मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मांसाहार व अन्नटंचाई

ऐश्वर्या राय ·

मनापासुन 22/04/2008 - 18:35
धार्मिक (!) श्रध्दांसाठी मांसाहार ? धर्म च जर सांगत असेल की दुसर्‍या प्राण्याला ठार मारा.मग तो धर्म कसला....अधर्म च की यासाठी श्रावण्या करतात हे माहीत होते मांसाहर करणे माहीत नव्हते?ती ही एक चैनच असते. माझ्या चैनीसाठी मी कोणा जीवाचा बळी घेतो ?मला सांगा दूध शाकाहारी की मांसाहारी आणि ते मानवाला किती आवश्यक आहे? मानव सोडला तर इतर कोणताही प्राणी दुसर्‍या प्राण्याचे दूध काढुन पीत नाही. ते गरजेचे ही नसते शाकाहार की मांसाहार हा व्यक्तिगत प्रश्न आहे. ते ज्याचे त्याने ठरवावे असे मला मनापासुन वाटते

In reply to by मनापासुन

अपेक्षेप्रमाणे ही प्रतिक्रिया आलीच. आपल्याला लेखाचा संदर्भ समजला नाही की दुर्लक्षित करावासा वाटला? दिलेले दुवे, या प्रश्नाची सामाजिक बाजू सांगत आहेत. दूध पिण्यासाठी गाय वगैरे प्राण्यांना मारले जात नाही तेव्हा इथल्या चर्चेसंदर्भात हा मुद्दा गैरलागू. इथली चर्चा मांसाहारामुळे होणारी अन्नटंचाई व पर्यावरण हानि ही आहे. कोणत्याही संवेदनाक्षम विषयासंदर्भात 'हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे' ही खूप सोयीस्कर पळवाट आहे. कोणाला दुखावण्याची भिती नको मग समाजाची दीर्घकालीन हानि झाली तरी चालेले. मला कोणी वाईट म्हणायला नको. ही टीपिकल भारतीय मनोवृत्ती आहे आणि त्याचे बरेच दुष्परीणाम आपण भोगलेले आहेत (उदा. लोकसंख्या). आता तरी यातून बाहेर पडायचा प्रयत्न होऊ दे. टीपः तुम्ही, कदाचित तुमच्या नकळत 'इस्लाम' ला अधर्म म्हटलेत.. मला तसे म्हणायचे नव्हते असा खुलासा देऊ शकता ;-)

In reply to by ऐश्वर्या राय

मनापासुन 22/04/2008 - 20:27
'इस्लाम' ला अधर्म म्हटलेत.. हा हा हा हा मानले बुआ तुमच्या तर्काला . का इस्लाम सोडला तर इतर धर्मात हिंसा वर्ज्य आहे? रामायणात सुद्धा मांसभक्षणाचे /धर्मा साठी प्राण्याम्च्या हत्येचे बळीचे उल्लेख आहेत. ( उदा: अश्व मेध यज्ञ / नरमेध यज्ञ) त्यावेळीस तर इस्लाम चा उदय झालेला नव्हता. जत्रेत देवाला बोकड / कोंबडा कापणे हे कोणत्या धर्मात बसते? पैगम्बराला जेंव्हा अन्नासाठी हिंसा याबद्दल विचारले तेंव्हा ते उद्गारले की तुम्ही शाकाहार करा किंवा मांसाहार करा हिंसा ही होत असतेच. फक्त एक करा की तुम्ही जेंव्हा अन्न ग्रहण करता तेंव्हा हत्या झलेल्या जीवाला सांगा की बाबारे तु आता माझ्या रक्ताचा मांसाच अंश म्हणुन रहाणार आहेस. तुम्ही सिद्धा विसरु नका की तुम्ही ही कधी तरी धुळीचा / एखाद्या प्राण्याच्या शरीराचा अंश होतात. ( संदर्भ्...प्रेषीत :खलील जिब्रान) असो तुम्ही शाकाहार करा किंवा मांसाहार कर पर्यावरण नाश तर होणारच आहे. जगातल्या सर्वानी जर ठरवले की शाकाहार करायचा तर अशी वेळ येइल की लोक अन्नासाठी एकमेकांचे खून करतील्.जगातील मोठी जनसंख्या ही समुद्राकाठी रहाते. त्यानी काय शाकाहारासाठीसमुद्रात शेती करावी? दूध पिण्यासाठी गाय वगैरे प्राण्यांना मारले जात नाही तेव्हा इथल्या चर्चेसंदर्भात हा मुद्दा गैरलागू दूध हे गायीचे रक्तापासुन निर्माण होते. एका अर्थाने गायीचे रक्तच म्हणाना . त्यासाठी रोज गायीचे रक्त पिळुन काढले जाते. हे हत्येपेक्षा भयंकर नाही वाटत तुम्हाला? तुम्ही रोज चहा पिताना चहात दोन चमचे गायीचे रक्त पित असता. हे सगळे लक्षात न घेता केवळ शाकाहार की मांसाहार असला वाद फक्त वादासाठी म्हणुन आणल्यासरखा वाटतो. हा विषय अजिबात संवेदनाक्षम नाही. तो केवळ ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. हे म्हंटल्याबद्दल मला कोणी वाईट म्हणाले तरी वाईट वाटणार नाही इथली चर्चा मांसाहारामुळे होणारी अन्नटंचाई व पर्यावरण हानि ही आहे. अन्न टंचाई मांसाहारा मुळे होत नाही ती लोकसंख्येमुळे होते . त्यामुळे ती चर्चा तशीही निरर्थक आहे. दुर्लक्षित करावी अशीच वाटली. हे मनापासुन

In reply to by मनापासुन

"फक्त एक करा की तुम्ही जेंव्हा अन्न ग्रहण करता तेंव्हा हत्या झलेल्या जीवाला सांगा की बाबारे तु आता माझ्या रक्ताचा मांसाच अंश म्हणुन रहाणार आहेस. " या तर्काप्रमाणे उद्या एखादा चोर चोरी केलेल्या मालाबद्दल मूळ मालकाला असे काहिसे सांगेल, '' बाबारे, ही तुझी संपत्ती आता माझ्या संपत्तीचाच अंश म्हणून राहणार आहे.' मग, सोडून द्यायचे का त्या चोराला (कारण त्याने खलिल जिब्रान ची प्रॉफेट ही कादंबरी वाचलेली आहे अथवा त्यातले हे सोयीचे - त्याच्या धंद्याच्या दृष्टीने - अवतरण त्याला माहीत आहे)? अरे चोरा, पण मूळ मालक काय तुझ्या मागे लागला होता का की कसे पण कर आणि या संपत्तिला 'तुझा अंश' बनव? तसेच, तो प्राणी काय तुम्हाला आग्रह करतो का तुमचा अंश बनवा म्हणून? इस्लाम, प्राणिहत्या, हलाल इ. विषय हे खूप सविस्तर मांडण्याच्या लायकीचे आहेत पण ही ती चर्चा नव्हे. माझ्या लिखाणातले धार्मिक या शब्दानंतरचे उद्गारवाचक चिन्ह आपण लक्षात घेतलेले दिसत नाही. कित्येकदा मनुष्य स्वतःच्या सोयीसाठी, चैनीसाठी काही गोष्टी करतो आणि अपराधगंडातून मुक्ती मिळावी म्हाणून ती धार्मिक गरज असल्याची बतावणी करतो. देवदासी हे जसे त्याचे एक उदाहरण तसेच जत्रेत 'देवासाठी' बोकड कापणे हे सुध्दा. मांसाहार करताना कित्येक लोक (ज्यांना काही प्रमाणात अपराधगंड जाणवतो असे, निर्ढावलेले नव्हे) धार्मिक कारणाने खातो असा स्वतःचा गोड गैरसमज करून घेतात. त्याबद्दल ते उद्गारवाचक चिन्ह होते. वाचनाची सवय असणार्‍या कोणाला ते समजायला अवघड गेले नसावे.

इनोबा म्हणे 22/04/2008 - 18:59
शाकाहार की मांसाहार हा व्यक्तिगत प्रश्न आहे. ते ज्याचे त्याने ठरवावे यांच्याशी सहमत मूळात शाकाहार किंवा मांसाहार,दोन्ही प्रकारांत हत्या ही अटळ आहे. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

किती हत्या कोणत्या प्रकारात होते ते महत्वाचे आहे. दिलेले दुवे तोच मुद्दा मांडत आहेत. एक पाऊंड बीफ बनवायला ५ पाउंड धान्य लागते असे त्यात दिले आहे. थोडक्यात, किमान ५ पट जास्त र्‍हास.

माझ्या चैनीसाठी मी कोणा जीवाचा बळी घेतो हे जरी विचारात घेतले जात नसले तरी मनुष्य समाजाची अन्नविषयक व पर्यावरणविषयक हानी होऊ नये म्हणून स्वेच्छेने, चैनीचा मांसाहार जर कोणी कमी करायचे ठरविले झाडात जीव नसतो का? बरं पाश्चात्य विचारवंत काय लिहीतात त्यावर विश्वास किती ठेवावा? कधी ते चहाला अपायकारक संबोधतात तर कधी उपायकारक.. सुर्य पृथ्वीभोवती फिरतो हे लिहिणारे व मानणारे पाश्चात्य होते. "ब्लॅक होल" मधुन काहीच उत्सर्जीत होत नाही हे लिहीणारा पाश्चात्य आहे जे त्याने कबुल केले की चुकीचे आहे म्हणुन! प्रशांत

In reply to by प्रशांतकवळे

कोलबेर 22/04/2008 - 20:03
प्रशांतराव जो संगणक आणि माहिती जाल वापरुन तुम्ही हा प्रतिसाद लिहिलात त्या दोन्हीही ह्या लबाड पाश्चात्यांच्याच देणग्या आहेत. त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका.

In reply to by व्यंकट

कोलबेर 22/04/2008 - 19:59
शिकरण, श्रीखंड, शेवयांची खीर वगैरे पदार्थांतुन पर्यावरणाची (तितकी) हानी होत नाही जितकी एखादा बर्गर अथवा लुसलुशीत स्टेक खाण्यातुन होते. त्यामूळे श्रीखंड शिकरण ह्यांची तुलना इथे अप्रस्तुत आहे.

कोलबेर 22/04/2008 - 19:56
पर्यावरणाच्या र्‍हासाचा विचार केला असता मांसाहार कमी झाला पाहिजे ह्या म्हणण्यात निश्चितच तथ्य आहे. पूर्वी केवळ 'निरपराध जीवांची हत्या नको' ह्या कारणास्तव विरोध होणार्‍या ह्या विषयाला आता ही नविन (अधिक गंभीर) डायमेन्शन मिळाली आहे ह्या ऐश्वर्या राय ह्यांच्या म्हणण्याशी सहमत आहे. पण तसेही भारतीयांच्या आहारात इतर खाद्य संस्कृतींच्या तुलनेत मांसाहाराचे प्रमाण नगण्य आहे. पाश्चात्य देशांमध्ये रोज दोन्ही वेळच्या जेवणाला (मोठ्या प्रमाणात) मांसाहार करणारे बहुसंख्येने आहेत. ते जो पर्यंत आपला मांसाहार (विशेषतः गाय आणि डूक्कर) जाणवण्या इतपत कमी करत नाहीत तो पर्यंत ह्या प्रश्नावर तोडगा निघणे कठीण आहे. -कोलबेर

In reply to by कोलबेर

व्यंकट 22/04/2008 - 22:09
नैसर्गीक रित्या निर्माण केलेले नसून त्यांची शेती केली जाते, व मागणी / आवश्यकते नुसार त्यांची पैदास होते, जस्ट लाईक केळी, दूध आणि तांदूळ... म्हणूनच मी तसे उदाहरणही दिले होते. व्यंकट

In reply to by कोलबेर

हे पूर्णपणे मान्य. आणि, दिलेला दुवा, त्यांच्यापैकी काही याबबत जागृत होत आहे हे दर्शविणारा आहे. इथे, भारतीयांनीही आपल्याला जमेल तशी ही जबाबदारी घ्यावी. ज्याप्रमाणे हरितगृह वायूंचे उत्सर्जन ही पाश्चात्यांची जास्त जबाबदारी आहे पण भारतीयांनीही आपला वाटा त्यात उचलला पाहीजे त्याप्रमाणेच. अन्नटंचाईचा सर्वात जास्त फटका आपल्यासारख्या देशाला बसतो. अमेरिका व इतर धनवान देश जास्त काळ ही अडचण सहन करू शकतात. या लेखात नमूद केलेले फिजीमधले दंगे हे एक उदाहरण आहे. गेले २-३ आठवडे भारतात महागाईने उच्चांक गाठलेला आहे. इतका की सरकार बिथरून गेलेले आहे. आणि, ही महागाई प्रत्यक्ष टंचाईमुळे झालेली आहे. ही टंचाई भारतीय नाही तर जागतिक आहे. आज भारत धान्य विकत घ्यायला तयार असूनही विकायला इतर देश तयार नाहीत कारण तेच आज टंचाईचा सामना करत आहेत. हा लेख इतक्या योग्य वेळेस प्रकाशित झाल्याने इथे त्याचा दुवा दिला.

धोंडोपंत 22/04/2008 - 20:28
कोणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. व्यक्तिस्वातंत्र्य हे सर्वात महत्वाचे आहे. त्यात धार्मिक बाबी आणू नयेत असे वाटते. आम्ही स्वतः मालवणी पदार्थांचे दिवाने आहोत. कोंबडीवडे, सागुती, सोलकढी हे आम्हाला अमृतासमान आहेत. उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म|| आपला, (मांसाहारी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

सर्व मांसाहारी मिपाकरांना आम्ही जाहीर आवाहन करू इच्छितो की आजपासून त्यांनी मांसाहार सोडून द्यावा आणि पूर्णपणे शाकाहार अंगिकारावा! स्वगतः त्यामुळां तरी माशे-मटणाचे भाव खाली येतंत काय तां बघूयां! साली बाजाराक जावंची सोय उरली नाय!! चांगली पापलेटाची जोडी साली ६०० रुपयांच्या खाली गावणां नाय! काय म्हागाई म्हणूची का सोंग!! म्हागाईन गांजलेलो पिवळो डांबिस

विसोबा खेचर 23/04/2008 - 00:08
मानवी शरीरातील पचनसंस्था मांसाहारासाठी उत्क्रांत झालेलीच नव्हती, मांसाहारामुळे होणारे आजार, वगैरे वगैरे). आपल्या आजारांचं काय करायचं अन काय नाही ते मांसाहार करणारी मंडळी पाहून घेतील असं मला वाटतं! इतरांनी त्याची नसती काळजी करू नये असंही मला वाटतं! सालं उद्या आजारी पडलो तर आमची आम्हीच बीलं भरणार आहोत ना? की कुणी शाकाहारी माईचा लाल आमची बिलं भरायला येणार आहे? नाही ना? मग आमचं आम्ही पाहून घेऊ! मेलो तरी बेहत्तर पण तिच्यायला मरण्यापूर्वी चापून मटणवडे, माश्याची आमटी, तळलेले बोंबिल आणि कोलंबीभात खाऊ! ;) महावीर, बुध्द आदींनी या आपल्या जिव्हालौल्यासाठी एखाद्या जीवनाचा बळी घेण्यापासून समाजाला परावृत्त करायचा प्रयत्न केला पण त्याला मर्यादित यश आले. हा हा हा! दॅट्स इट! :) भलतीसलती कामं करायला घेतली की फारसं यश येतच नाही! च्यामारी, आम्ही काय खायचं नी काय नाही हे तो बुद्ध कोण ठरवणार? साला, आम्ही काय त्याच्या पैशांनी खातो का? त्यातले फारच थोडे आरोग्यासाठी वा धार्मिक (!) श्रध्दांसाठी मांसाहार करत असावेत. हो हो! मी त्यापैकी एक! ;) मात्र, जे कोणी संवेदनाशील सभासद असतील ते किमान एकदा याबाबत विचार करतील अशीही खात्री आहे. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर माझ्या संवेदना मी खात असलेल्या बोंबलाबरोबरच मेल्या आहेत! :) मनुष्य समाजाची अन्नविषयक व पर्यावरणविषयक हानी होऊ नये म्हणून स्वेच्छेने, चैनीचा मांसाहार जर कोणी कमी करायचे ठरविले तरी या लिखाणाचा उपयोग झाला असे मला मानता येईल. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर माझ्याकरता तरी आपल्या या लिखाणाचा शून्य उपयोग आहे असंच म्हणावं लागेल! असो, तरीही आपण जे काही लिहिलं आहे ते आपले व्यक्तिगत विचार असावेत असं मला वाटतं आणि त्याचा मी आदर करतो! सर्वे भद्राणि पश्यन्तु| म्हणजे काय? तुमचं ते शाकाहारी संसकृत आपल्याला कळत नाय साहेब! आवशीच्या भाषेत काही कळेल असं लिवा! आपला, (बोंबिल व मालवणी मटणाचा प्रेमी) तात्या.

विकास 23/04/2008 - 06:35
मांसाहाराबद्दलचा पर्यावरणीय दृष्टिकोन मान्य आहे. त्याबद्दल अजून एक म्हणावेसे वाटते की (जे मी पण पाळायचा प्रयत्न करतो - मांसाहाराबद्दल आणि शाकाहाराबद्दल पण) : आपण शक्यतोवर अन्न वाया घालवू नये. एक तर अनेकांना खायला मिळत नसते तसेच साधनसंपत्ती ते अन्न आपल्यापर्यंत पोचायला वापरलेली असते. त्यामुळे ते वाया घालवणे हे कुठेतरी अनैतिक आणि बेजबाबदारपणाचे वाटते. बाकी आता जगाला बाजरपेठ जागतीक करण्याचे "ज्ञान" देऊन अमेरीकेन्स आता "लोकल फूड" वगैरेची भाषा करू लागले आहेत - त्यात पर्यावरणाबद्दलची जशी (कधी कधी) तळमळ असते तशीच स्वतःची स्थानीक अर्थव्यवस्था टिकवण्याबाबतची काळजी पण!

In reply to by विकास

कोलबेर 23/04/2008 - 07:25
अन्न वाया घालू नये ह्याबाबत पूर्ण सहमत पण ते वाया जाऊ नये म्हणून विनाकारण पोटात ढकलणे देखिल तितकेच अयोग्य. उदा. पानात थोडा जास्तच भात पडला असता आता वाया कसा घालवायचा? म्हणून पोटात अनावश्यक भरायचा हे देखिल अयोग्यच. थोडक्यात, हवे तितकेच पानात वाढून घ्यावे आणि तरीही जास्त पडल्यास ते झाकून ठेवावे/ दान करावे अथवा मनावर दगड ठेवून त्याची विल्हेवाट लावावी.

In reply to by कोलबेर

विकास 23/04/2008 - 07:55
>>>अन्न वाया घालू नये ह्याबाबत पूर्ण सहमत पण ते वाया जाऊ नये म्हणून विनाकारण पोटात ढकलणे देखिल तितकेच अयोग्य. अगदी मान्य! म्हणूनच मी "शक्यतोवर" म्हणले. आपण म्हणता ती सवय विशेष करून अमेरिकन रेस्टॉरंट मधे ठेवावी लागते (मनावर दगड ठेवून विल्हेवाट) - विशेष करून ऑन द बॉर्डर्स अथवा चिज केक फॅक्टरी सारखी ठिकाणी. (अमेरीकेत नसलेल्यांना - चिज केक फॅक्टरी हे रेस्टॉरंटच आहे फक्त चिज केक नाहीत!)

ॐकार 23/04/2008 - 08:12
बुद्धासंबंधी मासांहाराचे विवेचन वेगळे आहे. हिंसा टाळावी असे सूत्र प्रामुख्याने दिसते. परंतु मांसाहार केवळ हिंसा होते म्हणून टाळावा असे विवेचन सापडत नाही. अन्नटंचाईला मासांहारापेक्षा अन्ननिर्मिती, अन्नसाठा, अन्नग्रहणक्षमता यांचा न जुळणारा ताळमेळ कारणीभूत आहे. शाकाहार/मांसाहार यांचे बरे-वाईट परिणाम हा लेखाच मुद्दा नसल्याने, अन्ननिर्मिती, अन्नसाठा आणि ग्रहण ह्या मुद्द्यांवर विचार व्हायला हवा. मागे एकदा दूधाला रास्त भाव न आल्याने महाराष्ट्रात/मुंबईत कितीतरी लि. दूध रस्त्यावर ओतल्याची सचित्र बातमी वर्तमानपत्रात वाचली होती. अन्नटंचाईचे प्रमुख कारण mass production ही आहे. महिनाभराच्या पाहणीनुसार आमच्या ऑफिसमध्ये साधारण ५ दिवसांमागे तब्बल १००० किग्रॅ अन्न वाया जात होते (शाकाहार + मांसाहार) ! मग पोस्टर्स, तक्ते, मेल्स यातून केटरर्सने लोकांना याची जाण करून दिली तेव्हा ते प्रमाण ५०० किग्रॅ वर आले. अन्नटंचाईला मांसाहारापेक्षा राजकारण, अर्थकारण आणि धर्मकारण आणि आपली अनास्था जास्त कारणीभूत आहे.

In reply to by ॐकार

हे कसे काय अन्नटंचाईला कारण आहे? कृपया खुलासा व्हावा. नेहमी मास प्रोडक्शनमुळे वस्तूची उपलब्धता वाढते मग अन्नाचीच टंचाई कशी होते? तुम्ही दिलेले दुधाचे उदाहरण हे टंचाई संदर्भात योग्य वाटत नाही. ज्या ज्या गोष्टी कारणीभूत आहेत त्या सर्वांवर उपाय काढण्याचे प्रयत्न व्हावेत. त्यातच एक मांसाहार कमी करणे याचाही अंतर्भाव होतो.

In reply to by ऐश्वर्या राय

ॐकार 23/04/2008 - 14:36
दूधाचा नास, कांदे सडून फुकट जाणे, भरपूर डंप्लिंग्ज खराब होणे याने कृत्रिम टंचाई उद्भवत नाही काय? मास प्रॉडक्शन चा परिणामा नाही का हा? मास प्रॉडक्शनही मागणी तसा पुरवठा तत्त्वावरच बेतलेले आहे. नाशिवंत पदार्थांबाबत हा ताळमेळ चुकला तर नक्कीच फरक पडतो. ज्या ज्या गोष्टी कारणीभूत आहेत त्या सर्वांवर उपाय काढण्याचे प्रयत्न व्हावेत. त्यातच एक मांसाहार कमी करणे याचाही अंतर्भाव होतो लेखात हा सूर असता तर नक्कीच प्रतिसाद तसा आला असता!

विजुभाऊ 23/04/2008 - 09:59
ऐश्वर्या राय भौ तुम्ही इथे प्रत्येकाचे म्हणणे खोडुन काढायचा प्रयत्न करताय. पण तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे तेच कोणाला कळालेले दिसत नाही इथे. मला वाटते की ते तुम्हाला स्वत:लाच कळलेले नसावे. तुम्ही सनातन प्रभाती आहात काहो? असो अन्नटंचाईला मांसाहारापेक्षा राजकारण, अर्थकारण आणि धर्मकारण आणि आपली अनास्था जास्त कारणीभूत आहे. १००००००% सहमत ***उद्या एखादा चोर चोरी केलेल्या मालाबद्दल मूळ मालकाला असे काहिसे सांगेल, '' बाबारे, ही तुझी संपत्ती आता माझ्या संपत्तीचाच अंश म्हणून राहणार आहे.'**** त्याच जिब्रान ने मोहंमदाचे चोरी बद्दल चे विचार ही त्यात उधृत केले आहेत " चोरा इतकाच ज्याच्याकडे चोरी झाली आहे तो सुद्धा चोरीसाठी जबाबदार आहे" हे विचार आपण वाचले नाहीत की ते सोयीस्करपणे तुमच्याकडच्या पुस्तकात छापले नव्हते? "गायीचे दूध" हा मुद्दा तुम्ही सोयीस्कर पणे टाळलेला दिसतो. असो **"पर्यावरणाच्या र्‍हासाला मांसाहार जबाबदार आहे"** हे तुमचे एकुण मत आहे असे दिसते. प्रत्येकाला आपले मत बाळगण्याचा हक्क आहे. "Every One has Right to go Wrong" ऐश्वर्या राय भौ तुम्ही तुमचा हक्क बजावला.आता इतराना त्यांची मते बाळगण्याचा हक्क मिळू द्या. किमान हक्कांच्या आग्रहात : विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

मोहंमदाचे चोरी बद्दल चे विचार: "चोरा इतकाच ज्याच्याकडे चोरी झाली आहे तो सुद्धा चोरीसाठी जबाबदार आहे" मूळ विषयाला सोडून पण एक उपयुक्त माहीती (जर खरी असेल तर) दिल्याबद्दल आभार. भारतीय दंडविधान लिहीणार्‍या कोणालाच कशी बरे ही माहीती नाही? भारतीय राहूदे, अरबस्तानात तरी?

In reply to by ऐश्वर्या राय

विजुभाऊ 23/04/2008 - 14:13
तुमच्या माहीतीखातर :माहीतीचे खरेपण पवित्र कुराणशरीफ वाचुन ताडुन घेणे The robbed is equally responsible as the robber is.........हा त्या कुराणाच्या ११ :०५ व्या आयतीचा अनुवाद. त्यासोबत आणखी एक उप आयत आहे "जुल्म ढानेवाले से भी ज्यादा जुल्म सहनेवाला सजा का हकदार है" मला अरबी दंडविधान माहीत नाही. जिब्रान हा लेबनीज होता. वरच्या दोन्ही गोष्टी ह्या त्याने मो. पैगंबरांनी पर्वतावरुन आल्यानन्तर लोकानी विचारलेल्या प्रश्नाना उत्तरे देताना लिहिल्या आहेत. पैगंबरानी लोकाना समान हक्क मिळावे ; ते मागुन मिळणार नाहीत ;त्यासाठी लोकांत आत्मसंमान जागृत व्हावा.लोकानी गुलामगिरी सहन करु नये म्हणुन हे सांगितले आहे. राहता राहिला शरियत : तो कायदा अनेक देशात लागु आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हेगारी बरीच कमी झाली आहे. अर्थात कायद्याचा अर्थ कोण कस काढतो त्यावर बरेच असते. आपल्याकडेही कायद्याचा कीस काढणारी बरीच मंडळी आहेत. उ.सू.: वाचता येत असेल तर "प्रॉफेट" या खलील जिब्रानच्या नीतान्तसुंदर पुस्तकाचे कधीतरी वाचन करुन बघा.

अवलिया 23/04/2008 - 13:28
महावीर, बुध्द आदींनी या आपल्या जिव्हालौल्यासाठी एखाद्या जीवनाचा बळी घेण्यापासून समाजाला परावृत्त करायचा प्रयत्न केला पण त्याला मर्यादित यश आले. बुद्धाचा मृत्यु बोकडाचे मांस खावुन अजीर्ण झाल्यामुळे झाला या गोष्टीचा आपणास विसर पड्ला असावा (अधुन मधुन शाकाहारी) नाना

लिखाळ 23/04/2008 - 14:59
नमस्कार, आपले, कोलबेरचे आणि विकास यांचे चर्चेसंदर्भातले विचार पटले. अन्नटंचाईया विषयाला अनेक पैलू आहेत त्यातील हा एक. अन्न्साखळी (खरेतर फूडपिरॅमिड) मध्ये बायोमास हे पिरॅमिडच्या शिखराकडे जावे तसे कमी होते हे खरेच आहे. पण १. या बाबत विचार करताना स्थानिक परिसंस्थांचा विचार मुख्यत्वाने झाला पाहिजे. त्यामुळेच सरसकट विधानातून तत्व सांगितले तरी अंमलबजावणी मात्र स्थानिक जैवविविधता आणि रचना पाहून झाली पाहिजे. उदा. गुहागरच्या सागरकिनार्‍यावरील लोक त्याच किनार्‍यावर आणि आसपास असणार्‍या प्राण्यांवर जगत असतील तर त्यांनी ते बंद करण्याचे काही कारण नाही. ते स्वतःच त्या परिसंस्थेचा भाग आहेत. पण पुण्यातले लोक जर तेथे मिळणार्‍या 'तिसर्‍या'* ट्रक भरौन आणून विकून संपवत असतील तर कालांतराने मोठा प्रश्न उद्भवेल. २. त्यामुळेच एकेठिकाणी प्राण्यांची पैदास होते पण त्यांना लागणारे तृणधान्य भलतीकडून येते आणि दोनही ठिकाणच्या नैसर्गिक-उर्जा-वहन पद्धतिचा विचका होतो. या सारख्या बाबतीत तारतम्य कसे सिद्ध करावे आणि त्यातील अर्थकारण कसे सांभाळावे हा मोठा प्रश्नच आहे. * तिसर्‍या हा किनार्‍यानजीक मिळणारा काही जीव आहे अशी माझी समजूत आहे. तसे नसेल इतर कोणते नाव घ्यावे :) उदाहरण म्हणून केवळ एक नाव घेतले. -- लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

In reply to by लिखाळ

सहज 23/04/2008 - 15:26
गेल्या महिनाभरात सर्व देशातील प्रमुख बातम्यात अन्नटंचाई, वाढत्या किमती ही बातमी हमखास येते आहे. विचार करायला लावणारे दुवे आहेत. तीच मुख्य अपेक्षा आहे. व जमेल तशी आपल्या परीने थोडि का होईना कृती.

देवदत्त 30/04/2008 - 23:19
इथे काही सदस्य म्हणताहेत की मांसाहार करू नये. जगात अन्नटंचाई होतेय. शाकाहारानेही अन्नटंचाई होतेय. अहो, आपण इथे मांसाहार/शाकाहारावर चर्चा करत बसलोय. तिथे कोंडोलिसा राइस ह्यांनी सरळ सांगितले की भारतीयांचा आहार सुधारल्याने जगात अन्नटंचाई झालीय. छ्य्या... आता झुणका भाकरच खावे लागेल. बहुधा कंदमुळेच. :''( अरे हो, ते विजेचे बल्ब, ट्युबलाईट, माती खाणारेच बरे. ;)

In reply to by देवदत्त

तिथे कोंडोलिसा राइस ह्यांनी सरळ सांगितले की भारतीयांचा आहार सुधारल्याने जगात अन्नटंचाई झालीय. तिला म्हणावं, भारतात राईस जास्त खातात. सांभाळून मुक्ताफळे उधळ...

मनापासुन 22/04/2008 - 18:35
धार्मिक (!) श्रध्दांसाठी मांसाहार ? धर्म च जर सांगत असेल की दुसर्‍या प्राण्याला ठार मारा.मग तो धर्म कसला....अधर्म च की यासाठी श्रावण्या करतात हे माहीत होते मांसाहर करणे माहीत नव्हते?ती ही एक चैनच असते. माझ्या चैनीसाठी मी कोणा जीवाचा बळी घेतो ?मला सांगा दूध शाकाहारी की मांसाहारी आणि ते मानवाला किती आवश्यक आहे? मानव सोडला तर इतर कोणताही प्राणी दुसर्‍या प्राण्याचे दूध काढुन पीत नाही. ते गरजेचे ही नसते शाकाहार की मांसाहार हा व्यक्तिगत प्रश्न आहे. ते ज्याचे त्याने ठरवावे असे मला मनापासुन वाटते

In reply to by मनापासुन

अपेक्षेप्रमाणे ही प्रतिक्रिया आलीच. आपल्याला लेखाचा संदर्भ समजला नाही की दुर्लक्षित करावासा वाटला? दिलेले दुवे, या प्रश्नाची सामाजिक बाजू सांगत आहेत. दूध पिण्यासाठी गाय वगैरे प्राण्यांना मारले जात नाही तेव्हा इथल्या चर्चेसंदर्भात हा मुद्दा गैरलागू. इथली चर्चा मांसाहारामुळे होणारी अन्नटंचाई व पर्यावरण हानि ही आहे. कोणत्याही संवेदनाक्षम विषयासंदर्भात 'हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे' ही खूप सोयीस्कर पळवाट आहे. कोणाला दुखावण्याची भिती नको मग समाजाची दीर्घकालीन हानि झाली तरी चालेले. मला कोणी वाईट म्हणायला नको. ही टीपिकल भारतीय मनोवृत्ती आहे आणि त्याचे बरेच दुष्परीणाम आपण भोगलेले आहेत (उदा. लोकसंख्या). आता तरी यातून बाहेर पडायचा प्रयत्न होऊ दे. टीपः तुम्ही, कदाचित तुमच्या नकळत 'इस्लाम' ला अधर्म म्हटलेत.. मला तसे म्हणायचे नव्हते असा खुलासा देऊ शकता ;-)

In reply to by ऐश्वर्या राय

मनापासुन 22/04/2008 - 20:27
'इस्लाम' ला अधर्म म्हटलेत.. हा हा हा हा मानले बुआ तुमच्या तर्काला . का इस्लाम सोडला तर इतर धर्मात हिंसा वर्ज्य आहे? रामायणात सुद्धा मांसभक्षणाचे /धर्मा साठी प्राण्याम्च्या हत्येचे बळीचे उल्लेख आहेत. ( उदा: अश्व मेध यज्ञ / नरमेध यज्ञ) त्यावेळीस तर इस्लाम चा उदय झालेला नव्हता. जत्रेत देवाला बोकड / कोंबडा कापणे हे कोणत्या धर्मात बसते? पैगम्बराला जेंव्हा अन्नासाठी हिंसा याबद्दल विचारले तेंव्हा ते उद्गारले की तुम्ही शाकाहार करा किंवा मांसाहार करा हिंसा ही होत असतेच. फक्त एक करा की तुम्ही जेंव्हा अन्न ग्रहण करता तेंव्हा हत्या झलेल्या जीवाला सांगा की बाबारे तु आता माझ्या रक्ताचा मांसाच अंश म्हणुन रहाणार आहेस. तुम्ही सिद्धा विसरु नका की तुम्ही ही कधी तरी धुळीचा / एखाद्या प्राण्याच्या शरीराचा अंश होतात. ( संदर्भ्...प्रेषीत :खलील जिब्रान) असो तुम्ही शाकाहार करा किंवा मांसाहार कर पर्यावरण नाश तर होणारच आहे. जगातल्या सर्वानी जर ठरवले की शाकाहार करायचा तर अशी वेळ येइल की लोक अन्नासाठी एकमेकांचे खून करतील्.जगातील मोठी जनसंख्या ही समुद्राकाठी रहाते. त्यानी काय शाकाहारासाठीसमुद्रात शेती करावी? दूध पिण्यासाठी गाय वगैरे प्राण्यांना मारले जात नाही तेव्हा इथल्या चर्चेसंदर्भात हा मुद्दा गैरलागू दूध हे गायीचे रक्तापासुन निर्माण होते. एका अर्थाने गायीचे रक्तच म्हणाना . त्यासाठी रोज गायीचे रक्त पिळुन काढले जाते. हे हत्येपेक्षा भयंकर नाही वाटत तुम्हाला? तुम्ही रोज चहा पिताना चहात दोन चमचे गायीचे रक्त पित असता. हे सगळे लक्षात न घेता केवळ शाकाहार की मांसाहार असला वाद फक्त वादासाठी म्हणुन आणल्यासरखा वाटतो. हा विषय अजिबात संवेदनाक्षम नाही. तो केवळ ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. हे म्हंटल्याबद्दल मला कोणी वाईट म्हणाले तरी वाईट वाटणार नाही इथली चर्चा मांसाहारामुळे होणारी अन्नटंचाई व पर्यावरण हानि ही आहे. अन्न टंचाई मांसाहारा मुळे होत नाही ती लोकसंख्येमुळे होते . त्यामुळे ती चर्चा तशीही निरर्थक आहे. दुर्लक्षित करावी अशीच वाटली. हे मनापासुन

In reply to by मनापासुन

"फक्त एक करा की तुम्ही जेंव्हा अन्न ग्रहण करता तेंव्हा हत्या झलेल्या जीवाला सांगा की बाबारे तु आता माझ्या रक्ताचा मांसाच अंश म्हणुन रहाणार आहेस. " या तर्काप्रमाणे उद्या एखादा चोर चोरी केलेल्या मालाबद्दल मूळ मालकाला असे काहिसे सांगेल, '' बाबारे, ही तुझी संपत्ती आता माझ्या संपत्तीचाच अंश म्हणून राहणार आहे.' मग, सोडून द्यायचे का त्या चोराला (कारण त्याने खलिल जिब्रान ची प्रॉफेट ही कादंबरी वाचलेली आहे अथवा त्यातले हे सोयीचे - त्याच्या धंद्याच्या दृष्टीने - अवतरण त्याला माहीत आहे)? अरे चोरा, पण मूळ मालक काय तुझ्या मागे लागला होता का की कसे पण कर आणि या संपत्तिला 'तुझा अंश' बनव? तसेच, तो प्राणी काय तुम्हाला आग्रह करतो का तुमचा अंश बनवा म्हणून? इस्लाम, प्राणिहत्या, हलाल इ. विषय हे खूप सविस्तर मांडण्याच्या लायकीचे आहेत पण ही ती चर्चा नव्हे. माझ्या लिखाणातले धार्मिक या शब्दानंतरचे उद्गारवाचक चिन्ह आपण लक्षात घेतलेले दिसत नाही. कित्येकदा मनुष्य स्वतःच्या सोयीसाठी, चैनीसाठी काही गोष्टी करतो आणि अपराधगंडातून मुक्ती मिळावी म्हाणून ती धार्मिक गरज असल्याची बतावणी करतो. देवदासी हे जसे त्याचे एक उदाहरण तसेच जत्रेत 'देवासाठी' बोकड कापणे हे सुध्दा. मांसाहार करताना कित्येक लोक (ज्यांना काही प्रमाणात अपराधगंड जाणवतो असे, निर्ढावलेले नव्हे) धार्मिक कारणाने खातो असा स्वतःचा गोड गैरसमज करून घेतात. त्याबद्दल ते उद्गारवाचक चिन्ह होते. वाचनाची सवय असणार्‍या कोणाला ते समजायला अवघड गेले नसावे.

इनोबा म्हणे 22/04/2008 - 18:59
शाकाहार की मांसाहार हा व्यक्तिगत प्रश्न आहे. ते ज्याचे त्याने ठरवावे यांच्याशी सहमत मूळात शाकाहार किंवा मांसाहार,दोन्ही प्रकारांत हत्या ही अटळ आहे. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

किती हत्या कोणत्या प्रकारात होते ते महत्वाचे आहे. दिलेले दुवे तोच मुद्दा मांडत आहेत. एक पाऊंड बीफ बनवायला ५ पाउंड धान्य लागते असे त्यात दिले आहे. थोडक्यात, किमान ५ पट जास्त र्‍हास.

माझ्या चैनीसाठी मी कोणा जीवाचा बळी घेतो हे जरी विचारात घेतले जात नसले तरी मनुष्य समाजाची अन्नविषयक व पर्यावरणविषयक हानी होऊ नये म्हणून स्वेच्छेने, चैनीचा मांसाहार जर कोणी कमी करायचे ठरविले झाडात जीव नसतो का? बरं पाश्चात्य विचारवंत काय लिहीतात त्यावर विश्वास किती ठेवावा? कधी ते चहाला अपायकारक संबोधतात तर कधी उपायकारक.. सुर्य पृथ्वीभोवती फिरतो हे लिहिणारे व मानणारे पाश्चात्य होते. "ब्लॅक होल" मधुन काहीच उत्सर्जीत होत नाही हे लिहीणारा पाश्चात्य आहे जे त्याने कबुल केले की चुकीचे आहे म्हणुन! प्रशांत

In reply to by प्रशांतकवळे

कोलबेर 22/04/2008 - 20:03
प्रशांतराव जो संगणक आणि माहिती जाल वापरुन तुम्ही हा प्रतिसाद लिहिलात त्या दोन्हीही ह्या लबाड पाश्चात्यांच्याच देणग्या आहेत. त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका.

In reply to by व्यंकट

कोलबेर 22/04/2008 - 19:59
शिकरण, श्रीखंड, शेवयांची खीर वगैरे पदार्थांतुन पर्यावरणाची (तितकी) हानी होत नाही जितकी एखादा बर्गर अथवा लुसलुशीत स्टेक खाण्यातुन होते. त्यामूळे श्रीखंड शिकरण ह्यांची तुलना इथे अप्रस्तुत आहे.

कोलबेर 22/04/2008 - 19:56
पर्यावरणाच्या र्‍हासाचा विचार केला असता मांसाहार कमी झाला पाहिजे ह्या म्हणण्यात निश्चितच तथ्य आहे. पूर्वी केवळ 'निरपराध जीवांची हत्या नको' ह्या कारणास्तव विरोध होणार्‍या ह्या विषयाला आता ही नविन (अधिक गंभीर) डायमेन्शन मिळाली आहे ह्या ऐश्वर्या राय ह्यांच्या म्हणण्याशी सहमत आहे. पण तसेही भारतीयांच्या आहारात इतर खाद्य संस्कृतींच्या तुलनेत मांसाहाराचे प्रमाण नगण्य आहे. पाश्चात्य देशांमध्ये रोज दोन्ही वेळच्या जेवणाला (मोठ्या प्रमाणात) मांसाहार करणारे बहुसंख्येने आहेत. ते जो पर्यंत आपला मांसाहार (विशेषतः गाय आणि डूक्कर) जाणवण्या इतपत कमी करत नाहीत तो पर्यंत ह्या प्रश्नावर तोडगा निघणे कठीण आहे. -कोलबेर

In reply to by कोलबेर

व्यंकट 22/04/2008 - 22:09
नैसर्गीक रित्या निर्माण केलेले नसून त्यांची शेती केली जाते, व मागणी / आवश्यकते नुसार त्यांची पैदास होते, जस्ट लाईक केळी, दूध आणि तांदूळ... म्हणूनच मी तसे उदाहरणही दिले होते. व्यंकट

In reply to by कोलबेर

हे पूर्णपणे मान्य. आणि, दिलेला दुवा, त्यांच्यापैकी काही याबबत जागृत होत आहे हे दर्शविणारा आहे. इथे, भारतीयांनीही आपल्याला जमेल तशी ही जबाबदारी घ्यावी. ज्याप्रमाणे हरितगृह वायूंचे उत्सर्जन ही पाश्चात्यांची जास्त जबाबदारी आहे पण भारतीयांनीही आपला वाटा त्यात उचलला पाहीजे त्याप्रमाणेच. अन्नटंचाईचा सर्वात जास्त फटका आपल्यासारख्या देशाला बसतो. अमेरिका व इतर धनवान देश जास्त काळ ही अडचण सहन करू शकतात. या लेखात नमूद केलेले फिजीमधले दंगे हे एक उदाहरण आहे. गेले २-३ आठवडे भारतात महागाईने उच्चांक गाठलेला आहे. इतका की सरकार बिथरून गेलेले आहे. आणि, ही महागाई प्रत्यक्ष टंचाईमुळे झालेली आहे. ही टंचाई भारतीय नाही तर जागतिक आहे. आज भारत धान्य विकत घ्यायला तयार असूनही विकायला इतर देश तयार नाहीत कारण तेच आज टंचाईचा सामना करत आहेत. हा लेख इतक्या योग्य वेळेस प्रकाशित झाल्याने इथे त्याचा दुवा दिला.

धोंडोपंत 22/04/2008 - 20:28
कोणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. व्यक्तिस्वातंत्र्य हे सर्वात महत्वाचे आहे. त्यात धार्मिक बाबी आणू नयेत असे वाटते. आम्ही स्वतः मालवणी पदार्थांचे दिवाने आहोत. कोंबडीवडे, सागुती, सोलकढी हे आम्हाला अमृतासमान आहेत. उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म|| आपला, (मांसाहारी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

सर्व मांसाहारी मिपाकरांना आम्ही जाहीर आवाहन करू इच्छितो की आजपासून त्यांनी मांसाहार सोडून द्यावा आणि पूर्णपणे शाकाहार अंगिकारावा! स्वगतः त्यामुळां तरी माशे-मटणाचे भाव खाली येतंत काय तां बघूयां! साली बाजाराक जावंची सोय उरली नाय!! चांगली पापलेटाची जोडी साली ६०० रुपयांच्या खाली गावणां नाय! काय म्हागाई म्हणूची का सोंग!! म्हागाईन गांजलेलो पिवळो डांबिस

विसोबा खेचर 23/04/2008 - 00:08
मानवी शरीरातील पचनसंस्था मांसाहारासाठी उत्क्रांत झालेलीच नव्हती, मांसाहारामुळे होणारे आजार, वगैरे वगैरे). आपल्या आजारांचं काय करायचं अन काय नाही ते मांसाहार करणारी मंडळी पाहून घेतील असं मला वाटतं! इतरांनी त्याची नसती काळजी करू नये असंही मला वाटतं! सालं उद्या आजारी पडलो तर आमची आम्हीच बीलं भरणार आहोत ना? की कुणी शाकाहारी माईचा लाल आमची बिलं भरायला येणार आहे? नाही ना? मग आमचं आम्ही पाहून घेऊ! मेलो तरी बेहत्तर पण तिच्यायला मरण्यापूर्वी चापून मटणवडे, माश्याची आमटी, तळलेले बोंबिल आणि कोलंबीभात खाऊ! ;) महावीर, बुध्द आदींनी या आपल्या जिव्हालौल्यासाठी एखाद्या जीवनाचा बळी घेण्यापासून समाजाला परावृत्त करायचा प्रयत्न केला पण त्याला मर्यादित यश आले. हा हा हा! दॅट्स इट! :) भलतीसलती कामं करायला घेतली की फारसं यश येतच नाही! च्यामारी, आम्ही काय खायचं नी काय नाही हे तो बुद्ध कोण ठरवणार? साला, आम्ही काय त्याच्या पैशांनी खातो का? त्यातले फारच थोडे आरोग्यासाठी वा धार्मिक (!) श्रध्दांसाठी मांसाहार करत असावेत. हो हो! मी त्यापैकी एक! ;) मात्र, जे कोणी संवेदनाशील सभासद असतील ते किमान एकदा याबाबत विचार करतील अशीही खात्री आहे. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर माझ्या संवेदना मी खात असलेल्या बोंबलाबरोबरच मेल्या आहेत! :) मनुष्य समाजाची अन्नविषयक व पर्यावरणविषयक हानी होऊ नये म्हणून स्वेच्छेने, चैनीचा मांसाहार जर कोणी कमी करायचे ठरविले तरी या लिखाणाचा उपयोग झाला असे मला मानता येईल. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर माझ्याकरता तरी आपल्या या लिखाणाचा शून्य उपयोग आहे असंच म्हणावं लागेल! असो, तरीही आपण जे काही लिहिलं आहे ते आपले व्यक्तिगत विचार असावेत असं मला वाटतं आणि त्याचा मी आदर करतो! सर्वे भद्राणि पश्यन्तु| म्हणजे काय? तुमचं ते शाकाहारी संसकृत आपल्याला कळत नाय साहेब! आवशीच्या भाषेत काही कळेल असं लिवा! आपला, (बोंबिल व मालवणी मटणाचा प्रेमी) तात्या.

विकास 23/04/2008 - 06:35
मांसाहाराबद्दलचा पर्यावरणीय दृष्टिकोन मान्य आहे. त्याबद्दल अजून एक म्हणावेसे वाटते की (जे मी पण पाळायचा प्रयत्न करतो - मांसाहाराबद्दल आणि शाकाहाराबद्दल पण) : आपण शक्यतोवर अन्न वाया घालवू नये. एक तर अनेकांना खायला मिळत नसते तसेच साधनसंपत्ती ते अन्न आपल्यापर्यंत पोचायला वापरलेली असते. त्यामुळे ते वाया घालवणे हे कुठेतरी अनैतिक आणि बेजबाबदारपणाचे वाटते. बाकी आता जगाला बाजरपेठ जागतीक करण्याचे "ज्ञान" देऊन अमेरीकेन्स आता "लोकल फूड" वगैरेची भाषा करू लागले आहेत - त्यात पर्यावरणाबद्दलची जशी (कधी कधी) तळमळ असते तशीच स्वतःची स्थानीक अर्थव्यवस्था टिकवण्याबाबतची काळजी पण!

In reply to by विकास

कोलबेर 23/04/2008 - 07:25
अन्न वाया घालू नये ह्याबाबत पूर्ण सहमत पण ते वाया जाऊ नये म्हणून विनाकारण पोटात ढकलणे देखिल तितकेच अयोग्य. उदा. पानात थोडा जास्तच भात पडला असता आता वाया कसा घालवायचा? म्हणून पोटात अनावश्यक भरायचा हे देखिल अयोग्यच. थोडक्यात, हवे तितकेच पानात वाढून घ्यावे आणि तरीही जास्त पडल्यास ते झाकून ठेवावे/ दान करावे अथवा मनावर दगड ठेवून त्याची विल्हेवाट लावावी.

In reply to by कोलबेर

विकास 23/04/2008 - 07:55
>>>अन्न वाया घालू नये ह्याबाबत पूर्ण सहमत पण ते वाया जाऊ नये म्हणून विनाकारण पोटात ढकलणे देखिल तितकेच अयोग्य. अगदी मान्य! म्हणूनच मी "शक्यतोवर" म्हणले. आपण म्हणता ती सवय विशेष करून अमेरिकन रेस्टॉरंट मधे ठेवावी लागते (मनावर दगड ठेवून विल्हेवाट) - विशेष करून ऑन द बॉर्डर्स अथवा चिज केक फॅक्टरी सारखी ठिकाणी. (अमेरीकेत नसलेल्यांना - चिज केक फॅक्टरी हे रेस्टॉरंटच आहे फक्त चिज केक नाहीत!)

ॐकार 23/04/2008 - 08:12
बुद्धासंबंधी मासांहाराचे विवेचन वेगळे आहे. हिंसा टाळावी असे सूत्र प्रामुख्याने दिसते. परंतु मांसाहार केवळ हिंसा होते म्हणून टाळावा असे विवेचन सापडत नाही. अन्नटंचाईला मासांहारापेक्षा अन्ननिर्मिती, अन्नसाठा, अन्नग्रहणक्षमता यांचा न जुळणारा ताळमेळ कारणीभूत आहे. शाकाहार/मांसाहार यांचे बरे-वाईट परिणाम हा लेखाच मुद्दा नसल्याने, अन्ननिर्मिती, अन्नसाठा आणि ग्रहण ह्या मुद्द्यांवर विचार व्हायला हवा. मागे एकदा दूधाला रास्त भाव न आल्याने महाराष्ट्रात/मुंबईत कितीतरी लि. दूध रस्त्यावर ओतल्याची सचित्र बातमी वर्तमानपत्रात वाचली होती. अन्नटंचाईचे प्रमुख कारण mass production ही आहे. महिनाभराच्या पाहणीनुसार आमच्या ऑफिसमध्ये साधारण ५ दिवसांमागे तब्बल १००० किग्रॅ अन्न वाया जात होते (शाकाहार + मांसाहार) ! मग पोस्टर्स, तक्ते, मेल्स यातून केटरर्सने लोकांना याची जाण करून दिली तेव्हा ते प्रमाण ५०० किग्रॅ वर आले. अन्नटंचाईला मांसाहारापेक्षा राजकारण, अर्थकारण आणि धर्मकारण आणि आपली अनास्था जास्त कारणीभूत आहे.

In reply to by ॐकार

हे कसे काय अन्नटंचाईला कारण आहे? कृपया खुलासा व्हावा. नेहमी मास प्रोडक्शनमुळे वस्तूची उपलब्धता वाढते मग अन्नाचीच टंचाई कशी होते? तुम्ही दिलेले दुधाचे उदाहरण हे टंचाई संदर्भात योग्य वाटत नाही. ज्या ज्या गोष्टी कारणीभूत आहेत त्या सर्वांवर उपाय काढण्याचे प्रयत्न व्हावेत. त्यातच एक मांसाहार कमी करणे याचाही अंतर्भाव होतो.

In reply to by ऐश्वर्या राय

ॐकार 23/04/2008 - 14:36
दूधाचा नास, कांदे सडून फुकट जाणे, भरपूर डंप्लिंग्ज खराब होणे याने कृत्रिम टंचाई उद्भवत नाही काय? मास प्रॉडक्शन चा परिणामा नाही का हा? मास प्रॉडक्शनही मागणी तसा पुरवठा तत्त्वावरच बेतलेले आहे. नाशिवंत पदार्थांबाबत हा ताळमेळ चुकला तर नक्कीच फरक पडतो. ज्या ज्या गोष्टी कारणीभूत आहेत त्या सर्वांवर उपाय काढण्याचे प्रयत्न व्हावेत. त्यातच एक मांसाहार कमी करणे याचाही अंतर्भाव होतो लेखात हा सूर असता तर नक्कीच प्रतिसाद तसा आला असता!

विजुभाऊ 23/04/2008 - 09:59
ऐश्वर्या राय भौ तुम्ही इथे प्रत्येकाचे म्हणणे खोडुन काढायचा प्रयत्न करताय. पण तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे तेच कोणाला कळालेले दिसत नाही इथे. मला वाटते की ते तुम्हाला स्वत:लाच कळलेले नसावे. तुम्ही सनातन प्रभाती आहात काहो? असो अन्नटंचाईला मांसाहारापेक्षा राजकारण, अर्थकारण आणि धर्मकारण आणि आपली अनास्था जास्त कारणीभूत आहे. १००००००% सहमत ***उद्या एखादा चोर चोरी केलेल्या मालाबद्दल मूळ मालकाला असे काहिसे सांगेल, '' बाबारे, ही तुझी संपत्ती आता माझ्या संपत्तीचाच अंश म्हणून राहणार आहे.'**** त्याच जिब्रान ने मोहंमदाचे चोरी बद्दल चे विचार ही त्यात उधृत केले आहेत " चोरा इतकाच ज्याच्याकडे चोरी झाली आहे तो सुद्धा चोरीसाठी जबाबदार आहे" हे विचार आपण वाचले नाहीत की ते सोयीस्करपणे तुमच्याकडच्या पुस्तकात छापले नव्हते? "गायीचे दूध" हा मुद्दा तुम्ही सोयीस्कर पणे टाळलेला दिसतो. असो **"पर्यावरणाच्या र्‍हासाला मांसाहार जबाबदार आहे"** हे तुमचे एकुण मत आहे असे दिसते. प्रत्येकाला आपले मत बाळगण्याचा हक्क आहे. "Every One has Right to go Wrong" ऐश्वर्या राय भौ तुम्ही तुमचा हक्क बजावला.आता इतराना त्यांची मते बाळगण्याचा हक्क मिळू द्या. किमान हक्कांच्या आग्रहात : विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

मोहंमदाचे चोरी बद्दल चे विचार: "चोरा इतकाच ज्याच्याकडे चोरी झाली आहे तो सुद्धा चोरीसाठी जबाबदार आहे" मूळ विषयाला सोडून पण एक उपयुक्त माहीती (जर खरी असेल तर) दिल्याबद्दल आभार. भारतीय दंडविधान लिहीणार्‍या कोणालाच कशी बरे ही माहीती नाही? भारतीय राहूदे, अरबस्तानात तरी?

In reply to by ऐश्वर्या राय

विजुभाऊ 23/04/2008 - 14:13
तुमच्या माहीतीखातर :माहीतीचे खरेपण पवित्र कुराणशरीफ वाचुन ताडुन घेणे The robbed is equally responsible as the robber is.........हा त्या कुराणाच्या ११ :०५ व्या आयतीचा अनुवाद. त्यासोबत आणखी एक उप आयत आहे "जुल्म ढानेवाले से भी ज्यादा जुल्म सहनेवाला सजा का हकदार है" मला अरबी दंडविधान माहीत नाही. जिब्रान हा लेबनीज होता. वरच्या दोन्ही गोष्टी ह्या त्याने मो. पैगंबरांनी पर्वतावरुन आल्यानन्तर लोकानी विचारलेल्या प्रश्नाना उत्तरे देताना लिहिल्या आहेत. पैगंबरानी लोकाना समान हक्क मिळावे ; ते मागुन मिळणार नाहीत ;त्यासाठी लोकांत आत्मसंमान जागृत व्हावा.लोकानी गुलामगिरी सहन करु नये म्हणुन हे सांगितले आहे. राहता राहिला शरियत : तो कायदा अनेक देशात लागु आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हेगारी बरीच कमी झाली आहे. अर्थात कायद्याचा अर्थ कोण कस काढतो त्यावर बरेच असते. आपल्याकडेही कायद्याचा कीस काढणारी बरीच मंडळी आहेत. उ.सू.: वाचता येत असेल तर "प्रॉफेट" या खलील जिब्रानच्या नीतान्तसुंदर पुस्तकाचे कधीतरी वाचन करुन बघा.

अवलिया 23/04/2008 - 13:28
महावीर, बुध्द आदींनी या आपल्या जिव्हालौल्यासाठी एखाद्या जीवनाचा बळी घेण्यापासून समाजाला परावृत्त करायचा प्रयत्न केला पण त्याला मर्यादित यश आले. बुद्धाचा मृत्यु बोकडाचे मांस खावुन अजीर्ण झाल्यामुळे झाला या गोष्टीचा आपणास विसर पड्ला असावा (अधुन मधुन शाकाहारी) नाना

लिखाळ 23/04/2008 - 14:59
नमस्कार, आपले, कोलबेरचे आणि विकास यांचे चर्चेसंदर्भातले विचार पटले. अन्नटंचाईया विषयाला अनेक पैलू आहेत त्यातील हा एक. अन्न्साखळी (खरेतर फूडपिरॅमिड) मध्ये बायोमास हे पिरॅमिडच्या शिखराकडे जावे तसे कमी होते हे खरेच आहे. पण १. या बाबत विचार करताना स्थानिक परिसंस्थांचा विचार मुख्यत्वाने झाला पाहिजे. त्यामुळेच सरसकट विधानातून तत्व सांगितले तरी अंमलबजावणी मात्र स्थानिक जैवविविधता आणि रचना पाहून झाली पाहिजे. उदा. गुहागरच्या सागरकिनार्‍यावरील लोक त्याच किनार्‍यावर आणि आसपास असणार्‍या प्राण्यांवर जगत असतील तर त्यांनी ते बंद करण्याचे काही कारण नाही. ते स्वतःच त्या परिसंस्थेचा भाग आहेत. पण पुण्यातले लोक जर तेथे मिळणार्‍या 'तिसर्‍या'* ट्रक भरौन आणून विकून संपवत असतील तर कालांतराने मोठा प्रश्न उद्भवेल. २. त्यामुळेच एकेठिकाणी प्राण्यांची पैदास होते पण त्यांना लागणारे तृणधान्य भलतीकडून येते आणि दोनही ठिकाणच्या नैसर्गिक-उर्जा-वहन पद्धतिचा विचका होतो. या सारख्या बाबतीत तारतम्य कसे सिद्ध करावे आणि त्यातील अर्थकारण कसे सांभाळावे हा मोठा प्रश्नच आहे. * तिसर्‍या हा किनार्‍यानजीक मिळणारा काही जीव आहे अशी माझी समजूत आहे. तसे नसेल इतर कोणते नाव घ्यावे :) उदाहरण म्हणून केवळ एक नाव घेतले. -- लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

In reply to by लिखाळ

सहज 23/04/2008 - 15:26
गेल्या महिनाभरात सर्व देशातील प्रमुख बातम्यात अन्नटंचाई, वाढत्या किमती ही बातमी हमखास येते आहे. विचार करायला लावणारे दुवे आहेत. तीच मुख्य अपेक्षा आहे. व जमेल तशी आपल्या परीने थोडि का होईना कृती.

देवदत्त 30/04/2008 - 23:19
इथे काही सदस्य म्हणताहेत की मांसाहार करू नये. जगात अन्नटंचाई होतेय. शाकाहारानेही अन्नटंचाई होतेय. अहो, आपण इथे मांसाहार/शाकाहारावर चर्चा करत बसलोय. तिथे कोंडोलिसा राइस ह्यांनी सरळ सांगितले की भारतीयांचा आहार सुधारल्याने जगात अन्नटंचाई झालीय. छ्य्या... आता झुणका भाकरच खावे लागेल. बहुधा कंदमुळेच. :''( अरे हो, ते विजेचे बल्ब, ट्युबलाईट, माती खाणारेच बरे. ;)

In reply to by देवदत्त

तिथे कोंडोलिसा राइस ह्यांनी सरळ सांगितले की भारतीयांचा आहार सुधारल्याने जगात अन्नटंचाई झालीय. तिला म्हणावं, भारतात राईस जास्त खातात. सांभाळून मुक्ताफळे उधळ...
मांसाहारामुळे अन्नटंचाईच्या समस्येला कसा मोठा हातभार लागत आहे त्याबद्दल माहीतीपूर्ण दुवे: http://blog.wired.com/wiredscience/2008/04/food-riots-begi.html http://www.fao.org/newsroom/en/news/2006/1000448/index.html आजची पिढी ही पूर्वीच्या पिढ्यांच्या तुलनेत मांसाहाराकडे जास्त वळलेली आहे आणि रोज त्यात भर पडत आहे. मांसाहाराचे इतर बरेच तोटे अनेक वेळेस अनेक ठिकाणी नमूद केलेले आहेतच (मानवी शरीरातील पचनसंस्था मांसाहारासाठी उत्क्रांत झालेलीच नव्हती, मांसाहारामुळे होणारे आजार, वगैरे वगैरे).

आझमचाचा! (२)

श्रावण मोडक ·

वरदा 22/04/2008 - 18:54
या देशाचा हा मोठा वारसा असाच निसर्गाच्या कुशीत विरून जाणार आहे हे जाणवून पाणावलेले डोळे... छान लिहिलय...

सहज 22/04/2008 - 20:33
दोन्ही भाग आवडले. पण आझमचाचा चा एखादा फोटो काढायला, निदान कुठूनतरी मिळवुन टाकायला पाहीजे होता असे वाटते.

चतुरंग 22/04/2008 - 21:10
फारच सुंदर. दोन्ही भाग एकदम चोख सोनं. श्रावणसर, सुंदर लिखाणाबद्दल अभिनंदन. चतुरंग

प्रमोद देव 23/04/2008 - 08:39
मोडकसाहेब आपण लिहिलेले हे जे काही आहे ते निव्वळ आझमचाचाचे व्यक्तिचित्र नसून जीवंत व्यक्तिशिल्पही आहे असे वाटते. अतिशय उत्कृष्ट लेखनाचा नमुना तुम्ही पेश केलाय. अभिनंदन! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

विसुनाना 23/04/2008 - 13:05
त्यामुळं त्याची सारीच मांडणी अनाग्रही असायची. कदाचित त्यामुळंच ती अनेकांना भावत असली तरी, विद्वज्जड होत नसल्यानं अशी दुर्लक्षितही रहात असावी. मला कुतुहल आहे ते माणसं अशी का वागतात यात. ही लेणीच घे. ती कोरावीशी त्या काळातही त्या लोकांना का वाटलं असावं हा प्रश्न मला लेण्यांकडं खेचून नेतो. मग त्या लेण्यांचा आजच्या काळापर्यंतचा प्रवास असाच प्रत्येक ठिकाणी कुतुहल निर्माण करून जातो. ते कुतुहल माणसाच्या वर्तनाविषयीचंच असतं. मग त्या-त्या गोष्टींकडं पाहण्यासाठी मी मिळेल तिथून माहिती मिळवून माझी दृष्टी विस्तारण्याचा प्रयत्न करतो. चाचाला वर्ज्यविषय कोणता असा प्रश्न माझ्यासमोर उभा ठाकल्याचा उल्लेख मी मघा केला होता.... मोठाच मार्मिक लेख.असे लेखन सातत्याने वाचायला आवडेल.

श्री. श्रावण मोडक, दोन्ही भाग वाचले अतिशय उत्कृष्ट झाले आहेत. अभिनंदन. वाचता वाचतानाच आझमचाचांना भेटण्याची, त्यांच्या नजरेतून लेणी पाहण्याची, तो इतिहास जागवण्याची ओढ निर्माण झाली. परंतु, आझमचाचा आज हयात नाहीत हे वाचून मन विषण्ण झाले. आपण खरेच भाग्यवान आहात.

अर्धवटराव 26/07/2012 - 01:23
श्रामो सारख्यांची लेखणी "तयार" कशी होते? उत्तर मिळतय कि या लेखणीचे मूळं आझमचाचा सारख्या काळ्या मातीत रुजलेली असतात. मला माणुस म्हणुन जगण्याचा अभिमान वाटावा असे आझमचाचा पार काळजात उतरवले श्रामो जी. धन्यवाद. अर्धवटराव

वीणा३ 26/07/2012 - 05:23
अशी जीव ओतून काम करणारी लोक खरच खूप कमी असतात. दुर्दैवाने हे लोक फक्त आपल्या कामात उत्तम असतात. त्यामुळे त्यांचं काम मर्यादित राहत. हा धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by वीणा३

स्पंदना 26/07/2012 - 07:46
अगदी कारण त्या कामाशी त्यांच भावविश्व जुळलेल असत. व्वा श्रामो! हॅटस ऑफ! खोदकाम करणार्‍यांनाही धन्स.

फारच सुंदर व्यक्तीचित्रण... लेणी-किल्ले-मंदिरे-शिल्पे पाहताना असा जाणकार बरोबर असला तर भटकंतीचे सोने होते. पहिला धागा पण वर काढा कृपया.

वरदा 22/04/2008 - 18:54
या देशाचा हा मोठा वारसा असाच निसर्गाच्या कुशीत विरून जाणार आहे हे जाणवून पाणावलेले डोळे... छान लिहिलय...

सहज 22/04/2008 - 20:33
दोन्ही भाग आवडले. पण आझमचाचा चा एखादा फोटो काढायला, निदान कुठूनतरी मिळवुन टाकायला पाहीजे होता असे वाटते.

चतुरंग 22/04/2008 - 21:10
फारच सुंदर. दोन्ही भाग एकदम चोख सोनं. श्रावणसर, सुंदर लिखाणाबद्दल अभिनंदन. चतुरंग

प्रमोद देव 23/04/2008 - 08:39
मोडकसाहेब आपण लिहिलेले हे जे काही आहे ते निव्वळ आझमचाचाचे व्यक्तिचित्र नसून जीवंत व्यक्तिशिल्पही आहे असे वाटते. अतिशय उत्कृष्ट लेखनाचा नमुना तुम्ही पेश केलाय. अभिनंदन! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

विसुनाना 23/04/2008 - 13:05
त्यामुळं त्याची सारीच मांडणी अनाग्रही असायची. कदाचित त्यामुळंच ती अनेकांना भावत असली तरी, विद्वज्जड होत नसल्यानं अशी दुर्लक्षितही रहात असावी. मला कुतुहल आहे ते माणसं अशी का वागतात यात. ही लेणीच घे. ती कोरावीशी त्या काळातही त्या लोकांना का वाटलं असावं हा प्रश्न मला लेण्यांकडं खेचून नेतो. मग त्या लेण्यांचा आजच्या काळापर्यंतचा प्रवास असाच प्रत्येक ठिकाणी कुतुहल निर्माण करून जातो. ते कुतुहल माणसाच्या वर्तनाविषयीचंच असतं. मग त्या-त्या गोष्टींकडं पाहण्यासाठी मी मिळेल तिथून माहिती मिळवून माझी दृष्टी विस्तारण्याचा प्रयत्न करतो. चाचाला वर्ज्यविषय कोणता असा प्रश्न माझ्यासमोर उभा ठाकल्याचा उल्लेख मी मघा केला होता.... मोठाच मार्मिक लेख.असे लेखन सातत्याने वाचायला आवडेल.

श्री. श्रावण मोडक, दोन्ही भाग वाचले अतिशय उत्कृष्ट झाले आहेत. अभिनंदन. वाचता वाचतानाच आझमचाचांना भेटण्याची, त्यांच्या नजरेतून लेणी पाहण्याची, तो इतिहास जागवण्याची ओढ निर्माण झाली. परंतु, आझमचाचा आज हयात नाहीत हे वाचून मन विषण्ण झाले. आपण खरेच भाग्यवान आहात.

अर्धवटराव 26/07/2012 - 01:23
श्रामो सारख्यांची लेखणी "तयार" कशी होते? उत्तर मिळतय कि या लेखणीचे मूळं आझमचाचा सारख्या काळ्या मातीत रुजलेली असतात. मला माणुस म्हणुन जगण्याचा अभिमान वाटावा असे आझमचाचा पार काळजात उतरवले श्रामो जी. धन्यवाद. अर्धवटराव

वीणा३ 26/07/2012 - 05:23
अशी जीव ओतून काम करणारी लोक खरच खूप कमी असतात. दुर्दैवाने हे लोक फक्त आपल्या कामात उत्तम असतात. त्यामुळे त्यांचं काम मर्यादित राहत. हा धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by वीणा३

स्पंदना 26/07/2012 - 07:46
अगदी कारण त्या कामाशी त्यांच भावविश्व जुळलेल असत. व्वा श्रामो! हॅटस ऑफ! खोदकाम करणार्‍यांनाही धन्स.

फारच सुंदर व्यक्तीचित्रण... लेणी-किल्ले-मंदिरे-शिल्पे पाहताना असा जाणकार बरोबर असला तर भटकंतीचे सोने होते. पहिला धागा पण वर काढा कृपया.
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

आझमचाचा!(१)

श्रावण मोडक ·

भुमन्यु 01/06/2013 - 16:25
सापडला...भाग २ वाचला आणि भाग एक वाचायची तिव्र ईच्छा झाली... अखेर सापडला

भुमन्यु 01/06/2013 - 16:25
सापडला...भाग २ वाचला आणि भाग एक वाचायची तिव्र ईच्छा झाली... अखेर सापडला
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

विश्वकर्मा नीलकांत

आनंदयात्री ·

मनस्वी 22/04/2008 - 14:31
* विश्वकर्मा नीलकांत * शशांक * ॐकार * तात्या * * अभिनंदन * धन्यवाद * शुभेच्छा *

धमाल मुलगा 22/04/2008 - 14:30
आनंदयात्रीसाहेबांनी आमच्या जणू तोंडची वाक्यंच पळवली... त्यानी एव्हढं छान अभिनंदन आणि धन्यवाद देण्याचं तंत्र अवलंबलं की आम्हाला आता काही बोलण्याची गरजच उरलेली नाही.. तरीही.. विश्वकर्मा नीलकांत, शशांक, ॐकार ह्यांना मनापासून धन्यवाद. आपलाच, ध मा ल.

विसोबा खेचर 22/04/2008 - 14:36
एखाद्या सुग्रण गृहिणीला खुप दिवसांनी ओट्याला बसवलेल्या किचन ट्रॉलीचा आनंद, एखाद्या कॉलेजकुमाराला नव्याने मिळलेल्या क्यामेरावाल्या मोबाइलचा आनंद, एखाद्या तरुणाला आपल्या गोडश्या गर्लफ्रेंडला मित्रात मिरवण्याचा आनंद कित्ती कित्ती असेल नाई !! तसाच आम्हालाही आमच्या मिपावरच्या या सुधारणेचा खुप खुप आनंद झालाय. वा! क्या बात है... :) आणी हो याचबरोबर आपल्या घराची ओसरी अगदी आनंदाने आम्हाला खेळायला देणार्‍या तात्यांचे पण धन्यवाद. :) अहो तुमच्यासारखी चार स्वच्छंदी, दिलखुलास माणसं या ओसरीवर वावरतात म्हणून तर तिला शोभा आहे! त्यामुळे उलटपक्षी, मिपाचं अंगण, पडवी, ओसरी हसतीखेळती, जिवंत ठेवल्याबद्दल खरं तर मीच सर्वांचा आभारी आहे...! या ओसरीवर कितीही खेळा, हसा, बागडा, रडा, धिंगाणा घाला, काय हव्वं ते करा! परंतु फक्त एकच अट! या ओसरीवर प्रमाणभाषा आणि शुद्धलेखनाच्या गप्पा मारायच्या नाहीत! बाकी काय हव्वं ते करा! :))))))))))))))))) आपला, (मिपाच्या ओसरीवरचा एक सांगाती) तात्या.

शितल 22/04/2008 - 17:24
विश्वकर्मा नीलकांत, शशांक, ॐकार ह्यांना मनापासून धन्यवाद.

मनस्वी 22/04/2008 - 14:31
* विश्वकर्मा नीलकांत * शशांक * ॐकार * तात्या * * अभिनंदन * धन्यवाद * शुभेच्छा *

धमाल मुलगा 22/04/2008 - 14:30
आनंदयात्रीसाहेबांनी आमच्या जणू तोंडची वाक्यंच पळवली... त्यानी एव्हढं छान अभिनंदन आणि धन्यवाद देण्याचं तंत्र अवलंबलं की आम्हाला आता काही बोलण्याची गरजच उरलेली नाही.. तरीही.. विश्वकर्मा नीलकांत, शशांक, ॐकार ह्यांना मनापासून धन्यवाद. आपलाच, ध मा ल.

विसोबा खेचर 22/04/2008 - 14:36
एखाद्या सुग्रण गृहिणीला खुप दिवसांनी ओट्याला बसवलेल्या किचन ट्रॉलीचा आनंद, एखाद्या कॉलेजकुमाराला नव्याने मिळलेल्या क्यामेरावाल्या मोबाइलचा आनंद, एखाद्या तरुणाला आपल्या गोडश्या गर्लफ्रेंडला मित्रात मिरवण्याचा आनंद कित्ती कित्ती असेल नाई !! तसाच आम्हालाही आमच्या मिपावरच्या या सुधारणेचा खुप खुप आनंद झालाय. वा! क्या बात है... :) आणी हो याचबरोबर आपल्या घराची ओसरी अगदी आनंदाने आम्हाला खेळायला देणार्‍या तात्यांचे पण धन्यवाद. :) अहो तुमच्यासारखी चार स्वच्छंदी, दिलखुलास माणसं या ओसरीवर वावरतात म्हणून तर तिला शोभा आहे! त्यामुळे उलटपक्षी, मिपाचं अंगण, पडवी, ओसरी हसतीखेळती, जिवंत ठेवल्याबद्दल खरं तर मीच सर्वांचा आभारी आहे...! या ओसरीवर कितीही खेळा, हसा, बागडा, रडा, धिंगाणा घाला, काय हव्वं ते करा! परंतु फक्त एकच अट! या ओसरीवर प्रमाणभाषा आणि शुद्धलेखनाच्या गप्पा मारायच्या नाहीत! बाकी काय हव्वं ते करा! :))))))))))))))))) आपला, (मिपाच्या ओसरीवरचा एक सांगाती) तात्या.

शितल 22/04/2008 - 17:24
विश्वकर्मा नीलकांत, शशांक, ॐकार ह्यांना मनापासून धन्यवाद.
अरे हो हो हो ... सांगतो .. असे शीर्षक का ते सांगतो ... "विश्वकर्मा नीलकांत" असे धमालराव आमच्या कांताला संबोधत असतात, कारण दिवसभर (ऍटलिष्ट धा तास तरी) मिपा आमच्या साठी विश्व असते हो. आम्ही दिवसभर इकडे वावरतो, चकाट्या पिटतो, एकमेकांची खेचतो, एकमेकांची सुख दु:ख्खे वाटतो झालच तर आत्मानंदी गुरु वैगेरे पण मिळवतो :).

आबांच्या राज्यात...

अजय जोशी ·

विसोबा खेचर 30/04/2008 - 09:20
मागून मागून मागणार काय? आबांच्या राज्यात वीजच नाय. खरं आहे! हे आबा आणि विलास देशमुख लेकाचे वातानुकुलीत खोल्यात बसतात आणि इथे आम्ही मात्र रोजच्या तीन ते पाच तासांचे भारनियमन सहन करतो आहोत! भोगतील साले आपल्या कर्माची फळं! उकाड्याने भाजून आणि अंगाची आग आग होऊन मरतील साले! तात्या.

मदनबाण 30/04/2008 - 09:29
श्री क्षेत्र नरसोबाच्या वाडीला तर पहाटे ५ च्या काकड आरतीच्या सुमारास वीज जाते व सकाळी अंदाजे १० /११ च्या सुमारास परत येते.... ज्या राज्यात देवालयातही वीज पुरवठा धड होत नाही त्या राज्याचा जनतेचे हाल कोण पहाणार ????? (भारनियमाने त्रस्त झालेला.....) मदनबाण

कुंदन 07/05/2008 - 13:05
तासली म्हणजे नक्की काय केले ? वायफळ गप्पा मारण्यापलीकडे काही भरीव केल्याचे स्मरत नाही. जसे की गृहमंत्री या नात्याने विनापरवाना मुंबईत राहणार्‍या बांगलादेशी नागरीकांना हुसकावून लावले ... .... दारूबंदी , गुटकाबंदी केली..... आणि असेच काही....

विसोबा खेचर 30/04/2008 - 09:20
मागून मागून मागणार काय? आबांच्या राज्यात वीजच नाय. खरं आहे! हे आबा आणि विलास देशमुख लेकाचे वातानुकुलीत खोल्यात बसतात आणि इथे आम्ही मात्र रोजच्या तीन ते पाच तासांचे भारनियमन सहन करतो आहोत! भोगतील साले आपल्या कर्माची फळं! उकाड्याने भाजून आणि अंगाची आग आग होऊन मरतील साले! तात्या.

मदनबाण 30/04/2008 - 09:29
श्री क्षेत्र नरसोबाच्या वाडीला तर पहाटे ५ च्या काकड आरतीच्या सुमारास वीज जाते व सकाळी अंदाजे १० /११ च्या सुमारास परत येते.... ज्या राज्यात देवालयातही वीज पुरवठा धड होत नाही त्या राज्याचा जनतेचे हाल कोण पहाणार ????? (भारनियमाने त्रस्त झालेला.....) मदनबाण

कुंदन 07/05/2008 - 13:05
तासली म्हणजे नक्की काय केले ? वायफळ गप्पा मारण्यापलीकडे काही भरीव केल्याचे स्मरत नाही. जसे की गृहमंत्री या नात्याने विनापरवाना मुंबईत राहणार्‍या बांगलादेशी नागरीकांना हुसकावून लावले ... .... दारूबंदी , गुटकाबंदी केली..... आणि असेच काही....
लेखनविषय:
मागून मागून मागणार काय? आबांच्या राज्यात वीजच नाय. तासून तासून तासणार काय? आबांनी कोणाची ठेवलीय काय?

ध मु चे लग्न

विजुभाऊ ·

धमाल मुलगा 22/04/2008 - 11:01
च्यामारी....काय करावं ह्या विजुभाऊंना? आयला, माझ्या लग्नाचा पार बॅन्डबाजाच वाजवून टाकला की तुम्ही!
रवीवारी दुपारी ३ वाजता उठला तरी तो त्याला सकाळ् म्हणत असे त्या मानाने दुपारी बारा म्हणजे भली पहाटच होती...
परफेक्ट.... एकसे एक ठकाठक... आता, ह्यात माझंच लगीन विजुभाऊंनी आणल्यामुळे मीच जास्त विस्तृत प्रतिक्रिया देणे हे योग्य ठरणार नाही...बाकी उरलेले सगळे आमच्या रेवड्या उडवतीलच ह्यात तीळमात्र शंका नाही! गांववालोंsssssssss सुस्साईड!!!!!!!!!! आता हाणा जोरात!
आपण संत तात्याकाम जाबाली ना विचारुया"उदय सप्रे. ...सगळे लगोलग संत तात्याबा महाराजांच्या त्वरेने आश्रमाकडे निघाले.
मी काय म्हणतो, आपण तात्या ख्रिस्ताला शरण जाऊ! पटतंय का?

विसोबा खेचर 22/04/2008 - 11:22
"आपण संत तात्याकाम जाबाली ना विचारुया"उदय सप्रे. "त्यानी सध्या दीक्षे चे क्लासेस् काढले आहेत ते शिष्याना दीक्शा देण्या अगोदर सिंगल माल्ट् देउन पावन् करुन घेतात्." "चला चला आपण लगेच् जाउयात" ईनोबाला धमाल मुला पेक्शाही जास्त घाई झाली होती "अन धमाल मुलाच्या लग्नाचे विचारु त्याना" सगळे लगोलग संत तात्याबा महाराजांच्या त्वरेने आश्रमाकडे निघाले. हा हा हा विजूभाऊ! चालू द्या... :) फुडचा पार्ट लवकर टाका. चांगलं लिवत आहात... आपला, (सिंडी क्रॉफर्डचा पागलप्रेमी) संत तात्या क्रॉफर्ड.

In reply to by विसोबा खेचर

प्राजु 23/04/2008 - 21:05
हा हा हा विजूभाऊ! चालू द्या... :) फुडचा पार्ट लवकर टाका. चांगलं लिवत आहात... .. असेच म्हणते. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मनस्वी 22/04/2008 - 11:27
"ईन्टरव्ह्यु देणे.... एक् जीव घेणे"
कुणी थट्टा केली तर आपल्या पगडीच्या झिरमिळ्या गळून पडतील
दुपारी मध्यानीसच् भल्या पहाटे धमाल् मुलगा उठला.
नाहीतर "काय जेवलात" असले तरी सुरु करतो. निदान डोक्याला तरी ताप नाही.
तीस वाचने आणि पाच् प्रतिसाद् तेही दोन तुझे एक् मी त्याचे दिलेले स्पष्टीकरण आनि दोन "माझे तसेच् मत" असले.
ह ह पो दु ह ह पु वा असले प्रतिसाद्
"ए याला सांग की मी काहीही बोललो की हा मला प्रत्येक वेळी मधे मधे आडवतो"
जबरदस्त. विजुभाऊ. छान निरिक्षण केलंत.

आनंदयात्री 22/04/2008 - 13:27
जिंकले .. जिंकले तुम्ही विजुभाऊ. सुपर्ब !! धम्याच्या नावाखाली बाकीसगळीकडे तलवारबाजी चाल्लीये तुमची ... खतरनाक ! >>तीस वाचने आणि पाच् प्रतिसाद् तेही दोन तुझे एक् मी त्याचे दिलेले स्पष्टीकरण आनि दोन "माझे तसेच् मत" असले. >>चिघळलेल्या जखमा ,विरघळले बेडुक् आणि विरलेले प्रतिसाद् अरारा रा ......... बेक्कार.. :)) >>बोल आता तूच् राहीला होतास.बोल बोल वाघ पिंजयात सापडे बायका मुले मारती खडे" छोटा डॊन. :)))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))) सप्रे' (म ला बोल्ड) आन दो :)) स्वगतः पुढची लेखमाला "आंद्याचे वधुसंशोधन" अशी नसली म्हणजे मिळवले :))))))))))))))))))

In reply to by आनंदयात्री

जिंकले .. जिंकले तुम्ही विजुभाऊ.

सुपर्ब !!

धम्याच्या नावाखाली बाकीसगळीकडे तलवारबाजी चाल्लीये तुमची ... खतरनाक !

तलवारबाजी उत्तम चालू आहे, चालू द्या !!! :)


छोटा डॉन 22/04/2008 - 17:03
शेवटी माझ्या क्रमशः लिहण्याला कंटालून विजूभाऊंनी माझ्या "राखीव कुरणात घुसखोरी" केली म्हणायची. मस्त, जबरदस्त ... च्यायला "धम्या" ची फुल "पिपाणी वाजणार" असे दिसतयं ... "कधी नव्हे तो झंप्या वेळेवेर् योग्य ते बोलला.डॊन्याला तो काय बोलला त्या बद्दल् आक्शेप् नव्हता पण हे वाक्य झम्प्या का बोलला तु बोलु शकत् नव्हतास का असे रागावुन् त्याने ईनोबा कडे पाहीले"" हाण तिच्यायला. आता अवघड आहे बुवा. चारचौघात तुम्ही आमचे "वाद" असे ओपन कराय लागलात तर ... मस्त "मी तीन भागात् "चिघळलेल्या जखमा ,विरघळले बेडुक् आणि विरलेले प्रतिसाद् यावर् जब्बरदस्त् लेख् लिहिले काय झाले रे त्याचे तीस वाचने आणि पाच् प्रतिसाद् तेही दोन तुझे एक् मी त्याचे दिलेले स्पष्टीकरण आनि दोन "माझे तसेच् मत" असले"" धम्याच्या भाषेत फु ... ट... लो !!! जरा अजून थोडी लगीनघाई वाढवा ... आम्ही वाचतो आहोतच ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

इनोबा म्हणे 22/04/2008 - 18:03
दुपारी मध्यानीसच् भल्या पहाटे धमाल् मुलगा उठला. "जब् जागो तब् सवेरा " या स्वामी आत्मप्रबोधानन्द् यांच्या उक्ती नुसार शनिवारी विकान्त उजवुन् रात्री झोपुन रवीवारी दुपारी ३ वाजता उठला तरी तो त्याला सकाळ् म्हणत असे त्या मानाने दुपारी बारा म्हणजे भली पहाटच होती... हा हा हा! साईबांला बसला होतास काय रे? कधी नव्हे तो झंप्या वेळेवेर् योग्य ते बोलला.डॊन्याला तो काय बोलला त्या बद्दल् आक्शेप् नव्हता पण हे वाक्य झम्प्या का बोलला तु बोलु शकत् नव्हतास का असे रागावुन् त्याने ईनोबा कडे पाहीले.ईनोबा नेहमीप्रमाणे नाठाळाच्या माथी काय हाणायचे या गहन् विचारत् गढला होता. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ "बोल आता तूच् राहीला होतास.बोल बोल वाघ पिंजयात सापडे बायका मुले मारती खडे" छोटा डॊन. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- बेसनलाडवाने बाटलीतला सोनेरी रंगाचा द्रवपदार्थ अंदाजानेच एका ग्लासमध्ये ओतला. ग्लास डोळ्याशी आणून त्यातुन पलिकडे पहात अंदाज घेतला आणि पुन्हा उगीच होय की नाही अशी मान हलवत् म्हणाला नाही रे केशवा एवढी काही पिवळी वाटत् नाही. तुझी लिव्हर् फ़क्कड् काम् करतेय्. त्या डॊक्टर् ला अक्कल् नाही उगाच् म्हणतो कावीळ् झाली म्हणुन खरे सांगतो तुझी लघवी तेवढी काही पिवळी नाही. तळकट् वगैरे तू तसाही खात् नाहीस्. उगाच् आता पथ्यबिथ्ये पाळु नकोस्. ह. ह. पु. वा. "चला चला आपण लगेच् जाउयात" ईनोबाला धमाल मुला पेक्शाही जास्त घाई झाली होती 'फूकट ते पौष्टीक.' इजुभाऊ फुडचा भाग लौकर येऊ द्या बरं का! || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

सही लिहीले आहे. मी म्हटल्याप्रमाणे मि.पा.चे सद्स्य त्या चॅनल्स वर चालू असलेल्या सिरीयल पेक्षा छान लिहितात. त्याचे उत्तर म्हणजे तुम्ही लिहिलेली वरील कथा... भन्नाट आहे. सर्व पात्रे अगदी डोळ्यासमोरून जातात.... सदस्यांना न भेटताही त्यांची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. ह.घ्या. उदा: धमाल मुलगा: मुलींच्या गप्पा भरपूर, पण समोर आली कि त त प प होते.:)))) थोडक्यात काय?....लढाईच्यावेळी तोफेत पाणी. विकि: असा कि मुलीशी बोलेल, धमाल मुलाच्या कांदे पोहे कार्यक्रमापर्यंत त्याला मदत करेल. मुलीच्या बापाने नाही म्हटले तर हा पठ्या काही पळून जाऊन लग्न करायच्या भागगडीत मदत करणार नाही. मुलीच्या बापाचा, भावाचा मार खाण्याच्या भितीने. थोडक्यात काय?.....तुम लढो हम कपडे संभालते है! पुण्याचे पेशवे: डोक्यावर पगडी, घारे डोळे, पक्के सदाशिव पेठी..... तात्या: डोक्यावर काळी टोपी, कोट, पांढरे धोतर्....कोटाच्या खिशात एक तपकीर ची डबी. ती सारखी ओढून, शिंक आली कि, म्हणतात्,अरे शिंच्या.............(अगदी चार दिवस सासूचे सिरीयल मधील कोकणातील मामा सारखे) बाकीच्यांच्या नावे व प्रतिमा नंतर..... अशा आणखी कोण कसे असेल? त्यांच्या लिखाणावरून, बोलण्यावरून प्रत्यक्ष न बघताही त्या व्यक्तीची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते?

In reply to by स्वाती राजेश

धमाल मुलगा 22/04/2008 - 18:11
धमाल मुलगा: मुलींच्या गप्पा भरपूर, पण समोर आली कि त त प प होते.:)))) थोडक्यात काय?....लढाईच्यावेळी तोफेत पाणी. डायरेक्ट आमचं माप काढून मोकळे???? आपल्याला खुन्नस? बोला कोणती पोरगी? आत्ताच्या आत्ता जाऊन न 'त त प प' करता तिच्याशी बोलून दाखवतो.."ताई, किती वाजले? " हां...उग्गाच चंपक नाय समजायचा आपल्याला! तात्या: डोक्यावर काळी टोपी, कोट, पांढरे धोतर्....कोटाच्या खिशात एक तपकीर ची डबी. ती सारखी ओढून, शिंक आली कि, म्हणतात्,अरे शिंच्या.. हा..हा..हा... मस्त! एकदम तात्या अशा वेशात डोळ्यापुढे आले! खत्तरनाक!!!!

वरदा 22/04/2008 - 18:49
डॉन भाऊंचं काम पुढे सुरु वाट्टं झक्कास जमलय... थोडक्यात काय?....लढाईच्यावेळी तोफेत पाणी. खी खी खी... पुण्याचे पेशवे: डोक्यावर पगडी, घारे डोळे, पक्के सदाशिव पेठी..... मी पण एकदम सेम इमॅजीन केलं.... अगदी चार दिवस सासूचे सिरीयल मधील कोकणातील मामा सारखे हा हा हा हा........

मनापासुन 22/04/2008 - 19:53
बेसनलाडवाने बाटलीतला सोनेरी रंगाचा द्रवपदार्थ अंदाजानेच एका ग्लासमध्ये ओतला. ग्लास डोळ्याशी आणून त्यातुन पलिकडे पहात अंदाज घेतला आणि पुन्हा उगीच होय की नाही अशी मान हलवत् म्हणाला नाही रे केशवा एवढी काही पिवळी वाटत् नाही. तुझी लिव्हर् फ़क्कड् काम् करतेय्. त्या डॊक्टर् ला अक्कल् नाही उगाच् म्हणतो कावीळ् झाली म्हणुन खरे सांगतो तुझी लघवी तेवढी काही पिवळी नाही. तळकट् वगैरे तू तसाही खात् नाहीस्. उगाच् आता पथ्यबिथ्ये पाळु नकोस्. अरे बापरे बाटलीतला सोनेरी रंगाचा द्रवपदार्थ म्हण्टल्यावर मला वेगळेच वाटले होते. फुटलोच की .झकास फिरवले भौ. "ईन्टरव्ह्यु देणे.... एक् जीव घेणे".......ते इन्टेर्व्ह्यु कसे द्यायचे;पत्रकाराना कसे ताटकळत् ठेवायचे बोलताना मधे मधे पॊजेस कसे घ्यायचे ?किती घ्यायचे ?आपल्या इन्टेर्व्ह्यु मध्ये वादग्रस्त् विधाने कशी पेरायची हे नव्या नटाना शिकवत असतात् विजुभौ भडकमकर सरांचे कितव्या बॅचचे विद्यार्थी होतात ? छद्मी शेवाळ् ;वटवाघूळ् आणि दक्षीण लेबनॊन् मधल्या चिचुन्द्र्या" जब्बरदस्त विषय निवडलात की. "चिघळलेल्या जखमा ,विरघळले बेडुक् आणि विरलेले प्रतिसाद् यावर् जब्बरदस्त् लेख् लिहिले काय झाले रे त्याचे तीस वाचने आणि पाच् प्रतिसाद् तेही दोन तुझे एक् मी त्याचे दिलेले स्पष्टीकरण आनि दोन "माझे तसेच् मत" असले. त्यापेक्शा केशवच्या "मी आता विडम्बन् करणार नाही" त्याला बरे प्रतिसाद् मिळाले. विडम्बनापेक्शाहीयाला जास्त् प्रतिसाद्. यावर प्रतिक्रिया आमच्या टाळक्यातच येत नाही ..बेष्टच धम्याच्या नावाखाली बाकीसगळीकडे तलवारबाजी चाल्लीये तुमची ... खतरनाक ! हे डॉन काकांशी १००००००% मनापासुन एकमत

In reply to by ठणठणपाळ

अहो आत्ता तर लग्न ठरते आहे उखाण्यापर्यंत यायला वेळ आहे.... आणि हा लग्नाला आल्यावर तुमचे नाव घ्यायचे असेल तर तुम्हाला स्वतःची बायको घेऊन यायला लागेल तुमचे नाव घ्यायला. काय विजुभाऊ बराबर का नाई? पुण्याचे पेशवे

विजुभाऊ, हे छान कार्य अंगावर घेतलंत! टाका उडवून बार या धमाल्याच्या लग्नाचा!! खूप दिवस टवाळक्या करत फिरला तो!! आता देऊया जू मानेवर!!!:)) धमाल्या, सगळ्या मिपाकरांना बोलव हो लग्नाला! आणि आमंत्रण पत्रिकेत "कृपया (शाब्दिक) आहेर आणू नयेत" हे लिहायला विसरू नकोस!!!:))) नाहीतर भर समारंभात तुझी चड्डी काढून घेतील ही मंडळी!!!:))) तुझ्या सासुरवाडीला कळणार नाही की नवर्‍यामुलाकडून आलेली ही मंडळी आपलीच बाजू कशी काय घेतायत बॉ!!!:)) -डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

इनोबा म्हणे 23/04/2008 - 00:14
"कृपया (शाब्दिक) आहेर आणू नयेत" हे लिहायला विसरू नकोस!!!:)))नाहीतर भर समारंभात तुझी चड्डी काढून घेतील ही मंडळी!!!:))) धम्या, लेका डांबीस काकांनी (स्वारी बरं का!)तर थेट तुझ्या चड्डीलाच हात घातला की रे! आता तर अगदी मनापासून तूला 'चड्डीत रहा' असेच सांगावेसे वाटतेय. स्वगतः च्यामारी,आज धम्याचा शनी वक्री दिसतोय. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

आम्ही कशाला धम्याच्या चड्डीला हात घालू? आम्ही तर इथं लांब बसलोय!! आम्ही तिथल्याच (तुमच्यासारख्या!:)) मंडळींपासून त्याला सावध करत होतो!!:))) -डांबिसकाका

In reply to by इनोबा म्हणे

धमाल मुलगा 23/04/2008 - 11:41
ता तर अगदी मनापासून तूला 'चड्डीत रहा' असेच सांगावेसे वाटतेय.
रहावंच लागेल बाबा...आमची सद्दी संपलेली दिसतीये. आता आपण पार गपगार झालोय!
स्वगतः च्यामारी,आज धम्याचा शनी वक्री दिसतोय.
स्वगतावर स्वगतः वक्री कस्सला, तिच्यायला एकदम चक्री दिसतोय! शनिशिंगणापूरला एखादी चक्कर टाकावी लागणार दिसतंय -(हनुमान चालिसा वाचण्यात गर्क) ध मा ल.

In reply to by पिवळा डांबिस

विजुभाऊ 23/04/2008 - 10:28
नाहीतर भर समारंभात तुझी चड्डी काढून घेतील ही मंडळी!!!:))) आमच्याकडे नवरदेवाचे बूट पळवुन लपवतात. नवरदेवाची चड्डी लपवुन ठेवायची फ्याशन कधी पासुन सुरु झाली

In reply to by मनस्वी

धमाल मुलगा 24/04/2008 - 15:28
का बुवा? हे...आपलं...बाई? आता पत्रिकेत आणि काय वेगळं असणार आहे? एक गंपतीबाप्पा, सनई-चौघड्याचं चित्र, एखाद्या नारळाचं चित्र...आणि आमच्या कुळाचा उध्धार! ह्याहून आणखी काय वेगळं असणार? देवा पांडुरंगा...अजुन काय काय बघायला लावणार आहेस रे? ही मनस्वी एक नंबरची दुष्ट मुलगी आहे! आता हिच्या डोक्यात आणखी काय खूळ आलंय कोण जाणे!

छान चाललयं....अ.ये.दे. - छोटी टिंगी अवांतर सल्ला - धमु , चड्डी सांभाळ रे बाबा! (स्वत:ची) ;)

केशवसुमार 23/04/2008 - 09:41
केशवच्या "मी आता विडम्बन् करणार नाही" त्याला बरे प्रतिसाद् मिळाले. विडम्बनापेक्शाहीयाला जास्त् प्रतिसाद्. मी तर आता विडम्बन कविता करण्यापेक्शा "मी आता विडम्बन् करणार नाही (१) , "मी आता विडम्बन् करणार नाही" (२)" असेच् लिहीयचे ठरवले आहे ईति:केशवसुमार. हा हा हा.. छ्या बॉ.... "केश्या" मेल्या तुला का त्या विजुभाऊ सरखे चहा घालून ....नाही नाही.. पाणी घालून सहा सहा सात सात भाग लिहिता येत नाहीत? :((..(स्वगत :-ते भडकमकरमास्तर क्रमश: लिहिण्याच गाईडन्स देतात् का विचारयला पाहिजे..) (वाचक-लेखक)केशवसुमार धम्याच्या नावाखाली बाकीसगळीकडे तलवारबाजी चाल्लीये तुमची ... खतरनाक ! घरी जयचा यायचा रस्ता कुणाला सांगू नका.. बरेच लोक पाळतीवर असतील तुमच्या.. धम्मक लाडू द्यायला..जरा सांभाळून.. (हितचिंतक)केशवसुमार

केशवसुमार 23/04/2008 - 10:11
यात्रीशेठ, गैरसमज,गैरसमज.. धम्याच्या नावाखाली बाकीसगळीकडे तलवारबाजी चाल्लीये तुमची ... खतरनाक ! ह्या वाक्याला सहमत अस लिहायच राहीले..:) केशवसुमार.. असो पत्ता मिळाला म्हणजे अता फुक्का झोडायला यायला हरकत नाही.. (स्वगतः- पत्ता खरा आहे ना.. नाहीतर निघायचा कुठल्या तरी डॉनचा नाहीतर पोलिस चौकीचा)

In reply to by केशवसुमार

आनंदयात्री 23/04/2008 - 10:21
तरी म्हटले जाणता माणुस रागावला चिडला तरी असे बोलणार नाही ! असो या मग या विकांताला, संध्याकाळच्या वेळेस तुमच्या कविता घेउन ('विडंबन घेउन' असे वाचले की काय ;) ), बसुयात छान, व्यवस्था चोख होइल हे वे सां न लगे. प्रेत खाण्यात तुम्ही अन आम्ही एका ताटातले, तुमच्या आवडीचे छानसे कायतरी बनवुयात, हादडुयात, फक्कड गप्पा मारुयात अन रात्री मस्त आमच्या गच्चीवर उघड्या आभाळाखाली ताणुन देउयात, काय म्हणता.

In reply to by विदेश

धमाल मुलगा 23/04/2008 - 11:12
पण ऑगदी वॉस्तवॉतले वॉट्तात हो शिंचे!
विदेश भाऊ, रोशोगुल्ला खात खात प्रतिक्रिया टाकलीये काय? -(लग्नाच्या चिंतेत...चड्डी सांभाळणारा) ध मा ल.

विदेश 23/04/2008 - 11:35
कधीच टाकली होती त्या यष्टीच्या लाल फोनमधे!आत्ता व्यवस्थित बोललोय की रे!

In reply to by विदेश

धमाल मुलगा 23/04/2008 - 11:43
खरंच की! बाकी ते 'त्याचा पुनर्वापर होऊ शकतो' जबरान् ! :-)) इतके दिवस होता कुठं भाऊ तुम्ही? टोल्यावर टोले हाणताय की! मस्त!

विदेश 23/04/2008 - 11:50
टोले दिले!आपल्या विजूभाऊनीच नाही का -ठण ठण करीत बारा टोले दिलेत!

विजुभाऊ 23/04/2008 - 19:23
शेवटी माझ्या क्रमशः लिहण्याला कंटालून विजूभाऊंनी माझ्या "राखीव कुरणात घुसखोरी" केली म्हणायची. मस्त, जबरदस्त डॉन काका तुम्ही सांगा क्रमशः लिहीले ते चांगले की वाईट? केशवसुमार काका म्हणतात की छ्या बॉ.... "केश्या" मेल्या तुला का त्या विजुभाऊ सरखे चहा घालून ....नाही नाही.. पाणी घालून सहा सहा सात सात भाग लिहिता येत नाहीत?. लग्नाची तयारी काय एका दिवसात होते? चहा पिउन ....नाही नाही.. पाणी पिउन बुचकळ्यात पडलेला विजुभाऊ

बकुळफुले 24/04/2008 - 10:04
इन्टेर्व्ह्यु कसे द्यायचे;पत्रकाराना कसे ताटकळत् ठेवायचे बोलताना मधे मधे पॊजेस कसे घ्यायचे ?किती घ्यायचे ?आपल्या इन्टेर्व्ह्यु मध्ये वादग्रस्त् विधाने कशी पेरायची हे नव्या नटाना शिकवत असतात् तुला काय वाटले नोकरी कशी मिळवावी याचे इन्टेर्व्ह्यु ?" ---------हि हि हिहि हि हि हि ख्या ख्याख्याख्या ख्याख्या बेसनलाडवाने बाटलीतला सोनेरी रंगाचा द्रवपदार्थ अंदाजानेच एका ग्लासमध्ये ओतला. ग्लास डोळ्याशी आणून त्यातुन पलिकडे पहात अंदाज घेतला आणि पुन्हा उगीच होय की नाही अशी मान हलवत् म्हणाला नाही रे केशवा एवढी काही पिवळी वाटत् नाही. तुझी लिव्हर् फ़क्कड् काम् करतेय्. त्या डॊक्टर् ला अक्कल् नाही उगाच् म्हणतो कावीळ् झाली म्हणुन खरे सांगतो तुझी लघवी तेवढी काही पिवळी नाही................................................ अरे बापरे बाटलीतला सोनेरी रंगाचा द्रवपदार्थ हा असा असेल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते . विजुभाऊ तुमची ब्याटीन्ग जोरात चालली आहे की. लग्नाला उगाच ताटकळत बसवु नका वर्‍हाड्याना आता. आणि लग्नाला चंगले बुन्दीचे लाडु आणा. हे इतके वाचुन खुषीत फुललेली...बकुळफुले

In reply to by वरदा

वरदाताई पण मग ते धमु स्टाईल नाही वाटणार.. तिथे 'आहेर नाहीतर बाहेर' असे धमु स्टाईल वाक्य पाहीजे.. ता.क. धमालराव तुझा उल्लेख मी शक्यतो धमु असा करत नाही पण आज जरा हुक्की आली रे तुला धमु म्हणायची.. कदाचित हे तुझ्या होणार्‍या ज्या कुठल्या बायकोला कळेल ती कदाचित उखाणा घेताना म्हणेल 'धमुरावांचे नाव घेते......'. मग तिला तात्या तिला भाईकाकांच्या 'दिगंबरकाका' स्टाईल नी सांगतिल "खुळी की काय तु नवर्‍याला धमु म्हणते. धमालराव म्हण" :)))) पुण्याचे पेशवे

वरदा 24/04/2008 - 21:14
खुळी की काय तु नवर्‍याला धमु म्हणते. धमालराव म्हण" :)))) ह ह पु वा

शितल 24/04/2008 - 22:00
मी तर म्हणते आहेर स्विकारल्या वर तो छोट्या डॉन कडे द्यावा, मग तो पाकीट फाडुन पाहिल, रु.२१/- ताक, पाणी, रू.५१/- नाष्टा, रु.१०१/- शाकाहारी थाळी, रू.१५१/- शाकाहारी थाळी मागेल खाईल तेवढी, २५१/- मासा॑हारी, रु.३००/- च्या वर पेय (समजलेच असेल) आणि मासा॑हारी, रु.५००/- च्या वर तर पेय, जेवण, आहेर ही टॉवेल टोपी. रु.१०००/- मरेस पर्यत खा.

In reply to by शितल

छोटा डॉन 25/04/2008 - 07:14
च्यायला आमच्याकडं कशाला आहेर ? एकदा गोष्ट माझ्याकडे आली की मी ती परत देत नाही ... त्यामुळे लग्नानंतर हाणामार्‍या नको .... आणि बाय द वे, वेळ कुणाला आहे आहेर उघडून बघायला ? आम्ही तर मस्त आमचा घोळका जमवून आणि वर मस्त "कोंबडं [ धम्या ] ऊडालं तंगडं धरून ... " हे गाणं लाऊन धूमशान नाचणार. काय म्हणता, होता का सामिल ? ते आहेराच झेंगाट आमह्च्याकडं नको बाबा ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

वरदा 25/04/2008 - 02:48
रु.१०००/- मरेस पर्यत खा म्हणजे फक्त त्याच दिवशी ना? नाहीतर धमु च्या बिचार्‍या बायकोला करुन द्यायला सांगायचे जेवण:))))))

शितल 25/04/2008 - 03:08
.>>> म्हणजे फक्त त्याच दिवशी ना? नाहीतर धमु च्या बिचार्‍या बायकोला करुन द्यायला सांगायचे जेवण:)))))) आता ते धमु ठरवणार त्याला कसे मारायचे ते एका दिवसात कि पुरवुन पुरवुन (एकदम न स॑पवता)मारायचे.

In reply to by ब्रिटिश टिंग्या

छोटा डॉन 25/04/2008 - 07:16
हाण तिच्यायला ... बघ रे धम्या बाबा, संभाळ ... नाहितर समर्थांसारखी पळायची तुझी तयारी असल्यास "गाडी" तयार ठेवायची जबाबदारी आपली... [ आता बाकीची मला हाणणार बहूतेक, पळा तद् माताय ] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

छोटा डॉन 25/04/2008 - 08:53
आपल्या कडे लग्न करणार्‍या अभागी माणसाला "घोड्यावरून" मिरवयची पद्धत आहे. मग झाली का त्यासाठी "घोड्याची" व्यवस्था ??? तुम्ही बसा घोड्याचर म्हणजे आम्ही नाचायला मोकळे, काय ? जर घोड्याची व्यवस्था होत नसेल तर मला सांगा, आम्ही बर्‍याच बनावटीचे "घोडे" बाळगून आहोत ... आणतो तिच्यायला त्यातला एक झक्कास पैकी .... आता "धम्या" घोड्यावर बसल्यावर जर कुणी "घोड्यावर गाढव बसले आहे" असे म्हणाले तर मात्र तेथे "राडा" होईल., तेव्हा सावधान ... बाकी आमच्या "चित्तरंजन कोल्हटकर" म्हणल्याप्रमाणे " आम्ही घोडा पाहिला आहे, गाढव पाहिले आहे पण घोड्यावर बसलेले गाढव पहिल्यांदाच बघू ..." [ धमु ह. घे. किंवा घेऊ नको, कसेही ] घोडेवाला छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आता "धम्या" घोड्यावर बसल्यावर जर कुणी "घोड्यावर गाढव बसले आहे" असे म्हणाले तर मात्र तेथे "राडा" होईल., तेव्हा सावधान ... "घोड्यावर गाढव बसले आहे"असे नाही म्हणणार. आम्ही "गाढवावर घोडे बसले आहे" असे म्हणू चालेल?????

शरुबाबा 03/05/2008 - 12:29
आम्ही तर मस्त आमचा घोळका जमवून आणि वर मस्त "कोंबडं [ धम्या ] ऊडालं तंगडं धरून ... " हे गाणं लाऊन धूमशान नाचणार. काय म्हणता, होता का सामिल ? एका पायावर ( तंगडीवर) तयार

धमाल मुलगा 22/04/2008 - 11:01
च्यामारी....काय करावं ह्या विजुभाऊंना? आयला, माझ्या लग्नाचा पार बॅन्डबाजाच वाजवून टाकला की तुम्ही!
रवीवारी दुपारी ३ वाजता उठला तरी तो त्याला सकाळ् म्हणत असे त्या मानाने दुपारी बारा म्हणजे भली पहाटच होती...
परफेक्ट.... एकसे एक ठकाठक... आता, ह्यात माझंच लगीन विजुभाऊंनी आणल्यामुळे मीच जास्त विस्तृत प्रतिक्रिया देणे हे योग्य ठरणार नाही...बाकी उरलेले सगळे आमच्या रेवड्या उडवतीलच ह्यात तीळमात्र शंका नाही! गांववालोंsssssssss सुस्साईड!!!!!!!!!! आता हाणा जोरात!
आपण संत तात्याकाम जाबाली ना विचारुया"उदय सप्रे. ...सगळे लगोलग संत तात्याबा महाराजांच्या त्वरेने आश्रमाकडे निघाले.
मी काय म्हणतो, आपण तात्या ख्रिस्ताला शरण जाऊ! पटतंय का?

विसोबा खेचर 22/04/2008 - 11:22
"आपण संत तात्याकाम जाबाली ना विचारुया"उदय सप्रे. "त्यानी सध्या दीक्षे चे क्लासेस् काढले आहेत ते शिष्याना दीक्शा देण्या अगोदर सिंगल माल्ट् देउन पावन् करुन घेतात्." "चला चला आपण लगेच् जाउयात" ईनोबाला धमाल मुला पेक्शाही जास्त घाई झाली होती "अन धमाल मुलाच्या लग्नाचे विचारु त्याना" सगळे लगोलग संत तात्याबा महाराजांच्या त्वरेने आश्रमाकडे निघाले. हा हा हा विजूभाऊ! चालू द्या... :) फुडचा पार्ट लवकर टाका. चांगलं लिवत आहात... आपला, (सिंडी क्रॉफर्डचा पागलप्रेमी) संत तात्या क्रॉफर्ड.

In reply to by विसोबा खेचर

प्राजु 23/04/2008 - 21:05
हा हा हा विजूभाऊ! चालू द्या... :) फुडचा पार्ट लवकर टाका. चांगलं लिवत आहात... .. असेच म्हणते. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मनस्वी 22/04/2008 - 11:27
"ईन्टरव्ह्यु देणे.... एक् जीव घेणे"
कुणी थट्टा केली तर आपल्या पगडीच्या झिरमिळ्या गळून पडतील
दुपारी मध्यानीसच् भल्या पहाटे धमाल् मुलगा उठला.
नाहीतर "काय जेवलात" असले तरी सुरु करतो. निदान डोक्याला तरी ताप नाही.
तीस वाचने आणि पाच् प्रतिसाद् तेही दोन तुझे एक् मी त्याचे दिलेले स्पष्टीकरण आनि दोन "माझे तसेच् मत" असले.
ह ह पो दु ह ह पु वा असले प्रतिसाद्
"ए याला सांग की मी काहीही बोललो की हा मला प्रत्येक वेळी मधे मधे आडवतो"
जबरदस्त. विजुभाऊ. छान निरिक्षण केलंत.

आनंदयात्री 22/04/2008 - 13:27
जिंकले .. जिंकले तुम्ही विजुभाऊ. सुपर्ब !! धम्याच्या नावाखाली बाकीसगळीकडे तलवारबाजी चाल्लीये तुमची ... खतरनाक ! >>तीस वाचने आणि पाच् प्रतिसाद् तेही दोन तुझे एक् मी त्याचे दिलेले स्पष्टीकरण आनि दोन "माझे तसेच् मत" असले. >>चिघळलेल्या जखमा ,विरघळले बेडुक् आणि विरलेले प्रतिसाद् अरारा रा ......... बेक्कार.. :)) >>बोल आता तूच् राहीला होतास.बोल बोल वाघ पिंजयात सापडे बायका मुले मारती खडे" छोटा डॊन. :)))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))) सप्रे' (म ला बोल्ड) आन दो :)) स्वगतः पुढची लेखमाला "आंद्याचे वधुसंशोधन" अशी नसली म्हणजे मिळवले :))))))))))))))))))

In reply to by आनंदयात्री

जिंकले .. जिंकले तुम्ही विजुभाऊ.

सुपर्ब !!

धम्याच्या नावाखाली बाकीसगळीकडे तलवारबाजी चाल्लीये तुमची ... खतरनाक !

तलवारबाजी उत्तम चालू आहे, चालू द्या !!! :)


छोटा डॉन 22/04/2008 - 17:03
शेवटी माझ्या क्रमशः लिहण्याला कंटालून विजूभाऊंनी माझ्या "राखीव कुरणात घुसखोरी" केली म्हणायची. मस्त, जबरदस्त ... च्यायला "धम्या" ची फुल "पिपाणी वाजणार" असे दिसतयं ... "कधी नव्हे तो झंप्या वेळेवेर् योग्य ते बोलला.डॊन्याला तो काय बोलला त्या बद्दल् आक्शेप् नव्हता पण हे वाक्य झम्प्या का बोलला तु बोलु शकत् नव्हतास का असे रागावुन् त्याने ईनोबा कडे पाहीले"" हाण तिच्यायला. आता अवघड आहे बुवा. चारचौघात तुम्ही आमचे "वाद" असे ओपन कराय लागलात तर ... मस्त "मी तीन भागात् "चिघळलेल्या जखमा ,विरघळले बेडुक् आणि विरलेले प्रतिसाद् यावर् जब्बरदस्त् लेख् लिहिले काय झाले रे त्याचे तीस वाचने आणि पाच् प्रतिसाद् तेही दोन तुझे एक् मी त्याचे दिलेले स्पष्टीकरण आनि दोन "माझे तसेच् मत" असले"" धम्याच्या भाषेत फु ... ट... लो !!! जरा अजून थोडी लगीनघाई वाढवा ... आम्ही वाचतो आहोतच ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

इनोबा म्हणे 22/04/2008 - 18:03
दुपारी मध्यानीसच् भल्या पहाटे धमाल् मुलगा उठला. "जब् जागो तब् सवेरा " या स्वामी आत्मप्रबोधानन्द् यांच्या उक्ती नुसार शनिवारी विकान्त उजवुन् रात्री झोपुन रवीवारी दुपारी ३ वाजता उठला तरी तो त्याला सकाळ् म्हणत असे त्या मानाने दुपारी बारा म्हणजे भली पहाटच होती... हा हा हा! साईबांला बसला होतास काय रे? कधी नव्हे तो झंप्या वेळेवेर् योग्य ते बोलला.डॊन्याला तो काय बोलला त्या बद्दल् आक्शेप् नव्हता पण हे वाक्य झम्प्या का बोलला तु बोलु शकत् नव्हतास का असे रागावुन् त्याने ईनोबा कडे पाहीले.ईनोबा नेहमीप्रमाणे नाठाळाच्या माथी काय हाणायचे या गहन् विचारत् गढला होता. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ "बोल आता तूच् राहीला होतास.बोल बोल वाघ पिंजयात सापडे बायका मुले मारती खडे" छोटा डॊन. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- बेसनलाडवाने बाटलीतला सोनेरी रंगाचा द्रवपदार्थ अंदाजानेच एका ग्लासमध्ये ओतला. ग्लास डोळ्याशी आणून त्यातुन पलिकडे पहात अंदाज घेतला आणि पुन्हा उगीच होय की नाही अशी मान हलवत् म्हणाला नाही रे केशवा एवढी काही पिवळी वाटत् नाही. तुझी लिव्हर् फ़क्कड् काम् करतेय्. त्या डॊक्टर् ला अक्कल् नाही उगाच् म्हणतो कावीळ् झाली म्हणुन खरे सांगतो तुझी लघवी तेवढी काही पिवळी नाही. तळकट् वगैरे तू तसाही खात् नाहीस्. उगाच् आता पथ्यबिथ्ये पाळु नकोस्. ह. ह. पु. वा. "चला चला आपण लगेच् जाउयात" ईनोबाला धमाल मुला पेक्शाही जास्त घाई झाली होती 'फूकट ते पौष्टीक.' इजुभाऊ फुडचा भाग लौकर येऊ द्या बरं का! || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

सही लिहीले आहे. मी म्हटल्याप्रमाणे मि.पा.चे सद्स्य त्या चॅनल्स वर चालू असलेल्या सिरीयल पेक्षा छान लिहितात. त्याचे उत्तर म्हणजे तुम्ही लिहिलेली वरील कथा... भन्नाट आहे. सर्व पात्रे अगदी डोळ्यासमोरून जातात.... सदस्यांना न भेटताही त्यांची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. ह.घ्या. उदा: धमाल मुलगा: मुलींच्या गप्पा भरपूर, पण समोर आली कि त त प प होते.:)))) थोडक्यात काय?....लढाईच्यावेळी तोफेत पाणी. विकि: असा कि मुलीशी बोलेल, धमाल मुलाच्या कांदे पोहे कार्यक्रमापर्यंत त्याला मदत करेल. मुलीच्या बापाने नाही म्हटले तर हा पठ्या काही पळून जाऊन लग्न करायच्या भागगडीत मदत करणार नाही. मुलीच्या बापाचा, भावाचा मार खाण्याच्या भितीने. थोडक्यात काय?.....तुम लढो हम कपडे संभालते है! पुण्याचे पेशवे: डोक्यावर पगडी, घारे डोळे, पक्के सदाशिव पेठी..... तात्या: डोक्यावर काळी टोपी, कोट, पांढरे धोतर्....कोटाच्या खिशात एक तपकीर ची डबी. ती सारखी ओढून, शिंक आली कि, म्हणतात्,अरे शिंच्या.............(अगदी चार दिवस सासूचे सिरीयल मधील कोकणातील मामा सारखे) बाकीच्यांच्या नावे व प्रतिमा नंतर..... अशा आणखी कोण कसे असेल? त्यांच्या लिखाणावरून, बोलण्यावरून प्रत्यक्ष न बघताही त्या व्यक्तीची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते?

In reply to by स्वाती राजेश

धमाल मुलगा 22/04/2008 - 18:11
धमाल मुलगा: मुलींच्या गप्पा भरपूर, पण समोर आली कि त त प प होते.:)))) थोडक्यात काय?....लढाईच्यावेळी तोफेत पाणी. डायरेक्ट आमचं माप काढून मोकळे???? आपल्याला खुन्नस? बोला कोणती पोरगी? आत्ताच्या आत्ता जाऊन न 'त त प प' करता तिच्याशी बोलून दाखवतो.."ताई, किती वाजले? " हां...उग्गाच चंपक नाय समजायचा आपल्याला! तात्या: डोक्यावर काळी टोपी, कोट, पांढरे धोतर्....कोटाच्या खिशात एक तपकीर ची डबी. ती सारखी ओढून, शिंक आली कि, म्हणतात्,अरे शिंच्या.. हा..हा..हा... मस्त! एकदम तात्या अशा वेशात डोळ्यापुढे आले! खत्तरनाक!!!!

वरदा 22/04/2008 - 18:49
डॉन भाऊंचं काम पुढे सुरु वाट्टं झक्कास जमलय... थोडक्यात काय?....लढाईच्यावेळी तोफेत पाणी. खी खी खी... पुण्याचे पेशवे: डोक्यावर पगडी, घारे डोळे, पक्के सदाशिव पेठी..... मी पण एकदम सेम इमॅजीन केलं.... अगदी चार दिवस सासूचे सिरीयल मधील कोकणातील मामा सारखे हा हा हा हा........

मनापासुन 22/04/2008 - 19:53
बेसनलाडवाने बाटलीतला सोनेरी रंगाचा द्रवपदार्थ अंदाजानेच एका ग्लासमध्ये ओतला. ग्लास डोळ्याशी आणून त्यातुन पलिकडे पहात अंदाज घेतला आणि पुन्हा उगीच होय की नाही अशी मान हलवत् म्हणाला नाही रे केशवा एवढी काही पिवळी वाटत् नाही. तुझी लिव्हर् फ़क्कड् काम् करतेय्. त्या डॊक्टर् ला अक्कल् नाही उगाच् म्हणतो कावीळ् झाली म्हणुन खरे सांगतो तुझी लघवी तेवढी काही पिवळी नाही. तळकट् वगैरे तू तसाही खात् नाहीस्. उगाच् आता पथ्यबिथ्ये पाळु नकोस्. अरे बापरे बाटलीतला सोनेरी रंगाचा द्रवपदार्थ म्हण्टल्यावर मला वेगळेच वाटले होते. फुटलोच की .झकास फिरवले भौ. "ईन्टरव्ह्यु देणे.... एक् जीव घेणे".......ते इन्टेर्व्ह्यु कसे द्यायचे;पत्रकाराना कसे ताटकळत् ठेवायचे बोलताना मधे मधे पॊजेस कसे घ्यायचे ?किती घ्यायचे ?आपल्या इन्टेर्व्ह्यु मध्ये वादग्रस्त् विधाने कशी पेरायची हे नव्या नटाना शिकवत असतात् विजुभौ भडकमकर सरांचे कितव्या बॅचचे विद्यार्थी होतात ? छद्मी शेवाळ् ;वटवाघूळ् आणि दक्षीण लेबनॊन् मधल्या चिचुन्द्र्या" जब्बरदस्त विषय निवडलात की. "चिघळलेल्या जखमा ,विरघळले बेडुक् आणि विरलेले प्रतिसाद् यावर् जब्बरदस्त् लेख् लिहिले काय झाले रे त्याचे तीस वाचने आणि पाच् प्रतिसाद् तेही दोन तुझे एक् मी त्याचे दिलेले स्पष्टीकरण आनि दोन "माझे तसेच् मत" असले. त्यापेक्शा केशवच्या "मी आता विडम्बन् करणार नाही" त्याला बरे प्रतिसाद् मिळाले. विडम्बनापेक्शाहीयाला जास्त् प्रतिसाद्. यावर प्रतिक्रिया आमच्या टाळक्यातच येत नाही ..बेष्टच धम्याच्या नावाखाली बाकीसगळीकडे तलवारबाजी चाल्लीये तुमची ... खतरनाक ! हे डॉन काकांशी १००००००% मनापासुन एकमत

In reply to by ठणठणपाळ

अहो आत्ता तर लग्न ठरते आहे उखाण्यापर्यंत यायला वेळ आहे.... आणि हा लग्नाला आल्यावर तुमचे नाव घ्यायचे असेल तर तुम्हाला स्वतःची बायको घेऊन यायला लागेल तुमचे नाव घ्यायला. काय विजुभाऊ बराबर का नाई? पुण्याचे पेशवे

विजुभाऊ, हे छान कार्य अंगावर घेतलंत! टाका उडवून बार या धमाल्याच्या लग्नाचा!! खूप दिवस टवाळक्या करत फिरला तो!! आता देऊया जू मानेवर!!!:)) धमाल्या, सगळ्या मिपाकरांना बोलव हो लग्नाला! आणि आमंत्रण पत्रिकेत "कृपया (शाब्दिक) आहेर आणू नयेत" हे लिहायला विसरू नकोस!!!:))) नाहीतर भर समारंभात तुझी चड्डी काढून घेतील ही मंडळी!!!:))) तुझ्या सासुरवाडीला कळणार नाही की नवर्‍यामुलाकडून आलेली ही मंडळी आपलीच बाजू कशी काय घेतायत बॉ!!!:)) -डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

इनोबा म्हणे 23/04/2008 - 00:14
"कृपया (शाब्दिक) आहेर आणू नयेत" हे लिहायला विसरू नकोस!!!:)))नाहीतर भर समारंभात तुझी चड्डी काढून घेतील ही मंडळी!!!:))) धम्या, लेका डांबीस काकांनी (स्वारी बरं का!)तर थेट तुझ्या चड्डीलाच हात घातला की रे! आता तर अगदी मनापासून तूला 'चड्डीत रहा' असेच सांगावेसे वाटतेय. स्वगतः च्यामारी,आज धम्याचा शनी वक्री दिसतोय. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

आम्ही कशाला धम्याच्या चड्डीला हात घालू? आम्ही तर इथं लांब बसलोय!! आम्ही तिथल्याच (तुमच्यासारख्या!:)) मंडळींपासून त्याला सावध करत होतो!!:))) -डांबिसकाका

In reply to by इनोबा म्हणे

धमाल मुलगा 23/04/2008 - 11:41
ता तर अगदी मनापासून तूला 'चड्डीत रहा' असेच सांगावेसे वाटतेय.
रहावंच लागेल बाबा...आमची सद्दी संपलेली दिसतीये. आता आपण पार गपगार झालोय!
स्वगतः च्यामारी,आज धम्याचा शनी वक्री दिसतोय.
स्वगतावर स्वगतः वक्री कस्सला, तिच्यायला एकदम चक्री दिसतोय! शनिशिंगणापूरला एखादी चक्कर टाकावी लागणार दिसतंय -(हनुमान चालिसा वाचण्यात गर्क) ध मा ल.

In reply to by पिवळा डांबिस

विजुभाऊ 23/04/2008 - 10:28
नाहीतर भर समारंभात तुझी चड्डी काढून घेतील ही मंडळी!!!:))) आमच्याकडे नवरदेवाचे बूट पळवुन लपवतात. नवरदेवाची चड्डी लपवुन ठेवायची फ्याशन कधी पासुन सुरु झाली

In reply to by मनस्वी

धमाल मुलगा 24/04/2008 - 15:28
का बुवा? हे...आपलं...बाई? आता पत्रिकेत आणि काय वेगळं असणार आहे? एक गंपतीबाप्पा, सनई-चौघड्याचं चित्र, एखाद्या नारळाचं चित्र...आणि आमच्या कुळाचा उध्धार! ह्याहून आणखी काय वेगळं असणार? देवा पांडुरंगा...अजुन काय काय बघायला लावणार आहेस रे? ही मनस्वी एक नंबरची दुष्ट मुलगी आहे! आता हिच्या डोक्यात आणखी काय खूळ आलंय कोण जाणे!

छान चाललयं....अ.ये.दे. - छोटी टिंगी अवांतर सल्ला - धमु , चड्डी सांभाळ रे बाबा! (स्वत:ची) ;)

केशवसुमार 23/04/2008 - 09:41
केशवच्या "मी आता विडम्बन् करणार नाही" त्याला बरे प्रतिसाद् मिळाले. विडम्बनापेक्शाहीयाला जास्त् प्रतिसाद्. मी तर आता विडम्बन कविता करण्यापेक्शा "मी आता विडम्बन् करणार नाही (१) , "मी आता विडम्बन् करणार नाही" (२)" असेच् लिहीयचे ठरवले आहे ईति:केशवसुमार. हा हा हा.. छ्या बॉ.... "केश्या" मेल्या तुला का त्या विजुभाऊ सरखे चहा घालून ....नाही नाही.. पाणी घालून सहा सहा सात सात भाग लिहिता येत नाहीत? :((..(स्वगत :-ते भडकमकरमास्तर क्रमश: लिहिण्याच गाईडन्स देतात् का विचारयला पाहिजे..) (वाचक-लेखक)केशवसुमार धम्याच्या नावाखाली बाकीसगळीकडे तलवारबाजी चाल्लीये तुमची ... खतरनाक ! घरी जयचा यायचा रस्ता कुणाला सांगू नका.. बरेच लोक पाळतीवर असतील तुमच्या.. धम्मक लाडू द्यायला..जरा सांभाळून.. (हितचिंतक)केशवसुमार

केशवसुमार 23/04/2008 - 10:11
यात्रीशेठ, गैरसमज,गैरसमज.. धम्याच्या नावाखाली बाकीसगळीकडे तलवारबाजी चाल्लीये तुमची ... खतरनाक ! ह्या वाक्याला सहमत अस लिहायच राहीले..:) केशवसुमार.. असो पत्ता मिळाला म्हणजे अता फुक्का झोडायला यायला हरकत नाही.. (स्वगतः- पत्ता खरा आहे ना.. नाहीतर निघायचा कुठल्या तरी डॉनचा नाहीतर पोलिस चौकीचा)

In reply to by केशवसुमार

आनंदयात्री 23/04/2008 - 10:21
तरी म्हटले जाणता माणुस रागावला चिडला तरी असे बोलणार नाही ! असो या मग या विकांताला, संध्याकाळच्या वेळेस तुमच्या कविता घेउन ('विडंबन घेउन' असे वाचले की काय ;) ), बसुयात छान, व्यवस्था चोख होइल हे वे सां न लगे. प्रेत खाण्यात तुम्ही अन आम्ही एका ताटातले, तुमच्या आवडीचे छानसे कायतरी बनवुयात, हादडुयात, फक्कड गप्पा मारुयात अन रात्री मस्त आमच्या गच्चीवर उघड्या आभाळाखाली ताणुन देउयात, काय म्हणता.

In reply to by विदेश

धमाल मुलगा 23/04/2008 - 11:12
पण ऑगदी वॉस्तवॉतले वॉट्तात हो शिंचे!
विदेश भाऊ, रोशोगुल्ला खात खात प्रतिक्रिया टाकलीये काय? -(लग्नाच्या चिंतेत...चड्डी सांभाळणारा) ध मा ल.

विदेश 23/04/2008 - 11:35
कधीच टाकली होती त्या यष्टीच्या लाल फोनमधे!आत्ता व्यवस्थित बोललोय की रे!

In reply to by विदेश

धमाल मुलगा 23/04/2008 - 11:43
खरंच की! बाकी ते 'त्याचा पुनर्वापर होऊ शकतो' जबरान् ! :-)) इतके दिवस होता कुठं भाऊ तुम्ही? टोल्यावर टोले हाणताय की! मस्त!

विदेश 23/04/2008 - 11:50
टोले दिले!आपल्या विजूभाऊनीच नाही का -ठण ठण करीत बारा टोले दिलेत!

विजुभाऊ 23/04/2008 - 19:23
शेवटी माझ्या क्रमशः लिहण्याला कंटालून विजूभाऊंनी माझ्या "राखीव कुरणात घुसखोरी" केली म्हणायची. मस्त, जबरदस्त डॉन काका तुम्ही सांगा क्रमशः लिहीले ते चांगले की वाईट? केशवसुमार काका म्हणतात की छ्या बॉ.... "केश्या" मेल्या तुला का त्या विजुभाऊ सरखे चहा घालून ....नाही नाही.. पाणी घालून सहा सहा सात सात भाग लिहिता येत नाहीत?. लग्नाची तयारी काय एका दिवसात होते? चहा पिउन ....नाही नाही.. पाणी पिउन बुचकळ्यात पडलेला विजुभाऊ

बकुळफुले 24/04/2008 - 10:04
इन्टेर्व्ह्यु कसे द्यायचे;पत्रकाराना कसे ताटकळत् ठेवायचे बोलताना मधे मधे पॊजेस कसे घ्यायचे ?किती घ्यायचे ?आपल्या इन्टेर्व्ह्यु मध्ये वादग्रस्त् विधाने कशी पेरायची हे नव्या नटाना शिकवत असतात् तुला काय वाटले नोकरी कशी मिळवावी याचे इन्टेर्व्ह्यु ?" ---------हि हि हिहि हि हि हि ख्या ख्याख्याख्या ख्याख्या बेसनलाडवाने बाटलीतला सोनेरी रंगाचा द्रवपदार्थ अंदाजानेच एका ग्लासमध्ये ओतला. ग्लास डोळ्याशी आणून त्यातुन पलिकडे पहात अंदाज घेतला आणि पुन्हा उगीच होय की नाही अशी मान हलवत् म्हणाला नाही रे केशवा एवढी काही पिवळी वाटत् नाही. तुझी लिव्हर् फ़क्कड् काम् करतेय्. त्या डॊक्टर् ला अक्कल् नाही उगाच् म्हणतो कावीळ् झाली म्हणुन खरे सांगतो तुझी लघवी तेवढी काही पिवळी नाही................................................ अरे बापरे बाटलीतला सोनेरी रंगाचा द्रवपदार्थ हा असा असेल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते . विजुभाऊ तुमची ब्याटीन्ग जोरात चालली आहे की. लग्नाला उगाच ताटकळत बसवु नका वर्‍हाड्याना आता. आणि लग्नाला चंगले बुन्दीचे लाडु आणा. हे इतके वाचुन खुषीत फुललेली...बकुळफुले

In reply to by वरदा

वरदाताई पण मग ते धमु स्टाईल नाही वाटणार.. तिथे 'आहेर नाहीतर बाहेर' असे धमु स्टाईल वाक्य पाहीजे.. ता.क. धमालराव तुझा उल्लेख मी शक्यतो धमु असा करत नाही पण आज जरा हुक्की आली रे तुला धमु म्हणायची.. कदाचित हे तुझ्या होणार्‍या ज्या कुठल्या बायकोला कळेल ती कदाचित उखाणा घेताना म्हणेल 'धमुरावांचे नाव घेते......'. मग तिला तात्या तिला भाईकाकांच्या 'दिगंबरकाका' स्टाईल नी सांगतिल "खुळी की काय तु नवर्‍याला धमु म्हणते. धमालराव म्हण" :)))) पुण्याचे पेशवे

वरदा 24/04/2008 - 21:14
खुळी की काय तु नवर्‍याला धमु म्हणते. धमालराव म्हण" :)))) ह ह पु वा

शितल 24/04/2008 - 22:00
मी तर म्हणते आहेर स्विकारल्या वर तो छोट्या डॉन कडे द्यावा, मग तो पाकीट फाडुन पाहिल, रु.२१/- ताक, पाणी, रू.५१/- नाष्टा, रु.१०१/- शाकाहारी थाळी, रू.१५१/- शाकाहारी थाळी मागेल खाईल तेवढी, २५१/- मासा॑हारी, रु.३००/- च्या वर पेय (समजलेच असेल) आणि मासा॑हारी, रु.५००/- च्या वर तर पेय, जेवण, आहेर ही टॉवेल टोपी. रु.१०००/- मरेस पर्यत खा.

In reply to by शितल

छोटा डॉन 25/04/2008 - 07:14
च्यायला आमच्याकडं कशाला आहेर ? एकदा गोष्ट माझ्याकडे आली की मी ती परत देत नाही ... त्यामुळे लग्नानंतर हाणामार्‍या नको .... आणि बाय द वे, वेळ कुणाला आहे आहेर उघडून बघायला ? आम्ही तर मस्त आमचा घोळका जमवून आणि वर मस्त "कोंबडं [ धम्या ] ऊडालं तंगडं धरून ... " हे गाणं लाऊन धूमशान नाचणार. काय म्हणता, होता का सामिल ? ते आहेराच झेंगाट आमह्च्याकडं नको बाबा ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

वरदा 25/04/2008 - 02:48
रु.१०००/- मरेस पर्यत खा म्हणजे फक्त त्याच दिवशी ना? नाहीतर धमु च्या बिचार्‍या बायकोला करुन द्यायला सांगायचे जेवण:))))))

शितल 25/04/2008 - 03:08
.>>> म्हणजे फक्त त्याच दिवशी ना? नाहीतर धमु च्या बिचार्‍या बायकोला करुन द्यायला सांगायचे जेवण:)))))) आता ते धमु ठरवणार त्याला कसे मारायचे ते एका दिवसात कि पुरवुन पुरवुन (एकदम न स॑पवता)मारायचे.

In reply to by ब्रिटिश टिंग्या

छोटा डॉन 25/04/2008 - 07:16
हाण तिच्यायला ... बघ रे धम्या बाबा, संभाळ ... नाहितर समर्थांसारखी पळायची तुझी तयारी असल्यास "गाडी" तयार ठेवायची जबाबदारी आपली... [ आता बाकीची मला हाणणार बहूतेक, पळा तद् माताय ] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

छोटा डॉन 25/04/2008 - 08:53
आपल्या कडे लग्न करणार्‍या अभागी माणसाला "घोड्यावरून" मिरवयची पद्धत आहे. मग झाली का त्यासाठी "घोड्याची" व्यवस्था ??? तुम्ही बसा घोड्याचर म्हणजे आम्ही नाचायला मोकळे, काय ? जर घोड्याची व्यवस्था होत नसेल तर मला सांगा, आम्ही बर्‍याच बनावटीचे "घोडे" बाळगून आहोत ... आणतो तिच्यायला त्यातला एक झक्कास पैकी .... आता "धम्या" घोड्यावर बसल्यावर जर कुणी "घोड्यावर गाढव बसले आहे" असे म्हणाले तर मात्र तेथे "राडा" होईल., तेव्हा सावधान ... बाकी आमच्या "चित्तरंजन कोल्हटकर" म्हणल्याप्रमाणे " आम्ही घोडा पाहिला आहे, गाढव पाहिले आहे पण घोड्यावर बसलेले गाढव पहिल्यांदाच बघू ..." [ धमु ह. घे. किंवा घेऊ नको, कसेही ] घोडेवाला छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आता "धम्या" घोड्यावर बसल्यावर जर कुणी "घोड्यावर गाढव बसले आहे" असे म्हणाले तर मात्र तेथे "राडा" होईल., तेव्हा सावधान ... "घोड्यावर गाढव बसले आहे"असे नाही म्हणणार. आम्ही "गाढवावर घोडे बसले आहे" असे म्हणू चालेल?????

शरुबाबा 03/05/2008 - 12:29
आम्ही तर मस्त आमचा घोळका जमवून आणि वर मस्त "कोंबडं [ धम्या ] ऊडालं तंगडं धरून ... " हे गाणं लाऊन धूमशान नाचणार. काय म्हणता, होता का सामिल ? एका पायावर ( तंगडीवर) तयार
लेखनविषय:
लेखनप्रकार
डिस्क्लेमरः लेखनातील पात्रे प्रत्यक्षातील असली तरी प्रसंग पूर्ण काल्पनिक आहेत, हे कळायला काही आईन्स्टाईनची बुद्धीमत्ता नको. लिखाणाच्या सोयीसाठी काही ज्येष्ठांचे उल्लेख एकेरी करावे लागले आहेत, त्याबद्दल क्षमस्व.इथे वयाचा, ज्ञानाचा, सत्तेचा कसलाही मुलाहिजा राखला जाण्याची अपेक्षा करू नये.

(गजल)

चतुरंग ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
डबल बॅरल बिरुटे सायबांची सुरेख 'गजल' मि.पा.वर आली आणि आमच्या ओठांना पुन्हा स्फुरण चढले! तेव्हा मुकेच होतो अजुनी मुकेच आहे हल्लीच चुंबनांचा झाला सराव आहे प्रेमात चुंबनांच्या तव चिंब चिंब झालो त्यांच्या धगीत अमुचे उद्ध्वस्त नाव आहे बोलणेच नसते अमुच्या व्यथा कुणाला जिंकून सर्व देणे अमुचा स्वभाव आहे आम्ही इथे विकलही तेही तिथे उदास प्रत्येक प्रेमिकाला आमुचाच ठाव आहे हरलोच बाजि आम्ही प्रेमातली पुन्हाही दुसरेच नाव घेणे ऐसा ठराव आहे हरुनी मिटू अखेर प्रेमात त्या तशाही फिरुनि आम्हावरीही तिचेच नाव आहे चतुरंग

मेक्सिकन गंबो

चित्रा ·

चित्रा 22/04/2008 - 07:39
कृतीत ४ थ्या क्र. चूक सुधार - नॅचो चिप्सच्या ऐवजी टॉर्टिया चिप्स असे वाचावे.

विसोबा खेचर 22/04/2008 - 08:08
एकदा खाऊन बघितला पाहिजे तुमचा हा गंबो! ;) चित्राताई, मिपावर तुमची ही पहिलीच पाकृ दिसते आहे. अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ मिपावर येऊ द्यात, ही विनंती! बाय द वे, 'गंबो' हा शब्द मला प्रचंड आवडला आहे. लै भारी शब्द आहे! :) पाककृतीचे छायाचित्र तात्यांना पाठवले आहे, ते योग्य वेळेस प्रसिद्ध करतीलच. येथे मुद्दाम वेगळे लावत नाही. गंबोचा फोटू मिपाच्या मुखपृष्ठावर झळकवला आहे व सोबत या पाकृचा दुवाही जोडला आहे...‍ अवांतर - (पाणी उकळत ठेऊन त्यात ह्या अर्धवट शिजलेल्या भाताच्या पिशव्या सोडायच्या असतात आणि ५-७ मिनिटे शिजवून बंद करायचे, पिशव्यातील पाणी निथळून भात काढून घ्यायचा ). मुंबईतले बरेचसे शेट्टी लोक ह्याच पद्धतीने भात करतात. जिथे खूप गरम पाण्याची कुंडं असतात तिथेही काही मंडळी गंमत म्हणून रुमालात वगैरे थोडे तांदूळ घेऊन अश्या पद्धतीने भात शिजवून पाहतात! असो, पुढच्या पाकृची वाट पाहात आहे.. आपला, तात्या गंबो! :)

सहज 22/04/2008 - 08:28
ही चव नक्की आवडेल, एकतर वन डिश मील चा मी जबरदस्त पंखा!!! कालच हंगेरीयन गुलाश खाल्ले. [गंबो, गुलाश ह्या डिश खरेतर ज्या उपहारगृहात उत्तम बनवल्या जातात तिथेच खाव्या हे माझे आळशी मत ;-)] बाकी ह्या गुगलशोध दुव्यावर वेगवेगळ्या गंबोची छान चित्रे बघा.

In reply to by सहज

चित्रा 22/04/2008 - 23:01
वन डिश मील चा मी जबरदस्त पंखा!!! मी देखील. आणि ह्या डिश खरेतर ज्या उपहारगृहात उत्तम बनवल्या जातात तिथेच खाव्या हे माझे आळशी मत ;-)] हेही ठीक. पण तरी सर्वांना खायला घालायचे असले तर कधीतरी करतोच ना आपण! बाकीची गंबोची प्रकाशचित्रे मस्त.

चित्रा मस्त दिसतय हे प्रकरण! करून पाहिन आणि कळवेनच तुला, तात्या,ही चित्राबरोबरच्या दुव्याची आयडीया भारी! आता ते सहजरावांनी सुचवल्याप्रमाणे चविष्ट,स्वादिष्ट,चमचमीत अशा काही नावाने एक वेगळा विभाग सुरु करण्याचे मनावर घ्या रे..म्हणजे रेसिपी शोधायला सोपे,:) स्वाती

चित्रा 22/04/2008 - 07:39
कृतीत ४ थ्या क्र. चूक सुधार - नॅचो चिप्सच्या ऐवजी टॉर्टिया चिप्स असे वाचावे.

विसोबा खेचर 22/04/2008 - 08:08
एकदा खाऊन बघितला पाहिजे तुमचा हा गंबो! ;) चित्राताई, मिपावर तुमची ही पहिलीच पाकृ दिसते आहे. अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ मिपावर येऊ द्यात, ही विनंती! बाय द वे, 'गंबो' हा शब्द मला प्रचंड आवडला आहे. लै भारी शब्द आहे! :) पाककृतीचे छायाचित्र तात्यांना पाठवले आहे, ते योग्य वेळेस प्रसिद्ध करतीलच. येथे मुद्दाम वेगळे लावत नाही. गंबोचा फोटू मिपाच्या मुखपृष्ठावर झळकवला आहे व सोबत या पाकृचा दुवाही जोडला आहे...‍ अवांतर - (पाणी उकळत ठेऊन त्यात ह्या अर्धवट शिजलेल्या भाताच्या पिशव्या सोडायच्या असतात आणि ५-७ मिनिटे शिजवून बंद करायचे, पिशव्यातील पाणी निथळून भात काढून घ्यायचा ). मुंबईतले बरेचसे शेट्टी लोक ह्याच पद्धतीने भात करतात. जिथे खूप गरम पाण्याची कुंडं असतात तिथेही काही मंडळी गंमत म्हणून रुमालात वगैरे थोडे तांदूळ घेऊन अश्या पद्धतीने भात शिजवून पाहतात! असो, पुढच्या पाकृची वाट पाहात आहे.. आपला, तात्या गंबो! :)

सहज 22/04/2008 - 08:28
ही चव नक्की आवडेल, एकतर वन डिश मील चा मी जबरदस्त पंखा!!! कालच हंगेरीयन गुलाश खाल्ले. [गंबो, गुलाश ह्या डिश खरेतर ज्या उपहारगृहात उत्तम बनवल्या जातात तिथेच खाव्या हे माझे आळशी मत ;-)] बाकी ह्या गुगलशोध दुव्यावर वेगवेगळ्या गंबोची छान चित्रे बघा.

In reply to by सहज

चित्रा 22/04/2008 - 23:01
वन डिश मील चा मी जबरदस्त पंखा!!! मी देखील. आणि ह्या डिश खरेतर ज्या उपहारगृहात उत्तम बनवल्या जातात तिथेच खाव्या हे माझे आळशी मत ;-)] हेही ठीक. पण तरी सर्वांना खायला घालायचे असले तर कधीतरी करतोच ना आपण! बाकीची गंबोची प्रकाशचित्रे मस्त.

चित्रा मस्त दिसतय हे प्रकरण! करून पाहिन आणि कळवेनच तुला, तात्या,ही चित्राबरोबरच्या दुव्याची आयडीया भारी! आता ते सहजरावांनी सुचवल्याप्रमाणे चविष्ट,स्वादिष्ट,चमचमीत अशा काही नावाने एक वेगळा विभाग सुरु करण्याचे मनावर घ्या रे..म्हणजे रेसिपी शोधायला सोपे,:) स्वाती
लेखनविषय:
लेखनप्रकार
इथे एका मेक्सिकन उपहारगृहात एकदा मेक्सिकन गंबो खाण्याचा योग आला. अचानक समोर आलेला हा पदार्थ आवडला, त्यामुळे जरा घरगुती पद्धतीने मूळ कृतीच्या थोडीफार जवळ जाईल इतकी पाककृती तयार केली आहे. तीच इथे देते. खरे तर गंबो म्हणजे काही वेगळे नाही, उसळ, भात आणि भाज्या एकत्र करून जे काही बनेल ते म्हणजे ही पाककृती. भाज्यांच्या प्रमाणात उपलब्धतेप्रमाणे थोडेफार बदल केले तरी हरकत नसावी. भेंडी हा यातील एक पारंपारिक घटक आहे. जे उगाचच भेंडी आवडत नाही , आवडत नाही असे म्हणतात त्यांना अजिबात न कळता भेंडी खायला घालायची असेल तर ही पा.कृ. जरूर करा! साहित्य - १.

सारे प्रवासी गाडीचे

भोचक ·

धमाल मुलगा 22/04/2008 - 10:25
जगदंब.............जगदंब!!! अरे काय हे? एव्हढे छळ? अरेरे....कसं जगत..आपलं...'प्रवास'त असतील तिथले लोक? आम्ही साला महाराष्ट्रात इतका माज करतो, एका बसमध्ये बसायला जागा मिळाली तरी शेजारचा माणूस डोक्यात जातोय म्हणून सरळ ती बस सोडून दुसर्‍या बसमध्ये चढतो. 'यष्टी'चे चालक-वाहक अरेरावी करतात पण इतका अमानवी छळ तरी नाहीत मांडत बुवा. भोचकराव, आपल्या तर अंगावर काटाच आला..म.प्र.मध्ये प्रवासालाच जाऊ नये असं वाटायला लागलंय :-(

नीलकांत 22/04/2008 - 10:45
भोचक राव, तुमचा अनुभव आवडला. माझ्या अंदाजाने हा अनुभव इंदौरच्या सरवटे वरचा असावा. नाकाला होणार्‍या जाणीवे बद्दल बोलतोय मी ! कमी अधीक फरकाने मध्यप्रदेशात ही अशीच परिस्थीती आहे. इंदौर , उज्जैन, खंडवा, धार आदी भागांत फिरून मी हा अनुभव घेतलेला आहे. अवांतर : जारीया, आरीया, भीया, खसको ही खास मालवी भाषेतील शब्द आहेत. आणि आताशा इंदौरी भाषेला 'यार' नावाचं नवं क्रियापद लाभल्याचं जास्तच कानावर आलंय. :-) (इंदौरी) नीलकांत.

श्रावण मोडक 22/04/2008 - 17:46
आहेत हे अनुभव मी. असेच काहीसे अनुभव गुजरातमध्येही घेतले आहेत. तिथं तर बसमध्ये किंवा जे असेल त्या वाहनात संगीत या नावाखाली कानठळवणारे आवाज असतात.

मनस्वी 22/04/2008 - 17:48
आपल्या तर अंगावर काटाच आला..म.प्र.मध्ये प्रवासालाच जाऊ नये असं वाटायला लागलंय
हेच म्हणते.

विसोबा खेचर 23/04/2008 - 06:36
भोचकगुरुजी, आपण अगदी योग्य वर्णन केले आहे. मध्यप्रदेशात मीही असे अनुभव घेतले आहेत. त्यापेक्षा आपली मराठमोळी यष्टी कितीतरी उजवी! तात्या.

अन्जलि 23/04/2008 - 17:21
horrible donot feel like visiting MP compared to that our ST is thousand times better. If we observe Maharashtra is much much better compared to other states in almost all aspects. however your observation is vey nice and milute you draw the correct picture good one.

अजय 23/04/2008 - 20:03
भोचक महाराज इंदूरकर, झक्कास टिपलंय. फक्त आणखी दोन गोष्टींचा (कधी काळी मला दिसलेल्या) उल्लेख त्यात सुचवासा वाटतो.... तो म्हणजे "डिरेवर आणि किलनर' यांची संवाद भाषा. गाडीत कोंबायला "सवारी' सापडली की दारातील शेवटच्या पायरीवरचा "किलनर' बोंबलतो - रोक्‍ये. आणि एकदा का ती "सवारी' गिळली की, चक्रधारी डिरेवरला कॉल दिला जातो तो - बढाव. आताही तेच शब्द आहेत का, माहित नाही. असावेत. चु. भू. दे. घे. तुमचाच मित्र अजय

धमाल मुलगा 22/04/2008 - 10:25
जगदंब.............जगदंब!!! अरे काय हे? एव्हढे छळ? अरेरे....कसं जगत..आपलं...'प्रवास'त असतील तिथले लोक? आम्ही साला महाराष्ट्रात इतका माज करतो, एका बसमध्ये बसायला जागा मिळाली तरी शेजारचा माणूस डोक्यात जातोय म्हणून सरळ ती बस सोडून दुसर्‍या बसमध्ये चढतो. 'यष्टी'चे चालक-वाहक अरेरावी करतात पण इतका अमानवी छळ तरी नाहीत मांडत बुवा. भोचकराव, आपल्या तर अंगावर काटाच आला..म.प्र.मध्ये प्रवासालाच जाऊ नये असं वाटायला लागलंय :-(

नीलकांत 22/04/2008 - 10:45
भोचक राव, तुमचा अनुभव आवडला. माझ्या अंदाजाने हा अनुभव इंदौरच्या सरवटे वरचा असावा. नाकाला होणार्‍या जाणीवे बद्दल बोलतोय मी ! कमी अधीक फरकाने मध्यप्रदेशात ही अशीच परिस्थीती आहे. इंदौर , उज्जैन, खंडवा, धार आदी भागांत फिरून मी हा अनुभव घेतलेला आहे. अवांतर : जारीया, आरीया, भीया, खसको ही खास मालवी भाषेतील शब्द आहेत. आणि आताशा इंदौरी भाषेला 'यार' नावाचं नवं क्रियापद लाभल्याचं जास्तच कानावर आलंय. :-) (इंदौरी) नीलकांत.

श्रावण मोडक 22/04/2008 - 17:46
आहेत हे अनुभव मी. असेच काहीसे अनुभव गुजरातमध्येही घेतले आहेत. तिथं तर बसमध्ये किंवा जे असेल त्या वाहनात संगीत या नावाखाली कानठळवणारे आवाज असतात.

मनस्वी 22/04/2008 - 17:48
आपल्या तर अंगावर काटाच आला..म.प्र.मध्ये प्रवासालाच जाऊ नये असं वाटायला लागलंय
हेच म्हणते.

विसोबा खेचर 23/04/2008 - 06:36
भोचकगुरुजी, आपण अगदी योग्य वर्णन केले आहे. मध्यप्रदेशात मीही असे अनुभव घेतले आहेत. त्यापेक्षा आपली मराठमोळी यष्टी कितीतरी उजवी! तात्या.

अन्जलि 23/04/2008 - 17:21
horrible donot feel like visiting MP compared to that our ST is thousand times better. If we observe Maharashtra is much much better compared to other states in almost all aspects. however your observation is vey nice and milute you draw the correct picture good one.

अजय 23/04/2008 - 20:03
भोचक महाराज इंदूरकर, झक्कास टिपलंय. फक्त आणखी दोन गोष्टींचा (कधी काळी मला दिसलेल्या) उल्लेख त्यात सुचवासा वाटतो.... तो म्हणजे "डिरेवर आणि किलनर' यांची संवाद भाषा. गाडीत कोंबायला "सवारी' सापडली की दारातील शेवटच्या पायरीवरचा "किलनर' बोंबलतो - रोक्‍ये. आणि एकदा का ती "सवारी' गिळली की, चक्रधारी डिरेवरला कॉल दिला जातो तो - बढाव. आताही तेच शब्द आहेत का, माहित नाही. असावेत. चु. भू. दे. घे. तुमचाच मित्र अजय
लेखनप्रकार
परशुरामची झोप मोडू नये म्हणून भुंग्याने पार मांडी फोडली तरी कर्णाने हु की चू केले नव्हते, असे म्हणतात. तद्वतच मध्य प्रदेश नामे राज्यात सार्वजनिक प्रवास करण्यासाठी कमीतकमी एवढी तरी सहनशीलता हवीच. सहनशीलतेची परीक्षा वा कसोटी पाहणारे प्रसंग आपल्या आयुष्यात अधून मधून येत असतील, पण या बाबतीत आपल्या लोकांना अधिक मजबूत करणेसाठी मध्य प्रदेश सरकारने कायमस्वरूपी सोय केली आहे, ती वाहतुकीच्या खासगीकरणाच्या रूपाने. आपल्याकडे 'यष्टी'च्या खासगीकरणाची आरोळी आली की सगळे कर्मचारी एकत्र येऊन शड्डू ठोकून उभे रहातात.

पापड

विजुभाऊ ·

मनस्वी 21/04/2008 - 15:52
पोळी लाटुन घ्यावी त्यावर कच्चा पापड ठेवावा
आतला पापड भाजला जातो?

In reply to by मनस्वी

विजुभाऊ 21/04/2008 - 15:59
हो.पापड छान भाजला जातो.पोळी ही मस्त खरपुस कडक होते. पोळी फक्त लगेच तव्यावरुन उतरती खावी लागते. अन्यथा ती पुन्हा मयक्रोवेव्ह मधुन गरम करुन द्यावी लागते.

विसोबा खेचर 21/04/2008 - 15:56
पापड ही खास गुज्जू-मारवाडी समाजाची देन आहे. विजूभाऊ जरी मराठमोळे मिपाकर असले तरी ते गुज्जूही आहेत, त्यामुळे पापडावर त्यांच्याइतकं अधिकारानं बोलणारं मिपावर दुसरं कुणी नसावं असं मला वाटतं! ;) केम बिजूभाई, हू एकदम चोक्कस बोलू छू के नथी? ;) आपला, (शेयरबाजारातला) तात्या पटेल.

In reply to by मनस्वी

धमाल मुलगा 21/04/2008 - 16:19
पोपारोल चांगलंय. व्हॅटीकन सीटीत पोप पण हेच खातो असं आपण सांगू :-) विजुभाऊ-द रसिकलाल, एकदम हटके डिश दिसतीय. एक शंका: ह्याच्या मध्ये थोडेसे फेरफार करुन म्हणजे रोलचे तुकडे तळून शेजवान सॉसबरोबर किंवा केचप बरोबर (आवडीप्रमाणे) सर्व्ह केले तर एक उत्तम चखणा होऊ शकेल काय?

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 22/04/2008 - 06:45
"व्हॅटीकन सीटीत पोप पण हेच खातो असं आपण सांगू :-" काय सांगता ? मी जेव्हा गेलो तेव्हा तर ते म्हणाले की ते दारू पित नाहीत त्यामुळे पापड खात नाहीत. कदाचित त्याआधीचे पोप जॉन पॉल खात असावेत .... बाकी चखण्याचे अप्रतिम ... पोळ्या लाटने जरा अवघड आहे, दुसरे काही जमू शकेल का ? पाव, ब्रेड वगैरे ? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मीनल 21/04/2008 - 19:03
मला कच्चा पापड ,पक्क्का पापड,कच्चा पापड ,पक्क्का पापड म्हणत पापड तळायला आवडतो. खूप छान लागतो असं म्हणत केल्यावर. करून पहा हव तर. मीनल.

तु म्हणतेस तसे केले तर, पापड एक तर काळा (भाजला तर)खायला लागेल किंवा तपकिरी.:)))))))))))))))))))))

वरदा 21/04/2008 - 21:00
करुन पाहीन एकदा रोज पोळ्या करता करता करुन पहाता येईल्..विजुभाऊ सांगेन तुम्हाला करुन पाहीली की... अवांतरः माझी आई लहान असताना पापडपोहे करायची..चिवड्यासारखा चिवडा करायचा आणि त्यात तळलेले पापड कुस्करुन टाकायचे, पोह्याचे उडदाचे, जे असतील ते...मस्त लागायचं..त्याची आठवण झाली....

In reply to by वरदा

इनोबा म्हणे 21/04/2008 - 22:29
माझी आई लहान असताना पापडपोहे करायची तुमची आई लहान असताना स्वयंपाक शिकली घ्या...आजकालच्या पोरीना साधा चहा करता येईल तर शप्पथ! (न विसरता ह.घ्या.) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

वरदा 21/04/2008 - 21:02
ते पापड भाजायचं नवीन टेकनिक आवडलं बरं का कारण माझ्याकडे सिरॅमिक कुकटॉप आहे त्यामुळे पापड भाजता येत नाही नेहेमीच्या गॅस सारखा, आता तुमची आयडीया वापरेन.....

इनोबा म्हणे 21/04/2008 - 22:34
मला तर वाटले विजुभाऊंनी कैरीनंतर आता पापडावर लेख लिहीला की काय... जरा निराशाच झाली म्हणायची... असो.(खायला आवडेल) (फूकट ते पौष्टीक मानणारा) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

मनस्वी 21/04/2008 - 15:52
पोळी लाटुन घ्यावी त्यावर कच्चा पापड ठेवावा
आतला पापड भाजला जातो?

In reply to by मनस्वी

विजुभाऊ 21/04/2008 - 15:59
हो.पापड छान भाजला जातो.पोळी ही मस्त खरपुस कडक होते. पोळी फक्त लगेच तव्यावरुन उतरती खावी लागते. अन्यथा ती पुन्हा मयक्रोवेव्ह मधुन गरम करुन द्यावी लागते.

विसोबा खेचर 21/04/2008 - 15:56
पापड ही खास गुज्जू-मारवाडी समाजाची देन आहे. विजूभाऊ जरी मराठमोळे मिपाकर असले तरी ते गुज्जूही आहेत, त्यामुळे पापडावर त्यांच्याइतकं अधिकारानं बोलणारं मिपावर दुसरं कुणी नसावं असं मला वाटतं! ;) केम बिजूभाई, हू एकदम चोक्कस बोलू छू के नथी? ;) आपला, (शेयरबाजारातला) तात्या पटेल.

In reply to by मनस्वी

धमाल मुलगा 21/04/2008 - 16:19
पोपारोल चांगलंय. व्हॅटीकन सीटीत पोप पण हेच खातो असं आपण सांगू :-) विजुभाऊ-द रसिकलाल, एकदम हटके डिश दिसतीय. एक शंका: ह्याच्या मध्ये थोडेसे फेरफार करुन म्हणजे रोलचे तुकडे तळून शेजवान सॉसबरोबर किंवा केचप बरोबर (आवडीप्रमाणे) सर्व्ह केले तर एक उत्तम चखणा होऊ शकेल काय?

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 22/04/2008 - 06:45
"व्हॅटीकन सीटीत पोप पण हेच खातो असं आपण सांगू :-" काय सांगता ? मी जेव्हा गेलो तेव्हा तर ते म्हणाले की ते दारू पित नाहीत त्यामुळे पापड खात नाहीत. कदाचित त्याआधीचे पोप जॉन पॉल खात असावेत .... बाकी चखण्याचे अप्रतिम ... पोळ्या लाटने जरा अवघड आहे, दुसरे काही जमू शकेल का ? पाव, ब्रेड वगैरे ? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मीनल 21/04/2008 - 19:03
मला कच्चा पापड ,पक्क्का पापड,कच्चा पापड ,पक्क्का पापड म्हणत पापड तळायला आवडतो. खूप छान लागतो असं म्हणत केल्यावर. करून पहा हव तर. मीनल.

तु म्हणतेस तसे केले तर, पापड एक तर काळा (भाजला तर)खायला लागेल किंवा तपकिरी.:)))))))))))))))))))))

वरदा 21/04/2008 - 21:00
करुन पाहीन एकदा रोज पोळ्या करता करता करुन पहाता येईल्..विजुभाऊ सांगेन तुम्हाला करुन पाहीली की... अवांतरः माझी आई लहान असताना पापडपोहे करायची..चिवड्यासारखा चिवडा करायचा आणि त्यात तळलेले पापड कुस्करुन टाकायचे, पोह्याचे उडदाचे, जे असतील ते...मस्त लागायचं..त्याची आठवण झाली....

In reply to by वरदा

इनोबा म्हणे 21/04/2008 - 22:29
माझी आई लहान असताना पापडपोहे करायची तुमची आई लहान असताना स्वयंपाक शिकली घ्या...आजकालच्या पोरीना साधा चहा करता येईल तर शप्पथ! (न विसरता ह.घ्या.) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

वरदा 21/04/2008 - 21:02
ते पापड भाजायचं नवीन टेकनिक आवडलं बरं का कारण माझ्याकडे सिरॅमिक कुकटॉप आहे त्यामुळे पापड भाजता येत नाही नेहेमीच्या गॅस सारखा, आता तुमची आयडीया वापरेन.....

इनोबा म्हणे 21/04/2008 - 22:34
मला तर वाटले विजुभाऊंनी कैरीनंतर आता पापडावर लेख लिहीला की काय... जरा निराशाच झाली म्हणायची... असो.(खायला आवडेल) (फूकट ते पौष्टीक मानणारा) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे
पापड ही एक साईड डीश. भाजका तळका आणि मसाला हे तीन प्रकार आपल्याला माहीत असतात हे आणखी दोन नवे प्रकार पापड खाण्याचे १) कच्चा पापड त्याला दोन्ही बाजुनी किंचीत तुपाचा हात लावुन घ्यावा. पोळी भाजतो त्याच गरम तव्यावर पापड ठेउन त्यावरुन वाटीची उलटी बाजु फिरवावी..पापड हवा तेव्हढा भाजुन घ्यावा. हा पापड एकदम सपाट भाजला जातो. २)पोळी लाटुन घ्यावी त्यावर कच्चा पापड ठेवावा . त्यावर बारीक चिरलेला कांदा पसरून टाकावा.तिखटपूड आणि हवा असल्यास कांदा लसूण मसाला पेरावा. यावर आता दुसरी पोळी लाटुन ठेवावी.