वा रे वा!! म्हणे आपल्या कुणीचा!!! ;)))

तात्या.

In reply to by विसोबा खेचर

साल्या डांबिसा, मला का उगाच खेचतोस तुम्हा बेवड्यांच्या कुळीत?:)

आता साथ सोडून लगेच संभवित होतोस काय! :))

कबिराने म्हटलं आहे,

ऐसी प्रीत न किजिये, जैसे खिरा ने कीन|   (खिरा = काकडी)

बाहरसे तो मिले हुए, भीतर फांके तीन||

दुख्खी:,

पिवळा डांबिस

In reply to by विसोबा खेचर

आपला तर साला बुधवार-शनिवार ठरलेला आहे!

आणि आमची फक्त शुक्रवार संध्याकाळ!  म्हणजे आत्ता!! :))

आठवडाभर मेहेनत केल्यानंतर कंपनीच्या बैलाला घो! असं म्हणत आम्ही शुक्रवार संध्याकाळ साजरी करतो आणि वीकेंड आमच्या बायकापोरांत घालवायला मोकळे होतो!!!

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन 01/03/2008 - 12:26
आमचा पण जवळजवळ "शूक्रवार" हा ठरलेला दिवस आहे.[ बाकी इतर दिवशी एखद्या याराला जर ईच्छा झाली तर आम्ही त्याचा अपमान करत नाही.]
आत्तच आम्ही कालच्या 'अंमलातून' जागे होऊन आपल्या मिपा वर काय चल्ले आहे याची खबर घ्यायला आलो तर ही चर्चा ....
हाण तिच्यायला .....
आम्ही सध्या 'अविवाहित' असल्यामुळे तसा काही "डांबिसकाका" म्हणतात तसा 'बायका-पोरांबरोबर कार्यक्रम नसतोच ... त्यांउळे आम्ही शहरातील इतर 'प्रेक्षणिय स्थळे' पाहण्याच्या सुहेतूने शहरप्रदक्षिणा करत असतो.........

छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

अवांतर : अजून 'धमाल्या' आला दिसत नाही. म्हणे अजून अमलाखलीच आहे असे [थोडे थोडे ] दिसतयं

In reply to by छोटा डॉन

अजून 'धमाल्या' आला दिसत नाही. म्हणे अजून अमलाखलीच आहे असे [थोडे थोडे ] दिसतयं

अरे, त्याचा अंमल म्हणजे इंग्रजी सत्तेच्या अंमलासारखा आहे, दीर्घकालीन!! :)

इतक्यात थोडाच उतरणार? :)))

In reply to by पिवळा डांबिस

धमाल मुलगा 03/03/2008 - 11:37
ओ डॉनभाऊ, डा॑बिसकाका, का लहान पोरा॑ना बदनाम करताय??? (म्हणजे अस॑ सगळ्या॑समोर बोलून...आमच॑ गुपित उघड करताय) ह्या विका॑ताला जरा लैच बिझी होतो म्हणून हजेरी लावायची राहिली तर डायरेक्ट हे अस॑? आमचा कार्यक्रम तसा महिन्यातून एखाद्यावेळीच असतो, सगळी उपद्व्यापी भुतावळ एकत्र जमली की मग हा बेत पार पडतो. औ॑दाच्या विका॑ताला मात्र हे जुळून आल॑ आन् धूमशान मज्जा केली हो.... हे हे...तात्याशेठ, ते "बार उघडे असतील का?" लै भारी ! अरे, त्याचा अंमल म्हणजे इंग्रजी सत्तेच्या अंमलासारखा आहे, दीर्घकालीन!! :) इतक्यात थोडाच उतरणार? :))) अस॑ का? अस॑? आयला, दुसर॑ कोन भेटल॑ नाय का हो? का दिसला धमाल्या की मार त्याची ?:)))) आमचा पार "पी.के. गिरपडे" करुन टाकला राव तुम्ही.

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर 01/03/2008 - 12:09

उत्तर टाळलंय कुठे?

बराच फरक आहे.. अनुभवांती ज्ञानप्राप्ती होईल! :)

असं उत्तर मागेच दिलं आहे! हां, आता ते ते मद्य कसं बनवतात, कशापासून बनवतात याबद्दल आपल्याला काय माहीत नाय!

आपल्याला काय, प्रत्येकाच्या चवीशी मतलब! आणि तो फरक शब्दात व्यक्त करता येत नाही, तर त्याचा अनुभव घेऊन पाहावा लागतो!

ती स्वानुभवातून येणारी अनुभूती आहे! :)**

**वरील वाक्य हे संत तात्याबा महाराजांच्या एका प्रवचनातील आहे! :)

असो..

आपला,
(जाणीवेतला-नेणीवेतला!) श्रीसंत तात्याबा महाराज.

In reply to by विजुभाऊ

असं माझ्या आणि तात्याच्या नादी लागाल तर आम्ही दिवसभर (आमच्याकडे रात्रभर) असेच अभिप्राय देत राहू! :))

तुम्हाला ज्ञानप्राप्ती करायची असेल तर लवकर दुसरा गुरू शोधावा हे उत्तम! :))))))))

विजुभाऊ 01/03/2008 - 12:29

रमणींच्या लत्ताप्रहाराने अशोक व्रुक्श वॄक्ष ( हा जमले एकदाचे) फुलतो असे म्हणतात.

रम च्या लत्ताप्रहाराने कोणता वॄक्ष  फुलतो

आणखी कसल्या लत्ताप्रहाराने कोणते वॄक्ष फुलतात?

In reply to by विजुभाऊ

या प्रश्नाचे उत्तर इथे येणारी ताज्या दमाची, तरूण, अविवाहित मंडळी देऊ शकतील!!!

आमचं आपलं, "पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा"

आमचा अशोकवृक्ष फुलून, पानगळ होऊन, आता वठला आहे, आलं का लक्षांत? :)))

(सरपंच बहुतेक आम्हाला 'समज' देणार या अभिप्रायाबद्द्ल!!! पण काय करणार, तुम्ही प्रश्नच तसा विचारलात!:))))

सॉरी, हो सरपंच!

मदनबाण 01/03/2008 - 12:29

मला मेल द्वारे आलेली एक सुंदर कविता:---

 

मी मेल्यावर गंध गुलाल लावुनी तिरडी माझी सजवा

मात्र त्यावर टाकावयाची फुले दारुत आधी भिजवा

माझ्या अंतयात्रेला सर्वजण शुध्दीत असावेत

मात्र चार खांदेकरी थोडेसे प्यायलेले असावेत

हे सर्व पाहुन तुम्ही म्हणाल बरं झालं बेवडा गेला

पण दारु प्यालेले म्हणतील आमचा जोडीदार गेला

असे हे जीवन .....! जगण्यापेक्षा मेलेले बरे

पण भिती वाटते मरण्याची म्हणुन थोडेसे प्यालेले बरे 

(रोज दारु सोडली म्हणणारा )

          मदन बाण

ओगलेशेठ, संध्याकाळी नसेल दारू जगू कशाला? जगलंच नाही तर दुसर्‍या दिवशी पिणार कसे बॉ? गावामध्ये नसेल बारू जगू कशाला? त्याकरिता आणून ठेवा घरात दारु...... दारू पिता मला वाटते हलके हलके खरयं..... या धरतीला होऊन भारू जगू कशाला? त्यापरि दारु पिउनी व्हावे हलके-हलके, जेणेकरूनी हा विचार मनी न झलके ;) आपला, (हलका-हलका) छोटी टिंगी ;)

नशा येण्यासाठी लोकांना पैसे खर्च करावे लागतात आणि इतक्या सार्‍या गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो... अरेरे... आपल्याला तर बुवा, भेळेच्या दुकानाबाहेर येणार्‍या चुरलेल्या कांदा-कोथिंबिरीच्या वासाने, पहिल्या पावसाच्यामुळे मातीला येणार्‍या वासाने, मंदीरांच्या बाहेर असणार्‍या चाफ्याच्या सड्यामुळे, कवितांच्या हृदयस्पर्शी ओळीमुळे, मांजराच्या पिल्लाच्या बागडण्याने नशा येते. त्यासाठी कृत्रिम साधनांची आवश्यकता वाटत नाही.

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर 02/03/2008 - 10:13
प्रत्येक नशेची गंमत वेगळी, अनुभव वेगळा! आम्हाला वरील गोष्टींतूनही नशा येते आणि उत्तम प्रतिच्या विदेशी मद्यानेही आम्ही दोन घटका धुंद होतो! तसं पाहायला गेलं तर आम्ही उत्तम लागलेल्या तानपुर्‍यांच्या जोडीच्या गुंजारवातही अगदी रमून जातो आणि अण्णांच्या पुरियातल्या निषादानेही आमचं देहभान हरवतं! एखादी मधाळ तरूणीही आम्हाला अवचित घायळ करते! आपण दिलेली यादी फारच तोकडी आहे! या जगात धुंद करणार्‍या, बेहोष करणार्‍या अनेक गोष्टी आहेत. प्रत्येकाची गंमत वेगळी, मजा वेगळी! आणि ती लुटताना आम्ही कधीच, 'हीच काय ती नशा!' अशी संकुचित वृत्ती ठेवत नाही! तात्या.

In reply to by सृष्टीलावण्या

आपल्याला तर बुवा, भेळेच्या दुकानाबाहेर येणार्‍या चुरलेल्या कांदा-कोथिंबिरीच्या वासाने, पहिल्या पावसाच्यामुळे मातीला येणार्‍या वासाने, मंदीरांच्या बाहेर असणार्‍या चाफ्याच्या सड्यामुळे, कवितांच्या हृदयस्पर्शी ओळीमुळे, मांजराच्या पिल्लाच्या बागडण्याने नशा येते. याचा अर्थच, नशा म्हणजे काय हे तुम्हाला ठावूक नाही. आणि 'नशा' आणि 'प्रसन्नता' यांतील फरक तुम्हाला कळलेला दिसत नाही.... नशा येण्यासाठी लोकांना पैसे खर्च करावे लागतात आणि इतक्या सार्‍या गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो... जी गोष्ट आपल्याला माहिती नाही ती विचारावी. उगाच व्यर्थ तारे तोडण्यात काय अर्थ? :))

हे म्हणजे, "आपण खाल्लं की गोमय आणि दुसर्‍याने खाल्ले की शेण" ह्यातला प्रकार झाला. आपणाला येते ती नशा आणि दुसर्‍याला येते ती प्रसन्नता????? बापु, चुरलेल्या कांदा-कोथिंबिरीला सुद्धा मादक वास असतो बरे... अर्थातच त्याची नशा आपल्याच नियंत्रणात असते.. ती सोडायला अल्कोहोलिक्स अनॉनिमस लागत नाही... कळावें, लोभ असावा... आणि राग नसावा, आपली, सृष्टीलावण्या परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

In reply to by सृष्टीलावण्या

"आपण खाल्लं की गोमय आणि दुसर्‍याने खाल्ले की शेण" ह्यातला प्रकार झाला. आपणाला येते ती नशा आणि दुसर्‍याला येते ती प्रसन्नता????? म्हणजे तुमच्याच म्हणण्याप्रमाणे, गोमय = नशा शेण = प्रसन्नता! ठीक आहे, आपली हरकत नाही!! :)))))

धमाल मुलगा 03/03/2008 - 11:52
अरे, सृष्टीताई, आम्हीसुद्धा आपल्यासारखेच त्या सगळ्या गोष्टी॑नी धु॑द होतो बर॑...मजा येते ! त्याशिवाय, आपल्या आवडत्या व्यक्तीच्या डोळ्यात रोखून बघत काळवेळाच॑ भान हरपून वेडे होतो, ह्या सगळ्याने आम्हाला नशाही येते, धु॑दीही जाणवते आणि प्रसन्न देखिल वाटते.... पण.............. आम्ही बिचारे सर्वसामान्य लोक ब्रम्हान॑द टाळीच्या योग्यतेला पोहचू शकत नाही, मग...उन्मनी अवस्थेस जाण्याकरीता आम्हाला पैसा खर्च करावा लागतो. ह्या सगळ्या नशा॑चे आपापले स्वतःचे खास असे बाज आहेत...उगाच एकीची तुलना दुसरीशी करुन, ही उच्च अन् ती नीच असा दुजाभाव नको मा॑डूस ग॑ ! तो त्या सगळ्याच नशा॑चा अपमान ठरेल! असो, जो जे वा॑छिल तो ते लाहो | तिन्हीलोक धु॑द राहो | आपला, - ड्ड म्मा ळ.... (अरे..हे अस॑ का होत॑य? ह॑ अस॑ आहे तर...नशा ही नशा है !!!)

विजुभाऊ 03/03/2008 - 12:42
...उगाच एकीची तुलना दुसरीशी करुन, ही उच्च अन् ती नीच असा दुजाभाव नको मा॑डूस ग॑ हे म्हणजे ऐश्वर्या राय देखणी कि जयश्री गडकर्..( मी सन्ध्या म्हणत नाही.....तीचे सौन्दर्य फक्त व्हि शान्तारामनाच दिसायचे).........मधुबाला सुन्दर की माधुरी.......... विषय तो नाही....मी विचारलेला प्रश्न हा आहे की रम , व्होडका , व्हिस्की , स्कोच , ब्रैन्डी , फेणी ,मोसंबी ,नारंगी यात नक्की फरक काय आहे? रम ची लत्ता पटकन आणि जोरात बसते आणि व्हिस्की ची लत्ता थोडी उशीरा का बसते.( सृष्टीलावण्य बाई ....शेवटी ती लाथ च....) हा ज्याचा त्याचा वैयक्तिक नसून सार्वत्रिक अनुभव आहे...(तात्या याला दुजोरा नक्की देतील)...... थोडासा अध्यात्मिक अनुभावा सारखा (तरिच कार्ल मार्क्स आध्यात्म ही अफुची गोळी आहे असे म्हणाला होत) हे असे का होते.

'धर्म अफूची गोळी आहे' असे काहीतरी ऐकले आहे मी. असो नशा ही नशा असते मग ती कसलीही असो. पण आम्हाला मद्याची नशा कधीच भावली नाही. :) आणि आम्ही न पिताच इतके बेधुंद आहोत की वेगळी दारू पिण्याची गरजच नाही. त्यामुळे नारिंगी, मोसंबी, ताडी, रातराणी, खोपडी यात रंगाचा फरक असतो इतके सोडून मी तरी काही सांगू शकत नाही. -असुरावादी(डॅनी) पुण्याचे पेशवे

कंजूस 02/09/2023 - 05:10
आता म्हणे ते घेऊन घेऊन डॉक्युमेंटेंशन करत आहेत ते खरं आहे का? त्या निमित्ताने देशाटन वगैरे. जपान आणि रशिया हे देशही यादीत असावेत.

सर्वदेव नमस्कार: केशवंप्रति गच्छति!!

या सर्वांमध्ये ते इथाईल अल्कोहोल नांवाचे द्रव्य आहे जे नशेला कारणीभूत आहे.

बाकी सर्व नांवे त्या त्या द्रव्याच्या रॉ मटेरिअल्स प्रमाणे पडली आहेत!!

ऊस, बटाटा, गहू, द्राक्षं, काजू, मोसंबी आणि संत्री (अनुक्रमे) या सर्वांमध्ये ग्लुकोज असते जे यीस्ट वापरून अल्कोहोलमध्ये परिवर्तित करता येते.  जसे यीस्ट वापरून इडलीचे किंवा पावाचे पीठ फुगवता येते त्याप्रमाणेच!  जर पीठ मर्यादेबाहेर फुगू दिले तर त्यास आंबूस वास येतो, तो इथाईल अल्कोहोलचा असतो.

या द्रव्यांना दिलेला वास आणि चव ही बहुतेक वेळा कृत्रिम असते.

बर्‍याचे वर्षांनी आपले रसायनशास्त्राचे ज्ञान कारणी लावणारा,

पिवळा डांबिस

विजुभाऊ 01/03/2008 - 11:15

मी या बाबतीत अज्ञानी आहे ..पामर आहे....बालक आहे.

मि पा वर बरीच तज्ञ मंड्ली आहेत्.ती अजून काही राहिले असल्यास सान्गतीलच्.........धन्यवाद्....तुमच्या उ.सु. बद्दल

विसोबा खेचर 01/03/2008 - 11:16

रम , व्होडका , व्हिस्की , स्कोच , ब्रैन्डी , फेणी ,मोसंबी ,नारंगी   यात नक्की फरक काय आहे?

बराच फरक आहे.. अनुभवांती ज्ञानप्राप्ती होईल! :)

आपला,
(सिंगलमाल्ट परिवारातला) तात्या.

विसोबा खेचर 01/03/2008 - 11:30

आता मद्याचाच विषय निघाला आहे, त्या अनुषंगाने मला पुढे ढकललेल्या इपत्राने आलेले हे काही टाईमपास विनोद! :)

१)

ब्रँडी + पाणी = किडन्यांना घातक
रम
+ पाणी = लिव्हरला
घातक
व्हिस्की
+ पाणी = हृदयाला
घातक
जिन
+ पाणी = मेंदूला
घातक
तेव्हा
,

पाणी
टाळा!!!

२)

आयुष्यात कधी ना कधी
आपण
स्वत:
ला
काही
महत्त्वाचे
प्रश्न
विचारलेच
पाहिजेत...

आपण
कोण आहोत?...
कोठून
आलो आहोत?...
कोठे
निघालो आहोत?...
आणि
जेव्हा तिथे पोहोचू
तेव्हा
तिथले
बार
उघडे असतील का
?!!!

३)

नेहमीच्याच बारमध्ये नेहमीच्याच मेंबरांची सपत्नीक पाटीर् ऐन रंगात आली होती. रामरावांसकट सगळ्यांनी दोन दोन क्वार्टर रिचवल्या होत्या. अचानक रामराव चित्कारले, ''मित्रहो, आपल्यापैकी जे विवाहित असतील, त्यांना मी असं आवाहन करतो की त्यांनी उठावं आणि ज्या व्यक्तीमुळे त्यांच्या आयुष्याला अर्थ लाभला, ज्या व्यक्तीमुळे त्यांचं आयुष्य सुखाचं झालं,त्या व्यक्तीच्या शेजारी जाऊन उभं राहावं...''

क्षणार्धात
रोज दारू र्सव्ह करणाऱ्या बगाराम वेटरशेजारी अशी काही झुंबड उडाली म्हणता!!!!

४)

तो फार सज्जन माणूस होता.

त्याने
कधी सुपारीच्या खांडाचेही व्यसन केले नाही.

त्याने
आयुष्यात एकही खोटा शब्द उच्चारला नाही.

त्याने
परस्त्रीकडे डोळा वर करून कधीही पाहिले नाही...

...
तो मरण पावला,


तेव्हा
इन्शुरन्स कंपनीने क्लेम नाकारला...

...
ते म्हणाले, 'जो जगलाच नाही, तो मेला कसा?!!!'

आपला,
(छंदिफंदी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

लिखाळ 01/03/2008 - 21:33
हा हा हा .... तात्या, विनोद जोरातच. ---लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

बार उघडे असतील का?!!!

मागे कुठेतरी एकदा वाचलं होतं,

जर स्मशानात बार ठेवले तर काय बहार येईल!  उगाच कवटी फुटेपर्यंत ताटकळत बसायला नको!  दोन-दोन पेग मारुन होतील.  स्मशानयात्रा ही (इतरांसाठी) आनंदयात्रा होईल!!

बार काय चालेल, काय चालेल!!! :))

लिहिण्यार्‍या महाभागाचे नांव लक्षात नाही पण तो आपल्या कुळीचाच असला पाहिजे, तात्या!!! :)))

 

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 01/03/2008 - 11:54

लिहिण्यार्‍या महाभागाचे नांव लक्षात नाही पण तो आपल्या कुळीचाच असला पाहिजे, तात्या!!! :)))

आपल्या कुळीचा?!!!!!!!!

साल्या डांबिसा, मला का उगाच खेचतोस तुम्हा बेवड्यांच्या कुळीत?:)

आपला तर साला बुधवार-शनिवार ठरलेला आहे! ते देखील मोजून दोन ते अडीच पेग! तुमच्यासारखी रोजच्या रोज आपण टाकी फुल्ल करत नाही! :))

वा रे वा!! म्हणे आपल्या कुणीचा!!! ;)))

तात्या.

In reply to by विसोबा खेचर

साल्या डांबिसा, मला का उगाच खेचतोस तुम्हा बेवड्यांच्या कुळीत?:)

आता साथ सोडून लगेच संभवित होतोस काय! :))

कबिराने म्हटलं आहे,

ऐसी प्रीत न किजिये, जैसे खिरा ने कीन|   (खिरा = काकडी)

बाहरसे तो मिले हुए, भीतर फांके तीन||

दुख्खी:,

पिवळा डांबिस

In reply to by विसोबा खेचर

आपला तर साला बुधवार-शनिवार ठरलेला आहे!

आणि आमची फक्त शुक्रवार संध्याकाळ!  म्हणजे आत्ता!! :))

आठवडाभर मेहेनत केल्यानंतर कंपनीच्या बैलाला घो! असं म्हणत आम्ही शुक्रवार संध्याकाळ साजरी करतो आणि वीकेंड आमच्या बायकापोरांत घालवायला मोकळे होतो!!!

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन 01/03/2008 - 12:26
आमचा पण जवळजवळ "शूक्रवार" हा ठरलेला दिवस आहे.[ बाकी इतर दिवशी एखद्या याराला जर ईच्छा झाली तर आम्ही त्याचा अपमान करत नाही.]
आत्तच आम्ही कालच्या 'अंमलातून' जागे होऊन आपल्या मिपा वर काय चल्ले आहे याची खबर घ्यायला आलो तर ही चर्चा ....
हाण तिच्यायला .....
आम्ही सध्या 'अविवाहित' असल्यामुळे तसा काही "डांबिसकाका" म्हणतात तसा 'बायका-पोरांबरोबर कार्यक्रम नसतोच ... त्यांउळे आम्ही शहरातील इतर 'प्रेक्षणिय स्थळे' पाहण्याच्या सुहेतूने शहरप्रदक्षिणा करत असतो.........

छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

अवांतर : अजून 'धमाल्या' आला दिसत नाही. म्हणे अजून अमलाखलीच आहे असे [थोडे थोडे ] दिसतयं

In reply to by छोटा डॉन

अजून 'धमाल्या' आला दिसत नाही. म्हणे अजून अमलाखलीच आहे असे [थोडे थोडे ] दिसतयं

अरे, त्याचा अंमल म्हणजे इंग्रजी सत्तेच्या अंमलासारखा आहे, दीर्घकालीन!! :)

इतक्यात थोडाच उतरणार? :)))

In reply to by पिवळा डांबिस

धमाल मुलगा 03/03/2008 - 11:37
ओ डॉनभाऊ, डा॑बिसकाका, का लहान पोरा॑ना बदनाम करताय??? (म्हणजे अस॑ सगळ्या॑समोर बोलून...आमच॑ गुपित उघड करताय) ह्या विका॑ताला जरा लैच बिझी होतो म्हणून हजेरी लावायची राहिली तर डायरेक्ट हे अस॑? आमचा कार्यक्रम तसा महिन्यातून एखाद्यावेळीच असतो, सगळी उपद्व्यापी भुतावळ एकत्र जमली की मग हा बेत पार पडतो. औ॑दाच्या विका॑ताला मात्र हे जुळून आल॑ आन् धूमशान मज्जा केली हो.... हे हे...तात्याशेठ, ते "बार उघडे असतील का?" लै भारी ! अरे, त्याचा अंमल म्हणजे इंग्रजी सत्तेच्या अंमलासारखा आहे, दीर्घकालीन!! :) इतक्यात थोडाच उतरणार? :))) अस॑ का? अस॑? आयला, दुसर॑ कोन भेटल॑ नाय का हो? का दिसला धमाल्या की मार त्याची ?:)))) आमचा पार "पी.के. गिरपडे" करुन टाकला राव तुम्ही.

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर 01/03/2008 - 12:09

उत्तर टाळलंय कुठे?

बराच फरक आहे.. अनुभवांती ज्ञानप्राप्ती होईल! :)

असं उत्तर मागेच दिलं आहे! हां, आता ते ते मद्य कसं बनवतात, कशापासून बनवतात याबद्दल आपल्याला काय माहीत नाय!

आपल्याला काय, प्रत्येकाच्या चवीशी मतलब! आणि तो फरक शब्दात व्यक्त करता येत नाही, तर त्याचा अनुभव घेऊन पाहावा लागतो!

ती स्वानुभवातून येणारी अनुभूती आहे! :)**

**वरील वाक्य हे संत तात्याबा महाराजांच्या एका प्रवचनातील आहे! :)

असो..

आपला,
(जाणीवेतला-नेणीवेतला!) श्रीसंत तात्याबा महाराज.

In reply to by विजुभाऊ

असं माझ्या आणि तात्याच्या नादी लागाल तर आम्ही दिवसभर (आमच्याकडे रात्रभर) असेच अभिप्राय देत राहू! :))

तुम्हाला ज्ञानप्राप्ती करायची असेल तर लवकर दुसरा गुरू शोधावा हे उत्तम! :))))))))

विजुभाऊ 01/03/2008 - 12:29

रमणींच्या लत्ताप्रहाराने अशोक व्रुक्श वॄक्ष ( हा जमले एकदाचे) फुलतो असे म्हणतात.

रम च्या लत्ताप्रहाराने कोणता वॄक्ष  फुलतो

आणखी कसल्या लत्ताप्रहाराने कोणते वॄक्ष फुलतात?

In reply to by विजुभाऊ

या प्रश्नाचे उत्तर इथे येणारी ताज्या दमाची, तरूण, अविवाहित मंडळी देऊ शकतील!!!

आमचं आपलं, "पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा"

आमचा अशोकवृक्ष फुलून, पानगळ होऊन, आता वठला आहे, आलं का लक्षांत? :)))

(सरपंच बहुतेक आम्हाला 'समज' देणार या अभिप्रायाबद्द्ल!!! पण काय करणार, तुम्ही प्रश्नच तसा विचारलात!:))))

सॉरी, हो सरपंच!

मदनबाण 01/03/2008 - 12:29

मला मेल द्वारे आलेली एक सुंदर कविता:---

 

मी मेल्यावर गंध गुलाल लावुनी तिरडी माझी सजवा

मात्र त्यावर टाकावयाची फुले दारुत आधी भिजवा

माझ्या अंतयात्रेला सर्वजण शुध्दीत असावेत

मात्र चार खांदेकरी थोडेसे प्यायलेले असावेत

हे सर्व पाहुन तुम्ही म्हणाल बरं झालं बेवडा गेला

पण दारु प्यालेले म्हणतील आमचा जोडीदार गेला

असे हे जीवन .....! जगण्यापेक्षा मेलेले बरे

पण भिती वाटते मरण्याची म्हणुन थोडेसे प्यालेले बरे 

(रोज दारु सोडली म्हणणारा )

          मदन बाण

ओगलेशेठ, संध्याकाळी नसेल दारू जगू कशाला? जगलंच नाही तर दुसर्‍या दिवशी पिणार कसे बॉ? गावामध्ये नसेल बारू जगू कशाला? त्याकरिता आणून ठेवा घरात दारु...... दारू पिता मला वाटते हलके हलके खरयं..... या धरतीला होऊन भारू जगू कशाला? त्यापरि दारु पिउनी व्हावे हलके-हलके, जेणेकरूनी हा विचार मनी न झलके ;) आपला, (हलका-हलका) छोटी टिंगी ;)

नशा येण्यासाठी लोकांना पैसे खर्च करावे लागतात आणि इतक्या सार्‍या गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो... अरेरे... आपल्याला तर बुवा, भेळेच्या दुकानाबाहेर येणार्‍या चुरलेल्या कांदा-कोथिंबिरीच्या वासाने, पहिल्या पावसाच्यामुळे मातीला येणार्‍या वासाने, मंदीरांच्या बाहेर असणार्‍या चाफ्याच्या सड्यामुळे, कवितांच्या हृदयस्पर्शी ओळीमुळे, मांजराच्या पिल्लाच्या बागडण्याने नशा येते. त्यासाठी कृत्रिम साधनांची आवश्यकता वाटत नाही.

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर 02/03/2008 - 10:13
प्रत्येक नशेची गंमत वेगळी, अनुभव वेगळा! आम्हाला वरील गोष्टींतूनही नशा येते आणि उत्तम प्रतिच्या विदेशी मद्यानेही आम्ही दोन घटका धुंद होतो! तसं पाहायला गेलं तर आम्ही उत्तम लागलेल्या तानपुर्‍यांच्या जोडीच्या गुंजारवातही अगदी रमून जातो आणि अण्णांच्या पुरियातल्या निषादानेही आमचं देहभान हरवतं! एखादी मधाळ तरूणीही आम्हाला अवचित घायळ करते! आपण दिलेली यादी फारच तोकडी आहे! या जगात धुंद करणार्‍या, बेहोष करणार्‍या अनेक गोष्टी आहेत. प्रत्येकाची गंमत वेगळी, मजा वेगळी! आणि ती लुटताना आम्ही कधीच, 'हीच काय ती नशा!' अशी संकुचित वृत्ती ठेवत नाही! तात्या.

In reply to by सृष्टीलावण्या

आपल्याला तर बुवा, भेळेच्या दुकानाबाहेर येणार्‍या चुरलेल्या कांदा-कोथिंबिरीच्या वासाने, पहिल्या पावसाच्यामुळे मातीला येणार्‍या वासाने, मंदीरांच्या बाहेर असणार्‍या चाफ्याच्या सड्यामुळे, कवितांच्या हृदयस्पर्शी ओळीमुळे, मांजराच्या पिल्लाच्या बागडण्याने नशा येते. याचा अर्थच, नशा म्हणजे काय हे तुम्हाला ठावूक नाही. आणि 'नशा' आणि 'प्रसन्नता' यांतील फरक तुम्हाला कळलेला दिसत नाही.... नशा येण्यासाठी लोकांना पैसे खर्च करावे लागतात आणि इतक्या सार्‍या गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो... जी गोष्ट आपल्याला माहिती नाही ती विचारावी. उगाच व्यर्थ तारे तोडण्यात काय अर्थ? :))

हे म्हणजे, "आपण खाल्लं की गोमय आणि दुसर्‍याने खाल्ले की शेण" ह्यातला प्रकार झाला. आपणाला येते ती नशा आणि दुसर्‍याला येते ती प्रसन्नता????? बापु, चुरलेल्या कांदा-कोथिंबिरीला सुद्धा मादक वास असतो बरे... अर्थातच त्याची नशा आपल्याच नियंत्रणात असते.. ती सोडायला अल्कोहोलिक्स अनॉनिमस लागत नाही... कळावें, लोभ असावा... आणि राग नसावा, आपली, सृष्टीलावण्या परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

In reply to by सृष्टीलावण्या

"आपण खाल्लं की गोमय आणि दुसर्‍याने खाल्ले की शेण" ह्यातला प्रकार झाला. आपणाला येते ती नशा आणि दुसर्‍याला येते ती प्रसन्नता????? म्हणजे तुमच्याच म्हणण्याप्रमाणे, गोमय = नशा शेण = प्रसन्नता! ठीक आहे, आपली हरकत नाही!! :)))))

धमाल मुलगा 03/03/2008 - 11:52
अरे, सृष्टीताई, आम्हीसुद्धा आपल्यासारखेच त्या सगळ्या गोष्टी॑नी धु॑द होतो बर॑...मजा येते ! त्याशिवाय, आपल्या आवडत्या व्यक्तीच्या डोळ्यात रोखून बघत काळवेळाच॑ भान हरपून वेडे होतो, ह्या सगळ्याने आम्हाला नशाही येते, धु॑दीही जाणवते आणि प्रसन्न देखिल वाटते.... पण.............. आम्ही बिचारे सर्वसामान्य लोक ब्रम्हान॑द टाळीच्या योग्यतेला पोहचू शकत नाही, मग...उन्मनी अवस्थेस जाण्याकरीता आम्हाला पैसा खर्च करावा लागतो. ह्या सगळ्या नशा॑चे आपापले स्वतःचे खास असे बाज आहेत...उगाच एकीची तुलना दुसरीशी करुन, ही उच्च अन् ती नीच असा दुजाभाव नको मा॑डूस ग॑ ! तो त्या सगळ्याच नशा॑चा अपमान ठरेल! असो, जो जे वा॑छिल तो ते लाहो | तिन्हीलोक धु॑द राहो | आपला, - ड्ड म्मा ळ.... (अरे..हे अस॑ का होत॑य? ह॑ अस॑ आहे तर...नशा ही नशा है !!!)

विजुभाऊ 03/03/2008 - 12:42
...उगाच एकीची तुलना दुसरीशी करुन, ही उच्च अन् ती नीच असा दुजाभाव नको मा॑डूस ग॑ हे म्हणजे ऐश्वर्या राय देखणी कि जयश्री गडकर्..( मी सन्ध्या म्हणत नाही.....तीचे सौन्दर्य फक्त व्हि शान्तारामनाच दिसायचे).........मधुबाला सुन्दर की माधुरी.......... विषय तो नाही....मी विचारलेला प्रश्न हा आहे की रम , व्होडका , व्हिस्की , स्कोच , ब्रैन्डी , फेणी ,मोसंबी ,नारंगी यात नक्की फरक काय आहे? रम ची लत्ता पटकन आणि जोरात बसते आणि व्हिस्की ची लत्ता थोडी उशीरा का बसते.( सृष्टीलावण्य बाई ....शेवटी ती लाथ च....) हा ज्याचा त्याचा वैयक्तिक नसून सार्वत्रिक अनुभव आहे...(तात्या याला दुजोरा नक्की देतील)...... थोडासा अध्यात्मिक अनुभावा सारखा (तरिच कार्ल मार्क्स आध्यात्म ही अफुची गोळी आहे असे म्हणाला होत) हे असे का होते.

'धर्म अफूची गोळी आहे' असे काहीतरी ऐकले आहे मी. असो नशा ही नशा असते मग ती कसलीही असो. पण आम्हाला मद्याची नशा कधीच भावली नाही. :) आणि आम्ही न पिताच इतके बेधुंद आहोत की वेगळी दारू पिण्याची गरजच नाही. त्यामुळे नारिंगी, मोसंबी, ताडी, रातराणी, खोपडी यात रंगाचा फरक असतो इतके सोडून मी तरी काही सांगू शकत नाही. -असुरावादी(डॅनी) पुण्याचे पेशवे

कंजूस 02/09/2023 - 05:10
आता म्हणे ते घेऊन घेऊन डॉक्युमेंटेंशन करत आहेत ते खरं आहे का? त्या निमित्ताने देशाटन वगैरे. जपान आणि रशिया हे देशही यादीत असावेत.

रम , व्होडका , व्हिस्की , स्कोच , ब्रैन्डी , फेणी ,मोसंबी ,नारंगी   यात नक्की फरक काय आहे?

तज्ञानी सल्ला द्यावा....मला यातली शून्य अक्कल आहे? उगाच हाय कम्बख्त तूने पी ही नही असे रिमार्क्स मारू नका?

डिस्नी प्राणिसंग्रहालयास भेट

धनंजय ·

नंदन 01/03/2008 - 06:59

छायाचित्रे मस्तच. खासकरुन शेवटचे आणि त्याखालील टिप्पणी :). हेच लॉजिक थोडं पुढे नेऊन बोरकर म्हणतात तसं -

ऐस तू खुशाल कुठेही मी तुडुंब झालो
अविश्रांत हिंडुनि अंती मी निवांत झालो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

कोलबेर 01/03/2008 - 08:46

फारच छान फोटो. हरिणदादा आणि त्याची पार्श्वभुमी मस्त जुळुन आली आहे. वाघोबाच्या फोटोतील हिरवळ छानच आली आहे. भुंग्याचा फोटो सहीच आहे, भिंग अजुन थोडे मोठे करुन पार्श्वभुमी आणखी अस्पष्ट केली असती तर अजुनच भारी झाला असता (वाघुळाच्या चित्रा सारखा!)  रंग एकदम उठून आणि छान आले आहेत!! और आने दो...

हरीणदादा खरा आहे की त्याचे चित्र आहे?  चित्र असल्यासारखे वाटते...

खरा असल्यास एका ऊत्कृष्ट छायाचित्राबद्दल अभिनंदन!!

 

विसोबा खेचर 01/03/2008 - 11:23

धन्याशेठ,

अतिशय सुरेख चित्रं आणि त्यावरची टिप्पणी! मजा आली!

वाघाचं चित्र तर क्लासच!

तू देखील एवढे सुरेख फोटू काढतोस हे माहितच नव्हतं! साला मिपावर एकापेक्षा एक उत्तम फोटूग्राफर आहेत म्हणायचे! :)

तात्या.

झकासराव 01/03/2008 - 20:38
आहेत :) वाघोबा आवडले. हरिणाच्या चित्राची बॅकग्राउंड ही चित्रा सारखी वाटत आहे. ते कशामुळे??? अवांतर : तात्या मग एकसे बढकर एक अशा फोटोग्राफर लोकांसाठी तुम्ही फोटो ग्राफीचा वेगळा विभाग उघडुन द्या बरं :)

In reply to by झकासराव

धनंजय 02/03/2008 - 04:45
हरिण भित्तिचित्राच्या समोर बसले होते. भित्तिचित्राला पडलेल्या भेगा खर्‍या नाहीत! हरणे ठेवलेले कुंपण एक जंगल आहे ज्यात पडझड झालेल्या इमारती आहेत, असा आभास डिस्नी पार्कला करायचा होता. त्यामुळे ती पडझड झालेली चित्र असलेली भिंत नीट बघितल्यास तशीच "बनवली" आहे.

पण त्यासोबतची अवतरणे त्याहून खास... अभिनन्दन... शांता शेळकेंनी आपल्या पुस्तकांत "कॅटवाईज" नावाच्या पुस्तकातील प्राण्यांचे फोटो व अवतरणांचा उल्लेख केला होता त्याची आठवण झाली. विल्बर पिपिनचे हे पुस्तक जरूर वाचा. अमेरिकेत $१.५० च्या आसपास मिळते...

चतुरंग 02/03/2008 - 11:26
हरीणदादा एखाद्या ग्रीटिंगकार्डमधल्यासारखा दिसतोय, फारच छान. चित्रांसोबतची अवतरणेही मनात घर करुन राहतात. पाण्यात खेळणारी मुले हा तर स्वर्गीय आनंदाचा ठेवाच!! चतुरंग

सुवर्णमयी 11/03/2008 - 00:36
दुसरे छायाचित्र खुलासा वाचल्यावर पटले. अन्यथा हे छायाचित्र कसे असा विचार करत होते. मस्त छायाचित्रे , आवडली. सोनाली

नंदन 01/03/2008 - 06:59

छायाचित्रे मस्तच. खासकरुन शेवटचे आणि त्याखालील टिप्पणी :). हेच लॉजिक थोडं पुढे नेऊन बोरकर म्हणतात तसं -

ऐस तू खुशाल कुठेही मी तुडुंब झालो
अविश्रांत हिंडुनि अंती मी निवांत झालो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

कोलबेर 01/03/2008 - 08:46

फारच छान फोटो. हरिणदादा आणि त्याची पार्श्वभुमी मस्त जुळुन आली आहे. वाघोबाच्या फोटोतील हिरवळ छानच आली आहे. भुंग्याचा फोटो सहीच आहे, भिंग अजुन थोडे मोठे करुन पार्श्वभुमी आणखी अस्पष्ट केली असती तर अजुनच भारी झाला असता (वाघुळाच्या चित्रा सारखा!)  रंग एकदम उठून आणि छान आले आहेत!! और आने दो...

हरीणदादा खरा आहे की त्याचे चित्र आहे?  चित्र असल्यासारखे वाटते...

खरा असल्यास एका ऊत्कृष्ट छायाचित्राबद्दल अभिनंदन!!

 

विसोबा खेचर 01/03/2008 - 11:23

धन्याशेठ,

अतिशय सुरेख चित्रं आणि त्यावरची टिप्पणी! मजा आली!

वाघाचं चित्र तर क्लासच!

तू देखील एवढे सुरेख फोटू काढतोस हे माहितच नव्हतं! साला मिपावर एकापेक्षा एक उत्तम फोटूग्राफर आहेत म्हणायचे! :)

तात्या.

झकासराव 01/03/2008 - 20:38
आहेत :) वाघोबा आवडले. हरिणाच्या चित्राची बॅकग्राउंड ही चित्रा सारखी वाटत आहे. ते कशामुळे??? अवांतर : तात्या मग एकसे बढकर एक अशा फोटोग्राफर लोकांसाठी तुम्ही फोटो ग्राफीचा वेगळा विभाग उघडुन द्या बरं :)

In reply to by झकासराव

धनंजय 02/03/2008 - 04:45
हरिण भित्तिचित्राच्या समोर बसले होते. भित्तिचित्राला पडलेल्या भेगा खर्‍या नाहीत! हरणे ठेवलेले कुंपण एक जंगल आहे ज्यात पडझड झालेल्या इमारती आहेत, असा आभास डिस्नी पार्कला करायचा होता. त्यामुळे ती पडझड झालेली चित्र असलेली भिंत नीट बघितल्यास तशीच "बनवली" आहे.

पण त्यासोबतची अवतरणे त्याहून खास... अभिनन्दन... शांता शेळकेंनी आपल्या पुस्तकांत "कॅटवाईज" नावाच्या पुस्तकातील प्राण्यांचे फोटो व अवतरणांचा उल्लेख केला होता त्याची आठवण झाली. विल्बर पिपिनचे हे पुस्तक जरूर वाचा. अमेरिकेत $१.५० च्या आसपास मिळते...

चतुरंग 02/03/2008 - 11:26
हरीणदादा एखाद्या ग्रीटिंगकार्डमधल्यासारखा दिसतोय, फारच छान. चित्रांसोबतची अवतरणेही मनात घर करुन राहतात. पाण्यात खेळणारी मुले हा तर स्वर्गीय आनंदाचा ठेवाच!! चतुरंग

सुवर्णमयी 11/03/2008 - 00:36
दुसरे छायाचित्र खुलासा वाचल्यावर पटले. अन्यथा हे छायाचित्र कसे असा विचार करत होते. मस्त छायाचित्रे , आवडली. सोनाली
मागे फ्लोरिडा येथे डिस्नीच्या प्राणिसंग्रहालयात गेलो होतो. तिथे काही चित्रे टिपली.

आधी या मुखवटा घातलेल्या पक्ष्याने माझे सशर्त स्वागत केले .
bird


हरीणदादाने माझ्याकडे बघून न बघितल्यासारखे केले .
Deer

यांत्रिकी आरेखक(मेकॅनिकल ड्रॉफ्ट्समन)

विकि ·

In reply to by पिवळा डांबिस

विकि 01/03/2008 - 15:34
या विषयाची माहीती मिळवण्यासाठी . या क्षेत्रात इमॅजिन करून मशिनचे पार्ट काढणे महत्वाचे ठरते ते इमॅजिन कश्याप्रकरे करतात त्यासाठी ही चर्चा. आपला कॉ.विकि

सहमत!

ह्या विषयासाठी www.cnczone.com, www.mmsonline.com ही संकेतस्थळे उपलब्धआहेत.
नाहीतर येथे याविषयाचे शुद्धलेखन होईल.

संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

फक्त संदीप 29/11/2008 - 17:37
यांत्रिकी आरेखक म्हणजे काय? टॉप ,फ्रंट,साईड व्युव म्हणजे काय?यांत्रिक अभियांत्रिकी क्षेत्रात या आरेखकाचा उपयोग कश्या प्रकारे होतो? वेगवेगळे ड्रॉईंग पेपर (A0,A1,A2,A3,A4,A5) येथे का वापरले जातात. तसे मशीन पार्टचे विविध भाग ,ऑपरेशन्स,असेंब्लीज याबद्दल माहीती मिळेल का? महत्वाचे म्हणाजे या क्षेत्रात इमॅजिनेशन हा प्रकार महत्वाचा ठरतो ?ते इमॅजिनेशन कश्याप्रकारे करायचे असते. टॉप ,फ्रंट,साईड view ही कल्पना सर्वसाधारण व्यक्ति जी यंत्रावर काम करुन उत्पादन काढते त्यासाठि आहे. सधारण पणे तुम्हि एखाद्या वस्तु चा विचार करता तेव्हा ति वस्तु वरुन पहिलयास कशि दिसेल (top view) समोरुन कशि दिसेल,(front view) आणि बाजुने कशि दिसेल,(sideview) याचा विचार, या क्षेत्रात इमॅजिनेशन हा प्रकार अतिशय महत्वाचा ठरतो कारण त्याशिवाय नविन निर्मिति होणे शक्य नाहि वेळे अभावि मि जास्त महिती देवु शकत नाहि आणि शुध्दलेखनाच्या चुकाही होतात घाई मधे मी याचे उत्तर देईन जेवढे शक्य असेल तेवढे...मी याच क्षेत्रात आहे. धन्यवाद शुध्दलेखनाच्या चुका क्ष्मस्व..... डिझाईनींगच्या विचारात गढुन गेलेला SANDEEP

In reply to by पिवळा डांबिस

विकि 01/03/2008 - 15:34
या विषयाची माहीती मिळवण्यासाठी . या क्षेत्रात इमॅजिन करून मशिनचे पार्ट काढणे महत्वाचे ठरते ते इमॅजिन कश्याप्रकरे करतात त्यासाठी ही चर्चा. आपला कॉ.विकि

सहमत!

ह्या विषयासाठी www.cnczone.com, www.mmsonline.com ही संकेतस्थळे उपलब्धआहेत.
नाहीतर येथे याविषयाचे शुद्धलेखन होईल.

संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

फक्त संदीप 29/11/2008 - 17:37
यांत्रिकी आरेखक म्हणजे काय? टॉप ,फ्रंट,साईड व्युव म्हणजे काय?यांत्रिक अभियांत्रिकी क्षेत्रात या आरेखकाचा उपयोग कश्या प्रकारे होतो? वेगवेगळे ड्रॉईंग पेपर (A0,A1,A2,A3,A4,A5) येथे का वापरले जातात. तसे मशीन पार्टचे विविध भाग ,ऑपरेशन्स,असेंब्लीज याबद्दल माहीती मिळेल का? महत्वाचे म्हणाजे या क्षेत्रात इमॅजिनेशन हा प्रकार महत्वाचा ठरतो ?ते इमॅजिनेशन कश्याप्रकारे करायचे असते. टॉप ,फ्रंट,साईड view ही कल्पना सर्वसाधारण व्यक्ति जी यंत्रावर काम करुन उत्पादन काढते त्यासाठि आहे. सधारण पणे तुम्हि एखाद्या वस्तु चा विचार करता तेव्हा ति वस्तु वरुन पहिलयास कशि दिसेल (top view) समोरुन कशि दिसेल,(front view) आणि बाजुने कशि दिसेल,(sideview) याचा विचार, या क्षेत्रात इमॅजिनेशन हा प्रकार अतिशय महत्वाचा ठरतो कारण त्याशिवाय नविन निर्मिति होणे शक्य नाहि वेळे अभावि मि जास्त महिती देवु शकत नाहि आणि शुध्दलेखनाच्या चुकाही होतात घाई मधे मी याचे उत्तर देईन जेवढे शक्य असेल तेवढे...मी याच क्षेत्रात आहे. धन्यवाद शुध्दलेखनाच्या चुका क्ष्मस्व..... डिझाईनींगच्या विचारात गढुन गेलेला SANDEEP

यांत्रिकी आरेखक .
यांत्रिकी आरेखक म्हणजे काय? टॉप ,फ्रंट,साईड व्युव म्हणजे काय?यांत्रिक अभियांत्रिकी क्षेत्रात या आरेखकाचा उपयोग कश्या प्रकारे होतो? वेगवेगळे ड्रॉईंग पेपर (A0,A1,A2,A3,A4,A5) येथे का वापरले जातात. तसे मशीन पार्टचे विविध भाग ,ऑपरेशन्स,असेंब्लीज याबद्दल माहीती मिळेल का?
महत्वाचे म्हणाजे या क्षेत्रात इमॅजिनेशन हा प्रकार महत्वाचा ठरतो ?ते इमॅजिनेशन कश्याप्रकारे करायचे असते.
आपला
कॉ.विकि

मन म्हणजे उत्तर : विचाराचा गुन्ता

प्रेमसाई ·

द्राविडी प्राणायाम म्हणजे नक्की काय?

विजुभाऊ ·

वडापाव 29/02/2008 - 14:42
शब्दशः अर्थ हवा असेल, तर एखाद्या तज्ज्ञाला विचारा.
'द्राविडी प्राणायाम करणे' ह्या वाक्प्रचाराचा अर्थ :- सोप्या मार्गापेक्षा उगाच अनावश्यक रितीने कठीण मार्ग अवलंबणे

इनोबा म्हणे 29/02/2008 - 14:53

इथे प्रश्न विचारुन आपण जो काही उद्योग केला आहे,तोच...(ह.घ्या.)

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा(मिसळबोध)

आनंद घारे 29/02/2008 - 14:55
सरळ समोरून हाताच्या चिमटीत नाक न पकडता उजवा हात मानेच्या मागून वळवून डाव्या बाजूने पुढे आणून नाक पकडणे.  हे कोठले आसन असल्यास मला त्याची कल्पना नाही.

वडापाव 29/02/2008 - 14:42
शब्दशः अर्थ हवा असेल, तर एखाद्या तज्ज्ञाला विचारा.
'द्राविडी प्राणायाम करणे' ह्या वाक्प्रचाराचा अर्थ :- सोप्या मार्गापेक्षा उगाच अनावश्यक रितीने कठीण मार्ग अवलंबणे

इनोबा म्हणे 29/02/2008 - 14:53

इथे प्रश्न विचारुन आपण जो काही उद्योग केला आहे,तोच...(ह.घ्या.)

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा(मिसळबोध)

आनंद घारे 29/02/2008 - 14:55
सरळ समोरून हाताच्या चिमटीत नाक न पकडता उजवा हात मानेच्या मागून वळवून डाव्या बाजूने पुढे आणून नाक पकडणे.  हे कोठले आसन असल्यास मला त्याची कल्पना नाही.

द्राविडी प्राणायाम म्हणजे नक्की काय? तो कसा करतात?

त्याचा फायदे काय?

मी कोण होणार ? : भाग ४

आनंद घारे ·

राजमुद्रा 29/02/2008 - 13:28

वा आनंदघन!

मला तर ही माझीच गोष्ट वाट्ते आहे. फक्त मी इंजिनियर झाले नाही तर चित्रकार झाले. तुमची गोष्ट पन्नास वर्षांपूर्वीची आहे आणि माझी नऊ वर्षांपूर्वीची. मला दहावीनंतर योग्य अभ्यासक्रम निवडायचा होता. अभ्यासक्रम निवडताना योग्य मार्गदर्शक मिळाला नाही तर किती त्रास होतो हे मी  चांगलं अनुभवलयं. अशिक्षित आईबाबा आणि चित्रकारांबाबतच्या वावड्या यामुळे अडचण वाटली खरी, पण तेच अशिक्षित आईबाबा जेव्हा ठामपणे मागे उभे राहिले तेव्हा खरच नवी उभारी मिळाली आणि अर्धवेळ काम करून का होईना पण  माझे शिक्षण पूर्ण झाले.

धन्यवाद आनंदघन! आज तुमच्या लेखामुळे बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या.

राजमुद्रा :)

छोटा डॉन 29/02/2008 - 15:10

मलापण लहानपणी "इंजिनीयर" म्हणजे एकदम अचाट गोष्टी करणारे लोक वाटायचे. हे प्रकरण म्हणजे एकतर 'गोर्‍या चामडीच्या लोकांचे किंवा ईथल्या अवलिया व विक्षिप्त ' लोकांनाच साध्य आहे असा माझा समज होता[ त्याला माझ्या नात्यातल्या एका इंजिनीयर असलेल्या 'विक्षिप्त मामाने' बळकटी दिली ]. त्यामुळे लहानपणापासूनच मला त्याचे आकर्षण होतेच .
"मोठीपणी काय होणार ?"  याचे उत्तर लहानपणी प्रसंगानुरूप बदलत गेले , सांगायचे तर "दूसर्‍यावर सूड घेण्यासाठी त्याला इंजेक्शन देण्यासाठी मला डॉक्टर व्हावे असे वाटे , एस टी कंडक्टर चा मस्त प्रवास व हातातली पैशाने भरलेली बॅग बघून मला ते आवडे , भेळचा गाडा चालवणार्‍या भैयाची लै ऐश असेल असे मानून माझी भेळचा गाडा टाकायची ईच्छा होत असे, सिनेमे बघून तर विचारायलाच नको ( 'बॉर्डर' बघितल्यावर मी सैनिक होतो असे म्हणल्यावर पिताजीनी अशा नजरेने बघितले की मला तो विचार जागेवर्च सोडून द्यावा लागला. मग मी ठरवले की आधी मला विरोध करणार्‍या 'घरातील दूश्मनांशी लढू मग देशाचे  दूश्मन आहेतच की.'), 'डब्ल्यु डब्ल्यु एफ' बघून आम्ही 'फायटर' व्हायचे ठरवल्यावर पिताजींनी घरातील 'केबल कनेक्शन बंद' करून टाकले. पण त्यातल्या त्यात "इंजिनीयर " व्हायची ईच्छा मनात तशीच होती .............
पुढे १० वी व १२ वी ला जबरदस्त मार्क पडून बोर्डात आल्यावर आपोआप 'इंजिनीयरिंला जाण्याचे मार्ग' यक्दम सोपे झाले. शेवटी [कसेतरी] शिक्षण पूर्ण करून आज एका प्रतिष्ठित आस्थापनात नोकती करताना लहानपणाचे विचार आठलले की हसू येते ........

असो. आपल्या लेखामुळे त्या आठवणी जाग्या झाल्या ......

आठवणीत हरवलेला छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

प्राजु 29/02/2008 - 20:00

हा भाग अयिशय छान झाला आहे.

'बंगला' हा शब्द एका रहस्यमय सिनेमातच ऐकला होता. त्यातल्या खोल्यांमध्ये सगळीकडे जळमटे झाली असतील, कपाटातून हाडाचे सांगाडे बाहेर पडतील, गडद अंधारात भुते वावरत असतीन आणि लालबुंद डोळ्याचा सहा फुटी तगडा रखवालदारच तिथे रहात असेल अशी माझी त्याबद्दलची कल्पना होती. हा इंजिनियर या असल्या भयाण जागेत कां वास्तव्य करत असेल?

हे वाचून हसू आले.

- (सर्वव्यापी)प्राजु

ऋषिकेश 29/02/2008 - 20:43

हा भाग एकदम चुरचुरीत झालाय :).. नर्मविनोद खासच!!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

'बंगला' हा शब्द एका रहस्यमय सिनेमातच ऐकला होता. त्यातल्या खोल्यांमध्ये सगळीकडे जळमटे झाली असतील, कपाटातून हाडाचे सांगाडे बाहेर पडतील, गडद अंधारात भुते वावरत असतीन आणि लालबुंद डोळ्याचा सहा फुटी तगडा रखवालदारच तिथे रहात असेल अशी माझी त्याबद्दलची कल्पना होती. हा इंजिनियर या असल्या भयाण जागेत कां वास्तव्य करत असेल?

असे मला डाक बंगला म्हटले की वाटते. :) प्रत्येक डाक बंगल्यातून एकतर स्मगलिंग चालते किंवा त्यात भुते असतात असा माझा समज आहे.  :)

बाकी वर्णन छान. माझे एक काका सिव्हील इंजिनीअरची ऐट बघून सिव्हील इंजिनीअर झाले. ते म्हणत 'जीप मधून सफारी सूट घालून येणारा सिव्हील इंजिनीअर पाहीला की त्याच्या ऐटीचे आकर्षण वाटे. तसेच सिव्हील इंजिनीअरींग सोडून ईलेक्ट्रीकल, मेकॅनिकल अशा इतर शाखा असतात हे इंजिनीअरींग कॉलेज ला जाईपर्यंत माहीतच नव्हते.' त्यामुळे आपण लिहीलेला लेख वाचून मला माझ्या वयस्कर काकांची आठवण झाली.

तसेच माझ्या आजोबानी सागितलेल्या एका गमतीची आठवण झाली. ती अशी की एक 'डेक्कन कॉलेजचे' सुपरीटेंडंट असलेल्या गृहस्थांच्या वृद्ध आईने घरी आलेल्या पाहुण्याना 'आमचा बन्या ढेकूण कालेजात सुपारीटुण् टुण् आहे' असे सांगितले होते. :)

पुण्याचे पेशवे

रंजन 29/02/2008 - 22:37

तुमचे कथन चालू द्या ..
आमच्या वेळेस तर फावला वेळ कसा घाल्वायचा म्ह्णुन जायचे बॉ लोक इंजिनियर व्हायला.

बापु देवकर 02/03/2008 - 16:07
खरच...खुप छान आहे... हे वाचून आठवले की लहानपणि माझ्यासठी इंजिनियर चा अर्थ रेल्वे इंजिन चालक असा होता...आणी मलादेखिल तेच व्हायचे होते. राज....

In reply to by बापु देवकर

धनंजय 02/03/2008 - 19:48
हाही भाग आवडला. अवांतर : मलाही रेल्वे इंजिन चालकाच्या पेशाबद्दल फार आकर्षण होते.

आनंद घारे 02/03/2008 - 19:36
सर्व वाचकांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. माझ्या मूळच्या नियोजनानुसार करिअरचे एक एक पर्याय मोडीत काढून अखेर इंजिनिअरिंगला या मालिकेचा शेवट झाला होता. आता त्यापुढे काय यावर विचार करून लिहावे असे वाटू लागले आहे. त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल.

राजमुद्रा 29/02/2008 - 13:28

वा आनंदघन!

मला तर ही माझीच गोष्ट वाट्ते आहे. फक्त मी इंजिनियर झाले नाही तर चित्रकार झाले. तुमची गोष्ट पन्नास वर्षांपूर्वीची आहे आणि माझी नऊ वर्षांपूर्वीची. मला दहावीनंतर योग्य अभ्यासक्रम निवडायचा होता. अभ्यासक्रम निवडताना योग्य मार्गदर्शक मिळाला नाही तर किती त्रास होतो हे मी  चांगलं अनुभवलयं. अशिक्षित आईबाबा आणि चित्रकारांबाबतच्या वावड्या यामुळे अडचण वाटली खरी, पण तेच अशिक्षित आईबाबा जेव्हा ठामपणे मागे उभे राहिले तेव्हा खरच नवी उभारी मिळाली आणि अर्धवेळ काम करून का होईना पण  माझे शिक्षण पूर्ण झाले.

धन्यवाद आनंदघन! आज तुमच्या लेखामुळे बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या.

राजमुद्रा :)

छोटा डॉन 29/02/2008 - 15:10

मलापण लहानपणी "इंजिनीयर" म्हणजे एकदम अचाट गोष्टी करणारे लोक वाटायचे. हे प्रकरण म्हणजे एकतर 'गोर्‍या चामडीच्या लोकांचे किंवा ईथल्या अवलिया व विक्षिप्त ' लोकांनाच साध्य आहे असा माझा समज होता[ त्याला माझ्या नात्यातल्या एका इंजिनीयर असलेल्या 'विक्षिप्त मामाने' बळकटी दिली ]. त्यामुळे लहानपणापासूनच मला त्याचे आकर्षण होतेच .
"मोठीपणी काय होणार ?"  याचे उत्तर लहानपणी प्रसंगानुरूप बदलत गेले , सांगायचे तर "दूसर्‍यावर सूड घेण्यासाठी त्याला इंजेक्शन देण्यासाठी मला डॉक्टर व्हावे असे वाटे , एस टी कंडक्टर चा मस्त प्रवास व हातातली पैशाने भरलेली बॅग बघून मला ते आवडे , भेळचा गाडा चालवणार्‍या भैयाची लै ऐश असेल असे मानून माझी भेळचा गाडा टाकायची ईच्छा होत असे, सिनेमे बघून तर विचारायलाच नको ( 'बॉर्डर' बघितल्यावर मी सैनिक होतो असे म्हणल्यावर पिताजीनी अशा नजरेने बघितले की मला तो विचार जागेवर्च सोडून द्यावा लागला. मग मी ठरवले की आधी मला विरोध करणार्‍या 'घरातील दूश्मनांशी लढू मग देशाचे  दूश्मन आहेतच की.'), 'डब्ल्यु डब्ल्यु एफ' बघून आम्ही 'फायटर' व्हायचे ठरवल्यावर पिताजींनी घरातील 'केबल कनेक्शन बंद' करून टाकले. पण त्यातल्या त्यात "इंजिनीयर " व्हायची ईच्छा मनात तशीच होती .............
पुढे १० वी व १२ वी ला जबरदस्त मार्क पडून बोर्डात आल्यावर आपोआप 'इंजिनीयरिंला जाण्याचे मार्ग' यक्दम सोपे झाले. शेवटी [कसेतरी] शिक्षण पूर्ण करून आज एका प्रतिष्ठित आस्थापनात नोकती करताना लहानपणाचे विचार आठलले की हसू येते ........

असो. आपल्या लेखामुळे त्या आठवणी जाग्या झाल्या ......

आठवणीत हरवलेला छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

प्राजु 29/02/2008 - 20:00

हा भाग अयिशय छान झाला आहे.

'बंगला' हा शब्द एका रहस्यमय सिनेमातच ऐकला होता. त्यातल्या खोल्यांमध्ये सगळीकडे जळमटे झाली असतील, कपाटातून हाडाचे सांगाडे बाहेर पडतील, गडद अंधारात भुते वावरत असतीन आणि लालबुंद डोळ्याचा सहा फुटी तगडा रखवालदारच तिथे रहात असेल अशी माझी त्याबद्दलची कल्पना होती. हा इंजिनियर या असल्या भयाण जागेत कां वास्तव्य करत असेल?

हे वाचून हसू आले.

- (सर्वव्यापी)प्राजु

ऋषिकेश 29/02/2008 - 20:43

हा भाग एकदम चुरचुरीत झालाय :).. नर्मविनोद खासच!!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

'बंगला' हा शब्द एका रहस्यमय सिनेमातच ऐकला होता. त्यातल्या खोल्यांमध्ये सगळीकडे जळमटे झाली असतील, कपाटातून हाडाचे सांगाडे बाहेर पडतील, गडद अंधारात भुते वावरत असतीन आणि लालबुंद डोळ्याचा सहा फुटी तगडा रखवालदारच तिथे रहात असेल अशी माझी त्याबद्दलची कल्पना होती. हा इंजिनियर या असल्या भयाण जागेत कां वास्तव्य करत असेल?

असे मला डाक बंगला म्हटले की वाटते. :) प्रत्येक डाक बंगल्यातून एकतर स्मगलिंग चालते किंवा त्यात भुते असतात असा माझा समज आहे.  :)

बाकी वर्णन छान. माझे एक काका सिव्हील इंजिनीअरची ऐट बघून सिव्हील इंजिनीअर झाले. ते म्हणत 'जीप मधून सफारी सूट घालून येणारा सिव्हील इंजिनीअर पाहीला की त्याच्या ऐटीचे आकर्षण वाटे. तसेच सिव्हील इंजिनीअरींग सोडून ईलेक्ट्रीकल, मेकॅनिकल अशा इतर शाखा असतात हे इंजिनीअरींग कॉलेज ला जाईपर्यंत माहीतच नव्हते.' त्यामुळे आपण लिहीलेला लेख वाचून मला माझ्या वयस्कर काकांची आठवण झाली.

तसेच माझ्या आजोबानी सागितलेल्या एका गमतीची आठवण झाली. ती अशी की एक 'डेक्कन कॉलेजचे' सुपरीटेंडंट असलेल्या गृहस्थांच्या वृद्ध आईने घरी आलेल्या पाहुण्याना 'आमचा बन्या ढेकूण कालेजात सुपारीटुण् टुण् आहे' असे सांगितले होते. :)

पुण्याचे पेशवे

रंजन 29/02/2008 - 22:37

तुमचे कथन चालू द्या ..
आमच्या वेळेस तर फावला वेळ कसा घाल्वायचा म्ह्णुन जायचे बॉ लोक इंजिनियर व्हायला.

बापु देवकर 02/03/2008 - 16:07
खरच...खुप छान आहे... हे वाचून आठवले की लहानपणि माझ्यासठी इंजिनियर चा अर्थ रेल्वे इंजिन चालक असा होता...आणी मलादेखिल तेच व्हायचे होते. राज....

In reply to by बापु देवकर

धनंजय 02/03/2008 - 19:48
हाही भाग आवडला. अवांतर : मलाही रेल्वे इंजिन चालकाच्या पेशाबद्दल फार आकर्षण होते.

आनंद घारे 02/03/2008 - 19:36
सर्व वाचकांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. माझ्या मूळच्या नियोजनानुसार करिअरचे एक एक पर्याय मोडीत काढून अखेर इंजिनिअरिंगला या मालिकेचा शेवट झाला होता. आता त्यापुढे काय यावर विचार करून लिहावे असे वाटू लागले आहे. त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल.

खाली दिलेले आत्मकथन नाही. पन्नास वर्षांपूर्वी खेड्यात वाढलेल्या मुलांच्या अनुभवाची मिसळ आहे. त्यात चवीसाठी पदरचे तिखटमीठ घातले आहे.


अखेर इंजिनियर

नशीबानं मांडलेली थट्टा - पिंजरा संजोपराव हे पुस्तक प्रकाशित करत आहेत म्हणून अप्रकाशित. नीलकांत.

सन्जोप राव ·

बेसनलाडू 29/02/2008 - 10:53

तुमच्या लेखणीतून आज हे वाचायला मिळाले आणि भरून पावलो, असे म्हणावेसे वाटले. त्रयस्थ समीक्षकाप्रमाणे वृत्तपत्रीय समीक्षा न लिहिता "आपल्याला स्वतःला" काय वाटले, हे लिहिण्याचे तुमचे कसब प्रशंसनीय वाटते. कदाचित तेच समीक्षेसारख्या रुक्षशा लेखनप्रकारालाही वाचकांच्या बरेच जवळ नेऊन सोडते, असे मला वाटते.

संध्याबाईंच्या चेहर्‍यात मला बरेचदा अंमळ पुरुषी भाव दिसतात. त्यामुळे याच एका मुद्द्यावर 'पिंजरा'मधल्या भूमिकेसाठी त्यांची निवड व्हायला नको होती, असे वाटते. श्रीराम लागूंच्या अभिनयाचे, लावलेला आवाज आणि मॉड्युलेशन हे वैशिष्ट्य पहिल्यापासूनच राहिले आहे. त्यामुळे आज 'पिंजरा' पाहताना त्याचे विशेष कौतुक मला वाटत नाही. निळू फुले साहेब तर जबरदस्त ताकदीचे अभिनेते आहेत. त्यांच्याबद्दल मी काय बोलावे! ज्यांनी त्यांचा अभिनय पाहिलेला नाही, त्या आजच्या पिढीतील युवकांनी नि होतकरू अभिनेत्यांनी नुकत्याच आलेल्या 'पांढर' चित्रपटातील त्यांची भूमिका पाहिली तर उत्तम. दुय्यम, नगण्य कालावधीची ती 'आबा'ची भूमिका इतकी नैसर्गिक आणि ताकदीची केली आहे त्यांनी!

एकच रुखरुख लागून राहिली, ती म्हणजे 'पिंजरा' मधल्या एक से बढकर एक गाण्यांबद्दल तुमचे मत वाचायला न मिळाल्याची. तेही लिहिले असतेत, तर अधिक आनंद वाटला असता. असो.

(आस्वादक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार 29/02/2008 - 13:50

हेच म्हणतो..

तुमच्या लेखणीतून आज हे वाचायला मिळाले आणि भरून पावलो, असे म्हणावेसे वाटले. त्रयस्थ समीक्षकाप्रमाणे वृत्तपत्रीय समीक्षा न लिहिता "आपल्याला स्वतःला" काय वाटले, हे लिहिण्याचे तुमचे कसब प्रशंसनीय वाटते. कदाचित तेच समीक्षेसारख्या रुक्षशा लेखनप्रकारालाही वाचकांच्या बरेच जवळ नेऊन सोडते, असे मला वाटते. ........एकच रुखरुख लागून राहिली, ती म्हणजे 'पिंजरा' मधल्या एक से बढकर एक गाण्यांबद्दल तुमचे मत वाचायला न मिळाल्याची............

केशवसुमार..

(अवांतरः गाणी लिहिली असती तर कच्चा माल पण मिळाला असता)

नंदन 29/02/2008 - 11:05

रावसाहेब, परीक्षण आवडले. तात्याची खूप काळापासूनची रिक्वेष्ट तुम्ही तुमच्या नेहमीच्या शैलीत पूर्ण केलीत :).

अंतिम क्षणी रिते, रिकामे राहणारे पात्र हा जी. एं.च्या कथांची आठवण करून देणारा वाक्यप्रयोग, 'असतापैकी' आणि निळूभाऊंचे संवाद/शैली यासारख्या अनेक बारीक-सारीक गोष्टींकडे पुरवलेले लक्ष आणि निराळ्या उपमा या तुमच्या परीक्षणातल्या गोष्टी ;

है और भी दुनियाँ में सुखनवर बहुत अच्छे
कहते हैं कि गालिब का है अन्दाजे बयाँ और

सारखी दाद घेऊन जातात :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

राजमुद्रा 29/02/2008 - 11:02

'मदनाची लालडी' अशी ही चंद्रकला आहे. आपली जवानी आणि आपले सौष्ठव याची तिला पुरेपूर जाण आहे आणि ही अस्त्रे वापरुन आपण कुठल्याही पुरुषाला घायाळ करु शकतो असा ताठा - गर्वही. अशा भूमिकेत शिरणे संध्याबाईंना अंमळ कठीणच गेले आहे.

राजमुद्रा :)

सर्किट 29/02/2008 - 12:05
वा रावसाहेब !!

एकूण एक मुद्द्यांविषयी सहमत !

एक तद्दन बाजारू चित्रपट, आणि लागूंच्या अभिनयकौशल्यावरचा एक काळाधब्बा, असे ह्याचे वर्णन करता येईल. निळूभाऊ मात्र जबरा.

- सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 29/02/2008 - 13:32

चित्रपट आवडला नव्हता. गाणी मस्त होती. पण लेखात म्हटल्याप्रमाणे तो विनोदी वाटला होता. :(

लेख मात्र सुंदर झाला आहे.

(रसिक) आजानुकर्ण

धमाल मुलगा 29/02/2008 - 12:16
च्यायला....
आणि आम्ही मात्र अभिरुचीस॑पन्न (!) जन म्हणतात म्हणून आवडीन॑ हा चित्रपट पाहिला आणि टिपला नसताना तो॑ड फाटेस्तोवर स्तुती केली (एव्हढा काही मनापासून आवडला नसतानाही)..हो, उगाच कोणि आपल्याला चिल्लरमध्ये जमा करायला नको म्हणून!!!

बाकी निळूभाऊ आपले येकदम फेवर्‍येट. क॑च्याबी शिणेमात बघा, समोरच्याला पार खाऊन जात्यात.
त्ये॑ची बेरकी नजर, तो॑डावरचे हलकट भाव आणि फर्मास आवाज सगळ॑च आपल्याला लै म्ह॑जी लै आवडत॑.
पण एकदा त्या॑ना खरोखर भेटलो आणि चाट पडलो. एव्हढा मृदूभाषी, सत्शील माणूस हे असले रोल करू शकतो म्हणजे कम्मालेय बॉ!

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 29/02/2008 - 14:47

"बाकी निळूभाऊ आपले येकदम फेवर्‍येट. क॑च्याबी शिणेमात बघा,"..."
च्यायला आपली मते लैच जळतायत बघ, आपले पण लै फेवरीट आहेत निळूभाऊ.
आपल्याला लेटेस्ट आठवतं म्हणजे "सात च्या आत घरात " मधला फक्त "४ मिन्टाचा" त्यांचा "ग्रामिण नेतॄत्व असलेला ढोंगे पाटलाचा रोल ". ईन्शाल्ला , काय दम आहे भूमिकेत .... जबरा .....
आपण तर पार "फिदा" भाऊ त्याच्यावर ......

छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

अवांतर : "पिंजरा" मधली 'गाणि आणि चित्रपट' दोन्हीही उत्तम ....
               आजही आम्ही कार्यालयात "आली ठूमकत नार लचकत् ...." या गाण्याचा मुक्त वापर करतो . [ आतल्या गोटातील गोष्ट म्हणजे, मराठी समजणारे कमी लोक असल्याने 'सापही मर जाता है और लाठी भी नही टूटती ....' ]

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा 29/02/2008 - 15:11

 शाब्बास रे पठ्ठे !!! काय आठवण करून दिलीस!
सातच्या आत...मधले जबरा डायलॉग्स फक्त आणि फक्त निळूभाऊ॑साठीच असावेत अस॑ वाटत पाहताना...
"....पोरग॑ तिकड॑ चौकीत जायची येळ आलीय आन हा कारखान्यावर बसून राजकारन ख्येळतोय... डे॑गळ्या..माझ॑ जाकिट घे, जीप काढ.." लै भारी ! काय दम आहे अजून.

पोलिस चौकीत...
"हा नाहीsss हे ! युवराज त्या॑च॑ नाव! युवराज साहेबराव डोणजे-पाटील "
" हे बघा इन्सपेक्टर...(मा॑जरेकर्)...कोकनातले काय? ...(हो)...तरी पन ऐकायच॑............एव्हढ्यासाठी शी. यम.ला फोन लावायला लावू नका..."

"पोरान॑ दारू प्यावी, हवालदाराच्या कानफटात द्यावी अन् बापान॑ नायतर आज्ज्यान॑ हे नुसत॑ एका कर॑गळीवर निभावून न्याव॑..खानदानी रीत आहे आमची"

एक से बढकर एक... आपण पण  पार "फिदा" भाऊ त्याच्यावर ......

आजही आम्ही कार्यालयात "आली ठूमकत नार लचकत् ...." या गाण्याचा मुक्त वापर करतो .
हाण तिच्याआयला!!!!

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 29/02/2008 - 15:21

च्यायला वट्टात येवढे सगळे डवायलाक् तुला याद आहेत म्हणजे धन्य आहेस बाबा ....
जबरा रोल होता तो ... आख्खा पिक्चर त्या मकरंदने खल्ला होता पण आखरीच्या त्या ४ मिनिटात असा झटका दिला की पूछ मत .....

एक आखरी 'डॉयलाग"
"बर आता येक करायचं, युवराजांच नाव तुमच्या डायरी , एफाराय जिथं कुठ असलं तिथनं खोडायचं ....
बाकी पोरीला साडीचोळी .... ह्या आम्ही बघू की ते , अवो घराण्याची रित आहे ती आमच्या ........."


छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा 29/02/2008 - 15:33
येस्स्स.....
साडीचोळीवाल॑ वाक्य तर एकदम खल्लास! निर्लज्ज राजकारणी कसा असावा ह्याच॑ अप्रतिम मार्गदर्शन !!

च्यायला वट्टात येवढे सगळे डवायलाक् तुला याद आहेत म्हणजे धन्य आहेस बाबा ....
कसच॑ कसच॑....
मला एक दुर्धर रोग आहे..नवा चित्रपट / नाटक पाहिल॑ की त्यातल्यास॑वादा॑ना रोजच्या आयुष्यात जस॑ च्या तस॑ फिट्ट बसवायचा प्रयत्न करणे... हा त्याचाच परिणाम हो..रोज रोज तेच ते बडबड्ल्यावर आणखी काय होणार?


In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री 29/02/2008 - 16:01

च्यायला....
आणि आम्ही मात्र अभिरुचीस॑पन्न (!) जन म्हणतात म्हणून आवडीन॑ हा चित्रपट पाहिला आणि टिपला नसताना तो॑ड फाटेस्तोवर स्तुती केली (एव्हढा काही मनापासून आवडला नसतानाही)..हो, उगाच कोणि आपल्याला चिल्लरमध्ये जमा करायला नको म्हणून!!!

 

अगदी खर बोल्ला रे भो !!

एक अतिशय उत्कृष्ट समिक्षा वाचावयास मिळाली.

खया अर्थाने मराठी मातीतला. मास्तरांचे गाव, मास्तरांबाबत आदर - भक्तीच म्हणाना- ठेवून असलेले गावकरी, गावचे सज्जन पाटील, पाटलांचा बदफैली मुलगा बाजीराव आणि स्वत: मास्तर ही सगळी पात्रे अगदी अस्सल वाटावी अशी. नखरेल, मानी, थोडी गर्विष्ठच, अशी चंद्रकला, तिच्या फडातल्या इतर तमासगारिणी, नाचे आणि चंद्रकलेच्या नादानं घरदार सोडून फरपटत आलेला असाच तिचा एक आशिक या सगळी पात्रेही दाद द्यावीशी अशी.

अगदी नेमके लिहिले आहे..

माझ्या मते लागूंच्या अभिनयात ( घाणेकर, पणशीकरांप्रमाणे ) मुळातच एक शैलीबाज कृत्रिमता आहे. कोकणस्थी रंगाचे,डोळ्यांचे लागू आदर्शवादी मास्तर म्हणून शोभतात खरे, पण त्यांच्या अभिनयातील कृत्रिमता लक्षात येते. ('सामना' मध्ये लागूंची व्यक्तीरेखा मुळातच विक्षिप्त, व्यसनी असल्याने त्यांनी 'लावलेला' आवाज हा त्या व्यक्तीरेखेशी सुसंगत असा वाटला होता.) 'पिंजरा' मध्ये चित्रपटाच्या पूर्वार्धात काहीशा अवघडल्यासारख्या वाटणार्‍या लागूंनी उत्तरार्धात चंद्रकलेच्या नादाने होणारी नैतिक घसरण आणि त्यातून येणारे वैफल्य छान दाखवले आहे.
सहमत आहे. भूमिकेतील हा आलेख ओळखून प्रत्यक्षात साकारणे हे कुणा ऐर्‍या-गैर्‍याचे काम नोहे.

जिने आपला दुखावलेला पाय दाखवण्यासाठी आपले लुगडे गुढग्याच्या वर ओढले आणि मास्तरांचा आयुष्यभराचा निग्रह ढासळला अशी चंद्रकला संध्याबाईंमधे मला तरी दिसली नाही.आणि लागूंनी तिच्या नादाने सगळी तपश्चर्या सोडून तमासगीर होणे म्हणजे बलराज सहानीने कल्पना अय्यरच्या नादाने डान्सबारमध्ये वेटरची नोकरी पत्करण्यासारखे आहे.
हे बरिक पटले नाही. रावसाहेब, आपणच वरती म्हणून ठेवले आहे,  वैराग्याची कवचं घालून शरीर आणि मनाला कडीकुलुपात बंद करुन ठेवलं तरी निसर्गाची सनातन प्रेरणा सतत आतून धडका देत रहाते. वासनेच्या, विकारांच्या मोहातून कोण सुटला आहे? 'त्या' क्षणाला काय 'केमिकल लोच्या' झाला असेल ते एक गुरुजीच जाणोत्. आपण त्या' क्षणा आधीच्या प्रसंगात कितीही एकरुप झालो तरी 'ती' भावना तितक्या उत्कटतेने आपल्या मनात जागृत होत नाही.(कारण ती काही नीळी चित्रफित नाही). तसेच, प्यार आ गया गधीपर तो परी क्या चिज है| ह्या वचनातील वजन जाणण्यासाठी अनुभवच घ्यावा लागतो. त्यातून गुरुजी त्यांच्या त्या मध्यमवयात पोहोचेपर्यंत स्त्री देहा पासून दूरच राहिला आहे. त्यामुळे, त्याची 'विकेट' जाण्यामागील भावना 'अनुभवी' प्रेक्षकांना घिसाडघाईची वाटणं स्वाभाविक आहे.पण गुरूजींच्या भूमिकेतून पाहिल्यास, 'अनंतकाळ उपास घडलेल्या माणसास  पिठलेभातही पंचपक्वांनाच्या वरच्या श्रेणीतील वाटावा' हे नैसर्गिक वाटते. 

तरीपण, समिक्षा उत्कृष्टच.
असेच, वेळातवेळ काढून 'वळू' बद्दलही लिहावे ही विनंती.

In reply to by प्रभाकर पेठकर

सन्जोप राव 29/02/2008 - 17:28

प्रतिसादाबद्दल (सर्वांचाच) आभारी आहे. 'वळू' विषयी आजानुकर्णाने 'मनोगत' वर सुरेख लिहून ठेवले आहे. मी 'हेच म्हणतो!'

सन्जोप राव

In reply to by प्रभाकर पेठकर

'त्या' क्षणाला काय 'केमिकल लोच्या' झाला असेल ते एक गुरुजीच जाणोत्. आपण त्या' क्षणा आधीच्या प्रसंगात कितीही एकरुप झालो तरी 'ती' भावना तितक्या उत्कटतेने आपल्या मनात जागृत होत नाही.(कारण ती काही नीळी चित्रफित नाही). तसेच, प्यार आ गया गधीपर तो परी क्या चिज है| ह्या वचनातील वजन जाणण्यासाठी अनुभवच घ्यावा लागतो. त्यातून गुरुजी त्यांच्या त्या मध्यमवयात पोहोचेपर्यंत स्त्री देहा पासून दूरच राहिला आहे. त्यामुळे, त्याची 'विकेट' जाण्यामागील भावना 'अनुभवी' प्रेक्षकांना घिसाडघाईची वाटणं स्वाभाविक आहे.पण गुरूजींच्या भूमिकेतून पाहिल्यास, 'अनंतकाळ उपास घडलेल्या माणसास  पिठलेभातही पंचपक्वांनाच्या वरच्या श्रेणीतील वाटावा' हे नैसर्गिक वाटते. 

हेच मी म्हणतो. पूर्वी म्हणे नुसते पदर ढळणे म्हणजे सुद्धा फार मादक समजले जाई. अहो साधे बघाना सिनेमा मधे कमी कपड्यात वावरणार्‍या कुमारीका बघून काही वाटत नाही हो. पण त्याऐवजी एखादी हापिसातली कुमारी जर थोडेसे कमी कपडे घालून आली तर काय कठीण अवस्था होते काय सांगू तुम्हाला?

आणि आपल्याला तर बुवा 'कशी नशिबाने थट्टा आज मांडली' हे गाणे फार आवडते. 

बाकी परीक्षण उत्तम वाटले.

पुण्याचे पेशवे

लिखाळ 29/02/2008 - 17:35

वा ..  फार छान लेख.

पावसाळी रात्री वीजा कडाडत असताना आदर्शवादी मास्तराने चंद्रकलेला मिठीत घेणे आणि त्यावेळी "ब्रम्हचर्य हेच जीवन" ही पाटी पायदळी तुडवली जाणे हे अशाच प्रतिकांच्या हव्यासाचे एक बटबटीत उदाहरण.

अगदी असेच वाटते. 'डायरेकशन'च्या नादात 'रसिक' लोकांची वाहवा मिळवण्यासाठी !

त्यातले संध्याचे 'न्हाई, न्हाई...' हे तर फारच उथळ वाटते.
हे तर फार मजेदार. त्यात तिचे ते कसनुसा चेहरा करुन पलित्या सारखे हात हालवणे तर फार विनोदी !

चंद्रकलेच्या भूमिकेतली संध्या म्हणजे जी.एं. च्या भाषेत बोलायचे तर जगातील सगळी अंथरुणे जाळून टाकावी असे वाटेल अशी स्त्री.

जोरात वाक्यं.

लेख सुंदर.

--लिखाळ.

'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

In reply to by लिखाळ

लिखाळ 01/03/2008 - 18:39
रावसाहेब, माझा वरिल प्रतिसाद नीट दिसत नसल्याच्या आपल्या सुचनेमुळे तो परत टंकित आहे. वा ... फार छान लेख. पावसाळी रात्री वीजा कडाडत असताना आदर्शवादी मास्तराने चंद्रकलेला मिठीत घेणे आणि त्यावेळी "ब्रम्हचर्य हेच जीवन" ही पाटी पायदळी तुडवली जाणे हे अशाच प्रतिकांच्या हव्यासाचे एक बटबटीत उदाहरण. अगदी असेच वाटते. 'डायरेक्शन' च्या नादात 'रसिक' प्रेक्षकांची वाहवा मिळवण्यासाठी. त्यातले संध्याचे 'न्हाई, न्हाई...' हे तर फारच उथळ वाटते. हे तर फार मजेदार. त्यात तिचे कसनूसा चेहरा करुन पलित्यासारखे हात हलवणे फार विनोदी. चंद्रकलेच्या भूमिकेतली संध्या म्हणजे जी.एं. च्या भाषेत बोलायचे तर जगातील सगळी अंथरुणे जाळून टाकावी असे वाटेल अशी स्त्री. जोरात वाक्य ! लेख सुंदर. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

In reply to by लिखाळ

सन्जोप राव 02/03/2008 - 06:47
हा प्रतिसाद परत टंकल्याबद्दल मी आपला आभारी आहे. 'पलित्यासारखे हात' हे अगदी हुबेहूब आहे. सन्जोप राव

सुवर्णमयी 29/02/2008 - 18:26

संजोपराव,

पिंजरा बद्दल तुमची मते आवडली. त्यामधले तुम्हाला काय आवडले का आणि का नाही ते उत्तम उतरले आहे.

 

नीलकांत 29/02/2008 - 18:52
रावसर,
खुप छान लिहीलं आहे. ह्या चित्रपटातील गाणे तर झकास आहेतच.
'तुम्हावरी..' आमचं आवडतं.

मस्तच बाकी.

नीलकांत

मीनल 29/02/2008 - 18:56

किती छान लिहिले आहे!

खर तर पहिल्यावेळी   आणि नंतर ही  तो सिनेमा पाहताना एवढा विचार केला नव्हता.पण तुम्ही लिहिलेले विचार आपलेच आहे असे प्रत्येक वेळी वाटले.

त्या जुना चित्रपटात काहीतरी नक्किच आहे ज्यामुळे त्यातील प्रसंग तुमचे परीक्षण वाचताना आठवावे लागत नाही. मला म्हणायच आहे की ते विसरले गेलेले नाहित.

अजून लिहा नविन सिनेमा बद्दल.

`मला कभी अलविदा ना कहेना` हा सिनेमा आवडला. भारतिय समाजाच्या रुढीला अमान्य असलेली कथा आहे .पचनी पडायला कठिण वाटते.तुम्हाला काय वाटते त्या बद्दल?

 

विसोबा खेचर 29/02/2008 - 19:29

रावशेठ,

अतिशय सुंदर लेखन.. सगळे बारकावे अगदी छान टिपले आहेत! अण्णा वणकुद्रेंचे पिंजरा आणि कुंकू हे माझे अतिशय आवडते चित्रपट!पिंजरावर तुम्ही अतिशय छान लिहाल याची खात्रीच होती आणि ते वाचायची बर्‍याच दिवसांपासूनची इच्छा होती ती आज पुरी झाली!

अवांतर -

रावसाहेब जोवर मिसळपाववर पिंजरावर लिहीत नाहीत तोपर्यंत त्यांनी दिलेली चंची वापरायची नाही अशी मी शपथ खाल्ली होती. चला आता बरं झाल! आजपासून आम्हाला रावसाहेबांनी प्रेमाने भेट म्हणून दिलेली खास कोल्हापुरी साजाची चंची वापरायला मिळणार! :)

असो! रावसाहेब, आज पिंजर्‍याच्या निमित्ताने तुमचे मिपावर अगदी जोरदार पुनरागमन झाले आहे याचा खूप आनंद वाटतो!

तवा आता र्‍हावा इथ्थंच आणि लिवा निवांतपणे! आता पुन्यांदा काय मनबिन उडून जाऊ दिऊ नका! चार म्हर्‍हाटी मानसं येकत्र आली की भाडनं ही व्हायचीच बगा! तवा त्याचं काय बी फारसं मनाला लावून घिऊ नका! वयनीसायबास्नी आमचा दंडवत सांगा. तात्या लौकरच पुन्यात येणारे म्हनावं, तवा वांग्याचं भरीत अन् भाकरी तैयात ठेवा! :)

असो, तुमच्या पिंजर्‍याला पुन्हा एकदा मनापासून दाद देऊन प्रतिसाद संपवतो!

आपला,
(चंचीमित्र) तात्या.

गांभीर्याने पाहिला तरी आपली सुरेख समीक्षा मात्र मनापासून वाचली. झकास.

 त्यांचे वैयक्तिक संध्यावेड ध्यानात घेतले तरी चंद्रकलेच्या भूमिकेतली संध्या म्हणजे जी.एं. च्या भाषेत बोलायचे तर जगातील सगळी अंथरुणे जाळून टाकावी असे वाटेल अशी स्त्री

हे एकदम चपखल. प्रना संतांच्या भाषेत 'तंतोतंत.' वाचनाने अपार आनंद मिळाला. समीक्षा कशी असावी याचा वस्तुपाठच.

धन्यवाद.

मुक्तसुनीत 29/02/2008 - 21:14

"फुरसद हुई है यार को मेहमां किये हुए" असे समस्त मिसळपावकर्‍याना संजोपरावांबद्दल कितीतरी दिवसांपासून वाटत होते. आज त्याची भरपाई झाल्यासारखी वाटते आहे.

जवळजवळ प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याच्या विषय असणार्‍या या चित्रपटावर त्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे, मार्मिक टिप्पणी करणारे हे लिखाण.  लेखकाने म्हण्टल्याप्रमाणे, या चित्रपटाचा संस्कार एका अतिशय संस्कारक्षम, संवेदनाक्षम अशा काळात झाल्यानंतर , अनेक वर्षे मुरलेल्या मद्याप्रमाणे , या चित्रपटाला आपल्या अबोध मनात मुरवून , त्याच्यातील श्रेयस-प्रेयसाचा सांगोपांग आढावा घेऊन हे लिखाण वर आलेले आहे.  या परिस्थितीत एका सिद्धहस्त लेखकाच्या हातून इतके सुंदर लिहून झाले नसते, तरच आश्चर्य.

अनेक लोकानी याआधीच या लिखाणाचा उत्तम रसास्वाद नोंदलाय. (आमचे थोडे वरातीमागून आलेले घोडेच म्हणायचे ! ;-) )  नंदनने जीएसदृष्य प्रतिमेवर अगदी मार्मिकपणे बोट ठेवलेय. जियो नंदन !  

काही प्रश्न मनात उरतात.

संजोपरावानी "आसक्ती आणि विरक्ती यांच्यातला संघर्ष" असा जो या पटाचा बोधस्वर वर्णिला आहे तो योग्यच. या व्यतिरिक्त , मला वाटते , ही एक शोकांतिका आहे. आणि तिला अनेक पदर आहेत. मास्तर आणि चंद्रकला एका नात्यात अडकलेले आहेत. पण या नात्यात ते भावनिकदृष्ट्या एका अक्षांश-रेखांशावर असतात ते केवळ त्यांच्या शरीरांच्या मीलनाच्या क्षणी. एरवी त्यांचा प्रवास विरुद्ध दिशानी होत रहातो. चंद्रकला पराकोटीचा द्वेष, ईर्षा, अहंकार, शारीर आकर्षण हे टप्पे पार करत करत मास्तरांवर प्रेम करायला लागते. त्या प्रेमाची परिणती अर्थातच विफलतेमधे होते. मास्तर त्या बाईला कःपदार्थ, हीन शीलाची समजणे, तिच्याबद्दल कुतूहल, तिच्याबद्द्लच्या शारीरीक आकर्षणाने  घायाळ होणे, आणि मग अपमान, उपेक्षा यांच्या आगीत जळणे, आणि शेवटी , आपली एक महात्मा ही ओळख कायम ठेवत फासावर जाणे या प्रवासाने जातात. त्यांच्या या सुट्या सुट्या प्रवासात एकच स्टेशन एकत्र लागते : शरीराचे, त्यांच्या मीलनाचे...

माझ्या मते नाट्याचा परमोत्कर्षाचा बिंदू म्हणजे ....कोर्टामधे खरी कहाणी सांगायच्या प्रसंगी चंद्रकलेची वाचा जाणे. मला वाटते, शांताराम बापूनी, आणि संध्याबाईनी "अखेर जिंकली" ती या प्रसंगात. 

संजोपरावानी येथे येत रहावे , लिहीत रहावे , अशी मनोमन इच्छा वाटते.

 

 

चतुरंग 29/02/2008 - 22:34

'पिंजरा'चे मार्मिक रसग्रहण आवडले. सगळ्यात पटणारे काय असेल तर तुम्हाला जे वाटले ते प्रामाणिकपणे आणि तरीही एक आब राखून लिहिले आहेत. त्याबद्दल तुमचे कौतुक वाटते आणि म्हणून अभिनंदन!

वैयक्तिकरीत्या मी लागूंच्या 'अभिनयाचा' चाहता नाही. अतिशय कृत्रिम अशी संवादफेक आणि जाणूनबुजून लावलेल्या आवाजामुळे ते भूमिकेतून कायमच एका ठराविक अंतरावरुन जात असलेले जाणवतात, तिच्यात मिसळून जात नाहीत.

निळूभाऊंबद्दल काय बोलावे? अतिशय नैसर्गिक, वाचिक आणि कायिक अभिनयाची जबरदस्त देणगी असलेला कलावंत! चेहरा, डोळे आणि संपूर्ण शरीर ह्याचा यथोचित वापर करुन ते जे काही साधतात त्यातून भल्याभल्यांना शिकण्यासारखे आहे (अवांतर - 'कूली' मधे अमिताभसमोर ते कसे काम करतात हे बघावे म्हणून मी तो सिनेमा बघितला आणि त्यांचे सफाईदार हिंदी उच्चार ऐकून आणि ताकदवान अभिनय बघून त्यांच्या पायावर मनोमन डोके ठेवले! एकाही संवादात असे पुसटही वाटत नाही की हा कलाकार मूळचा मराठी आहे, क्या बात है!!)
'पिंजरा' मधल्या मला सर्वात आवडलेल्या गोष्टी म्हणजे जगदीश खेबूडकरांची अप्रतिम गाणी (अगदी तुम्ही म्हणता तशी गदिमांच्या शब्दाशी सलगी करणारी गीतं) आणि रामभाऊंचं गावरान ठसकेबाज संगीत, जणूकाही कृष्णेकाठच्या हिरव्या वांग्यांची भाजी आणि भाकरीची मेजवानीच! मी स्वतः रामभाऊंना भेटलो आहे, त्यांच्याशी बोललो आहे, मातीतल्या एका सच्चा सुरांच्या त्या आठवणी जाग्या झाल्या!

तुमचे असेच लेखन अधिकाधिक वाचायला मिळो ही इच्छा.

चतुरंग

"आरं बजरंगा नकोस घालू पिंगा हे वागनं बर नव्हं." अशी यल पी लागली कि मंग आमच याड पळायचं आदुगरच तमाशाचं गांव . बाजारच्या दिवशी तमाशा. पंचक्रोशीतल्या गावांची वाड्यातोड्यांची मेजवानीच.मुक्ताबाईच्या जत्रेला श्रावणी मंगळवार असला कि प्रत्येक आळीचा तमाशा. त्रिपुरी पौर्णीमेला बी तमाशा. बहिरोबाच्या जत्रेला तमाशा. बेल्हेश्वराच्या जत्रेला तमाशा. आमाला घरचे पघु द्यायचे नाई. आमचे देव गुरुजी सांगायचे कि आरे या तमाशातल्या बायांची सकाळी त्वांड बघा. वकायला येइन. चाल्ले तमाशाला. हायस्कुलच्या इमारत निधिला शाळेनच तमाशा ठेवला मंग काय करनार? प्रकाश घाटपांडे

झकासराव 01/03/2008 - 20:45
आपल्या लेखणीचा मी फॅन बनलो काही लेख वाचुन मनोगतावर. इकडे कधी फारसे लिहिले नाहीत. पण हा षटकार होता. :) लिहित रहा आम्ही वाचत राहु :)

प्रमोद देव 01/03/2008 - 20:56
पण एका गोष्टीत मतभिन्नता आहे. त्या मानाने 'कशी नशिबानं थट्टा आज मांडली' काहीसे बटबटीत वाटते. बाबुजींचा सूर सच्चा हे खरे, पण उच्चारात भाव काहीसे कोंबून बसवण्याच्या हट्टापायी म्हटलेले 'त्याच्या काळजाची तार तिनं छेडली' हे थोडेसे नाटकी वाटते. आणि त्यातले संध्याचे 'न्हाई, न्हाई...' हे तर फारच उथळ वाटते. माझ्या मते हे गाणे म्हणजे ह्या चित्रपटाचे सार आहे (आणि 'कळस'ही). चालही उत्तम आहे,बाबुजींनीही तितकेच उतम आणि समरसून गायलंय. हे गाणे वजा केले तर चित्रपटातली मजाच निघून जाईल. बाकी इतर बाबतीत रावसाहेबांशी सहमत आहे.

मस्त परीक्षण.... .......... संध्याबाईंची अभिनयाची पद्धत आम्हाला खूप खोटी खोटी आणि नाटकी वाटते...आणि ते उथळ न्हाई न्हाई, अगदी विनोदी....

धनंजय 02/03/2008 - 04:55
सुंदर गाणी, चांगली कथा, जरा भडक दिग्दर्शन, आणि संध्याबाईंचे काम विसरायची मनापासून इच्छा, या गोष्टी पिंजर्‍याबद्दल लक्षात राहातात. फारा दिवसांनी तुमचे लेखन वाचायला मिळत आहे. परीक्षणाबद्दल धन्यवाद.

In reply to by धनंजय

विकास 02/03/2008 - 08:15
सुंदर गाणी, चांगली कथा, जरा भडक दिग्दर्शन, आणि संध्याबाईंचे काम विसरायची मनापासून इच्छा, या गोष्टी पिंजर्‍याबद्दल लक्षात राहातात.
अचूक वर्णन जरी दोन अडीच तासाच्या सवयीने संध्याचे काम आवडायला लागले असे वाटते.. :) यातील पथेटीक पर्सनॅलीटी म्हणून निळू फुलेंचे काम लक्षात रहाणारे आहे. तसेच आवडते गाणे हे उषाने म्हणलेले "तुम्हावरं केली मी मरर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल" हे आहे. (फक्त त्यातील पहील्या कडव्यात "जवळ यावं मला पुसावं.." असे ऐकल्यावर आमच्या वेळची पोर फिदीफिदी हसली होती...)

रावसाहेब, 'पिंजरा' चित्रपट आम्हाला आवडतो, शोकांतिका म्हणावी तसे गुण या चित्रपटात. त्यातली गाणीही आम्हाला तितकीच आवडतात. बाकी आपल्या चित्रपटाच्या परिक्षणाने आम्हाला या चित्रपटात असलेल्या बारकाव्यांकडे पाहण्याची एक दृष्टीही दिली, म्हणजे पिंजरा चित्रपटातल्या अनेक गोष्टी पाहण्याच्या राहिल्या असे आम्हाला वाटले.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'ग..साजणी' हे पि॑जरा चित्रपटातील उत्कृष्ट गीत माझ्या माहितीनुसार (कै) 'वाघ्या' नामक एका 'फोक' गायकाने म्हटले आहे. ते गाणे ज्या ठसक्यात म्हटले आहे तसे आजतागायत इतर कुणालाही म्हणता आलेले नाही असे आमचे मत आहे.

In reply to by भडकमकर मास्तर

धनंजय 10/03/2008 - 00:34
अथवा ...लीचा गायक अशा आणखी दोन व्युत्पत्ती शक्य आहेत. सिंगर या मराठी शब्दाचा अर्थ आहे शिवणाचे यंत्र. "फोक सिंगर" म्हणजे छडीने डागडुजी केलेले शिवणयंत्र (फोक = छडी). फोक सिंग करणे म्हणजे एखादी खोटी कथा (फोक) सरदारजीचा विनोद म्हणून खपवणे. गंभीर चर्चेत डॉ.साहेबांनी चांगली माहिती मांडली, थट्टेचे नशीब तिच्या वाटेला आले पण आमच्याकडून, हे दुर्दैव.

प्राध्यापक 27/02/2013 - 20:48
अप्रतिम परीक्षण, खूप आवडले. चित्रपटातील पाटलाच्या पात्राचा अभिनय ही छान,{त्या जेष्ठ कलाकाराचे नाव माहीत नाही}.

हुप्प्या 28/02/2013 - 01:35
ह्यातील आवडलेल्या गोष्टी म्हणजे गाणी, गाणी आणि निळू फुले. बस्स. त्यातही आली ठुमकत नार आणि तुम्हावर केली मी मर्जी ही बेष्ट! ते दे रे कान्हा चोळी लुगडी गाणेही नको वाटते. उगाच अध्यात्म वगैरे घुसडायचा केविलवाणा प्रयत्न वाटतो. बाकी बटबटीतपणा अतीच आहे. परीक्षणात ह्या वर्मावर बोट ठेवले आहे. सिम्बॉलिजमचा अतिरेक हास्यास्पद होतो. व्ही शांताराम ह्यांना असल्या सिम्बॉलिक गोष्टींचा हव्यास आहे हे बाकी सिनेमातही दिसते. मुळात तो मास्तर लग्न बिग्न भानगडीपासून इतका फटकून का असतो आणि संध्यासारख्या भुताच्या प्रेमात का पडतो हे आजिबात पटत नाही. आणि त्या मास्तराच्या हत्येकरता त्यालाच फाशी देणे तर अचाट आणि आचरट वाटते. संध्या हे चित्रपटसृष्टीला पडलेले दु:स्वप्न आहे (माझ्या मते)! हा लेख वर आणल्याबद्दल आभारी आहे. आधी वाचला नव्हता.

In reply to by हुप्प्या

अर्धवटराव 28/02/2013 - 02:41
>>मुळात तो मास्तर लग्न बिग्न भानगडीपासून इतका फटकून का असतो आणि संध्यासारख्या भुताच्या प्रेमात का पडतो हे आजिबात पटत नाही. -- मास्तर लग्न बिग्न करत नाहि म्हणुनच कदाचीत भुतीण बाईच्या मागे लागला असावा ;) अर्धवटराव

तिमा 04/03/2013 - 18:52
चित्रपट बर्‍याच ठिकाणी बटबटीत वाटला होता आणि तरीही साधारण आवडला होता. पण रावांचं हे परीक्षण जास्त आवडले. संध्या , या नटीविषयी काय वाटायचे ते इतक्या नेमक्या शब्दात कधी सुचले नव्हते. धागा वर आणणार्‍यांचे आभार.

आबा 04/03/2013 - 19:24
परिक्षण आवडले अवांतर: मध्यंतरी "डेर ब्लाउ अ‍ॅन्गेल" नावाचा चित्रपट पाहण्यात आला होता पिंजरा आणि त्याचं कथानक सारखंच असल्याच लक्षात आलं. हा चित्रपट यूट्यूब वर उपलब्ध आहे !

हुप्प्या 28/03/2013 - 08:17
http://www.saamana.com/2013/March/28/Link/Mumbai2.htm लवकरच ह्या सिनेमाला ४१ वर्षे होतील. इथेही म्हटले आहे की हा सिनेमा ब्लू एंजल ह्या चित्रपटावर आधारित आहे. हा श्रीराम लागूंचा पहिलाच सिनेमा म्हणे. हे मला माहित नव्हते.

लई भारी 04/06/2015 - 23:57
परिक्षण एकदम आवडले. 'कोल्लापुरी' भाषेचा प्रभाव सहज जाणवतो. एक बारिक मुद्दा - >>>आणि चंद्रकलेच्या नादानं घरदार सोडून फरपटत आलेला असाच तिचा एक आशिक हे वर्णन निळु भाउं साठी असेल तर माझ्या मते ते 'अक्का' च्या नादाने घरदार सोडून आलेले असतात, चंद्रकलाच्या नाही. बाकी भाउंच्या भूमिकेला तोड नाही हे खरेच. 'ग साजणे' परत शोधून ऐकले :)

सिरुसेरि 05/06/2015 - 12:54
पिंजराचे कथा , संवाद कोणी लिहिले ते समजुन घ्यायला आवडेल . संध्या यांना हा रोल चुकीच्या वयात मिळाला असे वाटते. बाकी त्यांचे 'झनक झनक पायल बाजे' , नवरंग , सेहरा अशा अनेक गाजलेल्या हिन्दी चित्रपटातील काम उत्क्रुष्ट होते . तसेच 'नैन से नैन नाही मिलाओ' , 'अरे जारे जारे नटखट', आधा है चंद्रमा' , 'पंख होते तो उड आती रे' अशा अनेक गीतांवरचे अवघड न्रुत्यही खुप चांगल्या प्रकारे सादर केले .

तिमा 06/06/2015 - 14:43
बाकी त्यांचे 'झनक झनक पायल बाजे' , नवरंग , सेहरा अशा अनेक गाजलेल्या हिन्दी चित्रपटातील काम उत्क्रुष्ट होते . तसेच 'नैन से नैन नाही मिलाओ' , 'अरे जारे जारे नटखट', आधा है चंद्रमा' , 'पंख होते तो उड आती रे' अशा अनेक गीतांवरचे अवघड न्रुत्यही खुप चांगल्या प्रकारे सादर केले . ही वाक्ये वाचून फारच हंसू आले. स्वतःच्या मानेची अनावश्य्क अति हालचाल आणि सदैव ते कमरेवर हात ठेवून डोळे मटकावत बोलणे, ह्या अभिनयाला आम्ही तरी अतिकृत्रिम समजत होतो.

सिरुसेरि 10/06/2015 - 12:42
"ही वाक्ये वाचून फारच हंसू आले. स्वतःच्या मानेची अनावश्य्क अति हालचाल आणि सदैव ते कमरेवर हात ठेवून डोळे मटकावत बोलणे, ह्या अभिनयाला आम्ही तरी अतिकृत्रिम समजत होतो." या प्रकारच्या अतिकृत्रिम लकबी तर वैजयंतीमाला ,हेमा मालिनी, आशा पारेख , साधना या सुद्धा करायच्या . पण त्या अमराठी त्यामुळे त्यांना सगळे माफ . घर की मुर्गी दाल बराबर .

In reply to by सिरुसेरि

नाही हो.. वैजयंतीमाला ,हेमा मालिनी, आशा पारेख , साधना ह्यांच्या लकबीत नाजुकपणा, अदाकारी असं काहीतरी होतं. संध्या ह्यांच्या लकबींना हिसके देणं म्हणता येईल. काहीतरी विचित्रच स्टाईल होती त्यांची.

सिरुसेरि 10/06/2015 - 15:17
एखादी मराठमोळी अभिनेत्री , अमराठी वैजयंतीमाला ,हेमा मालिनी, आशा पारेख , साधना यांच्या गर्दीत नायिका म्हणुन उभी राहते . शांताराम बापुंच्या थोड्या वेगळ्या पठडीतल्या / कथानकांच्या सिनेमांमध्ये नायिकेचा रोल निभावते . ('झनक झनक पायल बाजे' , नवरंग , सेहरा ) . दिग्दर्शक , न्रुत्य दिग्दर्शक यांचा विश्वास सार्थ ठरविते . शांताराम बापुंच्या सिनेमांमध्ये त्याकाळचे टॉपचे नायक - जसे की देव , दिलिप , राज नसतानाही त्या मानाने कमी परिचित नायकांबरोबर (गोपिक्रिष्न , महिपाल ) आपली भुमिका चोख बजावते . व सिनेमाच्या यशामध्ये आपलेही योगदान देते. हे कर्तुत्व टाळता येणार नाही. कितीही जड वाटले तरी. 'झनक झनक पायल बाजे' , नवरंग , पिंजरा असे अनेक चित्रपट भारतात सर्वत्र व भारताबाहेरही लोकप्रिय व आर्थिक द्रुष्ट्याही यशस्वि झाले . व यश हे नेहमीच सांघिक कामगिरिमुळे साध्य होते.

बेसनलाडू 29/02/2008 - 10:53

तुमच्या लेखणीतून आज हे वाचायला मिळाले आणि भरून पावलो, असे म्हणावेसे वाटले. त्रयस्थ समीक्षकाप्रमाणे वृत्तपत्रीय समीक्षा न लिहिता "आपल्याला स्वतःला" काय वाटले, हे लिहिण्याचे तुमचे कसब प्रशंसनीय वाटते. कदाचित तेच समीक्षेसारख्या रुक्षशा लेखनप्रकारालाही वाचकांच्या बरेच जवळ नेऊन सोडते, असे मला वाटते.

संध्याबाईंच्या चेहर्‍यात मला बरेचदा अंमळ पुरुषी भाव दिसतात. त्यामुळे याच एका मुद्द्यावर 'पिंजरा'मधल्या भूमिकेसाठी त्यांची निवड व्हायला नको होती, असे वाटते. श्रीराम लागूंच्या अभिनयाचे, लावलेला आवाज आणि मॉड्युलेशन हे वैशिष्ट्य पहिल्यापासूनच राहिले आहे. त्यामुळे आज 'पिंजरा' पाहताना त्याचे विशेष कौतुक मला वाटत नाही. निळू फुले साहेब तर जबरदस्त ताकदीचे अभिनेते आहेत. त्यांच्याबद्दल मी काय बोलावे! ज्यांनी त्यांचा अभिनय पाहिलेला नाही, त्या आजच्या पिढीतील युवकांनी नि होतकरू अभिनेत्यांनी नुकत्याच आलेल्या 'पांढर' चित्रपटातील त्यांची भूमिका पाहिली तर उत्तम. दुय्यम, नगण्य कालावधीची ती 'आबा'ची भूमिका इतकी नैसर्गिक आणि ताकदीची केली आहे त्यांनी!

एकच रुखरुख लागून राहिली, ती म्हणजे 'पिंजरा' मधल्या एक से बढकर एक गाण्यांबद्दल तुमचे मत वाचायला न मिळाल्याची. तेही लिहिले असतेत, तर अधिक आनंद वाटला असता. असो.

(आस्वादक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार 29/02/2008 - 13:50

हेच म्हणतो..

तुमच्या लेखणीतून आज हे वाचायला मिळाले आणि भरून पावलो, असे म्हणावेसे वाटले. त्रयस्थ समीक्षकाप्रमाणे वृत्तपत्रीय समीक्षा न लिहिता "आपल्याला स्वतःला" काय वाटले, हे लिहिण्याचे तुमचे कसब प्रशंसनीय वाटते. कदाचित तेच समीक्षेसारख्या रुक्षशा लेखनप्रकारालाही वाचकांच्या बरेच जवळ नेऊन सोडते, असे मला वाटते. ........एकच रुखरुख लागून राहिली, ती म्हणजे 'पिंजरा' मधल्या एक से बढकर एक गाण्यांबद्दल तुमचे मत वाचायला न मिळाल्याची............

केशवसुमार..

(अवांतरः गाणी लिहिली असती तर कच्चा माल पण मिळाला असता)

नंदन 29/02/2008 - 11:05

रावसाहेब, परीक्षण आवडले. तात्याची खूप काळापासूनची रिक्वेष्ट तुम्ही तुमच्या नेहमीच्या शैलीत पूर्ण केलीत :).

अंतिम क्षणी रिते, रिकामे राहणारे पात्र हा जी. एं.च्या कथांची आठवण करून देणारा वाक्यप्रयोग, 'असतापैकी' आणि निळूभाऊंचे संवाद/शैली यासारख्या अनेक बारीक-सारीक गोष्टींकडे पुरवलेले लक्ष आणि निराळ्या उपमा या तुमच्या परीक्षणातल्या गोष्टी ;

है और भी दुनियाँ में सुखनवर बहुत अच्छे
कहते हैं कि गालिब का है अन्दाजे बयाँ और

सारखी दाद घेऊन जातात :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

राजमुद्रा 29/02/2008 - 11:02

'मदनाची लालडी' अशी ही चंद्रकला आहे. आपली जवानी आणि आपले सौष्ठव याची तिला पुरेपूर जाण आहे आणि ही अस्त्रे वापरुन आपण कुठल्याही पुरुषाला घायाळ करु शकतो असा ताठा - गर्वही. अशा भूमिकेत शिरणे संध्याबाईंना अंमळ कठीणच गेले आहे.

राजमुद्रा :)

सर्किट 29/02/2008 - 12:05
वा रावसाहेब !!

एकूण एक मुद्द्यांविषयी सहमत !

एक तद्दन बाजारू चित्रपट, आणि लागूंच्या अभिनयकौशल्यावरचा एक काळाधब्बा, असे ह्याचे वर्णन करता येईल. निळूभाऊ मात्र जबरा.

- सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 29/02/2008 - 13:32

चित्रपट आवडला नव्हता. गाणी मस्त होती. पण लेखात म्हटल्याप्रमाणे तो विनोदी वाटला होता. :(

लेख मात्र सुंदर झाला आहे.

(रसिक) आजानुकर्ण

धमाल मुलगा 29/02/2008 - 12:16
च्यायला....
आणि आम्ही मात्र अभिरुचीस॑पन्न (!) जन म्हणतात म्हणून आवडीन॑ हा चित्रपट पाहिला आणि टिपला नसताना तो॑ड फाटेस्तोवर स्तुती केली (एव्हढा काही मनापासून आवडला नसतानाही)..हो, उगाच कोणि आपल्याला चिल्लरमध्ये जमा करायला नको म्हणून!!!

बाकी निळूभाऊ आपले येकदम फेवर्‍येट. क॑च्याबी शिणेमात बघा, समोरच्याला पार खाऊन जात्यात.
त्ये॑ची बेरकी नजर, तो॑डावरचे हलकट भाव आणि फर्मास आवाज सगळ॑च आपल्याला लै म्ह॑जी लै आवडत॑.
पण एकदा त्या॑ना खरोखर भेटलो आणि चाट पडलो. एव्हढा मृदूभाषी, सत्शील माणूस हे असले रोल करू शकतो म्हणजे कम्मालेय बॉ!

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 29/02/2008 - 14:47

"बाकी निळूभाऊ आपले येकदम फेवर्‍येट. क॑च्याबी शिणेमात बघा,"..."
च्यायला आपली मते लैच जळतायत बघ, आपले पण लै फेवरीट आहेत निळूभाऊ.
आपल्याला लेटेस्ट आठवतं म्हणजे "सात च्या आत घरात " मधला फक्त "४ मिन्टाचा" त्यांचा "ग्रामिण नेतॄत्व असलेला ढोंगे पाटलाचा रोल ". ईन्शाल्ला , काय दम आहे भूमिकेत .... जबरा .....
आपण तर पार "फिदा" भाऊ त्याच्यावर ......

छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

अवांतर : "पिंजरा" मधली 'गाणि आणि चित्रपट' दोन्हीही उत्तम ....
               आजही आम्ही कार्यालयात "आली ठूमकत नार लचकत् ...." या गाण्याचा मुक्त वापर करतो . [ आतल्या गोटातील गोष्ट म्हणजे, मराठी समजणारे कमी लोक असल्याने 'सापही मर जाता है और लाठी भी नही टूटती ....' ]

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा 29/02/2008 - 15:11

 शाब्बास रे पठ्ठे !!! काय आठवण करून दिलीस!
सातच्या आत...मधले जबरा डायलॉग्स फक्त आणि फक्त निळूभाऊ॑साठीच असावेत अस॑ वाटत पाहताना...
"....पोरग॑ तिकड॑ चौकीत जायची येळ आलीय आन हा कारखान्यावर बसून राजकारन ख्येळतोय... डे॑गळ्या..माझ॑ जाकिट घे, जीप काढ.." लै भारी ! काय दम आहे अजून.

पोलिस चौकीत...
"हा नाहीsss हे ! युवराज त्या॑च॑ नाव! युवराज साहेबराव डोणजे-पाटील "
" हे बघा इन्सपेक्टर...(मा॑जरेकर्)...कोकनातले काय? ...(हो)...तरी पन ऐकायच॑............एव्हढ्यासाठी शी. यम.ला फोन लावायला लावू नका..."

"पोरान॑ दारू प्यावी, हवालदाराच्या कानफटात द्यावी अन् बापान॑ नायतर आज्ज्यान॑ हे नुसत॑ एका कर॑गळीवर निभावून न्याव॑..खानदानी रीत आहे आमची"

एक से बढकर एक... आपण पण  पार "फिदा" भाऊ त्याच्यावर ......

आजही आम्ही कार्यालयात "आली ठूमकत नार लचकत् ...." या गाण्याचा मुक्त वापर करतो .
हाण तिच्याआयला!!!!

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 29/02/2008 - 15:21

च्यायला वट्टात येवढे सगळे डवायलाक् तुला याद आहेत म्हणजे धन्य आहेस बाबा ....
जबरा रोल होता तो ... आख्खा पिक्चर त्या मकरंदने खल्ला होता पण आखरीच्या त्या ४ मिनिटात असा झटका दिला की पूछ मत .....

एक आखरी 'डॉयलाग"
"बर आता येक करायचं, युवराजांच नाव तुमच्या डायरी , एफाराय जिथं कुठ असलं तिथनं खोडायचं ....
बाकी पोरीला साडीचोळी .... ह्या आम्ही बघू की ते , अवो घराण्याची रित आहे ती आमच्या ........."


छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा 29/02/2008 - 15:33
येस्स्स.....
साडीचोळीवाल॑ वाक्य तर एकदम खल्लास! निर्लज्ज राजकारणी कसा असावा ह्याच॑ अप्रतिम मार्गदर्शन !!

च्यायला वट्टात येवढे सगळे डवायलाक् तुला याद आहेत म्हणजे धन्य आहेस बाबा ....
कसच॑ कसच॑....
मला एक दुर्धर रोग आहे..नवा चित्रपट / नाटक पाहिल॑ की त्यातल्यास॑वादा॑ना रोजच्या आयुष्यात जस॑ च्या तस॑ फिट्ट बसवायचा प्रयत्न करणे... हा त्याचाच परिणाम हो..रोज रोज तेच ते बडबड्ल्यावर आणखी काय होणार?


In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री 29/02/2008 - 16:01

च्यायला....
आणि आम्ही मात्र अभिरुचीस॑पन्न (!) जन म्हणतात म्हणून आवडीन॑ हा चित्रपट पाहिला आणि टिपला नसताना तो॑ड फाटेस्तोवर स्तुती केली (एव्हढा काही मनापासून आवडला नसतानाही)..हो, उगाच कोणि आपल्याला चिल्लरमध्ये जमा करायला नको म्हणून!!!

 

अगदी खर बोल्ला रे भो !!

एक अतिशय उत्कृष्ट समिक्षा वाचावयास मिळाली.

खया अर्थाने मराठी मातीतला. मास्तरांचे गाव, मास्तरांबाबत आदर - भक्तीच म्हणाना- ठेवून असलेले गावकरी, गावचे सज्जन पाटील, पाटलांचा बदफैली मुलगा बाजीराव आणि स्वत: मास्तर ही सगळी पात्रे अगदी अस्सल वाटावी अशी. नखरेल, मानी, थोडी गर्विष्ठच, अशी चंद्रकला, तिच्या फडातल्या इतर तमासगारिणी, नाचे आणि चंद्रकलेच्या नादानं घरदार सोडून फरपटत आलेला असाच तिचा एक आशिक या सगळी पात्रेही दाद द्यावीशी अशी.

अगदी नेमके लिहिले आहे..

माझ्या मते लागूंच्या अभिनयात ( घाणेकर, पणशीकरांप्रमाणे ) मुळातच एक शैलीबाज कृत्रिमता आहे. कोकणस्थी रंगाचे,डोळ्यांचे लागू आदर्शवादी मास्तर म्हणून शोभतात खरे, पण त्यांच्या अभिनयातील कृत्रिमता लक्षात येते. ('सामना' मध्ये लागूंची व्यक्तीरेखा मुळातच विक्षिप्त, व्यसनी असल्याने त्यांनी 'लावलेला' आवाज हा त्या व्यक्तीरेखेशी सुसंगत असा वाटला होता.) 'पिंजरा' मध्ये चित्रपटाच्या पूर्वार्धात काहीशा अवघडल्यासारख्या वाटणार्‍या लागूंनी उत्तरार्धात चंद्रकलेच्या नादाने होणारी नैतिक घसरण आणि त्यातून येणारे वैफल्य छान दाखवले आहे.
सहमत आहे. भूमिकेतील हा आलेख ओळखून प्रत्यक्षात साकारणे हे कुणा ऐर्‍या-गैर्‍याचे काम नोहे.

जिने आपला दुखावलेला पाय दाखवण्यासाठी आपले लुगडे गुढग्याच्या वर ओढले आणि मास्तरांचा आयुष्यभराचा निग्रह ढासळला अशी चंद्रकला संध्याबाईंमधे मला तरी दिसली नाही.आणि लागूंनी तिच्या नादाने सगळी तपश्चर्या सोडून तमासगीर होणे म्हणजे बलराज सहानीने कल्पना अय्यरच्या नादाने डान्सबारमध्ये वेटरची नोकरी पत्करण्यासारखे आहे.
हे बरिक पटले नाही. रावसाहेब, आपणच वरती म्हणून ठेवले आहे,  वैराग्याची कवचं घालून शरीर आणि मनाला कडीकुलुपात बंद करुन ठेवलं तरी निसर्गाची सनातन प्रेरणा सतत आतून धडका देत रहाते. वासनेच्या, विकारांच्या मोहातून कोण सुटला आहे? 'त्या' क्षणाला काय 'केमिकल लोच्या' झाला असेल ते एक गुरुजीच जाणोत्. आपण त्या' क्षणा आधीच्या प्रसंगात कितीही एकरुप झालो तरी 'ती' भावना तितक्या उत्कटतेने आपल्या मनात जागृत होत नाही.(कारण ती काही नीळी चित्रफित नाही). तसेच, प्यार आ गया गधीपर तो परी क्या चिज है| ह्या वचनातील वजन जाणण्यासाठी अनुभवच घ्यावा लागतो. त्यातून गुरुजी त्यांच्या त्या मध्यमवयात पोहोचेपर्यंत स्त्री देहा पासून दूरच राहिला आहे. त्यामुळे, त्याची 'विकेट' जाण्यामागील भावना 'अनुभवी' प्रेक्षकांना घिसाडघाईची वाटणं स्वाभाविक आहे.पण गुरूजींच्या भूमिकेतून पाहिल्यास, 'अनंतकाळ उपास घडलेल्या माणसास  पिठलेभातही पंचपक्वांनाच्या वरच्या श्रेणीतील वाटावा' हे नैसर्गिक वाटते. 

तरीपण, समिक्षा उत्कृष्टच.
असेच, वेळातवेळ काढून 'वळू' बद्दलही लिहावे ही विनंती.

In reply to by प्रभाकर पेठकर

सन्जोप राव 29/02/2008 - 17:28

प्रतिसादाबद्दल (सर्वांचाच) आभारी आहे. 'वळू' विषयी आजानुकर्णाने 'मनोगत' वर सुरेख लिहून ठेवले आहे. मी 'हेच म्हणतो!'

सन्जोप राव

In reply to by प्रभाकर पेठकर

'त्या' क्षणाला काय 'केमिकल लोच्या' झाला असेल ते एक गुरुजीच जाणोत्. आपण त्या' क्षणा आधीच्या प्रसंगात कितीही एकरुप झालो तरी 'ती' भावना तितक्या उत्कटतेने आपल्या मनात जागृत होत नाही.(कारण ती काही नीळी चित्रफित नाही). तसेच, प्यार आ गया गधीपर तो परी क्या चिज है| ह्या वचनातील वजन जाणण्यासाठी अनुभवच घ्यावा लागतो. त्यातून गुरुजी त्यांच्या त्या मध्यमवयात पोहोचेपर्यंत स्त्री देहा पासून दूरच राहिला आहे. त्यामुळे, त्याची 'विकेट' जाण्यामागील भावना 'अनुभवी' प्रेक्षकांना घिसाडघाईची वाटणं स्वाभाविक आहे.पण गुरूजींच्या भूमिकेतून पाहिल्यास, 'अनंतकाळ उपास घडलेल्या माणसास  पिठलेभातही पंचपक्वांनाच्या वरच्या श्रेणीतील वाटावा' हे नैसर्गिक वाटते. 

हेच मी म्हणतो. पूर्वी म्हणे नुसते पदर ढळणे म्हणजे सुद्धा फार मादक समजले जाई. अहो साधे बघाना सिनेमा मधे कमी कपड्यात वावरणार्‍या कुमारीका बघून काही वाटत नाही हो. पण त्याऐवजी एखादी हापिसातली कुमारी जर थोडेसे कमी कपडे घालून आली तर काय कठीण अवस्था होते काय सांगू तुम्हाला?

आणि आपल्याला तर बुवा 'कशी नशिबाने थट्टा आज मांडली' हे गाणे फार आवडते. 

बाकी परीक्षण उत्तम वाटले.

पुण्याचे पेशवे

लिखाळ 29/02/2008 - 17:35

वा ..  फार छान लेख.

पावसाळी रात्री वीजा कडाडत असताना आदर्शवादी मास्तराने चंद्रकलेला मिठीत घेणे आणि त्यावेळी "ब्रम्हचर्य हेच जीवन" ही पाटी पायदळी तुडवली जाणे हे अशाच प्रतिकांच्या हव्यासाचे एक बटबटीत उदाहरण.

अगदी असेच वाटते. 'डायरेकशन'च्या नादात 'रसिक' लोकांची वाहवा मिळवण्यासाठी !

त्यातले संध्याचे 'न्हाई, न्हाई...' हे तर फारच उथळ वाटते.
हे तर फार मजेदार. त्यात तिचे ते कसनुसा चेहरा करुन पलित्या सारखे हात हालवणे तर फार विनोदी !

चंद्रकलेच्या भूमिकेतली संध्या म्हणजे जी.एं. च्या भाषेत बोलायचे तर जगातील सगळी अंथरुणे जाळून टाकावी असे वाटेल अशी स्त्री.

जोरात वाक्यं.

लेख सुंदर.

--लिखाळ.

'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

In reply to by लिखाळ

लिखाळ 01/03/2008 - 18:39
रावसाहेब, माझा वरिल प्रतिसाद नीट दिसत नसल्याच्या आपल्या सुचनेमुळे तो परत टंकित आहे. वा ... फार छान लेख. पावसाळी रात्री वीजा कडाडत असताना आदर्शवादी मास्तराने चंद्रकलेला मिठीत घेणे आणि त्यावेळी "ब्रम्हचर्य हेच जीवन" ही पाटी पायदळी तुडवली जाणे हे अशाच प्रतिकांच्या हव्यासाचे एक बटबटीत उदाहरण. अगदी असेच वाटते. 'डायरेक्शन' च्या नादात 'रसिक' प्रेक्षकांची वाहवा मिळवण्यासाठी. त्यातले संध्याचे 'न्हाई, न्हाई...' हे तर फारच उथळ वाटते. हे तर फार मजेदार. त्यात तिचे कसनूसा चेहरा करुन पलित्यासारखे हात हलवणे फार विनोदी. चंद्रकलेच्या भूमिकेतली संध्या म्हणजे जी.एं. च्या भाषेत बोलायचे तर जगातील सगळी अंथरुणे जाळून टाकावी असे वाटेल अशी स्त्री. जोरात वाक्य ! लेख सुंदर. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

In reply to by लिखाळ

सन्जोप राव 02/03/2008 - 06:47
हा प्रतिसाद परत टंकल्याबद्दल मी आपला आभारी आहे. 'पलित्यासारखे हात' हे अगदी हुबेहूब आहे. सन्जोप राव

सुवर्णमयी 29/02/2008 - 18:26

संजोपराव,

पिंजरा बद्दल तुमची मते आवडली. त्यामधले तुम्हाला काय आवडले का आणि का नाही ते उत्तम उतरले आहे.

 

नीलकांत 29/02/2008 - 18:52
रावसर,
खुप छान लिहीलं आहे. ह्या चित्रपटातील गाणे तर झकास आहेतच.
'तुम्हावरी..' आमचं आवडतं.

मस्तच बाकी.

नीलकांत

मीनल 29/02/2008 - 18:56

किती छान लिहिले आहे!

खर तर पहिल्यावेळी   आणि नंतर ही  तो सिनेमा पाहताना एवढा विचार केला नव्हता.पण तुम्ही लिहिलेले विचार आपलेच आहे असे प्रत्येक वेळी वाटले.

त्या जुना चित्रपटात काहीतरी नक्किच आहे ज्यामुळे त्यातील प्रसंग तुमचे परीक्षण वाचताना आठवावे लागत नाही. मला म्हणायच आहे की ते विसरले गेलेले नाहित.

अजून लिहा नविन सिनेमा बद्दल.

`मला कभी अलविदा ना कहेना` हा सिनेमा आवडला. भारतिय समाजाच्या रुढीला अमान्य असलेली कथा आहे .पचनी पडायला कठिण वाटते.तुम्हाला काय वाटते त्या बद्दल?

 

विसोबा खेचर 29/02/2008 - 19:29

रावशेठ,

अतिशय सुंदर लेखन.. सगळे बारकावे अगदी छान टिपले आहेत! अण्णा वणकुद्रेंचे पिंजरा आणि कुंकू हे माझे अतिशय आवडते चित्रपट!पिंजरावर तुम्ही अतिशय छान लिहाल याची खात्रीच होती आणि ते वाचायची बर्‍याच दिवसांपासूनची इच्छा होती ती आज पुरी झाली!

अवांतर -

रावसाहेब जोवर मिसळपाववर पिंजरावर लिहीत नाहीत तोपर्यंत त्यांनी दिलेली चंची वापरायची नाही अशी मी शपथ खाल्ली होती. चला आता बरं झाल! आजपासून आम्हाला रावसाहेबांनी प्रेमाने भेट म्हणून दिलेली खास कोल्हापुरी साजाची चंची वापरायला मिळणार! :)

असो! रावसाहेब, आज पिंजर्‍याच्या निमित्ताने तुमचे मिपावर अगदी जोरदार पुनरागमन झाले आहे याचा खूप आनंद वाटतो!

तवा आता र्‍हावा इथ्थंच आणि लिवा निवांतपणे! आता पुन्यांदा काय मनबिन उडून जाऊ दिऊ नका! चार म्हर्‍हाटी मानसं येकत्र आली की भाडनं ही व्हायचीच बगा! तवा त्याचं काय बी फारसं मनाला लावून घिऊ नका! वयनीसायबास्नी आमचा दंडवत सांगा. तात्या लौकरच पुन्यात येणारे म्हनावं, तवा वांग्याचं भरीत अन् भाकरी तैयात ठेवा! :)

असो, तुमच्या पिंजर्‍याला पुन्हा एकदा मनापासून दाद देऊन प्रतिसाद संपवतो!

आपला,
(चंचीमित्र) तात्या.

गांभीर्याने पाहिला तरी आपली सुरेख समीक्षा मात्र मनापासून वाचली. झकास.

 त्यांचे वैयक्तिक संध्यावेड ध्यानात घेतले तरी चंद्रकलेच्या भूमिकेतली संध्या म्हणजे जी.एं. च्या भाषेत बोलायचे तर जगातील सगळी अंथरुणे जाळून टाकावी असे वाटेल अशी स्त्री

हे एकदम चपखल. प्रना संतांच्या भाषेत 'तंतोतंत.' वाचनाने अपार आनंद मिळाला. समीक्षा कशी असावी याचा वस्तुपाठच.

धन्यवाद.

मुक्तसुनीत 29/02/2008 - 21:14

"फुरसद हुई है यार को मेहमां किये हुए" असे समस्त मिसळपावकर्‍याना संजोपरावांबद्दल कितीतरी दिवसांपासून वाटत होते. आज त्याची भरपाई झाल्यासारखी वाटते आहे.

जवळजवळ प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याच्या विषय असणार्‍या या चित्रपटावर त्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे, मार्मिक टिप्पणी करणारे हे लिखाण.  लेखकाने म्हण्टल्याप्रमाणे, या चित्रपटाचा संस्कार एका अतिशय संस्कारक्षम, संवेदनाक्षम अशा काळात झाल्यानंतर , अनेक वर्षे मुरलेल्या मद्याप्रमाणे , या चित्रपटाला आपल्या अबोध मनात मुरवून , त्याच्यातील श्रेयस-प्रेयसाचा सांगोपांग आढावा घेऊन हे लिखाण वर आलेले आहे.  या परिस्थितीत एका सिद्धहस्त लेखकाच्या हातून इतके सुंदर लिहून झाले नसते, तरच आश्चर्य.

अनेक लोकानी याआधीच या लिखाणाचा उत्तम रसास्वाद नोंदलाय. (आमचे थोडे वरातीमागून आलेले घोडेच म्हणायचे ! ;-) )  नंदनने जीएसदृष्य प्रतिमेवर अगदी मार्मिकपणे बोट ठेवलेय. जियो नंदन !  

काही प्रश्न मनात उरतात.

संजोपरावानी "आसक्ती आणि विरक्ती यांच्यातला संघर्ष" असा जो या पटाचा बोधस्वर वर्णिला आहे तो योग्यच. या व्यतिरिक्त , मला वाटते , ही एक शोकांतिका आहे. आणि तिला अनेक पदर आहेत. मास्तर आणि चंद्रकला एका नात्यात अडकलेले आहेत. पण या नात्यात ते भावनिकदृष्ट्या एका अक्षांश-रेखांशावर असतात ते केवळ त्यांच्या शरीरांच्या मीलनाच्या क्षणी. एरवी त्यांचा प्रवास विरुद्ध दिशानी होत रहातो. चंद्रकला पराकोटीचा द्वेष, ईर्षा, अहंकार, शारीर आकर्षण हे टप्पे पार करत करत मास्तरांवर प्रेम करायला लागते. त्या प्रेमाची परिणती अर्थातच विफलतेमधे होते. मास्तर त्या बाईला कःपदार्थ, हीन शीलाची समजणे, तिच्याबद्दल कुतूहल, तिच्याबद्द्लच्या शारीरीक आकर्षणाने  घायाळ होणे, आणि मग अपमान, उपेक्षा यांच्या आगीत जळणे, आणि शेवटी , आपली एक महात्मा ही ओळख कायम ठेवत फासावर जाणे या प्रवासाने जातात. त्यांच्या या सुट्या सुट्या प्रवासात एकच स्टेशन एकत्र लागते : शरीराचे, त्यांच्या मीलनाचे...

माझ्या मते नाट्याचा परमोत्कर्षाचा बिंदू म्हणजे ....कोर्टामधे खरी कहाणी सांगायच्या प्रसंगी चंद्रकलेची वाचा जाणे. मला वाटते, शांताराम बापूनी, आणि संध्याबाईनी "अखेर जिंकली" ती या प्रसंगात. 

संजोपरावानी येथे येत रहावे , लिहीत रहावे , अशी मनोमन इच्छा वाटते.

 

 

चतुरंग 29/02/2008 - 22:34

'पिंजरा'चे मार्मिक रसग्रहण आवडले. सगळ्यात पटणारे काय असेल तर तुम्हाला जे वाटले ते प्रामाणिकपणे आणि तरीही एक आब राखून लिहिले आहेत. त्याबद्दल तुमचे कौतुक वाटते आणि म्हणून अभिनंदन!

वैयक्तिकरीत्या मी लागूंच्या 'अभिनयाचा' चाहता नाही. अतिशय कृत्रिम अशी संवादफेक आणि जाणूनबुजून लावलेल्या आवाजामुळे ते भूमिकेतून कायमच एका ठराविक अंतरावरुन जात असलेले जाणवतात, तिच्यात मिसळून जात नाहीत.

निळूभाऊंबद्दल काय बोलावे? अतिशय नैसर्गिक, वाचिक आणि कायिक अभिनयाची जबरदस्त देणगी असलेला कलावंत! चेहरा, डोळे आणि संपूर्ण शरीर ह्याचा यथोचित वापर करुन ते जे काही साधतात त्यातून भल्याभल्यांना शिकण्यासारखे आहे (अवांतर - 'कूली' मधे अमिताभसमोर ते कसे काम करतात हे बघावे म्हणून मी तो सिनेमा बघितला आणि त्यांचे सफाईदार हिंदी उच्चार ऐकून आणि ताकदवान अभिनय बघून त्यांच्या पायावर मनोमन डोके ठेवले! एकाही संवादात असे पुसटही वाटत नाही की हा कलाकार मूळचा मराठी आहे, क्या बात है!!)
'पिंजरा' मधल्या मला सर्वात आवडलेल्या गोष्टी म्हणजे जगदीश खेबूडकरांची अप्रतिम गाणी (अगदी तुम्ही म्हणता तशी गदिमांच्या शब्दाशी सलगी करणारी गीतं) आणि रामभाऊंचं गावरान ठसकेबाज संगीत, जणूकाही कृष्णेकाठच्या हिरव्या वांग्यांची भाजी आणि भाकरीची मेजवानीच! मी स्वतः रामभाऊंना भेटलो आहे, त्यांच्याशी बोललो आहे, मातीतल्या एका सच्चा सुरांच्या त्या आठवणी जाग्या झाल्या!

तुमचे असेच लेखन अधिकाधिक वाचायला मिळो ही इच्छा.

चतुरंग

"आरं बजरंगा नकोस घालू पिंगा हे वागनं बर नव्हं." अशी यल पी लागली कि मंग आमच याड पळायचं आदुगरच तमाशाचं गांव . बाजारच्या दिवशी तमाशा. पंचक्रोशीतल्या गावांची वाड्यातोड्यांची मेजवानीच.मुक्ताबाईच्या जत्रेला श्रावणी मंगळवार असला कि प्रत्येक आळीचा तमाशा. त्रिपुरी पौर्णीमेला बी तमाशा. बहिरोबाच्या जत्रेला तमाशा. बेल्हेश्वराच्या जत्रेला तमाशा. आमाला घरचे पघु द्यायचे नाई. आमचे देव गुरुजी सांगायचे कि आरे या तमाशातल्या बायांची सकाळी त्वांड बघा. वकायला येइन. चाल्ले तमाशाला. हायस्कुलच्या इमारत निधिला शाळेनच तमाशा ठेवला मंग काय करनार? प्रकाश घाटपांडे

झकासराव 01/03/2008 - 20:45
आपल्या लेखणीचा मी फॅन बनलो काही लेख वाचुन मनोगतावर. इकडे कधी फारसे लिहिले नाहीत. पण हा षटकार होता. :) लिहित रहा आम्ही वाचत राहु :)

प्रमोद देव 01/03/2008 - 20:56
पण एका गोष्टीत मतभिन्नता आहे. त्या मानाने 'कशी नशिबानं थट्टा आज मांडली' काहीसे बटबटीत वाटते. बाबुजींचा सूर सच्चा हे खरे, पण उच्चारात भाव काहीसे कोंबून बसवण्याच्या हट्टापायी म्हटलेले 'त्याच्या काळजाची तार तिनं छेडली' हे थोडेसे नाटकी वाटते. आणि त्यातले संध्याचे 'न्हाई, न्हाई...' हे तर फारच उथळ वाटते. माझ्या मते हे गाणे म्हणजे ह्या चित्रपटाचे सार आहे (आणि 'कळस'ही). चालही उत्तम आहे,बाबुजींनीही तितकेच उतम आणि समरसून गायलंय. हे गाणे वजा केले तर चित्रपटातली मजाच निघून जाईल. बाकी इतर बाबतीत रावसाहेबांशी सहमत आहे.

मस्त परीक्षण.... .......... संध्याबाईंची अभिनयाची पद्धत आम्हाला खूप खोटी खोटी आणि नाटकी वाटते...आणि ते उथळ न्हाई न्हाई, अगदी विनोदी....

धनंजय 02/03/2008 - 04:55
सुंदर गाणी, चांगली कथा, जरा भडक दिग्दर्शन, आणि संध्याबाईंचे काम विसरायची मनापासून इच्छा, या गोष्टी पिंजर्‍याबद्दल लक्षात राहातात. फारा दिवसांनी तुमचे लेखन वाचायला मिळत आहे. परीक्षणाबद्दल धन्यवाद.

In reply to by धनंजय

विकास 02/03/2008 - 08:15
सुंदर गाणी, चांगली कथा, जरा भडक दिग्दर्शन, आणि संध्याबाईंचे काम विसरायची मनापासून इच्छा, या गोष्टी पिंजर्‍याबद्दल लक्षात राहातात.
अचूक वर्णन जरी दोन अडीच तासाच्या सवयीने संध्याचे काम आवडायला लागले असे वाटते.. :) यातील पथेटीक पर्सनॅलीटी म्हणून निळू फुलेंचे काम लक्षात रहाणारे आहे. तसेच आवडते गाणे हे उषाने म्हणलेले "तुम्हावरं केली मी मरर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल" हे आहे. (फक्त त्यातील पहील्या कडव्यात "जवळ यावं मला पुसावं.." असे ऐकल्यावर आमच्या वेळची पोर फिदीफिदी हसली होती...)

रावसाहेब, 'पिंजरा' चित्रपट आम्हाला आवडतो, शोकांतिका म्हणावी तसे गुण या चित्रपटात. त्यातली गाणीही आम्हाला तितकीच आवडतात. बाकी आपल्या चित्रपटाच्या परिक्षणाने आम्हाला या चित्रपटात असलेल्या बारकाव्यांकडे पाहण्याची एक दृष्टीही दिली, म्हणजे पिंजरा चित्रपटातल्या अनेक गोष्टी पाहण्याच्या राहिल्या असे आम्हाला वाटले.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'ग..साजणी' हे पि॑जरा चित्रपटातील उत्कृष्ट गीत माझ्या माहितीनुसार (कै) 'वाघ्या' नामक एका 'फोक' गायकाने म्हटले आहे. ते गाणे ज्या ठसक्यात म्हटले आहे तसे आजतागायत इतर कुणालाही म्हणता आलेले नाही असे आमचे मत आहे.

In reply to by भडकमकर मास्तर

धनंजय 10/03/2008 - 00:34
अथवा ...लीचा गायक अशा आणखी दोन व्युत्पत्ती शक्य आहेत. सिंगर या मराठी शब्दाचा अर्थ आहे शिवणाचे यंत्र. "फोक सिंगर" म्हणजे छडीने डागडुजी केलेले शिवणयंत्र (फोक = छडी). फोक सिंग करणे म्हणजे एखादी खोटी कथा (फोक) सरदारजीचा विनोद म्हणून खपवणे. गंभीर चर्चेत डॉ.साहेबांनी चांगली माहिती मांडली, थट्टेचे नशीब तिच्या वाटेला आले पण आमच्याकडून, हे दुर्दैव.

प्राध्यापक 27/02/2013 - 20:48
अप्रतिम परीक्षण, खूप आवडले. चित्रपटातील पाटलाच्या पात्राचा अभिनय ही छान,{त्या जेष्ठ कलाकाराचे नाव माहीत नाही}.

हुप्प्या 28/02/2013 - 01:35
ह्यातील आवडलेल्या गोष्टी म्हणजे गाणी, गाणी आणि निळू फुले. बस्स. त्यातही आली ठुमकत नार आणि तुम्हावर केली मी मर्जी ही बेष्ट! ते दे रे कान्हा चोळी लुगडी गाणेही नको वाटते. उगाच अध्यात्म वगैरे घुसडायचा केविलवाणा प्रयत्न वाटतो. बाकी बटबटीतपणा अतीच आहे. परीक्षणात ह्या वर्मावर बोट ठेवले आहे. सिम्बॉलिजमचा अतिरेक हास्यास्पद होतो. व्ही शांताराम ह्यांना असल्या सिम्बॉलिक गोष्टींचा हव्यास आहे हे बाकी सिनेमातही दिसते. मुळात तो मास्तर लग्न बिग्न भानगडीपासून इतका फटकून का असतो आणि संध्यासारख्या भुताच्या प्रेमात का पडतो हे आजिबात पटत नाही. आणि त्या मास्तराच्या हत्येकरता त्यालाच फाशी देणे तर अचाट आणि आचरट वाटते. संध्या हे चित्रपटसृष्टीला पडलेले दु:स्वप्न आहे (माझ्या मते)! हा लेख वर आणल्याबद्दल आभारी आहे. आधी वाचला नव्हता.

In reply to by हुप्प्या

अर्धवटराव 28/02/2013 - 02:41
>>मुळात तो मास्तर लग्न बिग्न भानगडीपासून इतका फटकून का असतो आणि संध्यासारख्या भुताच्या प्रेमात का पडतो हे आजिबात पटत नाही. -- मास्तर लग्न बिग्न करत नाहि म्हणुनच कदाचीत भुतीण बाईच्या मागे लागला असावा ;) अर्धवटराव

तिमा 04/03/2013 - 18:52
चित्रपट बर्‍याच ठिकाणी बटबटीत वाटला होता आणि तरीही साधारण आवडला होता. पण रावांचं हे परीक्षण जास्त आवडले. संध्या , या नटीविषयी काय वाटायचे ते इतक्या नेमक्या शब्दात कधी सुचले नव्हते. धागा वर आणणार्‍यांचे आभार.

आबा 04/03/2013 - 19:24
परिक्षण आवडले अवांतर: मध्यंतरी "डेर ब्लाउ अ‍ॅन्गेल" नावाचा चित्रपट पाहण्यात आला होता पिंजरा आणि त्याचं कथानक सारखंच असल्याच लक्षात आलं. हा चित्रपट यूट्यूब वर उपलब्ध आहे !

हुप्प्या 28/03/2013 - 08:17
http://www.saamana.com/2013/March/28/Link/Mumbai2.htm लवकरच ह्या सिनेमाला ४१ वर्षे होतील. इथेही म्हटले आहे की हा सिनेमा ब्लू एंजल ह्या चित्रपटावर आधारित आहे. हा श्रीराम लागूंचा पहिलाच सिनेमा म्हणे. हे मला माहित नव्हते.

लई भारी 04/06/2015 - 23:57
परिक्षण एकदम आवडले. 'कोल्लापुरी' भाषेचा प्रभाव सहज जाणवतो. एक बारिक मुद्दा - >>>आणि चंद्रकलेच्या नादानं घरदार सोडून फरपटत आलेला असाच तिचा एक आशिक हे वर्णन निळु भाउं साठी असेल तर माझ्या मते ते 'अक्का' च्या नादाने घरदार सोडून आलेले असतात, चंद्रकलाच्या नाही. बाकी भाउंच्या भूमिकेला तोड नाही हे खरेच. 'ग साजणे' परत शोधून ऐकले :)

सिरुसेरि 05/06/2015 - 12:54
पिंजराचे कथा , संवाद कोणी लिहिले ते समजुन घ्यायला आवडेल . संध्या यांना हा रोल चुकीच्या वयात मिळाला असे वाटते. बाकी त्यांचे 'झनक झनक पायल बाजे' , नवरंग , सेहरा अशा अनेक गाजलेल्या हिन्दी चित्रपटातील काम उत्क्रुष्ट होते . तसेच 'नैन से नैन नाही मिलाओ' , 'अरे जारे जारे नटखट', आधा है चंद्रमा' , 'पंख होते तो उड आती रे' अशा अनेक गीतांवरचे अवघड न्रुत्यही खुप चांगल्या प्रकारे सादर केले .

तिमा 06/06/2015 - 14:43
बाकी त्यांचे 'झनक झनक पायल बाजे' , नवरंग , सेहरा अशा अनेक गाजलेल्या हिन्दी चित्रपटातील काम उत्क्रुष्ट होते . तसेच 'नैन से नैन नाही मिलाओ' , 'अरे जारे जारे नटखट', आधा है चंद्रमा' , 'पंख होते तो उड आती रे' अशा अनेक गीतांवरचे अवघड न्रुत्यही खुप चांगल्या प्रकारे सादर केले . ही वाक्ये वाचून फारच हंसू आले. स्वतःच्या मानेची अनावश्य्क अति हालचाल आणि सदैव ते कमरेवर हात ठेवून डोळे मटकावत बोलणे, ह्या अभिनयाला आम्ही तरी अतिकृत्रिम समजत होतो.

सिरुसेरि 10/06/2015 - 12:42
"ही वाक्ये वाचून फारच हंसू आले. स्वतःच्या मानेची अनावश्य्क अति हालचाल आणि सदैव ते कमरेवर हात ठेवून डोळे मटकावत बोलणे, ह्या अभिनयाला आम्ही तरी अतिकृत्रिम समजत होतो." या प्रकारच्या अतिकृत्रिम लकबी तर वैजयंतीमाला ,हेमा मालिनी, आशा पारेख , साधना या सुद्धा करायच्या . पण त्या अमराठी त्यामुळे त्यांना सगळे माफ . घर की मुर्गी दाल बराबर .

In reply to by सिरुसेरि

नाही हो.. वैजयंतीमाला ,हेमा मालिनी, आशा पारेख , साधना ह्यांच्या लकबीत नाजुकपणा, अदाकारी असं काहीतरी होतं. संध्या ह्यांच्या लकबींना हिसके देणं म्हणता येईल. काहीतरी विचित्रच स्टाईल होती त्यांची.

सिरुसेरि 10/06/2015 - 15:17
एखादी मराठमोळी अभिनेत्री , अमराठी वैजयंतीमाला ,हेमा मालिनी, आशा पारेख , साधना यांच्या गर्दीत नायिका म्हणुन उभी राहते . शांताराम बापुंच्या थोड्या वेगळ्या पठडीतल्या / कथानकांच्या सिनेमांमध्ये नायिकेचा रोल निभावते . ('झनक झनक पायल बाजे' , नवरंग , सेहरा ) . दिग्दर्शक , न्रुत्य दिग्दर्शक यांचा विश्वास सार्थ ठरविते . शांताराम बापुंच्या सिनेमांमध्ये त्याकाळचे टॉपचे नायक - जसे की देव , दिलिप , राज नसतानाही त्या मानाने कमी परिचित नायकांबरोबर (गोपिक्रिष्न , महिपाल ) आपली भुमिका चोख बजावते . व सिनेमाच्या यशामध्ये आपलेही योगदान देते. हे कर्तुत्व टाळता येणार नाही. कितीही जड वाटले तरी. 'झनक झनक पायल बाजे' , नवरंग , पिंजरा असे अनेक चित्रपट भारतात सर्वत्र व भारताबाहेरही लोकप्रिय व आर्थिक द्रुष्ट्याही यशस्वि झाले . व यश हे नेहमीच सांघिक कामगिरिमुळे साध्य होते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
3