मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही वादविवाद...("का रे भुललासि " या आमच्याच आगामी दीर्घांकातील एक भाग)

भडकमकर मास्तर ·

ते असो, हे लेखन सुचायचे कारण म्हणजे ९२ किंवा ९३ साली पुण्यातील एका प्रसिद्ध कॉलेजातील कॅम्पस मध्ये भर दिवसा एका विद्यार्थ्याने आपल्या मैत्रिणीला पिस्तुलातून गोळी चालवून ठार केले होते...आता डीटेल्स आठवत नाहीत पण त्या काळात घटना फारच धक्कादायक वाटली होती हे ही खरे....... मग समजा त्याच जोडीला आदर्श जोडी मानणार्‍या एका दुसर्‍या जोडीवर याचा कसा कसा परिणाम होईल, हा विचार करता करता वरील दीर्घांक सुचला आहे...

In reply to by भडकमकर मास्तर

धम्मकलाडू 30/12/2008 - 13:19
ते असो, हे लेखन सुचायचे कारण म्हणजे ९२ किंवा ९३ साली पुण्यातील एका प्रसिद्ध कॉलेजातील कॅम्पस मध्ये भर दिवसा एका विद्यार्थ्याने आपल्या मैत्रिणीला पिस्तुलातून गोळी चालवून ठार केले होते... आता डीटेल्स आठवत नाहीत
तन्वी (की जान्हवी?) तुपे या मैत्रिणीला ज्याने गोळी घालून आत्महत्या केली तो प्रसन्न पंडित. ही आमदार विठ्ठल तुपे यांची मुलगी. प्रसन्न पंडितच्या कुटुंबाची कहाणी एकंदरच दुर्दैवी... पुन्हा कधीतरी...
पण त्या काळात घटना फारच धक्कादायक वाटली होती हे ही खरे....... मग समजा त्याच जोडीला आदर्श जोडी मानणार्‍या एका दुसर्‍या जोडीवर याचा कसा कसा परिणाम होईल, हा विचार करता करता वरील दीर्घांक सुचला आहे..
. दीर्घांकाला शुभेच्छा. () धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

धनंजय 03/03/2008 - 01:51
संवादाची शैली आवडली. पण प्रतिसाद काय द्यायचा त्याबद्दल थोडा किंकार्यविमूढ आहे. साहित्यिक प्रतिसाद हा की नक्कीच आवडले. संवाद अत्यंत पटण्यासारखे उतरले आहेत.या पात्रांच्याविषयी कुतुहल जागे झाले आहे. पण एका विशिष्ट जोडप्यातील खटका चित्रित करणे हा तुमचा नाट्यप्रवेशामागचा हेतू नाही, हे स्पष्ट दिसत आहे. उलट तुम्हाला "महत्त्वाकांक्षा विरुद्ध अल्पसंतोष" या मोठ्या मुद्द्याला हात घालायचा आहे. आणि मला वाटते की तुम्ही "तो 'अल्प' नसून खराखरचा संतोष आहे", आणि "महत्त्वाकांक्षा ही घातक आहे" अशा दोन निष्कर्षांप्रत पोचता. हे या विशिष्ट पात्रांच्याबाबतीत खरे असू शकेल असे वाटते, यात तुमचे साहित्यिक कौशल्य आहे. पण माझ्या मते या पात्रांच्या पलिकडे तुम्ही मला हे निष्कर्ष पटवू शकले नाहीत. माधवी ही एक सौम्य लेडी मॅक्बेथ आहे, तिच्यामध्ये खूप स्त्रियांचे सामान्यीकरण थोडेफार जमते [मला पटत नाही तरी]. मनीष मॅक्बेथसारखा इरेला पेटतो, की नाही, ते आपल्याला या प्रवेशात कळत नाही, तो अजून निराशेतच बोलतो आहे. सुमेध हा केवळ एक माथेफिरू युवक असू शकतो - त्याचे कुठलेच सामान्यीकरण करता येत नाही. त्याची व्यक्तिरेखा मनीष-माधवींच्या बोलण्यात हवी तेवढी खुललेली नाही. माधवीला "पॉझिटिव्ह" वाटणारा, "धट्टीकट्टी श्रीमंती"चा उदाहरण वाटणारा सुमेध हा माथेफिरू का - याचा तार्किक संबंध लागत नाही. माधवीला व्यक्तिपरीक्षा नीट करता येत नसेल, तर सुमेधचा खरा परिचय करून देणारे एखादे पात्र या नाट्यप्रवेशात यायला हवे होते. असो. मला खुद्द अल्पसंतोष/अतिमहत्त्वाकांक्षा अशी टोकाची वर्गीकरणे खर्‍या आयुष्यात पसंत नाहीत, पण नाटकात जरूर चालवून घेईन. पण ती वर्गीकरणे तुम्ही अधिक पटवायला पाहिजेत.

उलट तुम्हाला "महत्त्वाकांक्षा विरुद्ध अल्पसंतोष" या मोठ्या मुद्द्याला हात घालायचा आहे. आणि मला वाटते की तुम्ही "तो 'अल्प' नसून खराखरचा संतोष आहे", आणि "महत्त्वाकांक्षा ही घातक आहे" अशा दोन निष्कर्षांप्रत पोचता. अचूक्...परफेक्ट........इतक्या मोजक्या शब्दांत मलासुद्धा हे सांगता आलं नसतं. पण माझ्या मते या पात्रांच्या पलिकडे तुम्ही मला हे निष्कर्ष पटवू शकले नाहीत. मान्य....पण या पात्रांपुरते तरी असे निष्कर्ष जाणवले , हे ही खूपच झाले.. :) माधवीला "पॉझिटिव्ह" वाटणारा, "धट्टीकट्टी श्रीमंती"चा उदाहरण वाटणारा सुमेध हा माथेफिरू का - याचा तार्किक संबंध लागत नाही. माधवीला व्यक्तिपरीक्षा नीट करता येत नसेल, तर सुमेधचा खरा परिचय करून देणारे एखादे पात्र या नाट्यप्रवेशात यायला हवे होते. आक्षेप मान्य, त्यावरील सोल्यूशनही विचार करायला लावणारे.... ( तो अति पझेसिव आहे, आणि कदाचित संशय घेऊन माथेफिरूपणे तो तिला मारतो, अशी गोष्ट डोक्यात ठेवून लिहिले...( आठवणीतील मूळ घटना वर लिहिलीच आहे)पण एकदा मारण्याच्या कारणांचे डीटेल्स द्यायला लागलो की मुख्य गोष्ट त्याच्याशी संबंधित नाही , त्याचा फापटपसारा वाढायचा धोका संभवतो, असे वाटले होते) असो. मला खुद्द अल्पसंतोष/अतिमहत्त्वाकांक्षा अशी टोकाची वर्गीकरणे खर्‍या आयुष्यात पसंत नाहीत, पण नाटकात जरूर चालवून घेईन. पण ती वर्गीकरणे तुम्ही अधिक पटवायला पाहिजेत. मलाही टोकाची वर्गीकरणे आवडत नाहीत.... सगळ्या बायका अश्या असतात किंवा सगळे पुरुष असेच असतात , असली.... कथेमध्ये तेवढी पात्रे त्या त्या स्वभावाची आहेत असे समजावे झाले...आणि वरील पात्रे शेवटी का होईना आपापल्या चुका समजून घ्यायच्या प्रयत्नांत आहेत, निदान असा एखादा प्रसंग त्यांना स्वतःला आणि जोडीदाराला समजून घ्यायला मदत करतो, इतकेच अपेक्षित....

मनिष 03/03/2008 - 10:23
मला फारच आवडले हे...फक्त सुमेधकडून हत्या हे खूपच "far fetched" वाटले. तो प्रसंग मलाही माहित आहे, पण त्याचा इथे संबंध नाही (नसावा) असे वाटते. सुमेधच्या महत्वा़कांक्षी स्वभावाला फुट्णारे काटे वेगळ्या पद्ध्तीने दाखवता येतील का ते बघ (अरे-तुरे चालेल ना? मला राव, पंत, अहो जाहो चा वीट आला आहे).

अरे-तुरे चालेल ना? अरे तुरे अगदी लई वेळा चालेल....तेच बेष्ट.. सुमेधकडून हत्या हे खूपच "far fetched" वाटले आता मलाही तसंच का वाटायला लागलंय ?? बर्‍याच जणांनी अशी प्रतिक्रिया दिली, त्यांना मी माझ्या कॉलेज-काळात घडलेला तो प्रसंग सांगतो आणि हे शक्य आहे की नाही ते विचारतो....ते म्हणतात, शक्य आहे पण त्याची गरज नाहीये ना या गोष्टीला.... :) सुमेधच्या महत्वा़कांक्षी स्वभावाला फुट्णारे काटे वेगळ्या पद्ध्तीने दाखवता येतील का ते बघ हो, शक्य आहे,...पण ते सांगताना फोकस हलायला नको म्हणून मी त्याबद्दल बोललोच नाही....असो...यदाकदाचित ही गोष्ट दोन अंकी करायचे ठरले तर हा अँगल चांगला वाटेल......धन्यवाद...

अभिज्ञ 04/03/2008 - 02:21
हि घटना ९३-९४ मधे फर्गसन महाविद्यालयात घडल्याचे स्मरणात आहे. ले़खकाने ह्या घटनेच्या पार्श्वभुमिवर केलेलि नाट्यनिर्मिती एक वेगळाच अनुभव देउन जाते. वातावरण निर्मिती उत्क्रुष्टा जमवलि आहे. दोन्हि पात्रा॑मधले स॑वाद अप्रतिम लिहिले आहेत. काहि जणाना नाटकाच्या शेवटी आलेले अनपेक्षित वळण थोडेसे अवघड वाटत असेल,परन्तु नाट़काचा हा एक छोटासा भाग असल्याने त्यावर एकदम भाष्य करणे योग्य होणार नाही. आणि जर नाटकाच्या परिभाषेत बोलायचे झाले तर ह्यात वावगे असे काहि वाटत नाहि. भडकमकर साहेब,आगे बढो.अशाच उत्तम उत्तम कलाक्रुति येउ द्यात. आमच्या सारख्या मराठि मातिपासून दूर राहणार्याना हे "नाट्य वाचन" एक सुखद अनुभव देउन जाते. आणी गूळाने मुन्गळाचि वाट कशाला बघायचि? (एक मराठि नाट्यवेडा) अबब.

आंबोळी 04/03/2008 - 11:54
अबब अत्यन्त मोलाच सल्ला दिलात सतलजला ! आसो. " हट्टिकट्टि गरीबी आनि लुळीपान्गळी श्रिमन्ति " हाच मुद्दा माझ्या द्रुश्तिने अधोरेखित होतो आहे. ( माझ्या अल्प्बुध्धिचा दोश) . पन वर उल्लेखिल्याप्रमाने शेवटचा टर्न फारच शार्प आसल्यने प्रेसेन्टेशन बाळबोध वाटते. सुमेध - सानिक ही पात्रे म्हणावी तेवधी एस्टब्लिश होत नाहीत. त्यामुळे खून पचायला अवघड जातोय. " अति पझेसिव " पणा खुलवून सुमेधच्या महत्वा़कांक्षी स्वभावाला फुट्णारे काटे वेगळ्या पद्ध्तीने दाखवले आसते तर आजुन मजा आली आसती असे वाटते. असो. मनिश-माधवी यान्चे सन्वाद छान जमले आहेत. पण त्यान्च्या सन्वादाच प्रवाह शेवटी कुठे जाणार ते लक्शात येते.... एन्ड प्रेडीक्टेबल वाटतो. (कदाचित तुला धक्का द्यायचा नसेल....). पण दोघानची पात्रे छान जमुन आलि आहेत. दीर्घांन्काच्या द्रुश्टिने विचार्करता विषय , पात्रे , सन्वाद चान्गले जमले आहेत. याचा प्रयोग कधी करणार आहात ते जरूर कळवा.... आम्हि नक्की येउ. जाता जाता.... सुमेध्-सानिका , मनिष्-माधवी अशी यमकी नावे वाचुन ६०-७० च्या दशकातिल बा-वाचकाची निद्रादेवीच्या राज्यात प्रवेश्याची सोय करणारी पुस्तके आणि त्यातील पात्रे आठवून पुन्हप्रत्ययाच आनन्द मिळाला..... धन्यवाद!

जाता जाता.... सुमेध्-सानिका , मनिष्-माधवी अशी यमकी नावे वाचुन ६०-७० च्या दशकातिल बा-वाचकाची निद्रादेवीच्या राज्यात प्रवेश्याची सोय करणारी पुस्तके आणि त्यातील पात्रे आठवून पुन्हप्रत्ययाच आनन्द मिळाला..... धन्यवाद! हाहाहाहा...हे पटले.... आमची पात्रांची नावे ठरवण्यात लई टाईम जातो.... आणि टाईम घेऊनसुद्धा आम्ही हे असे करतो... ...सगळे वेळेत जुळून आले तर पुढल्या महिन्यात पुण्यात सुदर्शन ला प्रयोग होईल....

प्रयोग दीर्घांक स्पर्धेमध्ये सुदर्शन रंगमंच ... दिनांक ३ जानेवारी २००८ ,दुपारी १२ वाजता.... स्पर्धेसाठीचा हा प्रयोग विनामूल्य आहे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

ते असो, हे लेखन सुचायचे कारण म्हणजे ९२ किंवा ९३ साली पुण्यातील एका प्रसिद्ध कॉलेजातील कॅम्पस मध्ये भर दिवसा एका विद्यार्थ्याने आपल्या मैत्रिणीला पिस्तुलातून गोळी चालवून ठार केले होते...आता डीटेल्स आठवत नाहीत पण त्या काळात घटना फारच धक्कादायक वाटली होती हे ही खरे....... मग समजा त्याच जोडीला आदर्श जोडी मानणार्‍या एका दुसर्‍या जोडीवर याचा कसा कसा परिणाम होईल, हा विचार करता करता वरील दीर्घांक सुचला आहे...

In reply to by भडकमकर मास्तर

धम्मकलाडू 30/12/2008 - 13:19
ते असो, हे लेखन सुचायचे कारण म्हणजे ९२ किंवा ९३ साली पुण्यातील एका प्रसिद्ध कॉलेजातील कॅम्पस मध्ये भर दिवसा एका विद्यार्थ्याने आपल्या मैत्रिणीला पिस्तुलातून गोळी चालवून ठार केले होते... आता डीटेल्स आठवत नाहीत
तन्वी (की जान्हवी?) तुपे या मैत्रिणीला ज्याने गोळी घालून आत्महत्या केली तो प्रसन्न पंडित. ही आमदार विठ्ठल तुपे यांची मुलगी. प्रसन्न पंडितच्या कुटुंबाची कहाणी एकंदरच दुर्दैवी... पुन्हा कधीतरी...
पण त्या काळात घटना फारच धक्कादायक वाटली होती हे ही खरे....... मग समजा त्याच जोडीला आदर्श जोडी मानणार्‍या एका दुसर्‍या जोडीवर याचा कसा कसा परिणाम होईल, हा विचार करता करता वरील दीर्घांक सुचला आहे..
. दीर्घांकाला शुभेच्छा. () धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

धनंजय 03/03/2008 - 01:51
संवादाची शैली आवडली. पण प्रतिसाद काय द्यायचा त्याबद्दल थोडा किंकार्यविमूढ आहे. साहित्यिक प्रतिसाद हा की नक्कीच आवडले. संवाद अत्यंत पटण्यासारखे उतरले आहेत.या पात्रांच्याविषयी कुतुहल जागे झाले आहे. पण एका विशिष्ट जोडप्यातील खटका चित्रित करणे हा तुमचा नाट्यप्रवेशामागचा हेतू नाही, हे स्पष्ट दिसत आहे. उलट तुम्हाला "महत्त्वाकांक्षा विरुद्ध अल्पसंतोष" या मोठ्या मुद्द्याला हात घालायचा आहे. आणि मला वाटते की तुम्ही "तो 'अल्प' नसून खराखरचा संतोष आहे", आणि "महत्त्वाकांक्षा ही घातक आहे" अशा दोन निष्कर्षांप्रत पोचता. हे या विशिष्ट पात्रांच्याबाबतीत खरे असू शकेल असे वाटते, यात तुमचे साहित्यिक कौशल्य आहे. पण माझ्या मते या पात्रांच्या पलिकडे तुम्ही मला हे निष्कर्ष पटवू शकले नाहीत. माधवी ही एक सौम्य लेडी मॅक्बेथ आहे, तिच्यामध्ये खूप स्त्रियांचे सामान्यीकरण थोडेफार जमते [मला पटत नाही तरी]. मनीष मॅक्बेथसारखा इरेला पेटतो, की नाही, ते आपल्याला या प्रवेशात कळत नाही, तो अजून निराशेतच बोलतो आहे. सुमेध हा केवळ एक माथेफिरू युवक असू शकतो - त्याचे कुठलेच सामान्यीकरण करता येत नाही. त्याची व्यक्तिरेखा मनीष-माधवींच्या बोलण्यात हवी तेवढी खुललेली नाही. माधवीला "पॉझिटिव्ह" वाटणारा, "धट्टीकट्टी श्रीमंती"चा उदाहरण वाटणारा सुमेध हा माथेफिरू का - याचा तार्किक संबंध लागत नाही. माधवीला व्यक्तिपरीक्षा नीट करता येत नसेल, तर सुमेधचा खरा परिचय करून देणारे एखादे पात्र या नाट्यप्रवेशात यायला हवे होते. असो. मला खुद्द अल्पसंतोष/अतिमहत्त्वाकांक्षा अशी टोकाची वर्गीकरणे खर्‍या आयुष्यात पसंत नाहीत, पण नाटकात जरूर चालवून घेईन. पण ती वर्गीकरणे तुम्ही अधिक पटवायला पाहिजेत.

उलट तुम्हाला "महत्त्वाकांक्षा विरुद्ध अल्पसंतोष" या मोठ्या मुद्द्याला हात घालायचा आहे. आणि मला वाटते की तुम्ही "तो 'अल्प' नसून खराखरचा संतोष आहे", आणि "महत्त्वाकांक्षा ही घातक आहे" अशा दोन निष्कर्षांप्रत पोचता. अचूक्...परफेक्ट........इतक्या मोजक्या शब्दांत मलासुद्धा हे सांगता आलं नसतं. पण माझ्या मते या पात्रांच्या पलिकडे तुम्ही मला हे निष्कर्ष पटवू शकले नाहीत. मान्य....पण या पात्रांपुरते तरी असे निष्कर्ष जाणवले , हे ही खूपच झाले.. :) माधवीला "पॉझिटिव्ह" वाटणारा, "धट्टीकट्टी श्रीमंती"चा उदाहरण वाटणारा सुमेध हा माथेफिरू का - याचा तार्किक संबंध लागत नाही. माधवीला व्यक्तिपरीक्षा नीट करता येत नसेल, तर सुमेधचा खरा परिचय करून देणारे एखादे पात्र या नाट्यप्रवेशात यायला हवे होते. आक्षेप मान्य, त्यावरील सोल्यूशनही विचार करायला लावणारे.... ( तो अति पझेसिव आहे, आणि कदाचित संशय घेऊन माथेफिरूपणे तो तिला मारतो, अशी गोष्ट डोक्यात ठेवून लिहिले...( आठवणीतील मूळ घटना वर लिहिलीच आहे)पण एकदा मारण्याच्या कारणांचे डीटेल्स द्यायला लागलो की मुख्य गोष्ट त्याच्याशी संबंधित नाही , त्याचा फापटपसारा वाढायचा धोका संभवतो, असे वाटले होते) असो. मला खुद्द अल्पसंतोष/अतिमहत्त्वाकांक्षा अशी टोकाची वर्गीकरणे खर्‍या आयुष्यात पसंत नाहीत, पण नाटकात जरूर चालवून घेईन. पण ती वर्गीकरणे तुम्ही अधिक पटवायला पाहिजेत. मलाही टोकाची वर्गीकरणे आवडत नाहीत.... सगळ्या बायका अश्या असतात किंवा सगळे पुरुष असेच असतात , असली.... कथेमध्ये तेवढी पात्रे त्या त्या स्वभावाची आहेत असे समजावे झाले...आणि वरील पात्रे शेवटी का होईना आपापल्या चुका समजून घ्यायच्या प्रयत्नांत आहेत, निदान असा एखादा प्रसंग त्यांना स्वतःला आणि जोडीदाराला समजून घ्यायला मदत करतो, इतकेच अपेक्षित....

मनिष 03/03/2008 - 10:23
मला फारच आवडले हे...फक्त सुमेधकडून हत्या हे खूपच "far fetched" वाटले. तो प्रसंग मलाही माहित आहे, पण त्याचा इथे संबंध नाही (नसावा) असे वाटते. सुमेधच्या महत्वा़कांक्षी स्वभावाला फुट्णारे काटे वेगळ्या पद्ध्तीने दाखवता येतील का ते बघ (अरे-तुरे चालेल ना? मला राव, पंत, अहो जाहो चा वीट आला आहे).

अरे-तुरे चालेल ना? अरे तुरे अगदी लई वेळा चालेल....तेच बेष्ट.. सुमेधकडून हत्या हे खूपच "far fetched" वाटले आता मलाही तसंच का वाटायला लागलंय ?? बर्‍याच जणांनी अशी प्रतिक्रिया दिली, त्यांना मी माझ्या कॉलेज-काळात घडलेला तो प्रसंग सांगतो आणि हे शक्य आहे की नाही ते विचारतो....ते म्हणतात, शक्य आहे पण त्याची गरज नाहीये ना या गोष्टीला.... :) सुमेधच्या महत्वा़कांक्षी स्वभावाला फुट्णारे काटे वेगळ्या पद्ध्तीने दाखवता येतील का ते बघ हो, शक्य आहे,...पण ते सांगताना फोकस हलायला नको म्हणून मी त्याबद्दल बोललोच नाही....असो...यदाकदाचित ही गोष्ट दोन अंकी करायचे ठरले तर हा अँगल चांगला वाटेल......धन्यवाद...

अभिज्ञ 04/03/2008 - 02:21
हि घटना ९३-९४ मधे फर्गसन महाविद्यालयात घडल्याचे स्मरणात आहे. ले़खकाने ह्या घटनेच्या पार्श्वभुमिवर केलेलि नाट्यनिर्मिती एक वेगळाच अनुभव देउन जाते. वातावरण निर्मिती उत्क्रुष्टा जमवलि आहे. दोन्हि पात्रा॑मधले स॑वाद अप्रतिम लिहिले आहेत. काहि जणाना नाटकाच्या शेवटी आलेले अनपेक्षित वळण थोडेसे अवघड वाटत असेल,परन्तु नाट़काचा हा एक छोटासा भाग असल्याने त्यावर एकदम भाष्य करणे योग्य होणार नाही. आणि जर नाटकाच्या परिभाषेत बोलायचे झाले तर ह्यात वावगे असे काहि वाटत नाहि. भडकमकर साहेब,आगे बढो.अशाच उत्तम उत्तम कलाक्रुति येउ द्यात. आमच्या सारख्या मराठि मातिपासून दूर राहणार्याना हे "नाट्य वाचन" एक सुखद अनुभव देउन जाते. आणी गूळाने मुन्गळाचि वाट कशाला बघायचि? (एक मराठि नाट्यवेडा) अबब.

आंबोळी 04/03/2008 - 11:54
अबब अत्यन्त मोलाच सल्ला दिलात सतलजला ! आसो. " हट्टिकट्टि गरीबी आनि लुळीपान्गळी श्रिमन्ति " हाच मुद्दा माझ्या द्रुश्तिने अधोरेखित होतो आहे. ( माझ्या अल्प्बुध्धिचा दोश) . पन वर उल्लेखिल्याप्रमाने शेवटचा टर्न फारच शार्प आसल्यने प्रेसेन्टेशन बाळबोध वाटते. सुमेध - सानिक ही पात्रे म्हणावी तेवधी एस्टब्लिश होत नाहीत. त्यामुळे खून पचायला अवघड जातोय. " अति पझेसिव " पणा खुलवून सुमेधच्या महत्वा़कांक्षी स्वभावाला फुट्णारे काटे वेगळ्या पद्ध्तीने दाखवले आसते तर आजुन मजा आली आसती असे वाटते. असो. मनिश-माधवी यान्चे सन्वाद छान जमले आहेत. पण त्यान्च्या सन्वादाच प्रवाह शेवटी कुठे जाणार ते लक्शात येते.... एन्ड प्रेडीक्टेबल वाटतो. (कदाचित तुला धक्का द्यायचा नसेल....). पण दोघानची पात्रे छान जमुन आलि आहेत. दीर्घांन्काच्या द्रुश्टिने विचार्करता विषय , पात्रे , सन्वाद चान्गले जमले आहेत. याचा प्रयोग कधी करणार आहात ते जरूर कळवा.... आम्हि नक्की येउ. जाता जाता.... सुमेध्-सानिका , मनिष्-माधवी अशी यमकी नावे वाचुन ६०-७० च्या दशकातिल बा-वाचकाची निद्रादेवीच्या राज्यात प्रवेश्याची सोय करणारी पुस्तके आणि त्यातील पात्रे आठवून पुन्हप्रत्ययाच आनन्द मिळाला..... धन्यवाद!

जाता जाता.... सुमेध्-सानिका , मनिष्-माधवी अशी यमकी नावे वाचुन ६०-७० च्या दशकातिल बा-वाचकाची निद्रादेवीच्या राज्यात प्रवेश्याची सोय करणारी पुस्तके आणि त्यातील पात्रे आठवून पुन्हप्रत्ययाच आनन्द मिळाला..... धन्यवाद! हाहाहाहा...हे पटले.... आमची पात्रांची नावे ठरवण्यात लई टाईम जातो.... आणि टाईम घेऊनसुद्धा आम्ही हे असे करतो... ...सगळे वेळेत जुळून आले तर पुढल्या महिन्यात पुण्यात सुदर्शन ला प्रयोग होईल....

प्रयोग दीर्घांक स्पर्धेमध्ये सुदर्शन रंगमंच ... दिनांक ३ जानेवारी २००८ ,दुपारी १२ वाजता.... स्पर्धेसाठीचा हा प्रयोग विनामूल्य आहे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
[ एका कोलेज च्या एका मोठ्या क्रीडांगणाचा एक कोपरा.त्या ground चं कुंपण, भिंत, गेट आणि त्यामागचा रस्ता...प्रेक्षकांसमोर एक दोन बेंच आणि त्यासमोरून गेलेला जोगिंग ट्रॆक...ground ला चालत चक्कर मारणार्या स्त्रिया, मध्यमवयीन माणसे आणि काही खेळाडू अधून मधून दिसावेत...groundवर क्रिकेट सामना चालू आहे.पडदा उघडतो तेव्हा मनीष आणि माधवी स्टेजवर दिसतात....] >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>माधवी - मनीष्चे लग्न ठरले आहे, आणि मनीषने अधिक चांगल्या पगाराची नोकरी धरली पाहिजे असा सतत आ

कितीही येऊ दे वादळं वाटेत माझ्या ...

फटू ·

प्राजु 02/03/2008 - 21:29
कोणाही निराश माणसाला उत्साह देईल अशी आहे. निराशेने गळून न जाता नविन लढाई लढण्यास समर्थ व्हा असा संदेश देणारी कविता आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर 03/03/2008 - 09:02
गावडेसाहेब, सुंदर कविता! भरून आले पाण्याने डोळे, पण म्हटलं अस खचून जायचं नाही आयुष्यात अस होतंच राहणार निराशेचा गुलाम व्हायचं नाही वरील ओळी सुंदर आहेत... तात्या.

चतुरंग 04/03/2008 - 01:17
कितीही येऊ दे वादळं वाटेत माझ्या असंख्य तुफानाना टक्कर देईन मी असेल जरी इथे आज अंधार चहूकडे उद्या उज्वल यशाचा दिवस पाहिन मी ओळी आवडल्या. आगे बढो! चतुरंग

विकास 04/03/2008 - 21:07
फार सुंदर कविता. वाचनखुणांमधे घातले...किप इट अप! मला कुसुमाग्रजांच्या "कणा"या कवितेतील विद्यार्थ्याच्या "बाण्या"ची आठवण झाली. छोटेसे काव्य असल्याने, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी खाली लिहीत आहे: ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून "गंगामाई पाहूणी आली" गेली घरट्यात राहून माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली भिंत खचली,चूल विझली, होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमधे पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेउन सर आता, संगे लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच, हसत हसत उठला पैसे नको, जरा एकटे पणा वाटला मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून, नुसते लढ म्हणा

In reply to by विकास

विसोबा खेचर 04/03/2008 - 21:42
धन्यवाद विकासराव, कुसुमाग्रजांची माझी ही अतिशय आवडती कविता! प्रसिद्ध निवेदक भाऊ मराठे ही कविता फार सुंदर म्हणतात असा माझा अनुभव आहे... आपला, (कुसुमाग्रजप्रेमी) तात्या.

प्राजु 02/03/2008 - 21:29
कोणाही निराश माणसाला उत्साह देईल अशी आहे. निराशेने गळून न जाता नविन लढाई लढण्यास समर्थ व्हा असा संदेश देणारी कविता आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर 03/03/2008 - 09:02
गावडेसाहेब, सुंदर कविता! भरून आले पाण्याने डोळे, पण म्हटलं अस खचून जायचं नाही आयुष्यात अस होतंच राहणार निराशेचा गुलाम व्हायचं नाही वरील ओळी सुंदर आहेत... तात्या.

चतुरंग 04/03/2008 - 01:17
कितीही येऊ दे वादळं वाटेत माझ्या असंख्य तुफानाना टक्कर देईन मी असेल जरी इथे आज अंधार चहूकडे उद्या उज्वल यशाचा दिवस पाहिन मी ओळी आवडल्या. आगे बढो! चतुरंग

विकास 04/03/2008 - 21:07
फार सुंदर कविता. वाचनखुणांमधे घातले...किप इट अप! मला कुसुमाग्रजांच्या "कणा"या कवितेतील विद्यार्थ्याच्या "बाण्या"ची आठवण झाली. छोटेसे काव्य असल्याने, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी खाली लिहीत आहे: ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून "गंगामाई पाहूणी आली" गेली घरट्यात राहून माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली भिंत खचली,चूल विझली, होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमधे पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेउन सर आता, संगे लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच, हसत हसत उठला पैसे नको, जरा एकटे पणा वाटला मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून, नुसते लढ म्हणा

In reply to by विकास

विसोबा खेचर 04/03/2008 - 21:42
धन्यवाद विकासराव, कुसुमाग्रजांची माझी ही अतिशय आवडती कविता! प्रसिद्ध निवेदक भाऊ मराठे ही कविता फार सुंदर म्हणतात असा माझा अनुभव आहे... आपला, (कुसुमाग्रजप्रेमी) तात्या.
जे व्हायचं होतं ते तसं होऊन गेलं आता मी स्वत:ला सावरतो आहे अडवून पापण्याआड चिंब आसवाना मी भावनांचा पसारा आवरतो आहे कोण जाणे काय झालं होतं मला एका स्वप्नाने गात्रं भारली होती उद्याच्या उजेडावर विसंबून मी अंधारात एक उडी मारली होती कशावर तरी आदळलो, आणि जाणवलं, फसलीच आपली उडी कुठेच दिसत नाही इथे किनारा भरकटली आहे आपली होडी भरून आले पाण्याने डोळे, पण म्हटलं अस खचून जायचं नाही आयुष्यात अस होतंच राहणार निराशेचा गुलाम व्हायचं नाही खेळवीत चेहर्‍यावर निरागस हसू मी स्वत:लाच धीर इथे देतो आहे पायात बेड्या पराभवाच्या अन् नजेरेने उज्वल उद्याचा वेध घेतो आहे कितीही

अंगारकी चतुर्थी दिनांक ११ मार्च

धोंडोपंत ·

प्राजु 01/03/2008 - 21:51
धोंडोपंत , आपण दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. पण एक शंका आहे ही चतुर्थी चंद्रोदयापर्यंत नाहिये का? म्हणजे एरवीची संकष्टी म्हणजे उपास जशी चंद्रोदयाला सोडतात तशी ही केव्हा सोडायची?- (सर्वव्यापी)प्राजु

धोंडोपंत 01/03/2008 - 22:00
प्राजुताई, ही संकष्टी नसून विनायकी आहे. विनायकीचा उपवास दुसर्‍या दिवशी सोडायचा असतो. दुसर्‍या दिवशी म्हणजे पंचमी लागल्यावर विनायकीचा उपवास सोडतात. त्यामुळे हिचा चंद्रोदयाशी संबंध नाही. आपला, (दशग्रंथी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

केशवराव 02/03/2008 - 19:22
अहो दशग्रंथी महोदय , मंगळवारी चतुर्थी आली तर ' अंगारक योग आहे ' असे म्हणतात. याचा नेमका अर्थ काय ? अंगारक योगाचे नेमके महत्व काय ? कृपया माहिती द्यावी. ----------- केशवराव .

प्राजु 01/03/2008 - 21:51
धोंडोपंत , आपण दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. पण एक शंका आहे ही चतुर्थी चंद्रोदयापर्यंत नाहिये का? म्हणजे एरवीची संकष्टी म्हणजे उपास जशी चंद्रोदयाला सोडतात तशी ही केव्हा सोडायची?- (सर्वव्यापी)प्राजु

धोंडोपंत 01/03/2008 - 22:00
प्राजुताई, ही संकष्टी नसून विनायकी आहे. विनायकीचा उपवास दुसर्‍या दिवशी सोडायचा असतो. दुसर्‍या दिवशी म्हणजे पंचमी लागल्यावर विनायकीचा उपवास सोडतात. त्यामुळे हिचा चंद्रोदयाशी संबंध नाही. आपला, (दशग्रंथी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

केशवराव 02/03/2008 - 19:22
अहो दशग्रंथी महोदय , मंगळवारी चतुर्थी आली तर ' अंगारक योग आहे ' असे म्हणतात. याचा नेमका अर्थ काय ? अंगारक योगाचे नेमके महत्व काय ? कृपया माहिती द्यावी. ----------- केशवराव .
लोकहो, अंगारकी चतुर्थी (विनायकी) दिनांक ११ मार्च रोजी आहे. सर्व गणेशभक्तांसाठी हा अत्यंत महत्वाचा दिवस. ही चतुर्थी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंतच आहे. त्यामुळे पूजा, अभिषेक आणि विशेषत्वाने आवर्तने त्यापूर्वी संपतील याची काळजी घ्यावी. आपला, (घनपाठी) धोंडोपंत

पारपत्र

आनंद घारे ·

लबाड मुलगा 01/03/2008 - 15:45
पासपोर्ट म्हणजे काय व कशाला लागतं हे झंगाट? रेशन्कार्ड वरीजीनल व डिप्लीकेट १ दिवसात देवु शकतो भागल का त्याने काम... सांगा व्यनि करा .. तोड्पाणी सांग्तो डिटेल्मदी प्क्या

चतुरंग 02/03/2008 - 12:31
http://passport.nic.in/ ह्या कार्यालयात थेट संपर्क साधून काम करणे जास्त योग्य ठरते. एजंट वगैरे गाठू नयेत एकतर ते ठरलेल्या कार्यपध्दतीबाहेर फार काही करु शकत नसतात (संगणकीकरणाचा फायदा!) आणि दुसरे भ्रष्टाचाराला आणखी एक कुरण! माझे पारपत्र मी स्वतः मुंबईच्या कार्यालयात जाऊन, सनदशीर मार्गाने अर्ज देऊन बरोबर ४५ दिवसात घरपोच मिळवले एका पैची ही लाच न देता!! माझी अशा प्रकारच्या कामातली भारतातली पध्द्त अशी - आधी सनदशीर मार्गाने जाऊन काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे, जर विनाकारण अडवाअडवी, टाळाटाळ झाली तर खालच्या माणसांशी काहीही वाद न घालता थेट त्या कार्यालयातल्या सर्वात वरिष्ठ अधिकार्‍याला भेटणे (थोडं राजकारणी पध्दतीने जावं लागतं, पण सरावाने जमतं ;)- १० पैकी ९ वेळा काम होतेच होते! चतुरंग

आनंद घारे 04/03/2008 - 07:55
तुमचे सांगणे अगदी योग्य आहे, पण मी मांडलेल मुद्दा वेगळा आहे. मुंबईहून नवी मुंबई किंवा ठाण्याला रहायला गेलात तर त्यासाठी नवीन पासपोर्ट काढावा लागतो हे मला आणि माझ्या मित्राला माहीत नव्हते म्हणून मी त्याबद्दल विचारणा केली होती. आपण दिलेल्या लिंक वर ही माहिती दिसली नाही.

In reply to by आनंद घारे

चतुरंग 04/03/2008 - 21:24
पटत नाही हो. मी दिलेल्या दुव्यामधल्या पहिल्याच पानावरचा "FAQ" सेक्शन बघितलात तर पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरात तुमचं उत्तर आहे. फॉर्म नं.२ भरुन तुम्हाला चेंज ऑफ ऍड्रेस करता येतो. चतुरंग

आनंद घारे 05/03/2008 - 08:16
१.वरील उत्तरात दिल्लीहून बंगलोरला गेल्यावर काय करायचे हे सांगितलेले आहे. नवी मुंबई हे एक वेगळे शहर आहे आणि ते ठाणे जिल्ह्यात येते. त्यामुळे तेथेच जावे लागते. हे सहसा कोणाच्या लक्षात येणार नाही. २. पत्ता बदलण्यासाठी नवा पासपोर्ट दिला जातो अशी सध्याची पद्धत स्पष्टपणे त्या उत्तरात दिलेली नाही.

लबाड मुलगा 01/03/2008 - 15:45
पासपोर्ट म्हणजे काय व कशाला लागतं हे झंगाट? रेशन्कार्ड वरीजीनल व डिप्लीकेट १ दिवसात देवु शकतो भागल का त्याने काम... सांगा व्यनि करा .. तोड्पाणी सांग्तो डिटेल्मदी प्क्या

चतुरंग 02/03/2008 - 12:31
http://passport.nic.in/ ह्या कार्यालयात थेट संपर्क साधून काम करणे जास्त योग्य ठरते. एजंट वगैरे गाठू नयेत एकतर ते ठरलेल्या कार्यपध्दतीबाहेर फार काही करु शकत नसतात (संगणकीकरणाचा फायदा!) आणि दुसरे भ्रष्टाचाराला आणखी एक कुरण! माझे पारपत्र मी स्वतः मुंबईच्या कार्यालयात जाऊन, सनदशीर मार्गाने अर्ज देऊन बरोबर ४५ दिवसात घरपोच मिळवले एका पैची ही लाच न देता!! माझी अशा प्रकारच्या कामातली भारतातली पध्द्त अशी - आधी सनदशीर मार्गाने जाऊन काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे, जर विनाकारण अडवाअडवी, टाळाटाळ झाली तर खालच्या माणसांशी काहीही वाद न घालता थेट त्या कार्यालयातल्या सर्वात वरिष्ठ अधिकार्‍याला भेटणे (थोडं राजकारणी पध्दतीने जावं लागतं, पण सरावाने जमतं ;)- १० पैकी ९ वेळा काम होतेच होते! चतुरंग

आनंद घारे 04/03/2008 - 07:55
तुमचे सांगणे अगदी योग्य आहे, पण मी मांडलेल मुद्दा वेगळा आहे. मुंबईहून नवी मुंबई किंवा ठाण्याला रहायला गेलात तर त्यासाठी नवीन पासपोर्ट काढावा लागतो हे मला आणि माझ्या मित्राला माहीत नव्हते म्हणून मी त्याबद्दल विचारणा केली होती. आपण दिलेल्या लिंक वर ही माहिती दिसली नाही.

In reply to by आनंद घारे

चतुरंग 04/03/2008 - 21:24
पटत नाही हो. मी दिलेल्या दुव्यामधल्या पहिल्याच पानावरचा "FAQ" सेक्शन बघितलात तर पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरात तुमचं उत्तर आहे. फॉर्म नं.२ भरुन तुम्हाला चेंज ऑफ ऍड्रेस करता येतो. चतुरंग

आनंद घारे 05/03/2008 - 08:16
१.वरील उत्तरात दिल्लीहून बंगलोरला गेल्यावर काय करायचे हे सांगितलेले आहे. नवी मुंबई हे एक वेगळे शहर आहे आणि ते ठाणे जिल्ह्यात येते. त्यामुळे तेथेच जावे लागते. हे सहसा कोणाच्या लक्षात येणार नाही. २. पत्ता बदलण्यासाठी नवा पासपोर्ट दिला जातो अशी सध्याची पद्धत स्पष्टपणे त्या उत्तरात दिलेली नाही.
माझा एक मित्र मुंबईतून नवी मुंबईमध्ये रहायला गेला. पासपोर्टवरील पत्ता बदलून घेण्यासाठी तो प्रभादेवी येथील पासपोर्ट ऑफीसात गेला. यापूर्वी त्याच ऑफीसात जाऊन त्याचे पत्ता बदलण्याचे काम झाले होते. या वेळेस फॉर्म भरून रांगेतून खिडकीवर पोचल्यावर त्याला ठाणे येथील ऑफीसात जायला सांगितले गेले. दुसरे दिवशी तो तेथे गेला. त्याला यासाठी नवा पासपोर्ट बनवावा लागेल असे तेथे समजले आहे. कोणाला या बाबतीत अद्ययावत माहिती किंवा ताजा अनुभव आहे का?

मराटी टायपि॑ग

हर्शल ·

नीलकांत 01/03/2008 - 16:57
येथे किंवा एकूनच महाजालावरचे लिखाण हे युनिकोड मानकाचं आहे. तुमच्या जवळ युनिकोड लिहीणारं व ज्यात असे वेगवेगळे किबोर्ड उपलब्ध आहेत असं सॉफ्टवेअर असेल तर त्यात लिहून येथे चिटकवता येईल. कदाचित 'आकृती' मधे ही सोय आहे. किंवा मग तुमच्या आवडीच्या फॉन्ट मधे लिहीलेलं युनिकोड मधे रुपांतरीत करून येथे चिटकवता येईल. नीलकांत

http://www.chhahari.com/unicode हे पान अतिशय उपयुक्त आहे. ते उपयोगकर्त्यासाठी मैत्रिपूर्ण (user friendly) पण आहे. इथे तुम्ही थेट युनिकोड मध्ये टंकित करू शकता. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

चिकटवावेत? मी पीडीएफ फाईल्मधील फोटो कॉपी केले. परंतु नवीन लेखन करतांना पेस्ट ची कमांड पुसट होऊन अकार्यरत होती. फोटो लेखात चिकटविण्यासाठी काय करावे? मी सॉफ्टवेअरमध्ये फारच नवखा आहे. मला फक्त टंकवून अपलोड करता आले. तेपण ५-१० असफल प्रयत्नानंतर. सध्या मी बरहा मध्ये टंकित करून कॉपी करतो आणि नवीन लेखनात चिकटवतो. फोटो बरहामध्ये पण चिकटवता येत नाहीत. तेथे देखील असेच होते. पेस्ट ची कमांड अकार्यरत होते.

नीलकांत 01/03/2008 - 16:57
येथे किंवा एकूनच महाजालावरचे लिखाण हे युनिकोड मानकाचं आहे. तुमच्या जवळ युनिकोड लिहीणारं व ज्यात असे वेगवेगळे किबोर्ड उपलब्ध आहेत असं सॉफ्टवेअर असेल तर त्यात लिहून येथे चिटकवता येईल. कदाचित 'आकृती' मधे ही सोय आहे. किंवा मग तुमच्या आवडीच्या फॉन्ट मधे लिहीलेलं युनिकोड मधे रुपांतरीत करून येथे चिटकवता येईल. नीलकांत

http://www.chhahari.com/unicode हे पान अतिशय उपयुक्त आहे. ते उपयोगकर्त्यासाठी मैत्रिपूर्ण (user friendly) पण आहे. इथे तुम्ही थेट युनिकोड मध्ये टंकित करू शकता. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

चिकटवावेत? मी पीडीएफ फाईल्मधील फोटो कॉपी केले. परंतु नवीन लेखन करतांना पेस्ट ची कमांड पुसट होऊन अकार्यरत होती. फोटो लेखात चिकटविण्यासाठी काय करावे? मी सॉफ्टवेअरमध्ये फारच नवखा आहे. मला फक्त टंकवून अपलोड करता आले. तेपण ५-१० असफल प्रयत्नानंतर. सध्या मी बरहा मध्ये टंकित करून कॉपी करतो आणि नवीन लेखनात चिकटवतो. फोटो बरहामध्ये पण चिकटवता येत नाहीत. तेथे देखील असेच होते. पेस्ट ची कमांड अकार्यरत होते.
फोनटिक किबोर्ड शिवाय ईतर किबोर्ड वापरता येतील का ? उदा. टायपि॑ग मशिन किबोर्ड

रम , व्होडका , व्हिस्की , स्कोच , ब्रैन्डी , फेणी ,मोसंबी ,नारंगी

विजुभाऊ ·

सर्वदेव नमस्कार: केशवंप्रति गच्छति!!

या सर्वांमध्ये ते इथाईल अल्कोहोल नांवाचे द्रव्य आहे जे नशेला कारणीभूत आहे.

बाकी सर्व नांवे त्या त्या द्रव्याच्या रॉ मटेरिअल्स प्रमाणे पडली आहेत!!

ऊस, बटाटा, गहू, द्राक्षं, काजू, मोसंबी आणि संत्री (अनुक्रमे) या सर्वांमध्ये ग्लुकोज असते जे यीस्ट वापरून अल्कोहोलमध्ये परिवर्तित करता येते.  जसे यीस्ट वापरून इडलीचे किंवा पावाचे पीठ फुगवता येते त्याप्रमाणेच!  जर पीठ मर्यादेबाहेर फुगू दिले तर त्यास आंबूस वास येतो, तो इथाईल अल्कोहोलचा असतो.

या द्रव्यांना दिलेला वास आणि चव ही बहुतेक वेळा कृत्रिम असते.

बर्‍याचे वर्षांनी आपले रसायनशास्त्राचे ज्ञान कारणी लावणारा,

पिवळा डांबिस

विजुभाऊ 01/03/2008 - 11:15

मी या बाबतीत अज्ञानी आहे ..पामर आहे....बालक आहे.

मि पा वर बरीच तज्ञ मंड्ली आहेत्.ती अजून काही राहिले असल्यास सान्गतीलच्.........धन्यवाद्....तुमच्या उ.सु. बद्दल

विसोबा खेचर 01/03/2008 - 11:16

रम , व्होडका , व्हिस्की , स्कोच , ब्रैन्डी , फेणी ,मोसंबी ,नारंगी   यात नक्की फरक काय आहे?

बराच फरक आहे.. अनुभवांती ज्ञानप्राप्ती होईल! :)

आपला,
(सिंगलमाल्ट परिवारातला) तात्या.

विसोबा खेचर 01/03/2008 - 11:30

आता मद्याचाच विषय निघाला आहे, त्या अनुषंगाने मला पुढे ढकललेल्या इपत्राने आलेले हे काही टाईमपास विनोद! :)

१)

ब्रँडी + पाणी = किडन्यांना घातक
रम
+ पाणी = लिव्हरला
घातक
व्हिस्की
+ पाणी = हृदयाला
घातक
जिन
+ पाणी = मेंदूला
घातक
तेव्हा
,

पाणी
टाळा!!!

२)

आयुष्यात कधी ना कधी
आपण
स्वत:
ला
काही
महत्त्वाचे
प्रश्न
विचारलेच
पाहिजेत...

आपण
कोण आहोत?...
कोठून
आलो आहोत?...
कोठे
निघालो आहोत?...
आणि
जेव्हा तिथे पोहोचू
तेव्हा
तिथले
बार
उघडे असतील का
?!!!

३)

नेहमीच्याच बारमध्ये नेहमीच्याच मेंबरांची सपत्नीक पाटीर् ऐन रंगात आली होती. रामरावांसकट सगळ्यांनी दोन दोन क्वार्टर रिचवल्या होत्या. अचानक रामराव चित्कारले, ''मित्रहो, आपल्यापैकी जे विवाहित असतील, त्यांना मी असं आवाहन करतो की त्यांनी उठावं आणि ज्या व्यक्तीमुळे त्यांच्या आयुष्याला अर्थ लाभला, ज्या व्यक्तीमुळे त्यांचं आयुष्य सुखाचं झालं,त्या व्यक्तीच्या शेजारी जाऊन उभं राहावं...''

क्षणार्धात
रोज दारू र्सव्ह करणाऱ्या बगाराम वेटरशेजारी अशी काही झुंबड उडाली म्हणता!!!!

४)

तो फार सज्जन माणूस होता.

त्याने
कधी सुपारीच्या खांडाचेही व्यसन केले नाही.

त्याने
आयुष्यात एकही खोटा शब्द उच्चारला नाही.

त्याने
परस्त्रीकडे डोळा वर करून कधीही पाहिले नाही...

...
तो मरण पावला,


तेव्हा
इन्शुरन्स कंपनीने क्लेम नाकारला...

...
ते म्हणाले, 'जो जगलाच नाही, तो मेला कसा?!!!'

आपला,
(छंदिफंदी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

लिखाळ 01/03/2008 - 21:33
हा हा हा .... तात्या, विनोद जोरातच. ---लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

बार उघडे असतील का?!!!

मागे कुठेतरी एकदा वाचलं होतं,

जर स्मशानात बार ठेवले तर काय बहार येईल!  उगाच कवटी फुटेपर्यंत ताटकळत बसायला नको!  दोन-दोन पेग मारुन होतील.  स्मशानयात्रा ही (इतरांसाठी) आनंदयात्रा होईल!!

बार काय चालेल, काय चालेल!!! :))

लिहिण्यार्‍या महाभागाचे नांव लक्षात नाही पण तो आपल्या कुळीचाच असला पाहिजे, तात्या!!! :)))

 

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 01/03/2008 - 11:54

लिहिण्यार्‍या महाभागाचे नांव लक्षात नाही पण तो आपल्या कुळीचाच असला पाहिजे, तात्या!!! :)))

आपल्या कुळीचा?!!!!!!!!

साल्या डांबिसा, मला का उगाच खेचतोस तुम्हा बेवड्यांच्या कुळीत?:)

आपला तर साला बुधवार-शनिवार ठरलेला आहे! ते देखील मोजून दोन ते अडीच पेग! तुमच्यासारखी रोजच्या रोज आपण टाकी फुल्ल करत नाही! :))

वा रे वा!! म्हणे आपल्या कुणीचा!!! ;)))

तात्या.

In reply to by विसोबा खेचर

साल्या डांबिसा, मला का उगाच खेचतोस तुम्हा बेवड्यांच्या कुळीत?:)

आता साथ सोडून लगेच संभवित होतोस काय! :))

कबिराने म्हटलं आहे,

ऐसी प्रीत न किजिये, जैसे खिरा ने कीन|   (खिरा = काकडी)

बाहरसे तो मिले हुए, भीतर फांके तीन||

दुख्खी:,

पिवळा डांबिस

In reply to by विसोबा खेचर

आपला तर साला बुधवार-शनिवार ठरलेला आहे!

आणि आमची फक्त शुक्रवार संध्याकाळ!  म्हणजे आत्ता!! :))

आठवडाभर मेहेनत केल्यानंतर कंपनीच्या बैलाला घो! असं म्हणत आम्ही शुक्रवार संध्याकाळ साजरी करतो आणि वीकेंड आमच्या बायकापोरांत घालवायला मोकळे होतो!!!

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन 01/03/2008 - 12:26
आमचा पण जवळजवळ "शूक्रवार" हा ठरलेला दिवस आहे.[ बाकी इतर दिवशी एखद्या याराला जर ईच्छा झाली तर आम्ही त्याचा अपमान करत नाही.]
आत्तच आम्ही कालच्या 'अंमलातून' जागे होऊन आपल्या मिपा वर काय चल्ले आहे याची खबर घ्यायला आलो तर ही चर्चा ....
हाण तिच्यायला .....
आम्ही सध्या 'अविवाहित' असल्यामुळे तसा काही "डांबिसकाका" म्हणतात तसा 'बायका-पोरांबरोबर कार्यक्रम नसतोच ... त्यांउळे आम्ही शहरातील इतर 'प्रेक्षणिय स्थळे' पाहण्याच्या सुहेतूने शहरप्रदक्षिणा करत असतो.........

छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

अवांतर : अजून 'धमाल्या' आला दिसत नाही. म्हणे अजून अमलाखलीच आहे असे [थोडे थोडे ] दिसतयं

In reply to by छोटा डॉन

अजून 'धमाल्या' आला दिसत नाही. म्हणे अजून अमलाखलीच आहे असे [थोडे थोडे ] दिसतयं

अरे, त्याचा अंमल म्हणजे इंग्रजी सत्तेच्या अंमलासारखा आहे, दीर्घकालीन!! :)

इतक्यात थोडाच उतरणार? :)))

In reply to by पिवळा डांबिस

धमाल मुलगा 03/03/2008 - 11:37
ओ डॉनभाऊ, डा॑बिसकाका, का लहान पोरा॑ना बदनाम करताय??? (म्हणजे अस॑ सगळ्या॑समोर बोलून...आमच॑ गुपित उघड करताय) ह्या विका॑ताला जरा लैच बिझी होतो म्हणून हजेरी लावायची राहिली तर डायरेक्ट हे अस॑? आमचा कार्यक्रम तसा महिन्यातून एखाद्यावेळीच असतो, सगळी उपद्व्यापी भुतावळ एकत्र जमली की मग हा बेत पार पडतो. औ॑दाच्या विका॑ताला मात्र हे जुळून आल॑ आन् धूमशान मज्जा केली हो.... हे हे...तात्याशेठ, ते "बार उघडे असतील का?" लै भारी ! अरे, त्याचा अंमल म्हणजे इंग्रजी सत्तेच्या अंमलासारखा आहे, दीर्घकालीन!! :) इतक्यात थोडाच उतरणार? :))) अस॑ का? अस॑? आयला, दुसर॑ कोन भेटल॑ नाय का हो? का दिसला धमाल्या की मार त्याची ?:)))) आमचा पार "पी.के. गिरपडे" करुन टाकला राव तुम्ही.

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर 01/03/2008 - 12:09

उत्तर टाळलंय कुठे?

बराच फरक आहे.. अनुभवांती ज्ञानप्राप्ती होईल! :)

असं उत्तर मागेच दिलं आहे! हां, आता ते ते मद्य कसं बनवतात, कशापासून बनवतात याबद्दल आपल्याला काय माहीत नाय!

आपल्याला काय, प्रत्येकाच्या चवीशी मतलब! आणि तो फरक शब्दात व्यक्त करता येत नाही, तर त्याचा अनुभव घेऊन पाहावा लागतो!

ती स्वानुभवातून येणारी अनुभूती आहे! :)**

**वरील वाक्य हे संत तात्याबा महाराजांच्या एका प्रवचनातील आहे! :)

असो..

आपला,
(जाणीवेतला-नेणीवेतला!) श्रीसंत तात्याबा महाराज.

In reply to by विजुभाऊ

असं माझ्या आणि तात्याच्या नादी लागाल तर आम्ही दिवसभर (आमच्याकडे रात्रभर) असेच अभिप्राय देत राहू! :))

तुम्हाला ज्ञानप्राप्ती करायची असेल तर लवकर दुसरा गुरू शोधावा हे उत्तम! :))))))))

विजुभाऊ 01/03/2008 - 12:29

रमणींच्या लत्ताप्रहाराने अशोक व्रुक्श वॄक्ष ( हा जमले एकदाचे) फुलतो असे म्हणतात.

रम च्या लत्ताप्रहाराने कोणता वॄक्ष  फुलतो

आणखी कसल्या लत्ताप्रहाराने कोणते वॄक्ष फुलतात?

In reply to by विजुभाऊ

या प्रश्नाचे उत्तर इथे येणारी ताज्या दमाची, तरूण, अविवाहित मंडळी देऊ शकतील!!!

आमचं आपलं, "पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा"

आमचा अशोकवृक्ष फुलून, पानगळ होऊन, आता वठला आहे, आलं का लक्षांत? :)))

(सरपंच बहुतेक आम्हाला 'समज' देणार या अभिप्रायाबद्द्ल!!! पण काय करणार, तुम्ही प्रश्नच तसा विचारलात!:))))

सॉरी, हो सरपंच!

मदनबाण 01/03/2008 - 12:29

मला मेल द्वारे आलेली एक सुंदर कविता:---

 

मी मेल्यावर गंध गुलाल लावुनी तिरडी माझी सजवा

मात्र त्यावर टाकावयाची फुले दारुत आधी भिजवा

माझ्या अंतयात्रेला सर्वजण शुध्दीत असावेत

मात्र चार खांदेकरी थोडेसे प्यायलेले असावेत

हे सर्व पाहुन तुम्ही म्हणाल बरं झालं बेवडा गेला

पण दारु प्यालेले म्हणतील आमचा जोडीदार गेला

असे हे जीवन .....! जगण्यापेक्षा मेलेले बरे

पण भिती वाटते मरण्याची म्हणुन थोडेसे प्यालेले बरे 

(रोज दारु सोडली म्हणणारा )

          मदन बाण

ओगलेशेठ, संध्याकाळी नसेल दारू जगू कशाला? जगलंच नाही तर दुसर्‍या दिवशी पिणार कसे बॉ? गावामध्ये नसेल बारू जगू कशाला? त्याकरिता आणून ठेवा घरात दारु...... दारू पिता मला वाटते हलके हलके खरयं..... या धरतीला होऊन भारू जगू कशाला? त्यापरि दारु पिउनी व्हावे हलके-हलके, जेणेकरूनी हा विचार मनी न झलके ;) आपला, (हलका-हलका) छोटी टिंगी ;)

नशा येण्यासाठी लोकांना पैसे खर्च करावे लागतात आणि इतक्या सार्‍या गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो... अरेरे... आपल्याला तर बुवा, भेळेच्या दुकानाबाहेर येणार्‍या चुरलेल्या कांदा-कोथिंबिरीच्या वासाने, पहिल्या पावसाच्यामुळे मातीला येणार्‍या वासाने, मंदीरांच्या बाहेर असणार्‍या चाफ्याच्या सड्यामुळे, कवितांच्या हृदयस्पर्शी ओळीमुळे, मांजराच्या पिल्लाच्या बागडण्याने नशा येते. त्यासाठी कृत्रिम साधनांची आवश्यकता वाटत नाही.

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर 02/03/2008 - 10:13
प्रत्येक नशेची गंमत वेगळी, अनुभव वेगळा! आम्हाला वरील गोष्टींतूनही नशा येते आणि उत्तम प्रतिच्या विदेशी मद्यानेही आम्ही दोन घटका धुंद होतो! तसं पाहायला गेलं तर आम्ही उत्तम लागलेल्या तानपुर्‍यांच्या जोडीच्या गुंजारवातही अगदी रमून जातो आणि अण्णांच्या पुरियातल्या निषादानेही आमचं देहभान हरवतं! एखादी मधाळ तरूणीही आम्हाला अवचित घायळ करते! आपण दिलेली यादी फारच तोकडी आहे! या जगात धुंद करणार्‍या, बेहोष करणार्‍या अनेक गोष्टी आहेत. प्रत्येकाची गंमत वेगळी, मजा वेगळी! आणि ती लुटताना आम्ही कधीच, 'हीच काय ती नशा!' अशी संकुचित वृत्ती ठेवत नाही! तात्या.

In reply to by सृष्टीलावण्या

आपल्याला तर बुवा, भेळेच्या दुकानाबाहेर येणार्‍या चुरलेल्या कांदा-कोथिंबिरीच्या वासाने, पहिल्या पावसाच्यामुळे मातीला येणार्‍या वासाने, मंदीरांच्या बाहेर असणार्‍या चाफ्याच्या सड्यामुळे, कवितांच्या हृदयस्पर्शी ओळीमुळे, मांजराच्या पिल्लाच्या बागडण्याने नशा येते. याचा अर्थच, नशा म्हणजे काय हे तुम्हाला ठावूक नाही. आणि 'नशा' आणि 'प्रसन्नता' यांतील फरक तुम्हाला कळलेला दिसत नाही.... नशा येण्यासाठी लोकांना पैसे खर्च करावे लागतात आणि इतक्या सार्‍या गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो... जी गोष्ट आपल्याला माहिती नाही ती विचारावी. उगाच व्यर्थ तारे तोडण्यात काय अर्थ? :))

हे म्हणजे, "आपण खाल्लं की गोमय आणि दुसर्‍याने खाल्ले की शेण" ह्यातला प्रकार झाला. आपणाला येते ती नशा आणि दुसर्‍याला येते ती प्रसन्नता????? बापु, चुरलेल्या कांदा-कोथिंबिरीला सुद्धा मादक वास असतो बरे... अर्थातच त्याची नशा आपल्याच नियंत्रणात असते.. ती सोडायला अल्कोहोलिक्स अनॉनिमस लागत नाही... कळावें, लोभ असावा... आणि राग नसावा, आपली, सृष्टीलावण्या परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

In reply to by सृष्टीलावण्या

"आपण खाल्लं की गोमय आणि दुसर्‍याने खाल्ले की शेण" ह्यातला प्रकार झाला. आपणाला येते ती नशा आणि दुसर्‍याला येते ती प्रसन्नता????? म्हणजे तुमच्याच म्हणण्याप्रमाणे, गोमय = नशा शेण = प्रसन्नता! ठीक आहे, आपली हरकत नाही!! :)))))

धमाल मुलगा 03/03/2008 - 11:52
अरे, सृष्टीताई, आम्हीसुद्धा आपल्यासारखेच त्या सगळ्या गोष्टी॑नी धु॑द होतो बर॑...मजा येते ! त्याशिवाय, आपल्या आवडत्या व्यक्तीच्या डोळ्यात रोखून बघत काळवेळाच॑ भान हरपून वेडे होतो, ह्या सगळ्याने आम्हाला नशाही येते, धु॑दीही जाणवते आणि प्रसन्न देखिल वाटते.... पण.............. आम्ही बिचारे सर्वसामान्य लोक ब्रम्हान॑द टाळीच्या योग्यतेला पोहचू शकत नाही, मग...उन्मनी अवस्थेस जाण्याकरीता आम्हाला पैसा खर्च करावा लागतो. ह्या सगळ्या नशा॑चे आपापले स्वतःचे खास असे बाज आहेत...उगाच एकीची तुलना दुसरीशी करुन, ही उच्च अन् ती नीच असा दुजाभाव नको मा॑डूस ग॑ ! तो त्या सगळ्याच नशा॑चा अपमान ठरेल! असो, जो जे वा॑छिल तो ते लाहो | तिन्हीलोक धु॑द राहो | आपला, - ड्ड म्मा ळ.... (अरे..हे अस॑ का होत॑य? ह॑ अस॑ आहे तर...नशा ही नशा है !!!)

विजुभाऊ 03/03/2008 - 12:42
...उगाच एकीची तुलना दुसरीशी करुन, ही उच्च अन् ती नीच असा दुजाभाव नको मा॑डूस ग॑ हे म्हणजे ऐश्वर्या राय देखणी कि जयश्री गडकर्..( मी सन्ध्या म्हणत नाही.....तीचे सौन्दर्य फक्त व्हि शान्तारामनाच दिसायचे).........मधुबाला सुन्दर की माधुरी.......... विषय तो नाही....मी विचारलेला प्रश्न हा आहे की रम , व्होडका , व्हिस्की , स्कोच , ब्रैन्डी , फेणी ,मोसंबी ,नारंगी यात नक्की फरक काय आहे? रम ची लत्ता पटकन आणि जोरात बसते आणि व्हिस्की ची लत्ता थोडी उशीरा का बसते.( सृष्टीलावण्य बाई ....शेवटी ती लाथ च....) हा ज्याचा त्याचा वैयक्तिक नसून सार्वत्रिक अनुभव आहे...(तात्या याला दुजोरा नक्की देतील)...... थोडासा अध्यात्मिक अनुभावा सारखा (तरिच कार्ल मार्क्स आध्यात्म ही अफुची गोळी आहे असे म्हणाला होत) हे असे का होते.

'धर्म अफूची गोळी आहे' असे काहीतरी ऐकले आहे मी. असो नशा ही नशा असते मग ती कसलीही असो. पण आम्हाला मद्याची नशा कधीच भावली नाही. :) आणि आम्ही न पिताच इतके बेधुंद आहोत की वेगळी दारू पिण्याची गरजच नाही. त्यामुळे नारिंगी, मोसंबी, ताडी, रातराणी, खोपडी यात रंगाचा फरक असतो इतके सोडून मी तरी काही सांगू शकत नाही. -असुरावादी(डॅनी) पुण्याचे पेशवे

कंजूस 02/09/2023 - 05:10
आता म्हणे ते घेऊन घेऊन डॉक्युमेंटेंशन करत आहेत ते खरं आहे का? त्या निमित्ताने देशाटन वगैरे. जपान आणि रशिया हे देशही यादीत असावेत.

सर्वदेव नमस्कार: केशवंप्रति गच्छति!!

या सर्वांमध्ये ते इथाईल अल्कोहोल नांवाचे द्रव्य आहे जे नशेला कारणीभूत आहे.

बाकी सर्व नांवे त्या त्या द्रव्याच्या रॉ मटेरिअल्स प्रमाणे पडली आहेत!!

ऊस, बटाटा, गहू, द्राक्षं, काजू, मोसंबी आणि संत्री (अनुक्रमे) या सर्वांमध्ये ग्लुकोज असते जे यीस्ट वापरून अल्कोहोलमध्ये परिवर्तित करता येते.  जसे यीस्ट वापरून इडलीचे किंवा पावाचे पीठ फुगवता येते त्याप्रमाणेच!  जर पीठ मर्यादेबाहेर फुगू दिले तर त्यास आंबूस वास येतो, तो इथाईल अल्कोहोलचा असतो.

या द्रव्यांना दिलेला वास आणि चव ही बहुतेक वेळा कृत्रिम असते.

बर्‍याचे वर्षांनी आपले रसायनशास्त्राचे ज्ञान कारणी लावणारा,

पिवळा डांबिस

विजुभाऊ 01/03/2008 - 11:15

मी या बाबतीत अज्ञानी आहे ..पामर आहे....बालक आहे.

मि पा वर बरीच तज्ञ मंड्ली आहेत्.ती अजून काही राहिले असल्यास सान्गतीलच्.........धन्यवाद्....तुमच्या उ.सु. बद्दल

विसोबा खेचर 01/03/2008 - 11:16

रम , व्होडका , व्हिस्की , स्कोच , ब्रैन्डी , फेणी ,मोसंबी ,नारंगी   यात नक्की फरक काय आहे?

बराच फरक आहे.. अनुभवांती ज्ञानप्राप्ती होईल! :)

आपला,
(सिंगलमाल्ट परिवारातला) तात्या.

विसोबा खेचर 01/03/2008 - 11:30

आता मद्याचाच विषय निघाला आहे, त्या अनुषंगाने मला पुढे ढकललेल्या इपत्राने आलेले हे काही टाईमपास विनोद! :)

१)

ब्रँडी + पाणी = किडन्यांना घातक
रम
+ पाणी = लिव्हरला
घातक
व्हिस्की
+ पाणी = हृदयाला
घातक
जिन
+ पाणी = मेंदूला
घातक
तेव्हा
,

पाणी
टाळा!!!

२)

आयुष्यात कधी ना कधी
आपण
स्वत:
ला
काही
महत्त्वाचे
प्रश्न
विचारलेच
पाहिजेत...

आपण
कोण आहोत?...
कोठून
आलो आहोत?...
कोठे
निघालो आहोत?...
आणि
जेव्हा तिथे पोहोचू
तेव्हा
तिथले
बार
उघडे असतील का
?!!!

३)

नेहमीच्याच बारमध्ये नेहमीच्याच मेंबरांची सपत्नीक पाटीर् ऐन रंगात आली होती. रामरावांसकट सगळ्यांनी दोन दोन क्वार्टर रिचवल्या होत्या. अचानक रामराव चित्कारले, ''मित्रहो, आपल्यापैकी जे विवाहित असतील, त्यांना मी असं आवाहन करतो की त्यांनी उठावं आणि ज्या व्यक्तीमुळे त्यांच्या आयुष्याला अर्थ लाभला, ज्या व्यक्तीमुळे त्यांचं आयुष्य सुखाचं झालं,त्या व्यक्तीच्या शेजारी जाऊन उभं राहावं...''

क्षणार्धात
रोज दारू र्सव्ह करणाऱ्या बगाराम वेटरशेजारी अशी काही झुंबड उडाली म्हणता!!!!

४)

तो फार सज्जन माणूस होता.

त्याने
कधी सुपारीच्या खांडाचेही व्यसन केले नाही.

त्याने
आयुष्यात एकही खोटा शब्द उच्चारला नाही.

त्याने
परस्त्रीकडे डोळा वर करून कधीही पाहिले नाही...

...
तो मरण पावला,


तेव्हा
इन्शुरन्स कंपनीने क्लेम नाकारला...

...
ते म्हणाले, 'जो जगलाच नाही, तो मेला कसा?!!!'

आपला,
(छंदिफंदी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

लिखाळ 01/03/2008 - 21:33
हा हा हा .... तात्या, विनोद जोरातच. ---लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

बार उघडे असतील का?!!!

मागे कुठेतरी एकदा वाचलं होतं,

जर स्मशानात बार ठेवले तर काय बहार येईल!  उगाच कवटी फुटेपर्यंत ताटकळत बसायला नको!  दोन-दोन पेग मारुन होतील.  स्मशानयात्रा ही (इतरांसाठी) आनंदयात्रा होईल!!

बार काय चालेल, काय चालेल!!! :))

लिहिण्यार्‍या महाभागाचे नांव लक्षात नाही पण तो आपल्या कुळीचाच असला पाहिजे, तात्या!!! :)))

 

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 01/03/2008 - 11:54

लिहिण्यार्‍या महाभागाचे नांव लक्षात नाही पण तो आपल्या कुळीचाच असला पाहिजे, तात्या!!! :)))

आपल्या कुळीचा?!!!!!!!!

साल्या डांबिसा, मला का उगाच खेचतोस तुम्हा बेवड्यांच्या कुळीत?:)

आपला तर साला बुधवार-शनिवार ठरलेला आहे! ते देखील मोजून दोन ते अडीच पेग! तुमच्यासारखी रोजच्या रोज आपण टाकी फुल्ल करत नाही! :))

वा रे वा!! म्हणे आपल्या कुणीचा!!! ;)))

तात्या.

In reply to by विसोबा खेचर

साल्या डांबिसा, मला का उगाच खेचतोस तुम्हा बेवड्यांच्या कुळीत?:)

आता साथ सोडून लगेच संभवित होतोस काय! :))

कबिराने म्हटलं आहे,

ऐसी प्रीत न किजिये, जैसे खिरा ने कीन|   (खिरा = काकडी)

बाहरसे तो मिले हुए, भीतर फांके तीन||

दुख्खी:,

पिवळा डांबिस

In reply to by विसोबा खेचर

आपला तर साला बुधवार-शनिवार ठरलेला आहे!

आणि आमची फक्त शुक्रवार संध्याकाळ!  म्हणजे आत्ता!! :))

आठवडाभर मेहेनत केल्यानंतर कंपनीच्या बैलाला घो! असं म्हणत आम्ही शुक्रवार संध्याकाळ साजरी करतो आणि वीकेंड आमच्या बायकापोरांत घालवायला मोकळे होतो!!!

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन 01/03/2008 - 12:26
आमचा पण जवळजवळ "शूक्रवार" हा ठरलेला दिवस आहे.[ बाकी इतर दिवशी एखद्या याराला जर ईच्छा झाली तर आम्ही त्याचा अपमान करत नाही.]
आत्तच आम्ही कालच्या 'अंमलातून' जागे होऊन आपल्या मिपा वर काय चल्ले आहे याची खबर घ्यायला आलो तर ही चर्चा ....
हाण तिच्यायला .....
आम्ही सध्या 'अविवाहित' असल्यामुळे तसा काही "डांबिसकाका" म्हणतात तसा 'बायका-पोरांबरोबर कार्यक्रम नसतोच ... त्यांउळे आम्ही शहरातील इतर 'प्रेक्षणिय स्थळे' पाहण्याच्या सुहेतूने शहरप्रदक्षिणा करत असतो.........

छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

अवांतर : अजून 'धमाल्या' आला दिसत नाही. म्हणे अजून अमलाखलीच आहे असे [थोडे थोडे ] दिसतयं

In reply to by छोटा डॉन

अजून 'धमाल्या' आला दिसत नाही. म्हणे अजून अमलाखलीच आहे असे [थोडे थोडे ] दिसतयं

अरे, त्याचा अंमल म्हणजे इंग्रजी सत्तेच्या अंमलासारखा आहे, दीर्घकालीन!! :)

इतक्यात थोडाच उतरणार? :)))

In reply to by पिवळा डांबिस

धमाल मुलगा 03/03/2008 - 11:37
ओ डॉनभाऊ, डा॑बिसकाका, का लहान पोरा॑ना बदनाम करताय??? (म्हणजे अस॑ सगळ्या॑समोर बोलून...आमच॑ गुपित उघड करताय) ह्या विका॑ताला जरा लैच बिझी होतो म्हणून हजेरी लावायची राहिली तर डायरेक्ट हे अस॑? आमचा कार्यक्रम तसा महिन्यातून एखाद्यावेळीच असतो, सगळी उपद्व्यापी भुतावळ एकत्र जमली की मग हा बेत पार पडतो. औ॑दाच्या विका॑ताला मात्र हे जुळून आल॑ आन् धूमशान मज्जा केली हो.... हे हे...तात्याशेठ, ते "बार उघडे असतील का?" लै भारी ! अरे, त्याचा अंमल म्हणजे इंग्रजी सत्तेच्या अंमलासारखा आहे, दीर्घकालीन!! :) इतक्यात थोडाच उतरणार? :))) अस॑ का? अस॑? आयला, दुसर॑ कोन भेटल॑ नाय का हो? का दिसला धमाल्या की मार त्याची ?:)))) आमचा पार "पी.के. गिरपडे" करुन टाकला राव तुम्ही.

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर 01/03/2008 - 12:09

उत्तर टाळलंय कुठे?

बराच फरक आहे.. अनुभवांती ज्ञानप्राप्ती होईल! :)

असं उत्तर मागेच दिलं आहे! हां, आता ते ते मद्य कसं बनवतात, कशापासून बनवतात याबद्दल आपल्याला काय माहीत नाय!

आपल्याला काय, प्रत्येकाच्या चवीशी मतलब! आणि तो फरक शब्दात व्यक्त करता येत नाही, तर त्याचा अनुभव घेऊन पाहावा लागतो!

ती स्वानुभवातून येणारी अनुभूती आहे! :)**

**वरील वाक्य हे संत तात्याबा महाराजांच्या एका प्रवचनातील आहे! :)

असो..

आपला,
(जाणीवेतला-नेणीवेतला!) श्रीसंत तात्याबा महाराज.

In reply to by विजुभाऊ

असं माझ्या आणि तात्याच्या नादी लागाल तर आम्ही दिवसभर (आमच्याकडे रात्रभर) असेच अभिप्राय देत राहू! :))

तुम्हाला ज्ञानप्राप्ती करायची असेल तर लवकर दुसरा गुरू शोधावा हे उत्तम! :))))))))

विजुभाऊ 01/03/2008 - 12:29

रमणींच्या लत्ताप्रहाराने अशोक व्रुक्श वॄक्ष ( हा जमले एकदाचे) फुलतो असे म्हणतात.

रम च्या लत्ताप्रहाराने कोणता वॄक्ष  फुलतो

आणखी कसल्या लत्ताप्रहाराने कोणते वॄक्ष फुलतात?

In reply to by विजुभाऊ

या प्रश्नाचे उत्तर इथे येणारी ताज्या दमाची, तरूण, अविवाहित मंडळी देऊ शकतील!!!

आमचं आपलं, "पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा"

आमचा अशोकवृक्ष फुलून, पानगळ होऊन, आता वठला आहे, आलं का लक्षांत? :)))

(सरपंच बहुतेक आम्हाला 'समज' देणार या अभिप्रायाबद्द्ल!!! पण काय करणार, तुम्ही प्रश्नच तसा विचारलात!:))))

सॉरी, हो सरपंच!

मदनबाण 01/03/2008 - 12:29

मला मेल द्वारे आलेली एक सुंदर कविता:---

 

मी मेल्यावर गंध गुलाल लावुनी तिरडी माझी सजवा

मात्र त्यावर टाकावयाची फुले दारुत आधी भिजवा

माझ्या अंतयात्रेला सर्वजण शुध्दीत असावेत

मात्र चार खांदेकरी थोडेसे प्यायलेले असावेत

हे सर्व पाहुन तुम्ही म्हणाल बरं झालं बेवडा गेला

पण दारु प्यालेले म्हणतील आमचा जोडीदार गेला

असे हे जीवन .....! जगण्यापेक्षा मेलेले बरे

पण भिती वाटते मरण्याची म्हणुन थोडेसे प्यालेले बरे 

(रोज दारु सोडली म्हणणारा )

          मदन बाण

ओगलेशेठ, संध्याकाळी नसेल दारू जगू कशाला? जगलंच नाही तर दुसर्‍या दिवशी पिणार कसे बॉ? गावामध्ये नसेल बारू जगू कशाला? त्याकरिता आणून ठेवा घरात दारु...... दारू पिता मला वाटते हलके हलके खरयं..... या धरतीला होऊन भारू जगू कशाला? त्यापरि दारु पिउनी व्हावे हलके-हलके, जेणेकरूनी हा विचार मनी न झलके ;) आपला, (हलका-हलका) छोटी टिंगी ;)

नशा येण्यासाठी लोकांना पैसे खर्च करावे लागतात आणि इतक्या सार्‍या गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो... अरेरे... आपल्याला तर बुवा, भेळेच्या दुकानाबाहेर येणार्‍या चुरलेल्या कांदा-कोथिंबिरीच्या वासाने, पहिल्या पावसाच्यामुळे मातीला येणार्‍या वासाने, मंदीरांच्या बाहेर असणार्‍या चाफ्याच्या सड्यामुळे, कवितांच्या हृदयस्पर्शी ओळीमुळे, मांजराच्या पिल्लाच्या बागडण्याने नशा येते. त्यासाठी कृत्रिम साधनांची आवश्यकता वाटत नाही.

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर 02/03/2008 - 10:13
प्रत्येक नशेची गंमत वेगळी, अनुभव वेगळा! आम्हाला वरील गोष्टींतूनही नशा येते आणि उत्तम प्रतिच्या विदेशी मद्यानेही आम्ही दोन घटका धुंद होतो! तसं पाहायला गेलं तर आम्ही उत्तम लागलेल्या तानपुर्‍यांच्या जोडीच्या गुंजारवातही अगदी रमून जातो आणि अण्णांच्या पुरियातल्या निषादानेही आमचं देहभान हरवतं! एखादी मधाळ तरूणीही आम्हाला अवचित घायळ करते! आपण दिलेली यादी फारच तोकडी आहे! या जगात धुंद करणार्‍या, बेहोष करणार्‍या अनेक गोष्टी आहेत. प्रत्येकाची गंमत वेगळी, मजा वेगळी! आणि ती लुटताना आम्ही कधीच, 'हीच काय ती नशा!' अशी संकुचित वृत्ती ठेवत नाही! तात्या.

In reply to by सृष्टीलावण्या

आपल्याला तर बुवा, भेळेच्या दुकानाबाहेर येणार्‍या चुरलेल्या कांदा-कोथिंबिरीच्या वासाने, पहिल्या पावसाच्यामुळे मातीला येणार्‍या वासाने, मंदीरांच्या बाहेर असणार्‍या चाफ्याच्या सड्यामुळे, कवितांच्या हृदयस्पर्शी ओळीमुळे, मांजराच्या पिल्लाच्या बागडण्याने नशा येते. याचा अर्थच, नशा म्हणजे काय हे तुम्हाला ठावूक नाही. आणि 'नशा' आणि 'प्रसन्नता' यांतील फरक तुम्हाला कळलेला दिसत नाही.... नशा येण्यासाठी लोकांना पैसे खर्च करावे लागतात आणि इतक्या सार्‍या गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो... जी गोष्ट आपल्याला माहिती नाही ती विचारावी. उगाच व्यर्थ तारे तोडण्यात काय अर्थ? :))

हे म्हणजे, "आपण खाल्लं की गोमय आणि दुसर्‍याने खाल्ले की शेण" ह्यातला प्रकार झाला. आपणाला येते ती नशा आणि दुसर्‍याला येते ती प्रसन्नता????? बापु, चुरलेल्या कांदा-कोथिंबिरीला सुद्धा मादक वास असतो बरे... अर्थातच त्याची नशा आपल्याच नियंत्रणात असते.. ती सोडायला अल्कोहोलिक्स अनॉनिमस लागत नाही... कळावें, लोभ असावा... आणि राग नसावा, आपली, सृष्टीलावण्या परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

In reply to by सृष्टीलावण्या

"आपण खाल्लं की गोमय आणि दुसर्‍याने खाल्ले की शेण" ह्यातला प्रकार झाला. आपणाला येते ती नशा आणि दुसर्‍याला येते ती प्रसन्नता????? म्हणजे तुमच्याच म्हणण्याप्रमाणे, गोमय = नशा शेण = प्रसन्नता! ठीक आहे, आपली हरकत नाही!! :)))))

धमाल मुलगा 03/03/2008 - 11:52
अरे, सृष्टीताई, आम्हीसुद्धा आपल्यासारखेच त्या सगळ्या गोष्टी॑नी धु॑द होतो बर॑...मजा येते ! त्याशिवाय, आपल्या आवडत्या व्यक्तीच्या डोळ्यात रोखून बघत काळवेळाच॑ भान हरपून वेडे होतो, ह्या सगळ्याने आम्हाला नशाही येते, धु॑दीही जाणवते आणि प्रसन्न देखिल वाटते.... पण.............. आम्ही बिचारे सर्वसामान्य लोक ब्रम्हान॑द टाळीच्या योग्यतेला पोहचू शकत नाही, मग...उन्मनी अवस्थेस जाण्याकरीता आम्हाला पैसा खर्च करावा लागतो. ह्या सगळ्या नशा॑चे आपापले स्वतःचे खास असे बाज आहेत...उगाच एकीची तुलना दुसरीशी करुन, ही उच्च अन् ती नीच असा दुजाभाव नको मा॑डूस ग॑ ! तो त्या सगळ्याच नशा॑चा अपमान ठरेल! असो, जो जे वा॑छिल तो ते लाहो | तिन्हीलोक धु॑द राहो | आपला, - ड्ड म्मा ळ.... (अरे..हे अस॑ का होत॑य? ह॑ अस॑ आहे तर...नशा ही नशा है !!!)

विजुभाऊ 03/03/2008 - 12:42
...उगाच एकीची तुलना दुसरीशी करुन, ही उच्च अन् ती नीच असा दुजाभाव नको मा॑डूस ग॑ हे म्हणजे ऐश्वर्या राय देखणी कि जयश्री गडकर्..( मी सन्ध्या म्हणत नाही.....तीचे सौन्दर्य फक्त व्हि शान्तारामनाच दिसायचे).........मधुबाला सुन्दर की माधुरी.......... विषय तो नाही....मी विचारलेला प्रश्न हा आहे की रम , व्होडका , व्हिस्की , स्कोच , ब्रैन्डी , फेणी ,मोसंबी ,नारंगी यात नक्की फरक काय आहे? रम ची लत्ता पटकन आणि जोरात बसते आणि व्हिस्की ची लत्ता थोडी उशीरा का बसते.( सृष्टीलावण्य बाई ....शेवटी ती लाथ च....) हा ज्याचा त्याचा वैयक्तिक नसून सार्वत्रिक अनुभव आहे...(तात्या याला दुजोरा नक्की देतील)...... थोडासा अध्यात्मिक अनुभावा सारखा (तरिच कार्ल मार्क्स आध्यात्म ही अफुची गोळी आहे असे म्हणाला होत) हे असे का होते.

'धर्म अफूची गोळी आहे' असे काहीतरी ऐकले आहे मी. असो नशा ही नशा असते मग ती कसलीही असो. पण आम्हाला मद्याची नशा कधीच भावली नाही. :) आणि आम्ही न पिताच इतके बेधुंद आहोत की वेगळी दारू पिण्याची गरजच नाही. त्यामुळे नारिंगी, मोसंबी, ताडी, रातराणी, खोपडी यात रंगाचा फरक असतो इतके सोडून मी तरी काही सांगू शकत नाही. -असुरावादी(डॅनी) पुण्याचे पेशवे

कंजूस 02/09/2023 - 05:10
आता म्हणे ते घेऊन घेऊन डॉक्युमेंटेंशन करत आहेत ते खरं आहे का? त्या निमित्ताने देशाटन वगैरे. जपान आणि रशिया हे देशही यादीत असावेत.

रम , व्होडका , व्हिस्की , स्कोच , ब्रैन्डी , फेणी ,मोसंबी ,नारंगी   यात नक्की फरक काय आहे?

तज्ञानी सल्ला द्यावा....मला यातली शून्य अक्कल आहे? उगाच हाय कम्बख्त तूने पी ही नही असे रिमार्क्स मारू नका?

डिस्नी प्राणिसंग्रहालयास भेट

धनंजय ·

नंदन 01/03/2008 - 06:59

छायाचित्रे मस्तच. खासकरुन शेवटचे आणि त्याखालील टिप्पणी :). हेच लॉजिक थोडं पुढे नेऊन बोरकर म्हणतात तसं -

ऐस तू खुशाल कुठेही मी तुडुंब झालो
अविश्रांत हिंडुनि अंती मी निवांत झालो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

कोलबेर 01/03/2008 - 08:46

फारच छान फोटो. हरिणदादा आणि त्याची पार्श्वभुमी मस्त जुळुन आली आहे. वाघोबाच्या फोटोतील हिरवळ छानच आली आहे. भुंग्याचा फोटो सहीच आहे, भिंग अजुन थोडे मोठे करुन पार्श्वभुमी आणखी अस्पष्ट केली असती तर अजुनच भारी झाला असता (वाघुळाच्या चित्रा सारखा!)  रंग एकदम उठून आणि छान आले आहेत!! और आने दो...

हरीणदादा खरा आहे की त्याचे चित्र आहे?  चित्र असल्यासारखे वाटते...

खरा असल्यास एका ऊत्कृष्ट छायाचित्राबद्दल अभिनंदन!!

 

विसोबा खेचर 01/03/2008 - 11:23

धन्याशेठ,

अतिशय सुरेख चित्रं आणि त्यावरची टिप्पणी! मजा आली!

वाघाचं चित्र तर क्लासच!

तू देखील एवढे सुरेख फोटू काढतोस हे माहितच नव्हतं! साला मिपावर एकापेक्षा एक उत्तम फोटूग्राफर आहेत म्हणायचे! :)

तात्या.

झकासराव 01/03/2008 - 20:38
आहेत :) वाघोबा आवडले. हरिणाच्या चित्राची बॅकग्राउंड ही चित्रा सारखी वाटत आहे. ते कशामुळे??? अवांतर : तात्या मग एकसे बढकर एक अशा फोटोग्राफर लोकांसाठी तुम्ही फोटो ग्राफीचा वेगळा विभाग उघडुन द्या बरं :)

In reply to by झकासराव

धनंजय 02/03/2008 - 04:45
हरिण भित्तिचित्राच्या समोर बसले होते. भित्तिचित्राला पडलेल्या भेगा खर्‍या नाहीत! हरणे ठेवलेले कुंपण एक जंगल आहे ज्यात पडझड झालेल्या इमारती आहेत, असा आभास डिस्नी पार्कला करायचा होता. त्यामुळे ती पडझड झालेली चित्र असलेली भिंत नीट बघितल्यास तशीच "बनवली" आहे.

पण त्यासोबतची अवतरणे त्याहून खास... अभिनन्दन... शांता शेळकेंनी आपल्या पुस्तकांत "कॅटवाईज" नावाच्या पुस्तकातील प्राण्यांचे फोटो व अवतरणांचा उल्लेख केला होता त्याची आठवण झाली. विल्बर पिपिनचे हे पुस्तक जरूर वाचा. अमेरिकेत $१.५० च्या आसपास मिळते...

चतुरंग 02/03/2008 - 11:26
हरीणदादा एखाद्या ग्रीटिंगकार्डमधल्यासारखा दिसतोय, फारच छान. चित्रांसोबतची अवतरणेही मनात घर करुन राहतात. पाण्यात खेळणारी मुले हा तर स्वर्गीय आनंदाचा ठेवाच!! चतुरंग

सुवर्णमयी 11/03/2008 - 00:36
दुसरे छायाचित्र खुलासा वाचल्यावर पटले. अन्यथा हे छायाचित्र कसे असा विचार करत होते. मस्त छायाचित्रे , आवडली. सोनाली

नंदन 01/03/2008 - 06:59

छायाचित्रे मस्तच. खासकरुन शेवटचे आणि त्याखालील टिप्पणी :). हेच लॉजिक थोडं पुढे नेऊन बोरकर म्हणतात तसं -

ऐस तू खुशाल कुठेही मी तुडुंब झालो
अविश्रांत हिंडुनि अंती मी निवांत झालो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

कोलबेर 01/03/2008 - 08:46

फारच छान फोटो. हरिणदादा आणि त्याची पार्श्वभुमी मस्त जुळुन आली आहे. वाघोबाच्या फोटोतील हिरवळ छानच आली आहे. भुंग्याचा फोटो सहीच आहे, भिंग अजुन थोडे मोठे करुन पार्श्वभुमी आणखी अस्पष्ट केली असती तर अजुनच भारी झाला असता (वाघुळाच्या चित्रा सारखा!)  रंग एकदम उठून आणि छान आले आहेत!! और आने दो...

हरीणदादा खरा आहे की त्याचे चित्र आहे?  चित्र असल्यासारखे वाटते...

खरा असल्यास एका ऊत्कृष्ट छायाचित्राबद्दल अभिनंदन!!

 

विसोबा खेचर 01/03/2008 - 11:23

धन्याशेठ,

अतिशय सुरेख चित्रं आणि त्यावरची टिप्पणी! मजा आली!

वाघाचं चित्र तर क्लासच!

तू देखील एवढे सुरेख फोटू काढतोस हे माहितच नव्हतं! साला मिपावर एकापेक्षा एक उत्तम फोटूग्राफर आहेत म्हणायचे! :)

तात्या.

झकासराव 01/03/2008 - 20:38
आहेत :) वाघोबा आवडले. हरिणाच्या चित्राची बॅकग्राउंड ही चित्रा सारखी वाटत आहे. ते कशामुळे??? अवांतर : तात्या मग एकसे बढकर एक अशा फोटोग्राफर लोकांसाठी तुम्ही फोटो ग्राफीचा वेगळा विभाग उघडुन द्या बरं :)

In reply to by झकासराव

धनंजय 02/03/2008 - 04:45
हरिण भित्तिचित्राच्या समोर बसले होते. भित्तिचित्राला पडलेल्या भेगा खर्‍या नाहीत! हरणे ठेवलेले कुंपण एक जंगल आहे ज्यात पडझड झालेल्या इमारती आहेत, असा आभास डिस्नी पार्कला करायचा होता. त्यामुळे ती पडझड झालेली चित्र असलेली भिंत नीट बघितल्यास तशीच "बनवली" आहे.

पण त्यासोबतची अवतरणे त्याहून खास... अभिनन्दन... शांता शेळकेंनी आपल्या पुस्तकांत "कॅटवाईज" नावाच्या पुस्तकातील प्राण्यांचे फोटो व अवतरणांचा उल्लेख केला होता त्याची आठवण झाली. विल्बर पिपिनचे हे पुस्तक जरूर वाचा. अमेरिकेत $१.५० च्या आसपास मिळते...

चतुरंग 02/03/2008 - 11:26
हरीणदादा एखाद्या ग्रीटिंगकार्डमधल्यासारखा दिसतोय, फारच छान. चित्रांसोबतची अवतरणेही मनात घर करुन राहतात. पाण्यात खेळणारी मुले हा तर स्वर्गीय आनंदाचा ठेवाच!! चतुरंग

सुवर्णमयी 11/03/2008 - 00:36
दुसरे छायाचित्र खुलासा वाचल्यावर पटले. अन्यथा हे छायाचित्र कसे असा विचार करत होते. मस्त छायाचित्रे , आवडली. सोनाली
मागे फ्लोरिडा येथे डिस्नीच्या प्राणिसंग्रहालयात गेलो होतो. तिथे काही चित्रे टिपली.

आधी या मुखवटा घातलेल्या पक्ष्याने माझे सशर्त स्वागत केले .
bird


हरीणदादाने माझ्याकडे बघून न बघितल्यासारखे केले .
Deer

यांत्रिकी आरेखक(मेकॅनिकल ड्रॉफ्ट्समन)

विकि ·

In reply to by पिवळा डांबिस

विकि 01/03/2008 - 15:34
या विषयाची माहीती मिळवण्यासाठी . या क्षेत्रात इमॅजिन करून मशिनचे पार्ट काढणे महत्वाचे ठरते ते इमॅजिन कश्याप्रकरे करतात त्यासाठी ही चर्चा. आपला कॉ.विकि

सहमत!

ह्या विषयासाठी www.cnczone.com, www.mmsonline.com ही संकेतस्थळे उपलब्धआहेत.
नाहीतर येथे याविषयाचे शुद्धलेखन होईल.

संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

फक्त संदीप 29/11/2008 - 17:37
यांत्रिकी आरेखक म्हणजे काय? टॉप ,फ्रंट,साईड व्युव म्हणजे काय?यांत्रिक अभियांत्रिकी क्षेत्रात या आरेखकाचा उपयोग कश्या प्रकारे होतो? वेगवेगळे ड्रॉईंग पेपर (A0,A1,A2,A3,A4,A5) येथे का वापरले जातात. तसे मशीन पार्टचे विविध भाग ,ऑपरेशन्स,असेंब्लीज याबद्दल माहीती मिळेल का? महत्वाचे म्हणाजे या क्षेत्रात इमॅजिनेशन हा प्रकार महत्वाचा ठरतो ?ते इमॅजिनेशन कश्याप्रकारे करायचे असते. टॉप ,फ्रंट,साईड view ही कल्पना सर्वसाधारण व्यक्ति जी यंत्रावर काम करुन उत्पादन काढते त्यासाठि आहे. सधारण पणे तुम्हि एखाद्या वस्तु चा विचार करता तेव्हा ति वस्तु वरुन पहिलयास कशि दिसेल (top view) समोरुन कशि दिसेल,(front view) आणि बाजुने कशि दिसेल,(sideview) याचा विचार, या क्षेत्रात इमॅजिनेशन हा प्रकार अतिशय महत्वाचा ठरतो कारण त्याशिवाय नविन निर्मिति होणे शक्य नाहि वेळे अभावि मि जास्त महिती देवु शकत नाहि आणि शुध्दलेखनाच्या चुकाही होतात घाई मधे मी याचे उत्तर देईन जेवढे शक्य असेल तेवढे...मी याच क्षेत्रात आहे. धन्यवाद शुध्दलेखनाच्या चुका क्ष्मस्व..... डिझाईनींगच्या विचारात गढुन गेलेला SANDEEP

In reply to by पिवळा डांबिस

विकि 01/03/2008 - 15:34
या विषयाची माहीती मिळवण्यासाठी . या क्षेत्रात इमॅजिन करून मशिनचे पार्ट काढणे महत्वाचे ठरते ते इमॅजिन कश्याप्रकरे करतात त्यासाठी ही चर्चा. आपला कॉ.विकि

सहमत!

ह्या विषयासाठी www.cnczone.com, www.mmsonline.com ही संकेतस्थळे उपलब्धआहेत.
नाहीतर येथे याविषयाचे शुद्धलेखन होईल.

संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

फक्त संदीप 29/11/2008 - 17:37
यांत्रिकी आरेखक म्हणजे काय? टॉप ,फ्रंट,साईड व्युव म्हणजे काय?यांत्रिक अभियांत्रिकी क्षेत्रात या आरेखकाचा उपयोग कश्या प्रकारे होतो? वेगवेगळे ड्रॉईंग पेपर (A0,A1,A2,A3,A4,A5) येथे का वापरले जातात. तसे मशीन पार्टचे विविध भाग ,ऑपरेशन्स,असेंब्लीज याबद्दल माहीती मिळेल का? महत्वाचे म्हणाजे या क्षेत्रात इमॅजिनेशन हा प्रकार महत्वाचा ठरतो ?ते इमॅजिनेशन कश्याप्रकारे करायचे असते. टॉप ,फ्रंट,साईड view ही कल्पना सर्वसाधारण व्यक्ति जी यंत्रावर काम करुन उत्पादन काढते त्यासाठि आहे. सधारण पणे तुम्हि एखाद्या वस्तु चा विचार करता तेव्हा ति वस्तु वरुन पहिलयास कशि दिसेल (top view) समोरुन कशि दिसेल,(front view) आणि बाजुने कशि दिसेल,(sideview) याचा विचार, या क्षेत्रात इमॅजिनेशन हा प्रकार अतिशय महत्वाचा ठरतो कारण त्याशिवाय नविन निर्मिति होणे शक्य नाहि वेळे अभावि मि जास्त महिती देवु शकत नाहि आणि शुध्दलेखनाच्या चुकाही होतात घाई मधे मी याचे उत्तर देईन जेवढे शक्य असेल तेवढे...मी याच क्षेत्रात आहे. धन्यवाद शुध्दलेखनाच्या चुका क्ष्मस्व..... डिझाईनींगच्या विचारात गढुन गेलेला SANDEEP

यांत्रिकी आरेखक .
यांत्रिकी आरेखक म्हणजे काय? टॉप ,फ्रंट,साईड व्युव म्हणजे काय?यांत्रिक अभियांत्रिकी क्षेत्रात या आरेखकाचा उपयोग कश्या प्रकारे होतो? वेगवेगळे ड्रॉईंग पेपर (A0,A1,A2,A3,A4,A5) येथे का वापरले जातात. तसे मशीन पार्टचे विविध भाग ,ऑपरेशन्स,असेंब्लीज याबद्दल माहीती मिळेल का?
महत्वाचे म्हणाजे या क्षेत्रात इमॅजिनेशन हा प्रकार महत्वाचा ठरतो ?ते इमॅजिनेशन कश्याप्रकारे करायचे असते.
आपला
कॉ.विकि

मन म्हणजे उत्तर : विचाराचा गुन्ता

प्रेमसाई ·

द्राविडी प्राणायाम म्हणजे नक्की काय?

विजुभाऊ ·

वडापाव 29/02/2008 - 14:42
शब्दशः अर्थ हवा असेल, तर एखाद्या तज्ज्ञाला विचारा.
'द्राविडी प्राणायाम करणे' ह्या वाक्प्रचाराचा अर्थ :- सोप्या मार्गापेक्षा उगाच अनावश्यक रितीने कठीण मार्ग अवलंबणे

इनोबा म्हणे 29/02/2008 - 14:53

इथे प्रश्न विचारुन आपण जो काही उद्योग केला आहे,तोच...(ह.घ्या.)

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा(मिसळबोध)

आनंद घारे 29/02/2008 - 14:55
सरळ समोरून हाताच्या चिमटीत नाक न पकडता उजवा हात मानेच्या मागून वळवून डाव्या बाजूने पुढे आणून नाक पकडणे.  हे कोठले आसन असल्यास मला त्याची कल्पना नाही.

वडापाव 29/02/2008 - 14:42
शब्दशः अर्थ हवा असेल, तर एखाद्या तज्ज्ञाला विचारा.
'द्राविडी प्राणायाम करणे' ह्या वाक्प्रचाराचा अर्थ :- सोप्या मार्गापेक्षा उगाच अनावश्यक रितीने कठीण मार्ग अवलंबणे

इनोबा म्हणे 29/02/2008 - 14:53

इथे प्रश्न विचारुन आपण जो काही उद्योग केला आहे,तोच...(ह.घ्या.)

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा(मिसळबोध)

आनंद घारे 29/02/2008 - 14:55
सरळ समोरून हाताच्या चिमटीत नाक न पकडता उजवा हात मानेच्या मागून वळवून डाव्या बाजूने पुढे आणून नाक पकडणे.  हे कोठले आसन असल्यास मला त्याची कल्पना नाही.

द्राविडी प्राणायाम म्हणजे नक्की काय? तो कसा करतात?

त्याचा फायदे काय?