मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शरद पवारांच्या आवाहनात तथ्य किती?

देवदत्त ·

हेरंब Sun, 04/20/2008 - 17:32
शेतकर्‍यांना चांगला भाव मिळत नाही हे खरेच आहे. व त्याचे मूळ कारण आहे मधले दलाल. आपल्या देशांत या दलालांनी धुमाकुळ घातला आहे. परिणामी सर्वच क्षेत्रांत शेतकरी, मजुर, कलाकार वगैरे यांना खरा मोबदला मिळतच नाही आणि हे दलालच गब्बर होतात. राजकारण्यांचीही या दलालांनाच साथ आहे. किंबहुना त्यांचेच पित्ते या दलालीत सामील आहेत. या देशांतल्या गरीब, भोळ्याभाबड्या जनतेला राजरोस लुबाडले जात आहे. पण त्यांना रोजच्या असंख्य कटकटींमध्ये अशा तर्‍हेने गूंतवून ठेवले आहे की एकजूट करुन, या सर्वच सत्तेच्या दलालांना फेकून देणे त्यांच्या आवाक्याबाहेर ठरले आहे. हे सर्व या निलाजर्‍या राजकारण्यांना चांगलेच माहित आहे म्हणूनच भरल्या पोटी ते असे बोलू शकतात. (यांत तथाकथित साम्यवादीही मोडतात.)

In reply to by हेरंब

देवदत्त Mon, 04/28/2008 - 22:55
पण त्यांना रोजच्या असंख्य कटकटींमध्ये अशा तर्‍हेने गूंतवून ठेवले आहे की एकजूट करुन, या सर्वच सत्तेच्या दलालांना फेकून देणे त्यांच्या आवाक्याबाहेर ठरले आहे. सहमत. आणखी गेल्या आठवड्यात जे काही आणखी राजकारण झाले त्यावरून तर हेच दिसते की त्यांना पाऊल उचलायचे नाही. फक्त चांगले होत असेल तिकडे कॉलर वर करून उभे राहणे. बाकी महत्वाच्या मु्द्यांकडे दुर्लक्ष करून इतर जमेल त्या विषयावर लोकसभेत्/विधानसभेत गोंधळ घालणे हेच दिसते.

देवदत्त Sun, 10/04/2009 - 10:10
पवार साहेब स्वतः केलेली वक्तव्ये पडताळून पाहत नाहीत असे पुन्हा एकदा दिसतेय. "वाटेल ती किंमत मोजून महागाई आटोक्यात आणू" आत्ताच लोकसत्तावर वाचल्याप्रमाणे, शरद पवारांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे वक्तव्य केले. आता जर ते असे म्हणत आहेत, तर गेल्या वर्षी त्यांनी विधान केले होते की "शेतकर्‍यांना भाव मिळत असताना महागाईचा बाऊ नको ", त्या नंतर दीड वर्षात त्यांनी काय केले होते ह्याबाबत माहिती कुठे मिळेल? पाऊस तर दर वर्षीच कमी जास्त पडत असतो. मग त्याबाबत एक ठराविक लक्ष्य ठेवून काहीच का केले जात नाही? निवडणूकीच्या आधी सांगणे की आम्ही काय वाट्टेल ते करू आणि निवडणूका संपल्यावर वेगळी कारणे देणे हेच चालत राहील काय?

टारझन Sun, 10/04/2009 - 12:41
सगळेच साले फोकलीचे एकजात ... राज ठाकरे कडून काहीतरी अपेक्षा होत्या ... पण त्याने पण मुंबै मधे दोन टिकीटं उत्तर भारतीयांना दिली !! छ्या !! पवारसाहेबांबद्दल काय बोलावं ? क्रिकेट खेळत बसतात ... साखरकारखाण्यांपासून कापसापर्यंत .. सगळीकडे त्यांची भागिदारी ! यातंच सगळं काही आलं !! सगळे एकसारखेच्च्च !! परवाच डिस्कव्हरी चॅनलवर "वाईल्ड डिस्कव्हरी" नामक कार्यक्रम पहात होतो. त्यात दाखवलं , एक सिंहांचा कळप शिकार खाऊन शांत झोपलेला असतो आणि बाकी प्राणी अगदी त्यांच्या कक्षेत येउन निर्धास्त चरत असतात. समालोचकाच्या म्हणन्यानुसार ,त्या प्राण्यांना माहित असते की ह्यांची आजची शिकार संपलेली आहे , आणि आता हे हमला करणार नाहीत म्हणून ... पहा कंपॅरिझन करून :)

कृषी या विषयावर त्यांचा दांडगा अनुभव आहे अशी हवा आहे...ते प्रथम कृषीमंत्री आले तेंव्हा सर्वात जास्त आत्महत्या शेतक~यांनि केल्या...व त्या अजुनहि चालुच आहेत...योग्य भाव मिळुन हि का असा शेतकरी प्राण त्याग करेल?....या मारगाने भाववाढ होवुन शेतकरी आत्महत्या करणे थांबवणार असेल तर जनता ति महागाई सहनहि करेल...उध्धव जर शेतक~या साठी काहि करु ईछ्छितो तर ते म्हणतात त्याला शेतितले काहि कळत नाहि....भारतात असा एकहि नेता नाहि ज्याला ह्या आत्म हत्या थाम्बवता येवु नयेत...???..सारेच न कळण्या जोगे आहे.....

हेरंब Sun, 04/20/2008 - 17:32
शेतकर्‍यांना चांगला भाव मिळत नाही हे खरेच आहे. व त्याचे मूळ कारण आहे मधले दलाल. आपल्या देशांत या दलालांनी धुमाकुळ घातला आहे. परिणामी सर्वच क्षेत्रांत शेतकरी, मजुर, कलाकार वगैरे यांना खरा मोबदला मिळतच नाही आणि हे दलालच गब्बर होतात. राजकारण्यांचीही या दलालांनाच साथ आहे. किंबहुना त्यांचेच पित्ते या दलालीत सामील आहेत. या देशांतल्या गरीब, भोळ्याभाबड्या जनतेला राजरोस लुबाडले जात आहे. पण त्यांना रोजच्या असंख्य कटकटींमध्ये अशा तर्‍हेने गूंतवून ठेवले आहे की एकजूट करुन, या सर्वच सत्तेच्या दलालांना फेकून देणे त्यांच्या आवाक्याबाहेर ठरले आहे. हे सर्व या निलाजर्‍या राजकारण्यांना चांगलेच माहित आहे म्हणूनच भरल्या पोटी ते असे बोलू शकतात. (यांत तथाकथित साम्यवादीही मोडतात.)

In reply to by हेरंब

देवदत्त Mon, 04/28/2008 - 22:55
पण त्यांना रोजच्या असंख्य कटकटींमध्ये अशा तर्‍हेने गूंतवून ठेवले आहे की एकजूट करुन, या सर्वच सत्तेच्या दलालांना फेकून देणे त्यांच्या आवाक्याबाहेर ठरले आहे. सहमत. आणखी गेल्या आठवड्यात जे काही आणखी राजकारण झाले त्यावरून तर हेच दिसते की त्यांना पाऊल उचलायचे नाही. फक्त चांगले होत असेल तिकडे कॉलर वर करून उभे राहणे. बाकी महत्वाच्या मु्द्यांकडे दुर्लक्ष करून इतर जमेल त्या विषयावर लोकसभेत्/विधानसभेत गोंधळ घालणे हेच दिसते.

देवदत्त Sun, 10/04/2009 - 10:10
पवार साहेब स्वतः केलेली वक्तव्ये पडताळून पाहत नाहीत असे पुन्हा एकदा दिसतेय. "वाटेल ती किंमत मोजून महागाई आटोक्यात आणू" आत्ताच लोकसत्तावर वाचल्याप्रमाणे, शरद पवारांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे वक्तव्य केले. आता जर ते असे म्हणत आहेत, तर गेल्या वर्षी त्यांनी विधान केले होते की "शेतकर्‍यांना भाव मिळत असताना महागाईचा बाऊ नको ", त्या नंतर दीड वर्षात त्यांनी काय केले होते ह्याबाबत माहिती कुठे मिळेल? पाऊस तर दर वर्षीच कमी जास्त पडत असतो. मग त्याबाबत एक ठराविक लक्ष्य ठेवून काहीच का केले जात नाही? निवडणूकीच्या आधी सांगणे की आम्ही काय वाट्टेल ते करू आणि निवडणूका संपल्यावर वेगळी कारणे देणे हेच चालत राहील काय?

टारझन Sun, 10/04/2009 - 12:41
सगळेच साले फोकलीचे एकजात ... राज ठाकरे कडून काहीतरी अपेक्षा होत्या ... पण त्याने पण मुंबै मधे दोन टिकीटं उत्तर भारतीयांना दिली !! छ्या !! पवारसाहेबांबद्दल काय बोलावं ? क्रिकेट खेळत बसतात ... साखरकारखाण्यांपासून कापसापर्यंत .. सगळीकडे त्यांची भागिदारी ! यातंच सगळं काही आलं !! सगळे एकसारखेच्च्च !! परवाच डिस्कव्हरी चॅनलवर "वाईल्ड डिस्कव्हरी" नामक कार्यक्रम पहात होतो. त्यात दाखवलं , एक सिंहांचा कळप शिकार खाऊन शांत झोपलेला असतो आणि बाकी प्राणी अगदी त्यांच्या कक्षेत येउन निर्धास्त चरत असतात. समालोचकाच्या म्हणन्यानुसार ,त्या प्राण्यांना माहित असते की ह्यांची आजची शिकार संपलेली आहे , आणि आता हे हमला करणार नाहीत म्हणून ... पहा कंपॅरिझन करून :)

कृषी या विषयावर त्यांचा दांडगा अनुभव आहे अशी हवा आहे...ते प्रथम कृषीमंत्री आले तेंव्हा सर्वात जास्त आत्महत्या शेतक~यांनि केल्या...व त्या अजुनहि चालुच आहेत...योग्य भाव मिळुन हि का असा शेतकरी प्राण त्याग करेल?....या मारगाने भाववाढ होवुन शेतकरी आत्महत्या करणे थांबवणार असेल तर जनता ति महागाई सहनहि करेल...उध्धव जर शेतक~या साठी काहि करु ईछ्छितो तर ते म्हणतात त्याला शेतितले काहि कळत नाहि....भारतात असा एकहि नेता नाहि ज्याला ह्या आत्म हत्या थाम्बवता येवु नयेत...???..सारेच न कळण्या जोगे आहे.....
मला राजकारणातील जास्त कळत नाही. पण एक सामान्य नागरिक म्हणून जे काही माहीत आहे त्यावरून पुढील विवेचन.. शेतकर्‍यांना भाव मिळत असताना महागाईचा बाऊ नको असे शरद पवार म्हणाले. (पहा बातमी) स्वत:ला काही करणे जमले नाही किंवा काही करायचे नसले तर अशी विधाने बाहेर निघतात का? त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शेतकर्‍याला खरच भाव मिळत असल्याचे त्यांना दिसत आहे का? मला नाही तसे वाटत. शेतकर्‍यांना कमी भाव मिळतो. तो माल बाहेर ग्राहकापर्यंत येता येता त्याचा भाव खूप वाढतो असेच दिसते.

भाषा आणि प्रमाण

नीलकांत ·

प्रमोद देव Sun, 04/20/2008 - 13:27
नीलकांत अगदी सुंदर,स्वच्छ आणि पटेल अशा भाषेत लिहिलेला हा लेख तुझ्या अभ्यासूपणाची तसेच नम्र, तरीही कणखरपणाची जाणिव करून देतोय.(मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास,कठीण वज्रास भेदू ऐसे... च्या चालीवर) आवडले तुझे विचार. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

भडकमकर मास्तर Sun, 04/20/2008 - 14:17
उगाच याआधी कुणी खूप अट्टहासाने माझ्या मराठीला विरोध केला म्हणून आता मी मुद्दामहून अप्रमाण मराठी लिहीन असा हेका सुद्धा योग्य नाही. (मी असं न वागण्याची काळजी घेतो.) प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे एक एक वाक्य जबरदस्त आहे... सहमतच आहे...

In reply to by भडकमकर मास्तर

मदनबाण Sun, 04/20/2008 - 22:21
उगाच याआधी कुणी खूप अट्टहासाने माझ्या मराठीला विरोध केला म्हणून आता मी मुद्दामहून अप्रमाण मराठी लिहीन असा हेका सुद्धा योग्य नाही. (मी असं न वागण्याची काळजी घेतो.) प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे एक एक वाक्य जबरदस्त आहे... सहमतच आहे... मी सुद्धा १००% सहमत आहे. (करा व्यक्त स्वःला मराठी मधेच )असे म्हणणारा..... मदनबाण

ऐश्वर्या राय Sun, 04/20/2008 - 14:48
तुमच्या परिश्रमांचे. लेख वाचण्याइतका वेळ आत्ता नही मिळाला आणि लेखाची लांबी पाहून दमलेच. तसाही माझा या विषयात रस जरा कमीच आहे पण एखादी पिंक टाकायला काही हरकत नाही कधीतरी, काय? टाईम मॅनेज कसा करायचा या चिंतेत सध्या भरपूर टाईमपास करणारी, ऐश्वर्या

विदेश Sun, 04/20/2008 - 16:44
प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. अगदी मनातलं टंकलात!

ॐकार Sun, 04/20/2008 - 17:08
इंग्रजीचे स्पेलिंग आणि मराठीतील शुद्धाशुद्धता यात बराच फरक आहे. नॉट म्हटले तर इंग्रजीत काय लिहाल? naught? not? तिथे स्पेलिंग्ज बदलल्याने अर्थ बदलतो. मराठीत अर्थावरून कोणी हरकत घेतली तर एकवेळ समजू शकते. इंग्रजीत स्पेलिंग बरोबर लिहावे लागते म्हणून मराठीला मात्र त्या पंक्तीला बसवू नये. 'न्हाय' म्हणण्यातला दमदारपणा जसा सूटाबुटातल्या 'नाही'त नाही तसाच 'नाही' शब्दातला शिष्टपणा मुंडासे बांधलेल्या न्हायमध्ये न्हाय. मात्र, भावाच्या आधी घरी पोचल्यावर 'म्ह्या अदुगर आली' म्हणत भावाला चिडवणार्‍या चिमुरडीच्या डोळ्यातला आनंद हा काही 'मी अगोदर आले' म्हणणार्‍या बहिणीच्या डोळ्यातल्या आनंदापेक्षा वेगळा नक्कीच नाही. मुंबई-पुण्यात हरवलेली वस्तू भेटत नसते तर सापडत/मिळत असते. तीच वस्तू नागपूरात मात्र भेटू शकते. तुम्ही नाशकात जा किंवा नाशिकला, द्राक्ष जर आंबट असतील तर ती आंबटच राहतील. असे फरक लिहिण्या-बोलण्यात दोन्हीकडे येतात. पण म्हणून त्यातले एकच एक बरोबर आहे हे म्हणणे म्हणजे दुराग्रह आहे. आपल्या घरी जे बोललं जातं ते बरोबर हा साधा व्यवहार आपण कळत नकळत मानतोच. जे शाळेत जसं शिकलो ते घरी पडताळून पाहतो. आपणच भाषेची चौकट बनवत असतो; आपल्यापुरती. आणि इथेच मर्यादा येतात. आपण जे लिहितो-बोलतो-वाचतो फक्त ते आणि तेच शुद्ध म्हणायच्या आधी दुसर्‍याच्या घरात जाऊन एकदा 'चहा घेऊन' किंवा 'चहा मारून' किंवा नुसतं 'चहाला' जाऊन या. चहा सगळ्यांकडेच मिळेल, पण फक्त 'अमृततुल्य'चा चहा प्रमाण मानणार काय ( इथे हशा मिळेल अशी आमची खात्री आहे ;) )? आम्ही बिनसाखरेचा पितो म्हणून तुम्हाला तो आवडेलच ह्याची शाश्वती नाही, आणि तुम्ही पाणचट(पांचट) चहा आनंदाने पित असाल मात्र आम्हाला तो वंगाळही लागू शकतो. ह्या 'आम्ही' आणि 'तुम्ही'चे 'आपण' व्हायला दोन्ही बाजू तितक्या लवचिक असायला हव्यात.

In reply to by ॐकार

विजुभाऊ Tue, 04/22/2008 - 10:01
प्रमाण मर्‍हाटी म्हणजे ती पुन्या ३० मदे बोल्ली जाते ती त नव्हं? म्या आसच बोल्लनार.ती माजी मायची भाषा हाये.चान्ग्लं झेकपॅक लुगाडं नेस्यत न्हाय ,दिसायला आक्षी झैरातीतल्या बाईवानी दिसत न्हाय ;म्हनुन माजी माय काय वंगाळ म्हनायची व्हय? आता मना सांगा भौ तुमच्या प्रमाण मर्‍हाटीत १)"व्हतं"म्हननं हे चूक आन "नव्हतं" हे म्हननं बरुबर हे कसं काय? २) पास हा शब्द इंग्रजी आन नापास तेव्हढा देशी असं कसं काय? इंग्रजीत अनेक बोलीभाषा आहेत. जसे कॉकने , अमेरिकन , स्कॉटीश , तशा त्या प्रत्येक भाषेत असतात. मराठीमध्ये सुधा आहेत. प्रत्येकबोली भाषेचे सौन्दर्य वेगळे असते त्यामुळे एका प्रमाण भाषेचा आग्रह हे चूकच. ॐकारभौ तुमी लिवेले ते लै झ्याक केलत बगा. शुद्धलेखनाचे नियम पाळायला हवेत पण त्याचा अर्थ अस नव्हे की बोली भाषाना हिणकस ठरवुन त्याना हद्दपार करणे. अन्यथा बहिणाबाई वगैरेंसारखे हिरे उरणारच नाहीत. मराठीचा सार्थ अभिमान बाळगणारा : गुज्जुभाऊ विजुभाऊ

अविनाश ओगले Sun, 04/20/2008 - 20:45
नीलकांतजी, आपला ले़ख उत्तम. आपल्या ले़खातील "चामुंडराये करविले' श्रावणबेळगोळच्या (हे कर्नाटकात आहे) गोमटेश्वराच्या पायाशी दगडात कोरलेलं पहिलं मराठी वाक्य." या विधानासंदर्भात काही नवीन संशाधनाची माहिती नुकतीच प्रकाशित झाली आहे. ती इथे वाचा

नीलकांत Sun, 04/20/2008 - 21:04
अविनाशजी धन्यवाद. ही माहिती नवीन आहे. तसे कोकणातील उल्लेख या आधी केवळ ऐकून माहिती होता. अद्ययावत झालेला - नीलकांत

व्यंकट Sun, 04/20/2008 - 22:07
नामदेव ढसाळांनी १-१.५ वर्षापूर्वी सर्व काही समष्टीसाठी ह्या सामनातील लेखमालेत प्रस्तुत विषयावर एक शोधपूर्ण निबंध लिहीला होता.. व्यंकट

स्वाती दिनेश Sun, 04/20/2008 - 22:13
प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. +१ लेख आवडला हेवेसांनल. स्वाती

हे जरा जास्तच होतंय असं नाही वाटत? आधी आमच्या भाषेला बोली म्हणायचं नंतर तिला कसं नियमांचं अधिष्ठान नाही हे सांगायचं, आणि शेवटी तर ती अशुद्ध आहे एवढं बोलण्या पर्यंत यांची मजल. अगदी खरे! नीलकांतरावांनी खूपच छान लेख लिहिला आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन...! मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. ह्या वाक्यास मिपा व्यवस्थापनाची पूर्ण सहमती आहे! येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. नीलकांतरावांशी पुन्हा एकदा सहमत! आणि असा अट्टाहास कुणी करू पाहिल तर त्याचे लेखन तर उडवून लावले जाईलच, शिवाय त्याचे सभसदत्वही रद्द केले जाईल, मग भले सभासदांवाचून मिसळपाव बंद पडले तरी बेहत्तर! अशीच या बाबतीत व्यवस्थपनाची भूमिका राहील, हे आम्ही व्यवस्थापनातर्फे सांगू इच्छितो! अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. सहमत आहे! मिपावर प्रमाण लादण्याला मिपा व्यवस्थापनाचा प्रखर विरोधच राहील! प्रमाणभाषेचा आग्रह असणार्‍यांनी आपला आग्रह आपल्याजवळच ठेवावा! तो त्यांनी मिसळपाववर करू नये! खरं तर प्रमाणभाषेची नसती ट्यांव ट्यांव करणार्‍यांसाठी मिसळपाव हे संकेतस्थळ नाही. सबब, त्यांनी इथे येऊ नये हेच उत्तम! -- जनरल डायर.

चित्रा Tue, 04/22/2008 - 08:14
प्रथम लेख अतिशय वाचनीय आहे आणि विचार जवळजवळ सर्वच पटले. तरी अंशतः सहमती अशासाठी की, बोली भाषा एखाद्याची बरोबर किंवा चूक असे मानण्याचा अधिकार कोणालाच नसावा हे मान्य. पण लेखनाचे काही एका प्रमाणात प्रमाणीकरण (स्टँडर्डायझेशन) करणे हे आवश्यक मात्र नक्की आहे, नाहीतर लेखनाचा अर्थ न कळण्यापलिकडे जाईल असे वाटते. भाषाशास्त्रात फोनेटिक्स किंवा उच्चारशास्त्र हा एक महत्त्वाचा अभ्यास करावा लागतो. लिखित भाषा सर्वत्र समजली जावी अशी अपेक्षा असल्यास काहीएक उच्चार हे अभ्यासाच्या परिघात आणावे लागतील (कारण तसे ते आत्ता नाहीत म्हणून) आणि भाषेचे प्रमाणीकरण करताना त्यात सामावून घ्यावे लागतील. ते सरळसोट वापरात आणून (म्हणजे ब्रूट फोर्सने) करण्याचा पायंडा पाडणे सर्वस्वी बरोबरच असेल असे मला वाटत नाही, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो. अमेरिकेच्या न्यू इंग्लंड भागातील लोक हे शेवटच्या "र" चा उच्चार करत नाहीत ( जसे "कार" मधला र). पण लिहीताना स्पेलिंग बरोबर एकाच पद्धतीने लिहीले जाते. बोली भाषेची वैशिष्ट्ये जपली नक्कीच गेली पाहिजेत पण लिहीताना मात्र प्रमाणीकरणाचा वापर शक्य तेवढा व्हावा. त्या प्रमाणीकरणाची सीमा विस्तृत करावी ही अपेक्षा मात्र योग्य आहे आणि तशी करण्यास कोणाचा नकार नसावा. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे पूर्णपणे मान्य.

In reply to by चित्रा

ॐकार Tue, 04/22/2008 - 09:11
कार मधल्या र च उच्चार न करणे पण लिहिताना मात्र 'आर्' लिहिणे हे उदाहरण म्हणून ह्या अनुषंगाने पटत नाही. इंग्रजी उच्चारानुसार लिहिली जाणारी भाषा नाहीच. स्पेलिंगचे घोळ होतात म्हणूनच तिथे प्रमाणीकरण गरजेचे आहे. एखाद्या उच्चार करता येण्याजोग्या शब्दाचे स्पेलिंग पाठ करायला लागावे यासारखे दुर्दैव मराठीच्या नशिबी नक्कीच नाही. किंबहुना (काय शब्द आहे!) क चा उच्चार इंग्रजीत c,q,k,ch कशानेही करता येईल. असे असल्याने तिथे प्रमाणीकरण हवेच. मराठीत क्वार्टर (क्वॉटअ), कार(क्खाअ), कॅन , काइट् (काइच्ट), ऑक्शन लिहा. तिथे 'क' म्हणजे 'क'च. ह्या वादात इंग्रजीला प्रमाण (रेफ़रन्स) मानणे नक्कीच सयुक्तिक नाही. भाषिक तुलनेचं (तुलनेचे असं लिहिलं की कसे पुस्तकी वाटते हे वेगळे सांगायला नको!) आणखी उदाहरण द्यायचं झालं तर थाई भाषेत काही वर्णांचे चार उच्चार आहेत उदा. प् , प , पअ ( लो टोन), प? (हाय टोन). हे उच्चार लिहायला त्या भाषेत वेगळे वर्ण आणि वर्णसंकर(!) आहेत. पा?क (का? सारखे पा? असे विचारा आणि मग क म्हणा) आणि पाक (आपला साखरेचा पाक असतो तसा उच्चार) यांचे लेखन आणि अर्थ वेगळे. त्यांनी उच्चारांच्यादृष्टीने समृद्ध(!) अशी मराठी भाषा/ देवनागरी लिपी प्रमाण मानावी का? मराठीत किमान असे फारसे प्रकार आढळत नाहीत (क्ष = क्श , ज्ञ = द्न्य, ष/श अशा कुरापती काढायला वाव आहे). प्रश्न उरतो तो समोच्चारी वर्णांचा जसे ट-त , द-ड, ण-न, ळ-ल; र्‍हस्व दीर्घाचा आणि प्रत्ययांचा. हा प्रश्नही (प्रश्ण का नाही? ) काही ठरावीक शब्दांपुरताच आहे. (बाकी सामान्य व्याकरण जसे वचन , लिंग, काळ इ. इ. मात्र प्रमाण आहेत हे नाकारता येत नाही). केवळ अशा काही शब्दभेदांमुळे जर मराठी बाटणार असेल तर ती लोकभाषा कधीच होणार नाही. अवांतरः सारेगमप मधल्या पल्लवी जोशीने पुरुषाला स्पर्धक आणि स्त्रीलाही स्पर्धक म्हणणे खटकते का कोणाला? गायक-गायिका, लेखक-लेखिका सारखे स्पर्धक-स्पर्धिका वगैरे का नाही असा प्रश्न पडला का कोणाला? :)

In reply to by ॐकार

चतुरंग Tue, 04/22/2008 - 20:22
तो स्पर्धक - पुल्लिंग, ती स्पर्धक - स्त्रिलिंग, ते स्पर्धक - अनेकवचन. ह्यात मूळ 'स्पर्धक' हा शब्द उदासीन आहे असे वाटते. असेच आणखी एक उदाहरण 'वादक' (वादिका?) - तो वादक, ती वादक, ते वादक. जाणकार आणखी स्पष्टीकरण देऊ शकतील. चतुरंग

In reply to by मनस्वी

इनोबा म्हणे Tue, 04/22/2008 - 11:04
लई छान लिवलंय.. यक नंबर. ह्येच म्हंतू. च्यामारी परमाण का काय ते आपल्याला नाय कळत. आपल्याला पायजे तसंच लिवनार आपण. इरोध करणारे गेले खड्ड्यात. फारच मस्त लेख... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

नरेंद्र गोळे Wed, 04/23/2008 - 17:09
इनोबा, प्रामाण्य सांभाळले नाही तर तुम्ही ज्या भाषेत इथे संवाद साधू चाहता ती भाषाही गाळात जाते हो. तुम्ही 'निवड'पूर्वक बोली अवश्य वापरा. विलासरावजी "निचितपने" ह्याचे अनुमोदन करतील. मात्र लेखनात (संवादलेखन, संबोधन, वगळता) प्रमाण भाषा वापरा. त्याचे फायदे अनेक आहेत. हेच ह्या संकेतस्थळ सांभाळणार्‍याचे मत झालेले ह्या लेखातून दिसून येते. अर्थात् ज्या स्वातंत्र्याखातर तुम्ही इथे वावरता त्यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे निर्विवाद.

प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत.
सहमत आहे. नीलकांता असेच चांगले लेख येवो. एका भाषा शुद्धीचा आग्रह असणार्‍या लेखिकेकडे एकदा गेलो होतो. तिथे दुरदर्शन वर एक कार्यक्रम लागला होता. चर्चा असावी. त्यात एक प्राध्यापक आनि पानि लोनि असे उच्चार करत होता त्या कडे त्या विदुषीने माझे लक्ष वेधले. मी त्यांना एवढेच म्हणालो माझे लक्ष आशया कडे होते. किती वास्तव तो सांगत होता याकडे होतं. बलुत या पुस्तकाच्या मुद्रित शोधनात असंख्य 'चुका' मुद्रित शोधका ने दाखवल्या होत्या असे ऐकून आहे. प्रकाश घाटपांडे

नरेंद्र गोळे Wed, 04/23/2008 - 16:59
अचानक नव्या जगाची ओळख झाली. हे... हे... सारं आमच्या भाषेत यायला हवं... आमच्या लोकांना कळायला हवं. ही कळकळ वाटायला लागली. १८३२ ला मराठीतील पहिलं वृत्तपत्र सुरू झालं नावही सुंदर होतं 'दर्पन'. >> नीलकांत, विचारपूर्वक लिहीलेल्या विचारप्रवर्तक लेखाखातर मन:पूर्वक धन्यवाद. प्रमाणभाषा असण्याचे अनेक फायदे असतात. उदाहरणार्थ वरील वाक्यात चुकून 'दर्पन' लिहील्या गेले असावे असा समज होण्याची शक्यता आहे. जर खरोखरीचे ते 'दर्पन'च असेल आणि त्याचा यथार्थ बोध व्हावा असे वाटत असेल तर, एरव्ही लिहीतांना प्रमाण भाषेत 'दर्पण' लिहीणे गरजेचे आहे. मग, प्रमाणभाषेत लिखाण केलेले आहे आणि जे आहे ते बिनचूक आहे अशी खात्री दिल्यास योग्य तो बोध निस्संदिग्धपणे मिळू शकतो. मात्र, संकेतस्थळ सांभाळतांना येत जाणारी प्रगल्भता लेखात व्यवस्थित प्रकटली आहे.

In reply to by नरेंद्र गोळे

नीलकांत Wed, 04/23/2008 - 18:32
मराठीतील पहिले नियतकालीक 'दर्पण' आहे. गोळेसर, माझा प्रमाणभाषेला विरोध नाहिये. विरोध आहे तो त्या प्रमाणाचा अतिआग्रहाला. अहो, मला नाही जमत १००% प्रमाण लिहायला. मग का मी लिहूच नये की काय? केवळ प्रमाण हीच एकमेव भाषा आहे असं नाही, आणि प्रमाणभाषेत झालेलीच केवळ अभिव्यक्ती बाकीचा सगळा दुय्यम गावठी माल असंही काही नाही. प्रमाण असावी, ती सर्वसंमत,सर्वमान्य असावी, त्यामुळे अर्थाबाबत संदेह उरत नाही. हे खरं आहे. या बाबत कुणाचंही दुमत नाही. नीलकांत

In reply to by नीलकांत

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 04/24/2008 - 15:44
दर्पण हे पहीले मराठी वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पत्रकारीते साठी दर्पण पुरस्काल दिला जातो. बाळशास्त्री जांभेकर यांचे मूळ गाव पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधूदूर्ग. तेथे असलेल्या पोंभुर्ले गावच्या ग्रामदेवतेचे(जांभई देवी)पुजारी म्हणूने त्याना जांभेकर हे आडनाव प्राप्त झाले. आजही पोंभुर्ले गावी त्यांच्या जन्मघरी त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. तेथे जवळच असलेले जांभई देवीचे मंदिर हे कोकणातील काष्ठशिल्पकलेचा अद्भुत नमुना आहे. पुण्याचे पेशवे

बॅटमॅन गुरुवार, 06/07/2012 - 18:47
चेंगट्पना न कर्ता हा लेख वर आन्ल्याबद्दल श्री श्री नाना चेंगट यांचे त्रिवार हाबिणंदण!!! लै गरज व्हती या अशा लेखाची!! लै माजलेत प्रमाण-ब्रिगेडी अलिकडे ;)

In reply to by सुनील

मृगनयनी गुरुवार, 06/07/2012 - 22:06
अरे वा वा!.. चान चान!...एकन्दर ह्या धाग्यास वर खेचण्याचे काम 'समिती' कडूनच चालू आहे तर!!!.. गुड.. कीप इट अप!!! ___________________________________ मूळचे उत्तर भारतीय असणार्‍या कृष्णाजीराव यादवां'ची राजधानी "द्वारका" गुजराथमध्ये असताना.. त्यांनी महाराश्ट्रातल्या ( वैदर्भीय) रुक्मिणीदेवींशी लग्न केल्यामुळेच बहुधा महाराष्ट्रात यादवांची संख्या वाढते आहे!!! ..

In reply to by मृगनयनी

बॅटमॅन गुरुवार, 06/07/2012 - 22:11
महाराश्ट्रातल्या....( वैदर्भीय) रुक्मिणीदेवींशी लग्न केल्यामुळेच बहुधा महाराष्ट्रात यादवांची संख्या वाढते आहे!!! .. आवरा हो मृगनैनीतै...लै झालं आता. जास्त बोलत नै, पण निषेध नोंदवतो आत्ताच.

In reply to by बॅटमॅन

मृगनयनी Fri, 06/08/2012 - 09:56
आवरा हो मृगनैनीतै...लै झालं आता. जास्त बोलत नै, पण निषेध नोंदवतो आत्ताच.
:| :| :| .. इथे निषेध नोन्दवण्यासारखं काय आहे ? .. माझ्या "त्या" वाक्याचा अर्थ कळला नाही का तुम्हाला? ... मुळात वरच्या दोन प्रतिसादांमध्ये कृष्णाला "यादव" हे आडनाव प्रदान करणारे लोक्स वेगळे आहेत!... (सम्पादकही आहेत !) (पक्षी: मी नाही) ... आणि कृष्णाच्या पहिल्या पत्नीचे नाव- 'रुक्मिणी' असे असून तिचे माहेर विदर्भातले होते... अश्याप्रकारे कृष्णपत्नी'मुळे यादवांचा महाराष्ट्राशी संबंध जोडला गेलेला आहे... आणि "यादवांची संख्या महाराष्ट्रात वाढते आहे" हे राज ठाकरेंचे विधान आहे!!!... त्यामुळे मला नाही वाटत की यामुळे इथे मिसळपाव'वरती फार मोठा गदारोळ निर्माण व्हावा!... :| टीप :- सरळ साध्या वाक्यांचे अर्थ समजून घेण्यात कृपया चूक करू नये...... कुणीही

In reply to by मृगनयनी

नाना चेंगट Fri, 06/08/2012 - 13:22
एक प्रश्नः- हा लेख "नाना चेंगट" यांनी (किन्वा यांच्या करवी) इतक्या दिवसांनी वर काढण्यामागचा नक्की हेतू कळू शकेल का?... तुमच्या प्रश्न विचारण्यामागचा हेतु कळू शकेल काय? :)

प्रमोद देव Sun, 04/20/2008 - 13:27
नीलकांत अगदी सुंदर,स्वच्छ आणि पटेल अशा भाषेत लिहिलेला हा लेख तुझ्या अभ्यासूपणाची तसेच नम्र, तरीही कणखरपणाची जाणिव करून देतोय.(मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास,कठीण वज्रास भेदू ऐसे... च्या चालीवर) आवडले तुझे विचार. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

भडकमकर मास्तर Sun, 04/20/2008 - 14:17
उगाच याआधी कुणी खूप अट्टहासाने माझ्या मराठीला विरोध केला म्हणून आता मी मुद्दामहून अप्रमाण मराठी लिहीन असा हेका सुद्धा योग्य नाही. (मी असं न वागण्याची काळजी घेतो.) प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे एक एक वाक्य जबरदस्त आहे... सहमतच आहे...

In reply to by भडकमकर मास्तर

मदनबाण Sun, 04/20/2008 - 22:21
उगाच याआधी कुणी खूप अट्टहासाने माझ्या मराठीला विरोध केला म्हणून आता मी मुद्दामहून अप्रमाण मराठी लिहीन असा हेका सुद्धा योग्य नाही. (मी असं न वागण्याची काळजी घेतो.) प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे एक एक वाक्य जबरदस्त आहे... सहमतच आहे... मी सुद्धा १००% सहमत आहे. (करा व्यक्त स्वःला मराठी मधेच )असे म्हणणारा..... मदनबाण

ऐश्वर्या राय Sun, 04/20/2008 - 14:48
तुमच्या परिश्रमांचे. लेख वाचण्याइतका वेळ आत्ता नही मिळाला आणि लेखाची लांबी पाहून दमलेच. तसाही माझा या विषयात रस जरा कमीच आहे पण एखादी पिंक टाकायला काही हरकत नाही कधीतरी, काय? टाईम मॅनेज कसा करायचा या चिंतेत सध्या भरपूर टाईमपास करणारी, ऐश्वर्या

विदेश Sun, 04/20/2008 - 16:44
प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. अगदी मनातलं टंकलात!

ॐकार Sun, 04/20/2008 - 17:08
इंग्रजीचे स्पेलिंग आणि मराठीतील शुद्धाशुद्धता यात बराच फरक आहे. नॉट म्हटले तर इंग्रजीत काय लिहाल? naught? not? तिथे स्पेलिंग्ज बदलल्याने अर्थ बदलतो. मराठीत अर्थावरून कोणी हरकत घेतली तर एकवेळ समजू शकते. इंग्रजीत स्पेलिंग बरोबर लिहावे लागते म्हणून मराठीला मात्र त्या पंक्तीला बसवू नये. 'न्हाय' म्हणण्यातला दमदारपणा जसा सूटाबुटातल्या 'नाही'त नाही तसाच 'नाही' शब्दातला शिष्टपणा मुंडासे बांधलेल्या न्हायमध्ये न्हाय. मात्र, भावाच्या आधी घरी पोचल्यावर 'म्ह्या अदुगर आली' म्हणत भावाला चिडवणार्‍या चिमुरडीच्या डोळ्यातला आनंद हा काही 'मी अगोदर आले' म्हणणार्‍या बहिणीच्या डोळ्यातल्या आनंदापेक्षा वेगळा नक्कीच नाही. मुंबई-पुण्यात हरवलेली वस्तू भेटत नसते तर सापडत/मिळत असते. तीच वस्तू नागपूरात मात्र भेटू शकते. तुम्ही नाशकात जा किंवा नाशिकला, द्राक्ष जर आंबट असतील तर ती आंबटच राहतील. असे फरक लिहिण्या-बोलण्यात दोन्हीकडे येतात. पण म्हणून त्यातले एकच एक बरोबर आहे हे म्हणणे म्हणजे दुराग्रह आहे. आपल्या घरी जे बोललं जातं ते बरोबर हा साधा व्यवहार आपण कळत नकळत मानतोच. जे शाळेत जसं शिकलो ते घरी पडताळून पाहतो. आपणच भाषेची चौकट बनवत असतो; आपल्यापुरती. आणि इथेच मर्यादा येतात. आपण जे लिहितो-बोलतो-वाचतो फक्त ते आणि तेच शुद्ध म्हणायच्या आधी दुसर्‍याच्या घरात जाऊन एकदा 'चहा घेऊन' किंवा 'चहा मारून' किंवा नुसतं 'चहाला' जाऊन या. चहा सगळ्यांकडेच मिळेल, पण फक्त 'अमृततुल्य'चा चहा प्रमाण मानणार काय ( इथे हशा मिळेल अशी आमची खात्री आहे ;) )? आम्ही बिनसाखरेचा पितो म्हणून तुम्हाला तो आवडेलच ह्याची शाश्वती नाही, आणि तुम्ही पाणचट(पांचट) चहा आनंदाने पित असाल मात्र आम्हाला तो वंगाळही लागू शकतो. ह्या 'आम्ही' आणि 'तुम्ही'चे 'आपण' व्हायला दोन्ही बाजू तितक्या लवचिक असायला हव्यात.

In reply to by ॐकार

विजुभाऊ Tue, 04/22/2008 - 10:01
प्रमाण मर्‍हाटी म्हणजे ती पुन्या ३० मदे बोल्ली जाते ती त नव्हं? म्या आसच बोल्लनार.ती माजी मायची भाषा हाये.चान्ग्लं झेकपॅक लुगाडं नेस्यत न्हाय ,दिसायला आक्षी झैरातीतल्या बाईवानी दिसत न्हाय ;म्हनुन माजी माय काय वंगाळ म्हनायची व्हय? आता मना सांगा भौ तुमच्या प्रमाण मर्‍हाटीत १)"व्हतं"म्हननं हे चूक आन "नव्हतं" हे म्हननं बरुबर हे कसं काय? २) पास हा शब्द इंग्रजी आन नापास तेव्हढा देशी असं कसं काय? इंग्रजीत अनेक बोलीभाषा आहेत. जसे कॉकने , अमेरिकन , स्कॉटीश , तशा त्या प्रत्येक भाषेत असतात. मराठीमध्ये सुधा आहेत. प्रत्येकबोली भाषेचे सौन्दर्य वेगळे असते त्यामुळे एका प्रमाण भाषेचा आग्रह हे चूकच. ॐकारभौ तुमी लिवेले ते लै झ्याक केलत बगा. शुद्धलेखनाचे नियम पाळायला हवेत पण त्याचा अर्थ अस नव्हे की बोली भाषाना हिणकस ठरवुन त्याना हद्दपार करणे. अन्यथा बहिणाबाई वगैरेंसारखे हिरे उरणारच नाहीत. मराठीचा सार्थ अभिमान बाळगणारा : गुज्जुभाऊ विजुभाऊ

अविनाश ओगले Sun, 04/20/2008 - 20:45
नीलकांतजी, आपला ले़ख उत्तम. आपल्या ले़खातील "चामुंडराये करविले' श्रावणबेळगोळच्या (हे कर्नाटकात आहे) गोमटेश्वराच्या पायाशी दगडात कोरलेलं पहिलं मराठी वाक्य." या विधानासंदर्भात काही नवीन संशाधनाची माहिती नुकतीच प्रकाशित झाली आहे. ती इथे वाचा

नीलकांत Sun, 04/20/2008 - 21:04
अविनाशजी धन्यवाद. ही माहिती नवीन आहे. तसे कोकणातील उल्लेख या आधी केवळ ऐकून माहिती होता. अद्ययावत झालेला - नीलकांत

व्यंकट Sun, 04/20/2008 - 22:07
नामदेव ढसाळांनी १-१.५ वर्षापूर्वी सर्व काही समष्टीसाठी ह्या सामनातील लेखमालेत प्रस्तुत विषयावर एक शोधपूर्ण निबंध लिहीला होता.. व्यंकट

स्वाती दिनेश Sun, 04/20/2008 - 22:13
प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. +१ लेख आवडला हेवेसांनल. स्वाती

हे जरा जास्तच होतंय असं नाही वाटत? आधी आमच्या भाषेला बोली म्हणायचं नंतर तिला कसं नियमांचं अधिष्ठान नाही हे सांगायचं, आणि शेवटी तर ती अशुद्ध आहे एवढं बोलण्या पर्यंत यांची मजल. अगदी खरे! नीलकांतरावांनी खूपच छान लेख लिहिला आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन...! मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. ह्या वाक्यास मिपा व्यवस्थापनाची पूर्ण सहमती आहे! येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. नीलकांतरावांशी पुन्हा एकदा सहमत! आणि असा अट्टाहास कुणी करू पाहिल तर त्याचे लेखन तर उडवून लावले जाईलच, शिवाय त्याचे सभसदत्वही रद्द केले जाईल, मग भले सभासदांवाचून मिसळपाव बंद पडले तरी बेहत्तर! अशीच या बाबतीत व्यवस्थपनाची भूमिका राहील, हे आम्ही व्यवस्थापनातर्फे सांगू इच्छितो! अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. सहमत आहे! मिपावर प्रमाण लादण्याला मिपा व्यवस्थापनाचा प्रखर विरोधच राहील! प्रमाणभाषेचा आग्रह असणार्‍यांनी आपला आग्रह आपल्याजवळच ठेवावा! तो त्यांनी मिसळपाववर करू नये! खरं तर प्रमाणभाषेची नसती ट्यांव ट्यांव करणार्‍यांसाठी मिसळपाव हे संकेतस्थळ नाही. सबब, त्यांनी इथे येऊ नये हेच उत्तम! -- जनरल डायर.

चित्रा Tue, 04/22/2008 - 08:14
प्रथम लेख अतिशय वाचनीय आहे आणि विचार जवळजवळ सर्वच पटले. तरी अंशतः सहमती अशासाठी की, बोली भाषा एखाद्याची बरोबर किंवा चूक असे मानण्याचा अधिकार कोणालाच नसावा हे मान्य. पण लेखनाचे काही एका प्रमाणात प्रमाणीकरण (स्टँडर्डायझेशन) करणे हे आवश्यक मात्र नक्की आहे, नाहीतर लेखनाचा अर्थ न कळण्यापलिकडे जाईल असे वाटते. भाषाशास्त्रात फोनेटिक्स किंवा उच्चारशास्त्र हा एक महत्त्वाचा अभ्यास करावा लागतो. लिखित भाषा सर्वत्र समजली जावी अशी अपेक्षा असल्यास काहीएक उच्चार हे अभ्यासाच्या परिघात आणावे लागतील (कारण तसे ते आत्ता नाहीत म्हणून) आणि भाषेचे प्रमाणीकरण करताना त्यात सामावून घ्यावे लागतील. ते सरळसोट वापरात आणून (म्हणजे ब्रूट फोर्सने) करण्याचा पायंडा पाडणे सर्वस्वी बरोबरच असेल असे मला वाटत नाही, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो. अमेरिकेच्या न्यू इंग्लंड भागातील लोक हे शेवटच्या "र" चा उच्चार करत नाहीत ( जसे "कार" मधला र). पण लिहीताना स्पेलिंग बरोबर एकाच पद्धतीने लिहीले जाते. बोली भाषेची वैशिष्ट्ये जपली नक्कीच गेली पाहिजेत पण लिहीताना मात्र प्रमाणीकरणाचा वापर शक्य तेवढा व्हावा. त्या प्रमाणीकरणाची सीमा विस्तृत करावी ही अपेक्षा मात्र योग्य आहे आणि तशी करण्यास कोणाचा नकार नसावा. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे पूर्णपणे मान्य.

In reply to by चित्रा

ॐकार Tue, 04/22/2008 - 09:11
कार मधल्या र च उच्चार न करणे पण लिहिताना मात्र 'आर्' लिहिणे हे उदाहरण म्हणून ह्या अनुषंगाने पटत नाही. इंग्रजी उच्चारानुसार लिहिली जाणारी भाषा नाहीच. स्पेलिंगचे घोळ होतात म्हणूनच तिथे प्रमाणीकरण गरजेचे आहे. एखाद्या उच्चार करता येण्याजोग्या शब्दाचे स्पेलिंग पाठ करायला लागावे यासारखे दुर्दैव मराठीच्या नशिबी नक्कीच नाही. किंबहुना (काय शब्द आहे!) क चा उच्चार इंग्रजीत c,q,k,ch कशानेही करता येईल. असे असल्याने तिथे प्रमाणीकरण हवेच. मराठीत क्वार्टर (क्वॉटअ), कार(क्खाअ), कॅन , काइट् (काइच्ट), ऑक्शन लिहा. तिथे 'क' म्हणजे 'क'च. ह्या वादात इंग्रजीला प्रमाण (रेफ़रन्स) मानणे नक्कीच सयुक्तिक नाही. भाषिक तुलनेचं (तुलनेचे असं लिहिलं की कसे पुस्तकी वाटते हे वेगळे सांगायला नको!) आणखी उदाहरण द्यायचं झालं तर थाई भाषेत काही वर्णांचे चार उच्चार आहेत उदा. प् , प , पअ ( लो टोन), प? (हाय टोन). हे उच्चार लिहायला त्या भाषेत वेगळे वर्ण आणि वर्णसंकर(!) आहेत. पा?क (का? सारखे पा? असे विचारा आणि मग क म्हणा) आणि पाक (आपला साखरेचा पाक असतो तसा उच्चार) यांचे लेखन आणि अर्थ वेगळे. त्यांनी उच्चारांच्यादृष्टीने समृद्ध(!) अशी मराठी भाषा/ देवनागरी लिपी प्रमाण मानावी का? मराठीत किमान असे फारसे प्रकार आढळत नाहीत (क्ष = क्श , ज्ञ = द्न्य, ष/श अशा कुरापती काढायला वाव आहे). प्रश्न उरतो तो समोच्चारी वर्णांचा जसे ट-त , द-ड, ण-न, ळ-ल; र्‍हस्व दीर्घाचा आणि प्रत्ययांचा. हा प्रश्नही (प्रश्ण का नाही? ) काही ठरावीक शब्दांपुरताच आहे. (बाकी सामान्य व्याकरण जसे वचन , लिंग, काळ इ. इ. मात्र प्रमाण आहेत हे नाकारता येत नाही). केवळ अशा काही शब्दभेदांमुळे जर मराठी बाटणार असेल तर ती लोकभाषा कधीच होणार नाही. अवांतरः सारेगमप मधल्या पल्लवी जोशीने पुरुषाला स्पर्धक आणि स्त्रीलाही स्पर्धक म्हणणे खटकते का कोणाला? गायक-गायिका, लेखक-लेखिका सारखे स्पर्धक-स्पर्धिका वगैरे का नाही असा प्रश्न पडला का कोणाला? :)

In reply to by ॐकार

चतुरंग Tue, 04/22/2008 - 20:22
तो स्पर्धक - पुल्लिंग, ती स्पर्धक - स्त्रिलिंग, ते स्पर्धक - अनेकवचन. ह्यात मूळ 'स्पर्धक' हा शब्द उदासीन आहे असे वाटते. असेच आणखी एक उदाहरण 'वादक' (वादिका?) - तो वादक, ती वादक, ते वादक. जाणकार आणखी स्पष्टीकरण देऊ शकतील. चतुरंग

In reply to by मनस्वी

इनोबा म्हणे Tue, 04/22/2008 - 11:04
लई छान लिवलंय.. यक नंबर. ह्येच म्हंतू. च्यामारी परमाण का काय ते आपल्याला नाय कळत. आपल्याला पायजे तसंच लिवनार आपण. इरोध करणारे गेले खड्ड्यात. फारच मस्त लेख... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

नरेंद्र गोळे Wed, 04/23/2008 - 17:09
इनोबा, प्रामाण्य सांभाळले नाही तर तुम्ही ज्या भाषेत इथे संवाद साधू चाहता ती भाषाही गाळात जाते हो. तुम्ही 'निवड'पूर्वक बोली अवश्य वापरा. विलासरावजी "निचितपने" ह्याचे अनुमोदन करतील. मात्र लेखनात (संवादलेखन, संबोधन, वगळता) प्रमाण भाषा वापरा. त्याचे फायदे अनेक आहेत. हेच ह्या संकेतस्थळ सांभाळणार्‍याचे मत झालेले ह्या लेखातून दिसून येते. अर्थात् ज्या स्वातंत्र्याखातर तुम्ही इथे वावरता त्यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे निर्विवाद.

प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत.
सहमत आहे. नीलकांता असेच चांगले लेख येवो. एका भाषा शुद्धीचा आग्रह असणार्‍या लेखिकेकडे एकदा गेलो होतो. तिथे दुरदर्शन वर एक कार्यक्रम लागला होता. चर्चा असावी. त्यात एक प्राध्यापक आनि पानि लोनि असे उच्चार करत होता त्या कडे त्या विदुषीने माझे लक्ष वेधले. मी त्यांना एवढेच म्हणालो माझे लक्ष आशया कडे होते. किती वास्तव तो सांगत होता याकडे होतं. बलुत या पुस्तकाच्या मुद्रित शोधनात असंख्य 'चुका' मुद्रित शोधका ने दाखवल्या होत्या असे ऐकून आहे. प्रकाश घाटपांडे

नरेंद्र गोळे Wed, 04/23/2008 - 16:59
अचानक नव्या जगाची ओळख झाली. हे... हे... सारं आमच्या भाषेत यायला हवं... आमच्या लोकांना कळायला हवं. ही कळकळ वाटायला लागली. १८३२ ला मराठीतील पहिलं वृत्तपत्र सुरू झालं नावही सुंदर होतं 'दर्पन'. >> नीलकांत, विचारपूर्वक लिहीलेल्या विचारप्रवर्तक लेखाखातर मन:पूर्वक धन्यवाद. प्रमाणभाषा असण्याचे अनेक फायदे असतात. उदाहरणार्थ वरील वाक्यात चुकून 'दर्पन' लिहील्या गेले असावे असा समज होण्याची शक्यता आहे. जर खरोखरीचे ते 'दर्पन'च असेल आणि त्याचा यथार्थ बोध व्हावा असे वाटत असेल तर, एरव्ही लिहीतांना प्रमाण भाषेत 'दर्पण' लिहीणे गरजेचे आहे. मग, प्रमाणभाषेत लिखाण केलेले आहे आणि जे आहे ते बिनचूक आहे अशी खात्री दिल्यास योग्य तो बोध निस्संदिग्धपणे मिळू शकतो. मात्र, संकेतस्थळ सांभाळतांना येत जाणारी प्रगल्भता लेखात व्यवस्थित प्रकटली आहे.

In reply to by नरेंद्र गोळे

नीलकांत Wed, 04/23/2008 - 18:32
मराठीतील पहिले नियतकालीक 'दर्पण' आहे. गोळेसर, माझा प्रमाणभाषेला विरोध नाहिये. विरोध आहे तो त्या प्रमाणाचा अतिआग्रहाला. अहो, मला नाही जमत १००% प्रमाण लिहायला. मग का मी लिहूच नये की काय? केवळ प्रमाण हीच एकमेव भाषा आहे असं नाही, आणि प्रमाणभाषेत झालेलीच केवळ अभिव्यक्ती बाकीचा सगळा दुय्यम गावठी माल असंही काही नाही. प्रमाण असावी, ती सर्वसंमत,सर्वमान्य असावी, त्यामुळे अर्थाबाबत संदेह उरत नाही. हे खरं आहे. या बाबत कुणाचंही दुमत नाही. नीलकांत

In reply to by नीलकांत

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 04/24/2008 - 15:44
दर्पण हे पहीले मराठी वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पत्रकारीते साठी दर्पण पुरस्काल दिला जातो. बाळशास्त्री जांभेकर यांचे मूळ गाव पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधूदूर्ग. तेथे असलेल्या पोंभुर्ले गावच्या ग्रामदेवतेचे(जांभई देवी)पुजारी म्हणूने त्याना जांभेकर हे आडनाव प्राप्त झाले. आजही पोंभुर्ले गावी त्यांच्या जन्मघरी त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. तेथे जवळच असलेले जांभई देवीचे मंदिर हे कोकणातील काष्ठशिल्पकलेचा अद्भुत नमुना आहे. पुण्याचे पेशवे

बॅटमॅन गुरुवार, 06/07/2012 - 18:47
चेंगट्पना न कर्ता हा लेख वर आन्ल्याबद्दल श्री श्री नाना चेंगट यांचे त्रिवार हाबिणंदण!!! लै गरज व्हती या अशा लेखाची!! लै माजलेत प्रमाण-ब्रिगेडी अलिकडे ;)

In reply to by सुनील

मृगनयनी गुरुवार, 06/07/2012 - 22:06
अरे वा वा!.. चान चान!...एकन्दर ह्या धाग्यास वर खेचण्याचे काम 'समिती' कडूनच चालू आहे तर!!!.. गुड.. कीप इट अप!!! ___________________________________ मूळचे उत्तर भारतीय असणार्‍या कृष्णाजीराव यादवां'ची राजधानी "द्वारका" गुजराथमध्ये असताना.. त्यांनी महाराश्ट्रातल्या ( वैदर्भीय) रुक्मिणीदेवींशी लग्न केल्यामुळेच बहुधा महाराष्ट्रात यादवांची संख्या वाढते आहे!!! ..

In reply to by मृगनयनी

बॅटमॅन गुरुवार, 06/07/2012 - 22:11
महाराश्ट्रातल्या....( वैदर्भीय) रुक्मिणीदेवींशी लग्न केल्यामुळेच बहुधा महाराष्ट्रात यादवांची संख्या वाढते आहे!!! .. आवरा हो मृगनैनीतै...लै झालं आता. जास्त बोलत नै, पण निषेध नोंदवतो आत्ताच.

In reply to by बॅटमॅन

मृगनयनी Fri, 06/08/2012 - 09:56
आवरा हो मृगनैनीतै...लै झालं आता. जास्त बोलत नै, पण निषेध नोंदवतो आत्ताच.
:| :| :| .. इथे निषेध नोन्दवण्यासारखं काय आहे ? .. माझ्या "त्या" वाक्याचा अर्थ कळला नाही का तुम्हाला? ... मुळात वरच्या दोन प्रतिसादांमध्ये कृष्णाला "यादव" हे आडनाव प्रदान करणारे लोक्स वेगळे आहेत!... (सम्पादकही आहेत !) (पक्षी: मी नाही) ... आणि कृष्णाच्या पहिल्या पत्नीचे नाव- 'रुक्मिणी' असे असून तिचे माहेर विदर्भातले होते... अश्याप्रकारे कृष्णपत्नी'मुळे यादवांचा महाराष्ट्राशी संबंध जोडला गेलेला आहे... आणि "यादवांची संख्या महाराष्ट्रात वाढते आहे" हे राज ठाकरेंचे विधान आहे!!!... त्यामुळे मला नाही वाटत की यामुळे इथे मिसळपाव'वरती फार मोठा गदारोळ निर्माण व्हावा!... :| टीप :- सरळ साध्या वाक्यांचे अर्थ समजून घेण्यात कृपया चूक करू नये...... कुणीही

In reply to by मृगनयनी

नाना चेंगट Fri, 06/08/2012 - 13:22
एक प्रश्नः- हा लेख "नाना चेंगट" यांनी (किन्वा यांच्या करवी) इतक्या दिवसांनी वर काढण्यामागचा नक्की हेतू कळू शकेल का?... तुमच्या प्रश्न विचारण्यामागचा हेतु कळू शकेल काय? :)
लेखनप्रकार
गेल्या काही दिवसांपासून(ण) मिसळपाव वर शुद्धलेखन(ण) आणि(न) प्रमाण(न) भाषेचा जयघोष चालला आहे. काय आहे हो ही प्रमाण(न) भाषा? प्रमाण कशासाठी हवं? आणि प्रमाणा(ना)चं प्रमाण किती असावं? 'चामुंडराये करविले' श्रावणबेळगोळच्या (हे कर्नाटकात आहे) गोमटेश्वराच्या पायाशी दगडात कोरलेलं पहिलं मराठी वाक्य. त्याकाळी मराठीला प्राकृत म्हणत असत. त्यानंतर आमच्या अमृतातेही पैजा जिंकणार्‍या मराठीत 'ज्ञानेश्वरी' लिहिल्या गेली. सुरुवातीला मराठीत पद्य रचनाच लिहिल्या जायच्या. लिहायला कमी जागा, गेयता असल्यामुळे सहज मुखोद्गत होत असत आणि सहज प्रसार होई.

(वाटले बरे किती)

केशवसुमार ·

धमाल मुलगा Sun, 04/20/2008 - 15:06
तरी मी म्हणालोच होतो, गज़लांचा एव्हढा कार्यक्रम झाला, केसुशेठना घाऊक भावात कच्चा माल मिळाला... आता सप्तरंगावर नक्कीच सप्तरंगी विडंबने येणार ! शनिवारी दुपारी हाच विषय निघाल्यावर अगदी शहाजोगपणे नाही-नाही म्हणताना केसुशेठच्या चमकणार्‍या डोळ्यांनी चुगली केलीच होती :-)))))))))))))))))))))) नेहमीप्रमाणेच जबरान् !!!

अविनाश ओगले Sun, 04/20/2008 - 15:10
टंच पोर राहते घरी म्हणे समोरच्या आणि सदनिके पुढे श्वान चावरे किती! ढोसशील मैफलीत खूप आज, पण उद्या, उतरण्यास सरबते नि मागशील रे किती? या ओळी विशेष आवडल्या...

स्वाती राजेश Sun, 04/20/2008 - 16:47
फारच छान केले आहे. टंच पोर राहते घरी म्हणे समोरच्या आणि सदनिके पुढे श्वान चावरे किती! सांगतेस आजकाल चालले बरे तुझे! भरभरून बोललीस, यातले खरे किती? या ओळी आवडल्या.

ऋषिकेश Sun, 04/20/2008 - 18:14
वा वा!! मुळ गझला वाचल्यावर वाट पाहतच होतो.. मुळ गझले इतकेच हरेक शेर खणखणीत आहेत नेहेमीप्रमाणे झ... का... स...!!!! :) मनातल्या मनातः 'तिथे' अजून बराच कच्चा माल आहे.. मिपावर लवकरच हसण्याचा गडगडाट होणारसे दिसते :)) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

नीलकांत Sun, 04/20/2008 - 18:26
टंच पोर राहते घरी म्हणे समोरच्या आणि सदनिके पुढे श्वान चावरे किती! ढोसशील मैफलीत खूप आज, पण उद्या, उतरण्यास सरबते नि मागशील रे किती? हे मस्तच ! नीलकांत

विद्याधर३१ Sun, 04/20/2008 - 20:36
टंच पोर राहते घरी म्हणे समोरच्या आणि सदनिके पुढे श्वान चावरे किती! ज्या क्षणास आपले ऋणानुबंध संपले वाटले मला झकास! वाटले बरे किती!! आवडले.... विद्याधर

मदनबाण Sun, 04/20/2008 - 21:59
टंच पोर राहते घरी म्हणे समोरच्या आणि सदनिके पुढे श्वान चावरे किती! व्वा उस्ताद व्वा !!!!! पाडलेस तू मला जगासमोर नागडे काढशील "केशवा" अजून लक्तरे किती? मस्तच..... (वरील वाचुन धोतराचा कासोटा चेक करणारा.....) मदनबाण

चतुरंग Mon, 04/21/2008 - 06:09
प्रश्न हा विचारतात माकडास माकडे- बांधतात माणसे उगाच ही घरे किती? टंच पोर राहते घरी म्हणे समोरच्या आणि सदनिके पुढे श्वान चावरे किती! हे क्लासच! मुशायरा झाल्यापासून वाट बघत होतो, ती प्रतीक्षा संपली! (अवांतर - चित्तची मूळ गज़लही सुरेखच आहे!) चतुरंग

विसोबा खेचर Mon, 04/21/2008 - 07:30
टंच पोर राहते घरी म्हणे समोरच्या आणि सदनिके पुढे श्वान चावरे किती! सांगतेस आजकाल चालले बरे तुझे! भरभरून बोललीस, यातले खरे किती? हे सर्वात बेष्ट रे केशवा... :) झकास विडंबन.... तात्या.

केशवसुमार Mon, 04/21/2008 - 16:02
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार.

इनोबा म्हणे Mon, 04/21/2008 - 22:19
केशवा,अरे किती दिवस वाट पहायला लावलीस रे!असो. झकास विडंबन हे.वे.सां. न. ल. टंच पोर राहते घरी म्हणे समोरच्या आणि सदनिके पुढे श्वान चावरे किती! मस्तच रे... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

सत्या Fri, 04/25/2008 - 10:01
ढोसशील मैफलीत खूप आज, पण उद्या, उतरण्यास सरबते नि मागशील रे किती? खतरनाक्.........रे बाबा.

धमाल मुलगा Sun, 04/20/2008 - 15:06
तरी मी म्हणालोच होतो, गज़लांचा एव्हढा कार्यक्रम झाला, केसुशेठना घाऊक भावात कच्चा माल मिळाला... आता सप्तरंगावर नक्कीच सप्तरंगी विडंबने येणार ! शनिवारी दुपारी हाच विषय निघाल्यावर अगदी शहाजोगपणे नाही-नाही म्हणताना केसुशेठच्या चमकणार्‍या डोळ्यांनी चुगली केलीच होती :-)))))))))))))))))))))) नेहमीप्रमाणेच जबरान् !!!

अविनाश ओगले Sun, 04/20/2008 - 15:10
टंच पोर राहते घरी म्हणे समोरच्या आणि सदनिके पुढे श्वान चावरे किती! ढोसशील मैफलीत खूप आज, पण उद्या, उतरण्यास सरबते नि मागशील रे किती? या ओळी विशेष आवडल्या...

स्वाती राजेश Sun, 04/20/2008 - 16:47
फारच छान केले आहे. टंच पोर राहते घरी म्हणे समोरच्या आणि सदनिके पुढे श्वान चावरे किती! सांगतेस आजकाल चालले बरे तुझे! भरभरून बोललीस, यातले खरे किती? या ओळी आवडल्या.

ऋषिकेश Sun, 04/20/2008 - 18:14
वा वा!! मुळ गझला वाचल्यावर वाट पाहतच होतो.. मुळ गझले इतकेच हरेक शेर खणखणीत आहेत नेहेमीप्रमाणे झ... का... स...!!!! :) मनातल्या मनातः 'तिथे' अजून बराच कच्चा माल आहे.. मिपावर लवकरच हसण्याचा गडगडाट होणारसे दिसते :)) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

नीलकांत Sun, 04/20/2008 - 18:26
टंच पोर राहते घरी म्हणे समोरच्या आणि सदनिके पुढे श्वान चावरे किती! ढोसशील मैफलीत खूप आज, पण उद्या, उतरण्यास सरबते नि मागशील रे किती? हे मस्तच ! नीलकांत

विद्याधर३१ Sun, 04/20/2008 - 20:36
टंच पोर राहते घरी म्हणे समोरच्या आणि सदनिके पुढे श्वान चावरे किती! ज्या क्षणास आपले ऋणानुबंध संपले वाटले मला झकास! वाटले बरे किती!! आवडले.... विद्याधर

मदनबाण Sun, 04/20/2008 - 21:59
टंच पोर राहते घरी म्हणे समोरच्या आणि सदनिके पुढे श्वान चावरे किती! व्वा उस्ताद व्वा !!!!! पाडलेस तू मला जगासमोर नागडे काढशील "केशवा" अजून लक्तरे किती? मस्तच..... (वरील वाचुन धोतराचा कासोटा चेक करणारा.....) मदनबाण

चतुरंग Mon, 04/21/2008 - 06:09
प्रश्न हा विचारतात माकडास माकडे- बांधतात माणसे उगाच ही घरे किती? टंच पोर राहते घरी म्हणे समोरच्या आणि सदनिके पुढे श्वान चावरे किती! हे क्लासच! मुशायरा झाल्यापासून वाट बघत होतो, ती प्रतीक्षा संपली! (अवांतर - चित्तची मूळ गज़लही सुरेखच आहे!) चतुरंग

विसोबा खेचर Mon, 04/21/2008 - 07:30
टंच पोर राहते घरी म्हणे समोरच्या आणि सदनिके पुढे श्वान चावरे किती! सांगतेस आजकाल चालले बरे तुझे! भरभरून बोललीस, यातले खरे किती? हे सर्वात बेष्ट रे केशवा... :) झकास विडंबन.... तात्या.

केशवसुमार Mon, 04/21/2008 - 16:02
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार.

इनोबा म्हणे Mon, 04/21/2008 - 22:19
केशवा,अरे किती दिवस वाट पहायला लावलीस रे!असो. झकास विडंबन हे.वे.सां. न. ल. टंच पोर राहते घरी म्हणे समोरच्या आणि सदनिके पुढे श्वान चावरे किती! मस्तच रे... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

सत्या Fri, 04/25/2008 - 10:01
ढोसशील मैफलीत खूप आज, पण उद्या, उतरण्यास सरबते नि मागशील रे किती? खतरनाक्.........रे बाबा.
लेखनविषय:

 आमची प्रेरणा चित्त यांची अप्रतिम गझल वाटले बरे किती

एक अशीही केस...

अजय जोशी ·
लेखनविषय:
काळा असल्यावर सर्वांनाच आवडतो पांढ-याच्या नशीबात बायकोचाही नसतो

हे क्रांतिकारकांनो!

अजय जोशी ·

विदेश Sun, 04/20/2008 - 17:29
बरं झालं तुम्हीच देशासाठी लढला खाणं, पिणं, मौजमजेला वेळ आम्हाला दिला सद्य वस्तुस्थिती अशीच . ते कुठे आणि आम्ही कुठे?

धमाल मुलगा Mon, 04/21/2008 - 10:36
बरं झालं तुम्ही तिरंगा फडकाविला प्रत्येकानं आपापला रंग वेगळा निवडला बरं झालं तुम्ही वेळीच शहीद झाला खुर्चीसाठी भांडायला चान्स आम्हाला दिला
जबरदस्त! अजयभाऊ, आवडलं !!!! -ध मा ल.

In reply to by नादचखुळा

विसोबा खेचर Fri, 04/25/2008 - 11:41
अजय भाउ कविता नाद्चखुळा म्हणजे काय? कृपया स्पष्टीकरण द्या अन्यथा आपला प्रतिसाद उडवण्यात येईल.. तात्या.

विदेश Sun, 04/20/2008 - 17:29
बरं झालं तुम्हीच देशासाठी लढला खाणं, पिणं, मौजमजेला वेळ आम्हाला दिला सद्य वस्तुस्थिती अशीच . ते कुठे आणि आम्ही कुठे?

धमाल मुलगा Mon, 04/21/2008 - 10:36
बरं झालं तुम्ही तिरंगा फडकाविला प्रत्येकानं आपापला रंग वेगळा निवडला बरं झालं तुम्ही वेळीच शहीद झाला खुर्चीसाठी भांडायला चान्स आम्हाला दिला
जबरदस्त! अजयभाऊ, आवडलं !!!! -ध मा ल.

In reply to by नादचखुळा

विसोबा खेचर Fri, 04/25/2008 - 11:41
अजय भाउ कविता नाद्चखुळा म्हणजे काय? कृपया स्पष्टीकरण द्या अन्यथा आपला प्रतिसाद उडवण्यात येईल.. तात्या.
लेखनविषय:
हे क्रांतिकारकांनो, बरं झालं तुम्हीच क्रांतिकारक झाला देशासाठी आता वेळ आहे कुणाला? बरं झालं तुम्हीच देशासाठी लढला खाणं, पिणं, मौजमजेला वेळ आम्हाला दिला बरं झालं तुम्ही रक्त, मांस सांडलं प्रत्येकानं आपापलं घर त्यावर बांधलं बरं झालं तुम्ही चलेजाव म्हटलं संस्कार नि संस्कृतीला सहज आम्ही सोडलं बरं झालं तुम्ही तिरंगा फडकाविला प्रत्येकानं आपापला रंग वेगळा निवडला बरं झालं तुम्ही वेळीच शहीद झाला खुर्चीसाठी भांडायला चान्स आम्हाला दिला चू.भू.दे.घे.

जंगलकथा -२

हेरंब ·

सहज Sun, 04/20/2008 - 10:36
मजेशीर दोन्ही भाग आवडले. कधी काळी त्या जंगलात रहाणारा पण आता वेगळ्या झू मधे रमलेला वनवासी :-)

स्वाती दिनेश Sun, 04/20/2008 - 11:43
रुपक अतिशय समर्पक पणे वापरले आहे. दोन्ही भाग अर्थातच आवडले, आपण म्हटल्याप्रमाणे आधीच दुसर्‍या संस्थळावर वाचले होते पण काही कारणाने अभिप्राय द्यायचे राहून गेले होते, स्वाती

विसोबा खेचर Mon, 04/21/2008 - 07:23
पण हत्ती बेदरकारपणे ' आपलेच जंगल ही एक महासत्ता होणार असून एक दिवस ही माणसेच आपली गुलाम बनतील' असे उच्चरवाने सांगत होते. गरीब बिचार्‍या प्राण्यांना आपला वाली कोणीच नाही हे कधीच कळले होते. वा! सह्ही लिखा है भिडू! रुपकं वापरून मांडलेला सामाजिक आशय/वास्तव अतिशय आवडले.. व त्याला त्यांचीच कल्पनाशक्ती जबाबदार आहे असे समजावे. हे बाकी मस्तच! ;) असो, अजूनही असेच उत्तम लेखन येऊ द्या, ही विनंती... तात्या.

सहज Sun, 04/20/2008 - 10:36
मजेशीर दोन्ही भाग आवडले. कधी काळी त्या जंगलात रहाणारा पण आता वेगळ्या झू मधे रमलेला वनवासी :-)

स्वाती दिनेश Sun, 04/20/2008 - 11:43
रुपक अतिशय समर्पक पणे वापरले आहे. दोन्ही भाग अर्थातच आवडले, आपण म्हटल्याप्रमाणे आधीच दुसर्‍या संस्थळावर वाचले होते पण काही कारणाने अभिप्राय द्यायचे राहून गेले होते, स्वाती

विसोबा खेचर Mon, 04/21/2008 - 07:23
पण हत्ती बेदरकारपणे ' आपलेच जंगल ही एक महासत्ता होणार असून एक दिवस ही माणसेच आपली गुलाम बनतील' असे उच्चरवाने सांगत होते. गरीब बिचार्‍या प्राण्यांना आपला वाली कोणीच नाही हे कधीच कळले होते. वा! सह्ही लिखा है भिडू! रुपकं वापरून मांडलेला सामाजिक आशय/वास्तव अतिशय आवडले.. व त्याला त्यांचीच कल्पनाशक्ती जबाबदार आहे असे समजावे. हे बाकी मस्तच! ;) असो, अजूनही असेच उत्तम लेखन येऊ द्या, ही विनंती... तात्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

जंगलकथा -१

हेरंब ·

प्राजु Sun, 04/20/2008 - 09:56
प्रतिकात्मक कथा आवडली. हत्तेरू, हत्तिरा आणि हत्तीव.... एकदम सह्ही. हा भाग आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विद्याधर३१ Sun, 04/20/2008 - 20:18
दुसर्‍या संस्थळावर भाग २ वाचला होता. पण भाग एक वाचण्याची उत्सुकता होती.. हत्तेरू, हत्तिरा आणि हत्तीव.... एकदम सह्ही. हा ही भाग आवडला. विद्याधर

प्राजु Sun, 04/20/2008 - 09:56
प्रतिकात्मक कथा आवडली. हत्तेरू, हत्तिरा आणि हत्तीव.... एकदम सह्ही. हा भाग आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विद्याधर३१ Sun, 04/20/2008 - 20:18
दुसर्‍या संस्थळावर भाग २ वाचला होता. पण भाग एक वाचण्याची उत्सुकता होती.. हत्तेरू, हत्तिरा आणि हत्तीव.... एकदम सह्ही. हा ही भाग आवडला. विद्याधर
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

दंव

उदय सप्रे ·

अभिज्ञ Sun, 04/20/2008 - 00:54
कविता आवडलि............ माणूस.....इतका भावनाशून्य कसा कांय देवाकडून घडला? जास्त भावले. अबब.

प्राजु Sun, 04/20/2008 - 09:47
ग्रीष्मातली पानगळ बघून पहाटे पहाटे देव रडला त्याचा आसवांचा सडा पाना-फुलांवर अलगद् पडला इथे ग्रिष्मात पानगळ बघून... यानंतर पानाफुलांवर सडा पडणे हे विरोधाभास वाटते. त्या ऐवजी जर.. त्याच्या आसवांचा सडा गवताच्या पात्यांवर अलगद् पडला.. हे कसे वाटते?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

उदय सप्रे Sun, 04/20/2008 - 10:30
प्राजु, तुमची सूचना एका अर्थी योग्यच आहे.पण (देवकी पंडित यांची क्षमा मागून !)..... ग्रीष्मात तुमच्या नावाचीच फुले - प्राजक्ताची फुले कशी सुकत सुकत जातात , पाने पण हळू हळू कमी कमी होत जातात - हा "क्षयरोग" म्हणजे त्या सजीव झाडाचे "निश्चित् मरण" देवाला कळून तो रडला अशी यामागची संकल्पना होती आणि ती तुम्ही स्वतः छान कविता करता त्यामुळे तुम्हाला नकीच समजेल हा विश्वास आहे. तुमच्या ब्लॉग वरील कविता वाचणे चालू आहे , एक अतिशय सुंदर आणि तरल अनुभव ! अभिनंदन ! माझ्या ब्लॉग्ज वरील तुमच्या अभिप्रायांबध्दल आभार !

प्राजु Sun, 04/20/2008 - 10:33
तुमची भावना अतिशय सुंदर आहे. पटले तुमचे म्हणणे.. मी ही तुमचे ब्लॉज्ग वाचते आहे. खूप छान वाटते आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा Sat, 04/26/2008 - 00:22
मी वाचली नाही आधी.. मस्त कविता आहे...माणूस.....इतका भावनाशून्य कसा कांय देवाकडून घडला? ह्म्म खरय्...

अभिज्ञ Sun, 04/20/2008 - 00:54
कविता आवडलि............ माणूस.....इतका भावनाशून्य कसा कांय देवाकडून घडला? जास्त भावले. अबब.

प्राजु Sun, 04/20/2008 - 09:47
ग्रीष्मातली पानगळ बघून पहाटे पहाटे देव रडला त्याचा आसवांचा सडा पाना-फुलांवर अलगद् पडला इथे ग्रिष्मात पानगळ बघून... यानंतर पानाफुलांवर सडा पडणे हे विरोधाभास वाटते. त्या ऐवजी जर.. त्याच्या आसवांचा सडा गवताच्या पात्यांवर अलगद् पडला.. हे कसे वाटते?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

उदय सप्रे Sun, 04/20/2008 - 10:30
प्राजु, तुमची सूचना एका अर्थी योग्यच आहे.पण (देवकी पंडित यांची क्षमा मागून !)..... ग्रीष्मात तुमच्या नावाचीच फुले - प्राजक्ताची फुले कशी सुकत सुकत जातात , पाने पण हळू हळू कमी कमी होत जातात - हा "क्षयरोग" म्हणजे त्या सजीव झाडाचे "निश्चित् मरण" देवाला कळून तो रडला अशी यामागची संकल्पना होती आणि ती तुम्ही स्वतः छान कविता करता त्यामुळे तुम्हाला नकीच समजेल हा विश्वास आहे. तुमच्या ब्लॉग वरील कविता वाचणे चालू आहे , एक अतिशय सुंदर आणि तरल अनुभव ! अभिनंदन ! माझ्या ब्लॉग्ज वरील तुमच्या अभिप्रायांबध्दल आभार !

प्राजु Sun, 04/20/2008 - 10:33
तुमची भावना अतिशय सुंदर आहे. पटले तुमचे म्हणणे.. मी ही तुमचे ब्लॉज्ग वाचते आहे. खूप छान वाटते आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा Sat, 04/26/2008 - 00:22
मी वाचली नाही आधी.. मस्त कविता आहे...माणूस.....इतका भावनाशून्य कसा कांय देवाकडून घडला? ह्म्म खरय्...
लेखनविषय:
दंव ग्रीष्मातली पानगळ बघून पहाटे पहाटे देव रडला त्याचा आसवांचा सडा पाना-फुलांवर अलगद् पडला माणूस.....इतका भावनाशून्य कसा कांय देवाकडून घडला? अश्रू ओळखेनात देवाचे? म्हणे केव्ह्ढा हा"दंव" पडला ! -------------------------------------------------- उदय गंगाधर सप्रे-ठाणे कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com आणि कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/

गजरा.....

उदय सप्रे ·

प्राजु Sun, 04/20/2008 - 09:32
काव्यातला श्लेष आवडला... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

प्राजु Sun, 04/20/2008 - 09:32
काव्यातला श्लेष आवडला... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
लेखनविषय:
गजरा..... लांब केसांची वेणी उदास वाटते केसांत फुलं माळ जरा "चेहृयामागेही सौंदर्य आहे !" डोकावून हळूच सांगेल जरा उदय गंगाधर सप्रे-ठाणे कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com आणि कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/

नकलाकार.....

उदय सप्रे ·

प्राजु Sun, 04/20/2008 - 10:37
सगळ्यांच्या नकला सादर करणारा मराठीत मात्र नकलाकार आहे ! वावा.... एकदम मस्त..! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

प्राजु Sun, 04/20/2008 - 10:37
सगळ्यांच्या नकला सादर करणारा मराठीत मात्र नकलाकार आहे ! वावा.... एकदम मस्त..! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
लेखनविषय:
नकलाकार..... कधी अभिनय कधी नकला अशा कला करतो साकार आहे वेड्यावाकड्या आयुष्याला आपल्या तो नेहेमीच देतो आकार आहे मेजकं तेव्हढंच सर्वांचं उचलून ते रंगवणारा कलाकार आहे सगळ्यांच्या नकला सादर करणारा मराठीत मात्र कलाकार आहे ! ------------------------------------- उदय गंगाधर सप्रे-ठाणे कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com आणि कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/