ठशावरून तर बॉब्या एकदम थोराड वाटतो आहे. हे बॉबकॅट्स एकदम हल्ला करतीलच किंवा उघडपणे तुमच्यासमोर येतीलच असे नाहि. पण लहान चणीच्या मुलांना मात्र ते घाबरत नाहि :( तेव्हा मुलांना बाहेर जपून जायला सांगा.
बाकी चतुरंगराव, जरा सांभाळून! विशेषतः लहान मुलं असतील तर काळजी घ्या. मोठ्या माणसांना तसं घाबरण्याचं कारण नाही. आम्ही पुर्वी बॉस्टनमध्ये रहात असतांना स्नो मध्ये त्याचे ठ्से पाहिले होते. पण तो मोठ्या माणसांपासून दूरच रहातो असे ऐकले होते....
जनरली ते रात्री गारबेजमध्ये चिकन-मटणाचे अवशेष असतील तर ते खायला येतात. तेंव्हा रात्री जर गारबेज टाकायला जात असाल तर काळजी घ्या. अन्यथा काळजीचे कारण नाही.
ठशावरून तर बॉब्या एकदम थोराड वाटतो आहे. हे बॉबकॅट्स एकदम हल्ला करतीलच किंवा उघडपणे तुमच्यासमोर येतीलच असे नाहि. पण लहान चणीच्या मुलांना मात्र ते घाबरत नाहि :( तेव्हा मुलांना बाहेर जपून जायला सांगा.
बाकी चतुरंगराव, जरा सांभाळून! विशेषतः लहान मुलं असतील तर काळजी घ्या. मोठ्या माणसांना तसं घाबरण्याचं कारण नाही. आम्ही पुर्वी बॉस्टनमध्ये रहात असतांना स्नो मध्ये त्याचे ठ्से पाहिले होते. पण तो मोठ्या माणसांपासून दूरच रहातो असे ऐकले होते....
जनरली ते रात्री गारबेजमध्ये चिकन-मटणाचे अवशेष असतील तर ते खायला येतात. तेंव्हा रात्री जर गारबेज टाकायला जात असाल तर काळजी घ्या. अन्यथा काळजीचे कारण नाही.
काल रात्री मॅसाच्युसेट्समधे पुन्हा हलकीशी हिमवृष्टी झाली. आज सकाळी गाडीवरचे बर्फ साफ करायला बाहेर पडलो, बरोबर चिरंजीवही होते (वय वर्षे ६ ), आणि बर्फात पायांचे ठसे दिसले, बॉबकॅटच्या! (हा प्राणी बॉबकॅटच असणार कारण मागच्याच आठवड्यात आमच्या निवासी संकुलाच्या आसपास तो दिसल्याबद्दलची भित्तिपत्रके लावली होती!). मी सावध होऊन मुलाला मागेच थांबवले!
मै कभी बतलाता नहीं बार मे जात हूं मै मा... युं तो मै दिखलाता नहीं दारू पीकर रोज़ आता हूं मै मा.... तुझे सब है पता, है ना मा... तुझे सब है पात, मेरी मा...
ठेके पे युं ना छोडो मुझे, घर लौट के भी आ ना पाऊं मै मा... पौआ लेने भेज ना इतना दूर मुझको तू, घर भी भूल जाउं मै मा...
"हां...संपतराव, तुमच्या पण डोक्यात "केमिकल लोच्या' झालेला दिसतोय, त्या
मुन्नाभाईसारखा. त्याला जिकडेतिकडे गांधीजी दिसत, तुम्हाला ती बाई दिसतेय.
माणसानं एखाद्या गोष्टीची भीती घेतली ना, की मेलाच तो!''
"हां...संपतराव, तुमच्या पण डोक्यात "केमिकल लोच्या' झालेला दिसतोय, त्या
मुन्नाभाईसारखा. त्याला जिकडेतिकडे गांधीजी दिसत, तुम्हाला ती बाई दिसतेय.
माणसानं एखाद्या गोष्टीची भीती घेतली ना, की मेलाच तो!''
सभ्य वाटतो जरी, कळा अनेक अंतरात
ही विडंबने तुझी कुणी अता न वाचतात
आम्ही वाचतो की...मस्तच असतात एकाहून एक छान..
काव्य फाडतोस वाट लावतोस तू टपून.....
सहिच....
सभ्य वाटतो जरी, कळा अनेक अंतरात
ही विडंबने तुझी कुणी अता न वाचतात
आम्ही वाचतो की...मस्तच असतात एकाहून एक छान..
काव्य फाडतोस वाट लावतोस तू टपून.....
सहिच....
'राजकीय पक्षाच रुपक' ही सन्कल्पना फार आवडली. विशेष म्हणजे मी ही बेंगलोरला दीड वर्षे राहुन काही महीन्यापुरवीच मुम्बईला परतलो, त्यामुळे बेंगलोरचे 'गुण गौरव' (???) चान्गलेच अनुभवले आहेत. (शेवट शेवटला तर तिथे राहण्याचा अगदी वीट आला होता)
कंपनी आणि नोकरी ह्यांना पक्ष आणि पक्षांतराची उपमा वापरून जे रूपक लिहीण्यास प्रारंभ केला आहे ते अतिशय मस्त आहे.
'केल्याने देशाटन, पंडीत मैत्री, सभेत संचार....' वगैरे वगैरे केल्याने ज्ञानात भर पडून व्यक्तिमत्त्व विकास साध्य होतो. त्याच बरोबर अतिरिक्त अर्थार्जन होणारे असेल तर, दुधात साखर.
(शेवट शेवटला तर तिथे राहण्याचा अगदी वीट आला होता) नाऊमेद होऊ नये. ध्येयावर एक नजर असो द्यावी.
राजकारणात पैशापेक्षा, सत्तेपेक्षा जनमानसातील प्रतिमेला कसे महत्व आहे हे सांगण्याचा त्यांनी परोपरीने प्रयत्न केला. आमच्या आयुष्यातही असा प्रसंग आला असताना 'जनमानसतील प्रतिमा रोजची भाजी-भाकरी फुकटात मिळवून देत नाही तिथे 'पैसा'च लागतो. असे ठणकावून, मनजोगती पगारवाढ मिळणार नसेल तर खड्यात गेले असले वांझोटे प्रमोशन' अशी तिखट प्रतिक्रिया दिली होती. (पगारवाढ मिळाली)
असो. लिखाण सुंदर आहे. पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत आहे.
लेखन आवडले. बोटक्लबातून सुटलेली बोट बंगलोरात गाडीत बसली असे दिसते ! आता अधिकच जोरात गाडी धावू लागेल अशी आशा. पुढील लेखनास शुभेच्छा. मला कॉलेजबाहेर पडून १० वर्षे झाली आहेत. बिनतारी संदेशाचा जो फास स्वखुशीने गळ्यात अडकवून घेतला होता त्यामुळे धड बोटक्लबातही निवांतपणे बसता यायचे नाही. बाकी अजूनही बोटक्लबाच्या चहाला आणि वडा पावाला तीच चव आहे असे या भारत भेटीत जाणवले. नदी पार आटली की कदाचित थोडा बदल जाणवेलः)
आख्खं "बोटक्लबवालं कॉलेज" इथे मिपा, वर भेटायची शक्यता निर्माण झाली आहे. काय करणार राव, त्या कॉलेजचे पाणीच तसे आहे. जिथे जाल तिथे झेंडा फडकवाल असा आत्मविश्वास त्यामुळेच निर्माण झाला ...
"बाकी अजूनही बोटक्लबाच्या चहाला आणि वडा पावाला तीच चव आहे असे या भारत भेटीत जाणवले" अहो ती चव तशीच आहे आणि अनंत काळ तशीच राहणार कारण याचे कारण म्हणजे त्याच "बोटक्लबवाल्या कॉलेजचा" जिव्हाळा, त्याविषयी वाटणारी ओढ ....
"आता अधिकच जोरात गाडी धावू लागेल अशी आशा." धन्यवाद .... असो. आज कुणा घरच्याशी बोलल्यासारखे वाटले........
'राजकीय पक्षाच रुपक' ही सन्कल्पना फार आवडली. विशेष म्हणजे मी ही बेंगलोरला दीड वर्षे राहुन काही महीन्यापुरवीच मुम्बईला परतलो, त्यामुळे बेंगलोरचे 'गुण गौरव' (???) चान्गलेच अनुभवले आहेत. (शेवट शेवटला तर तिथे राहण्याचा अगदी वीट आला होता)
कंपनी आणि नोकरी ह्यांना पक्ष आणि पक्षांतराची उपमा वापरून जे रूपक लिहीण्यास प्रारंभ केला आहे ते अतिशय मस्त आहे.
'केल्याने देशाटन, पंडीत मैत्री, सभेत संचार....' वगैरे वगैरे केल्याने ज्ञानात भर पडून व्यक्तिमत्त्व विकास साध्य होतो. त्याच बरोबर अतिरिक्त अर्थार्जन होणारे असेल तर, दुधात साखर.
(शेवट शेवटला तर तिथे राहण्याचा अगदी वीट आला होता) नाऊमेद होऊ नये. ध्येयावर एक नजर असो द्यावी.
राजकारणात पैशापेक्षा, सत्तेपेक्षा जनमानसातील प्रतिमेला कसे महत्व आहे हे सांगण्याचा त्यांनी परोपरीने प्रयत्न केला. आमच्या आयुष्यातही असा प्रसंग आला असताना 'जनमानसतील प्रतिमा रोजची भाजी-भाकरी फुकटात मिळवून देत नाही तिथे 'पैसा'च लागतो. असे ठणकावून, मनजोगती पगारवाढ मिळणार नसेल तर खड्यात गेले असले वांझोटे प्रमोशन' अशी तिखट प्रतिक्रिया दिली होती. (पगारवाढ मिळाली)
असो. लिखाण सुंदर आहे. पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत आहे.
लेखन आवडले. बोटक्लबातून सुटलेली बोट बंगलोरात गाडीत बसली असे दिसते ! आता अधिकच जोरात गाडी धावू लागेल अशी आशा. पुढील लेखनास शुभेच्छा. मला कॉलेजबाहेर पडून १० वर्षे झाली आहेत. बिनतारी संदेशाचा जो फास स्वखुशीने गळ्यात अडकवून घेतला होता त्यामुळे धड बोटक्लबातही निवांतपणे बसता यायचे नाही. बाकी अजूनही बोटक्लबाच्या चहाला आणि वडा पावाला तीच चव आहे असे या भारत भेटीत जाणवले. नदी पार आटली की कदाचित थोडा बदल जाणवेलः)
आख्खं "बोटक्लबवालं कॉलेज" इथे मिपा, वर भेटायची शक्यता निर्माण झाली आहे. काय करणार राव, त्या कॉलेजचे पाणीच तसे आहे. जिथे जाल तिथे झेंडा फडकवाल असा आत्मविश्वास त्यामुळेच निर्माण झाला ...
"बाकी अजूनही बोटक्लबाच्या चहाला आणि वडा पावाला तीच चव आहे असे या भारत भेटीत जाणवले" अहो ती चव तशीच आहे आणि अनंत काळ तशीच राहणार कारण याचे कारण म्हणजे त्याच "बोटक्लबवाल्या कॉलेजचा" जिव्हाळा, त्याविषयी वाटणारी ओढ ....
"आता अधिकच जोरात गाडी धावू लागेल अशी आशा." धन्यवाद .... असो. आज कुणा घरच्याशी बोलल्यासारखे वाटले........
मित्रांनो, येत्या रविवारी ( ९ मार्च ०८) ला संध्याकाळी ५ नंतर मी डोंबिविली येथे असून एक दीड तासांचा
स्वरचित विडंबन गीतांचा कार्यक्रम डोंबिविली किंवा जवळपास करू इच्छितो. एरव्ही मानधन स्विकारतो पण वेळेचा सदुपयोग करण्यासाठी एक कार्यक्रम नि:शुल्क करण्याचे योजिले आहे. निशुल्क कार्यक्रमासाठी संपर्क करा.
अधिक माहिती साठी पहा: http://www.orkut.com/Profile.aspx?uid=44441327930350077
आणि : http://www.orkut.com/Community.aspx?cmm=28868095
मित्रांनो, येत्या रविवारी ( ९ मार्च ०८) ला संध्याकाळी ५ नंतर मी डोंबिविली येथे असून एक दीड तासांचा
स्वरचित विडंबन गीतांचा कार्यक्रम डोंबिविली किंवा जवळपास करू इच्छितो. एरव्ही मानधन स्विकारतो पण वेळेचा सदुपयोग करण्यासाठी एक कार्यक्रम नि:शुल्क करण्याचे योजिले आहे. निशुल्क कार्यक्रमासाठी संपर्क करा.
अधिक माहिती साठी पहा: http://www.orkut.com/Profile.aspx?uid=44441327930350077
आणि : http://www.orkut.com/Community.aspx?cmm=28868095
===================== ऑफिसच्या रीक्रीएशन रूममधील एका संभाव्य चित्र "रेशमाच्या रेघानी"च्या धमाल चालीवर. (आचार्य अत्रेंच्या "झेंडूची फुले" परंपरेतील व माझ्या "एप्रिल फुले" ह्या धमाल कार्यक्रमातील एक स्वरचित ताजे विडंबन गीत) ====================== अहो येता जाता सट्टा का हो लावता, अन क्रिकेटच्या खेळाला बट्टा का हो लावता.
बॉस आज सुट्टीवरी, त्यात क्रीकेट कॉमेंट्री चंगळच चंगळ करूनी घ्या हो, हात नका लावू कुणी कामाला
सर, विडंबनातला आशय पोहचला. आमच्याकडे मार्च पासून परिक्षा आहे, कॉप्या करणार्या विद्यार्थ्यांचे फोटो आम्ही इथे टाकू :) कॉप्या करु देणार्या प्राध्यापकांचे काय करायचे !!!
अवांतर :- सर,आपणास भेटून आनंद झाला. कोणता विषय शिकवता ? आणि कोणत्या वर्गाला ?
बिरूटे सर , मी नागपूर च्या एका खाजगी इजिनियरिग कॉलेजात स. प्राध्यापक आहे.( मी इलेक्ट्रीकल चे अनेक विषय शिकवितो.) याआधी मी दोन पॉलिटेक्निक मध्ये प्राचार्य पदि काम केले आहे.
बिरूटे सर , मी नागपूर च्या एका खाजगी इजिनियरिग कॉलेजात स. प्राध्यापक आहे.( मी इलेक्ट्रीकल चे अनेक विषय शिकवितो.) याआधी मी दोन पॉलिटेक्निक मध्ये प्राचार्य पदि काम केले आहे.
सर, विडंबनातला आशय पोहचला. आमच्याकडे मार्च पासून परिक्षा आहे, कॉप्या करणार्या विद्यार्थ्यांचे फोटो आम्ही इथे टाकू :) कॉप्या करु देणार्या प्राध्यापकांचे काय करायचे !!!
अवांतर :- सर,आपणास भेटून आनंद झाला. कोणता विषय शिकवता ? आणि कोणत्या वर्गाला ?
बिरूटे सर , मी नागपूर च्या एका खाजगी इजिनियरिग कॉलेजात स. प्राध्यापक आहे.( मी इलेक्ट्रीकल चे अनेक विषय शिकवितो.) याआधी मी दोन पॉलिटेक्निक मध्ये प्राचार्य पदि काम केले आहे.
बिरूटे सर , मी नागपूर च्या एका खाजगी इजिनियरिग कॉलेजात स. प्राध्यापक आहे.( मी इलेक्ट्रीकल चे अनेक विषय शिकवितो.) याआधी मी दोन पॉलिटेक्निक मध्ये प्राचार्य पदि काम केले आहे.
परीक्षा सुरू होत आहेत,त्यासाठी संबंधितांना शुभेच्छा.कविवर्य गदिमांची क्षमा मागून एक स्वरचित विडंबन गीत सादर करित आहे. (टीप:ह्यातील कॉलेज माझे व युनिव्हरसिटी माझी नसून तुमची ही नाही.)
स्वयेश्री प्रोफेसर पाहती,परीक्षेत मुले कॉपी करिती.
सुमार सगळे ते डोक्याचे,परंतू पुतळे धैर्यधराचे समीप गठ्ठे गाईड वह्यांचे,आज ते पहिल्यांदा वाचती.
सावध मुद्रा लक्ष बकांचे,अर्थ लाविती ते प्रश्नांचे अनर्थ करूनि ते अर्थाचे,पुस्तके भरभर धुंडाळती.
कांही भित्रे त्या वर्गातील,कैसे वाटती आज सुशील प्रश्न तयांचे कैसे सुटतील,ग्लास पाण्याचे ते ढोसती.
ठंठंठठंठ: .. असंच काहीतरी.. कुणाला आठवतय का? राजानी ही वरची ओळ दिलेली असते आणि एक विद्वान घडा जिन्यावरून पडतो आणि असा आवाज होतो, अशी समस्यापुर्ती करतो.. ते ठंठंठठंठ: म्हणताना खुप मजा यायची !!
भोज राजा एकदा एका युवतीला पाणी भरायला जाताना बघतो, तिच्या हातून घट पडून पायर्यांवरुन गडगडत जातो आणि त्याचा आवाज होतो -- ठाठं ठठं ठं ठठठं ठ ठं ठाः दुसर्यादिवशी तो ही समस्या दरबारात देतो.
दोन दिवस राजाच्या दिनचर्येचे निरीक्षण करुन कालिदास समस्यापूर्ती करतो -
असं पाठ केलेलं आठवतंय.. चुभूदेघे (दहावी का नववीच्या पुस्तकात होती ही समस्या पुर्ती )
अजून एक झाडावर माकडचढतात नी पाण्यात जांभळं टाकतात आणि मग बुक्वुबुकबुकबुक असा काहिसा आवाज येतो अशीही एक समस्यापूर्ती होती कोणाला आठवतेय का? (याच समस्यापूर्तीवर दुसर्याएका कविने पौर्णिमेच्यारात्री एक सुंदर ललना घागरीने नदीवर पाणी भरायला आली असता बुक्वुबुकबुकबुक आवाज येत होता अशी पूर्तता केली होती. तोहि श्लोक आठवत असल्यास द्यावा :) )
माझ्या ऐकण्यातील ओळी पुढील प्रमाणे -
नमित होती विधवा शिवाला, मसूर डाळी जडली कपाळा!
तेणे तुम्हा विस्मय फार वाटे! सिंदूर कैसा विधवा ललाटे!
(पाठभेद असू शकतात; मूळ संस्कृतचे हे मराठीकरण!)
राजा भोज व कालिदास यांच्या बऱ्याच चतुर्यकथा प्रसीद्ध आहेत.
पण हा कालिदास संस्कृत कवी, नाटककार कालिदासहून भिन्न असावा, असे संशोधकांना वाटते.
भोज राजाचा काळ इसवी सनाचे अकरावे शतक (१००० ते ११००)हा निश्चित आहे; पण साहित्यिक कालिदासाचा काळ इसवी सनाचे चौथे शतक सांगितले जाते.
हा दुसरा कालिदास देखील चतुर, विद्वान असल्याचे दिसते, हे मात्र खरे!
ठंठंठठंठ: .. असंच काहीतरी.. कुणाला आठवतय का? राजानी ही वरची ओळ दिलेली असते आणि एक विद्वान घडा जिन्यावरून पडतो आणि असा आवाज होतो, अशी समस्यापुर्ती करतो.. ते ठंठंठठंठ: म्हणताना खुप मजा यायची !!
भोज राजा एकदा एका युवतीला पाणी भरायला जाताना बघतो, तिच्या हातून घट पडून पायर्यांवरुन गडगडत जातो आणि त्याचा आवाज होतो -- ठाठं ठठं ठं ठठठं ठ ठं ठाः दुसर्यादिवशी तो ही समस्या दरबारात देतो.
दोन दिवस राजाच्या दिनचर्येचे निरीक्षण करुन कालिदास समस्यापूर्ती करतो -
असं पाठ केलेलं आठवतंय.. चुभूदेघे (दहावी का नववीच्या पुस्तकात होती ही समस्या पुर्ती )
अजून एक झाडावर माकडचढतात नी पाण्यात जांभळं टाकतात आणि मग बुक्वुबुकबुकबुक असा काहिसा आवाज येतो अशीही एक समस्यापूर्ती होती कोणाला आठवतेय का? (याच समस्यापूर्तीवर दुसर्याएका कविने पौर्णिमेच्यारात्री एक सुंदर ललना घागरीने नदीवर पाणी भरायला आली असता बुक्वुबुकबुकबुक आवाज येत होता अशी पूर्तता केली होती. तोहि श्लोक आठवत असल्यास द्यावा :) )
माझ्या ऐकण्यातील ओळी पुढील प्रमाणे -
नमित होती विधवा शिवाला, मसूर डाळी जडली कपाळा!
तेणे तुम्हा विस्मय फार वाटे! सिंदूर कैसा विधवा ललाटे!
(पाठभेद असू शकतात; मूळ संस्कृतचे हे मराठीकरण!)
राजा भोज व कालिदास यांच्या बऱ्याच चतुर्यकथा प्रसीद्ध आहेत.
पण हा कालिदास संस्कृत कवी, नाटककार कालिदासहून भिन्न असावा, असे संशोधकांना वाटते.
भोज राजाचा काळ इसवी सनाचे अकरावे शतक (१००० ते ११००)हा निश्चित आहे; पण साहित्यिक कालिदासाचा काळ इसवी सनाचे चौथे शतक सांगितले जाते.
हा दुसरा कालिदास देखील चतुर, विद्वान असल्याचे दिसते, हे मात्र खरे!
माझ्या लहानपणाच्या काळात शिक्षणाचा प्रसार फारसा झाला नव्हता आणि आजच्या एवढी स्पर्धा त्यात आलेली नव्हती. ब-यापैकी हुषार मुलाला कोणत्याही कॉलेजात त्याला हव्या त्या शाखेत प्रवेश मिळत असे.
असं ते म्हणतायेत त्या अर्थी त्यांचं वय ४०+ असलं पाहिजे! वय २५ असतं तर ८-१० वर्षांपुर्वी त्यांनी कॉलेजात प्रवेश घेतला असता जेव्हा 'बर्यापैकी हुषार' मुलाला सुद्धा कोणत्याही कॉलेजात हव्या त्या शाखेत प्रवेश मिळत नसे...
माझ्या लहानपणाच्या काळात शिक्षणाचा प्रसार फारसा झाला नव्हता आणि आजच्या एवढी स्पर्धा त्यात आलेली नव्हती. ब-यापैकी हुषार मुलाला कोणत्याही कॉलेजात त्याला हव्या त्या शाखेत प्रवेश मिळत असे.
असं ते म्हणतायेत त्या अर्थी त्यांचं वय ४०+ असलं पाहिजे! वय २५ असतं तर ८-१० वर्षांपुर्वी त्यांनी कॉलेजात प्रवेश घेतला असता जेव्हा 'बर्यापैकी हुषार' मुलाला सुद्धा कोणत्याही कॉलेजात हव्या त्या शाखेत प्रवेश मिळत नसे...
सांभाळा!
आता संध्याकाळी येताजाताना सावध रहाणे आले :((!
रंगराव, सांभाळा बरं स्वत:ला! काळजी घ्या..
तात्या.
जपून
ठशावरून तर बॉब्या एकदम थोराड वाटतो आहे. हे बॉबकॅट्स एकदम हल्ला करतीलच किंवा उघडपणे तुमच्यासमोर येतीलच असे नाहि. पण लहान चणीच्या मुलांना मात्र ते घाबरत नाहि :( तेव्हा मुलांना बाहेर जपून जायला सांगा.
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
नशीबवान आहात. ......
बॉबकॅट?
आम्हाला "बॉबकट" वाटलं...
तो ही येऊन गेला....:)))
बाकी चतुरंगराव, जरा सांभाळून! विशेषतः लहान मुलं असतील तर काळजी घ्या. मोठ्या माणसांना तसं घाबरण्याचं कारण नाही. आम्ही पुर्वी बॉस्टनमध्ये रहात असतांना स्नो मध्ये त्याचे ठ्से पाहिले होते. पण तो मोठ्या माणसांपासून दूरच रहातो असे ऐकले होते....
जनरली ते रात्री गारबेजमध्ये चिकन-मटणाचे अवशेष असतील तर ते खायला येतात. तेंव्हा रात्री जर गारबेज टाकायला जात असाल तर काळजी घ्या. अन्यथा काळजीचे कारण नाही.
-पिवळा डांबिस