मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रियांकांची संवेदना

विजुभाऊ ·

व्यंकट 17/04/2008 - 08:30
प्रियांका संवेदनशील असेल पण लेखक डोक्यात गेला. हे गांधी परिवाराचं काँग्रेसचं मुखपत्र आहे काय? तसं असल्यास लेख उत्तमच झालाय. ( अवांतर: संपादकांच्या जिभेचा रंग पहाण्याचे कुतूहल जागृत झाले आहे. ) व्यंकट

In reply to by व्यंकट

आज सकाळी वाचला हा लेख लोकसत्तेत मला आधीपासून केतकर फारसे ( तुमच्याइतके) डोक्यात जात नाहीत.... पण तरी हा लेख म्हणजे लांगूलचालन वाटला... अगदी विशाल सह्याद्री सारखा अन्क वाचतो आहोत असे वाटले....

विकास 17/04/2008 - 17:17
ह्या लेखातील पहीले वाक्य त्यावेळेस संगणकाच्या अवती भवती नसलेल्या आमच्या सहचारीणीस बोलून विचारले की हे कोणी लिहीले असेल. मी कधी लोकसत्तेतील अग्रलेख वाचायला जात नाही ह्याची कल्पना असुनही लगेच उत्तर आले, "अर्थातच....!" मराठीत असल्या लेखनाला काय म्हणावे हे माहीत नाही पण सुमारसाहेब राज्यसभेचे सभासदस्यत्व मिळाले नाही तरी स्वामीनिष्ठा सोडत नाहीत हे बघून त्यांच्याबद्दल कौतुक वाटले... एक तर त्यांना खरेच तसे वाटते अथवा कधीतरी तरी खासदार होऊ अशा आशेने (की आशाळभूतपणे?) ते अजुनही लिहीत आहेत? मला तरी दुसरेच वाटते. बाकी असले लेख आणि प्रियांकाचा पब्लिसिटी स्टंट मधे सामान्याला बुद्धीबळातील प्यादी केले जाते. काही झाले तरी काँग्रेसला आज तामिळनाडू मिळू शकत नाही... करूणानिधीच्या करूणेची गरज राष्ट्रीय पातळीवर पण आहे, दमुकचे लिट्टे बद्दलचे मत काँग्रेसला माहीत आहेच... तेंव्हा असले काहीतरी करायचे बाहेर येऊन एकतर्फी बोलायचे (ते खरे खोटे / नलीनी काही सांगू शकणार नाही कारण ती तर तुरूंगातच) आणि मग असले अग्रलेख वाचून आपण म्हणायचे वा वा किती छान! बाकी मला हा अग्रलेख वाचताना अजून एक गंमत वाटली - हे संपादक महाशय स्वतःला सेक्यूलर म्हणणार, हिंदूत्वावाद्यांना येथेच्छ कुठेही बडवणार. तरी त्या बाबबतीत आता जरा ते सुधारलेत असे वाटतेय. पुर्वीचे असते तर बुश - प्युटीनला भेटले या वरलिहीतांना पण संघपरीवाराल शिव्या दिल्या असत्या...पण सर्वधर्म समभावात असल्या विषयी लिहीताना अद्वैत, गीता वगैरे आठवते... असो. प्रियांका चांगली का वाईट या विषयी मी काही बोलत नाही. ती राजकारणात आहे आणि राजकारण करत आहे. त्यात गैर काही नाही. पण आपण ते राजकारण न समजता, आपले रुमाल, पिळून पाणी निघेपर्यंत आसवांनी ओले करण्याचे काही कारण नाही इतकेच म्हणावेसे वाटते. त्या मानाने खर्‍या अर्थी हृदयस्पर्शी गोष्ट वाटली होती ती राहूल गांधींची (आठवते त्याप्रमाणे, जरी मला त्यांच्याबद्दल राजकारणी म्हणून कौतूक नसले तरी): राजीव गांधीच्या अंत्यसंस्कारांनंतर ते सरळ त्यांच्या अंगरक्षकाच्या घरी (ज्याची पण त्यात हत्या झाली होती), गेले त्याच्या लहान बाळाबरोबर न बोलता थोडे खेळले, घरच्यांशी संवाद केला आणि परत आले.

मुक्तसुनीत 17/04/2008 - 19:35
प्रियांका गांधी आणि राहुल गांधींच्या अलिकडील बातम्या वाचल्या. वाचताना झालेल्या प्रतिक्रिया संमिश्र होत्या. हे दोघे जे करत आहेत (प्रियांका तुरुंगातील अतिरेक्याला भेटणे, राहुल गांधींचे अचानक होटेलमधून उठून आदिवासींच्या घरी जाणे आणि तेथे रात्र काढणे ) त्यामधे राजकारण आहे यात शंका नाही. अशा स्वरूपाचे राजकारण नेहरूंपासून चालत आलेले आहे आणि होते. इंदिरा गांधी आणीबाणीपूर्व काळात आपल्या करिश्म्याचा असा वापर करीत; राजीव गांधींचा तर मृत्यूच , सुरक्षिततेचे कवच ओलांडून लोकांमधे मिसळताना झाला. तेव्हा इन्स्टंट लोकप्रियता, भावनांना हात घालणे , प्रसिद्धीच्या झोतात रहाणे हे सर्व यातून घडते आणि एक डोळा त्यावर ठेवूनच हे केले जाते हे निश्चित. पण वरील बातम्या वाचताना त्यातील एक अंग थोडे हृदयस्पर्शी वाटले हे मी येथे प्रामाणिकपणे मान्य करतो. काँग्रेस हा पक्ष सरंजामशाही विचारांचा , चमच्यांनी , भ्रष्टाचारी लोकांनी , गुंडांनी वर्षानुवर्षे चालवलेला आहे या आणि यासारख्या सर्व सिनिक (आणि खर्‍या) गोष्टी क्षणभर बाजूला ठेवून त्याबद्दल विचार करतो तेव्हा या प्रसंगांमधल्या करुणेचा स्पर्श कुठेतरी होतो असे वाटले. अर्थात, जर का अशा छोट्या घटनांनी एरवी विचार करणार्‍या, चार बुके शिकलेल्या व्यक्तिंच्या भावनाना कुठेतरी स्पर्श होत असेल आणि क्षणभर त्याना पूर्वीच्या पापांचा विसर पडत असेल तर मग निरक्षर जनतेने मतदानाच्या वेळी "पंज्या"वर शिक्का मारला तर नवल वाटू नये. इतर पक्षांच्या राजकारण्याना यातून शिकण्यासारखे आहे. भावनांशी खेळणे इतरांनाही शक्य आहे. पण प्रियांका-राहुल यांच्यासारख्यांचा "क्लास" इतराना दाखवता येईल का हीदेखील शंका आहेच !

In reply to by मुक्तसुनीत

विकास 17/04/2008 - 21:21
>>>.... तेव्हा या प्रसंगांमधल्या करुणेचा स्पर्श कुठेतरी होतो असे वाटले. तो करूणेचा स्पर्श मी आधी म्हणल्याप्रमाणे राजीव अंत्यसंस्कारांनंतर राहूलच्या वागण्यात दिसला. बाकी आत्ताचे वर्तन हे राजकारण जसे आहे तसेच त्यात होत असलेली माध्यमांची मदत हे पण आहे. >>>इतर पक्षांच्या राजकारण्याना यातून शिकण्यासारखे आहे. भावनांशी खेळणे इतरांनाही शक्य आहे. पण प्रियांका-राहुल यांच्यासारख्यांचा "क्लास" इतराना दाखवता येईल का हीदेखील शंका आहेच ! तुम्हाला काय वाटते माध्यमे त्याला प्रसिद्धी देतील का? आणि दिली तरी ती सरळ देतील का? आता या संदर्भात सर्वार्थाने ज्वलंत उदाहरण देतो (वाद होऊ शकेल या अर्थी) : नरेन्द्र मोदींचे (मी काही समर्थक नाही, पण माध्यमांच्या निरीक्षण करण्यासाठी) - तुर्तास गुजरात दंगल बाजूस ठेवा (त्यांना क्षमा करा/करू नका/विसरून जा/महत्व देऊ नका असे काहीच म्हणत नाही). स्वतः इतर मागासवर्गीय, गुजरात विकास चांगला केला असे अनेकांकडून (गुजराथी लोकांकडून ) ऐकले होते. पण फारतर ५०% खरे समजायचो... निवडणूकींच्या वेळेस त्यांच्या विरुद्ध माध्यमांनी तमाशा केला. ते भ्रष्टाचारी नाहीत हे सांगताना काय म्हणणार तर ते ब्रम्हचारी आहेत त्यामुळे गरजा कमी! सुमार रावांचा तर काय तेंव्हा नुसता थयथयाट चालला होता. पण तसे गांधी घराण्याबद्दल घडते का? "मोठा वृक्ष कोसळला तर सभोवताली छोट्या गोष्टी उध्वस्त होवू शकतात" असे म्हणत राजीव गांधीनी ३००० शिखांची हत्या एका वाक्यात "जस्टीफाय" केली. कोणी काही म्हणाले? आज तुम्ही अमेरिकेत पहाल तर आजही लक्षात येईल की सर्वसाधारण पणे शिख समाज हा इतर भारतीयांपासून लांब राहतो. अर्थात माझे चांगले ओळखीचे आहेत तरी देखील सांखिकी निरीक्षण केले त्यावर बोलतोय. भारतात सुवरणमंदीरात आणि दिल्लीच्या गुरूद्वारात भिंन्द्रनवालेचा फोटो लावला जातो(तो मी स्वतः पाहीला आहे आणि त्याबद्दल चे कौतूक ही तिथेच ऐकले आहे गेल्या २ वर्षात). अर्थात या बद्दल माध्यमे काही बोलणार नाहीत...आणि हो,राहूल गांधींना बॉस्टनला (काही वर्षांपूर्वी ) पकडले होते, त्याची माहीती काही राजकारण्यांनी मागायचा प्रयत्न केला (माहीती अधिकार वापरून) तरी स्टेट डिपार्टमेंट देत नाही... पण हे आपल्याकडे सांगितले जाते का? आता अमेरिकेतील हिलरी-ओबामाबद्दलचे बघा. माध्यमे एकाला कसे जवळ करतात आणि दुसर्‍यास बाजूला. अगदी काल सीएनएनवर परत पाहीले..असो. यात काही गांधी घराण्याबद्दलचा द्वेष नाही, राग नाही, पण असलाच तर माध्यमांच्या बद्दल आक्षेप आहे.

In reply to by मुक्तसुनीत

अर्थात, जर का अशा छोट्या घटनांनी एरवी विचार करणार्‍या, चार बुके शिकलेल्या व्यक्तिंच्या भावनाना कुठेतरी स्पर्श होत असेल आणि क्षणभर त्याना पूर्वीच्या पापांचा विसर पडत असेल तर मग निरक्षर जनतेने मतदानाच्या वेळी "पंज्या"वर शिक्का मारला तर नवल वाटू नये.
Public memory is always short लोकांच्या मनात बिंबणारी कृती ही जर निवडणुकीच्या टप्प्यात असलेल्या काळात झाली तर तिचा फायदा पक्षाला होतो. राजीव गांधींच्या हत्ये वेळी सहानुभुतीची लाटेचा फायदा काँग्रेसला झाला होता. अहो आपल्या शत्रुने देखील जर मन हेलावणारी कृती केली तर आपल्याला काही काळ शत्रुत्वाचा विसर पडतो. प्रकाश घाटपांडे

In reply to by मुक्तसुनीत

बगाराम 18/04/2008 - 07:25
मुक्तसुनीतजी, अशा स्वरूपाचे राजकारण नेहरूंपासून चालत आलेले आहे आणि होते. नेहरुंचे ह्या विषयी एखादे उदाहरण देऊ शकाल का? -बगाराम

In reply to by मुक्तसुनीत

बगाराम 18/04/2008 - 08:00
किस्से वाचले पण त्यामध्ये तर नेहरूंची स्तुतीच केली आहे तुमचा रोख काहीसा उलटा वाटल्याने विचारणा केली. असो. लगोलग दिलेल्या दुव्या बद्दल आभारी आहे

विजुभाऊ 17/04/2008 - 21:34
विकासराव ; गर्भार महीलेचे पोट तलवारीने चिरणे आणि तसे करणार्‍या व्यक्तीला संरक्षण देणे हे म्हणजे गुजरातचा विकास करणे होते का? विकासराव तुम्हाला गुजरातबद्दल फारसे काही माहीत नाही. थोडे संदर्भ वाचा डॉ गणेश देवींचे "वानप्रस्थ" वाचा तुम्हाला कलेल तिथे काय चालले होते. तेजगढच्या आदीवासी भागात मोदी समर्थकानी कसे थैमान घातले होते ते कळेल. गुजरात मधला सामान्य माणूस एकमेकापसुन कसा दुरावला गेला आहे ते लक्षात येईल

In reply to by विजुभाऊ

थोडेसे तर्काशी संबंध ठेवून लिहायचा प्रयत्न तरी करा. गुजरातचा विकास गुजराती लोकांना होतो आहे असे वाटत आहे त्याशिवाय माध्यमांच्या प्रभावाच्या याकाळात माध्यमांनी इतका प्रयत्न करूनही मोदी असे प्रचंड विजयी झाले नसते. पोट चिरण्याची घटना इतकाच गेल्या ५ वर्षांचा इतिहास आहे का तिथला? आणि तुम्ही सांगितली तसली पुस्तके पैशाला पासरी मिळतात. तुमच्यासारखेच काविळ झालेले ती लिहितात व तुमच्यासारखेच ती वाचतात. तुम्ही कम्युनिस्ट आहात का हो?

In reply to by ऐश्वर्या राय

विजुभाऊ 18/04/2008 - 06:19
ऐश्वर्या राय भाऊ साहेब तुमच्यासारखेच काविळ झालेले ती लिहितात व तुमच्यासारखेच ती वाचतात म्हणजे नक्की काय? ती पुस्तके निदान वाचली तरी जातात. "पांचजन्य" तर तुमचे आपले लोक ही वाचत नाहीत. सरळ मुलाला बसायला देण्यासाठी वापरतात. राहता राहीले ते मी सुचवलेले पुस्तक. त्या पुस्तकात सदर संदर्भातले केवळ एक प्रकरण आहे. अर्थात तुम्हाच्या वाचनात काहीच येत नसेल तर मी बापुडवाणा तरी काय करणार. तुम्ही कम्युनिस्ट आहात का हो? असलो नसलो तरी सर्‍हदय नकीच आहे. माध्यमांनी इतका प्रयत्न करूनही मोदी असे प्रचंड विजयी झाले नसते दहशती खाली जगणे कधी अनुभवले आहे तुम्ही? अन्यथा तसा तर्क केला नसता तुम्ही. असो .जालाच्या महाजालात जगणार्‍याना प्रत्यक्ष जगण्याच्या वेदना कशा जाणवणार. पोट चिरण्याची घटना इतकाच गेल्या ५ वर्षांचा इतिहास आहे का तिथला राज्य कर्तेच जेंव्हा असे वर्तन करतात तेंव्हा त्या शासनास कल्याणकारी शासन म्हणायचे की कोणते.मोदी प्रेमामुळे अन्ध होण्यापेक्षा कावीळ बरी म्हणायची गुजरातचा विकास गुजराती लोकांना होतो आहे असे वाटत आहे ? पाहीले आहे गुजरात ला जाऊन? केवळ गांधी नगर ,बडोदा ,सुरेन्द्र नगर, आणि सूरत म्हणजे गुजरात नव्हे. असो तर्काच्या जगात आणि वास्तव जगात हा फरक असणारच की

In reply to by विजुभाऊ

बगाराम 18/04/2008 - 07:15
विजुभाऊ तुमची प्रतिक्रिया आवडली. पण दुर्दैवाने आज 'ऐश्वर्या राय' नावने लिहिणार्‍या व्यक्तिंसारखे अतिरेकी विचार करणारे आपल्या समाजात वाढत आहेत. आणि वाईट म्हणजे त्यातले बरेचसे चांगले शिकले सवरलेले लोक आहेत.

In reply to by विजुभाऊ

जिथे जिथे हींदू मुस्लिम दंगली झाल्या आहेत तिथे तिथे हे प्रकार घडलेच आहेत. जेव्हा याप्रकारची कृत्ये होतात तेव्हा ती फक्त युध्द म्हणूनच होतात.थोड्याबहूत फरकाने ईस्रायल ने जे हल्ले पॅलेस्टाईन वर केले आहेत त्यातही अशाच स्त्रिया किंवा मुले मृत्यूमुखी पडली आहेत. आणि जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा बुध्दी गहाण पडत असते आणि लोक जे काही करतात ते केवळ एक युध्द या भावनेनेच करतात. त्यामुळे जर गर्भार स्त्रिया दंगलीत मारल्या गेल्या म्हणून शोक करायचा असेल तर सर्व देशातल्या दंगलींचा विचार करा. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

बगाराम 18/04/2008 - 07:22
पुण्याचे पेशवे राव, मलापण पूर्वी तुमच्यासारखेच वाटायचे. पण आता आपल्याकडे गुगल आहे. गुगल मध्ये गुजरात दंगल असे टाकून त्यावरील आकडेवारी वाचलीत तर डोळे पांढरे होतील. माझेही झाले. इतक्या प्रमाणात केलेल्या कत्तलीची तुलना अफ्रिकेतल्या यादवी युद्धांशीच होऊ शकते. -बगाराम

In reply to by बगाराम

विद्याधर३१ 18/04/2008 - 07:54
यावर मोदींचा विजय झाला नसून गुजराती जनतेने त्याना निवडून दिले आहे.(सो कॉल्ड मिडियाने कितीही विरोध केला तरी) विद्याधर

In reply to by विजुभाऊ

विकास 18/04/2008 - 02:26
नरेन्द्र मोदींचे (मी काही समर्थक नाही, पण माध्यमांच्या निरीक्षण करण्यासाठी) - तुर्तास गुजरात दंगल बाजूस ठेवा (त्यांना क्षमा करा/करू नका/विसरून जा/महत्व देऊ नका असे काहीच म्हणत नाही).
मी उदाहरण देताना सुरवातीस वरील वाक्य म्हणले होते. कारण तेच आहे की आपण - त्यात तुम्ही-आम्ही सर्वच आलो, माध्यमांमधील वाचून कोणाएकाच्या बाजूने अथवा विरुद्ध स्वतःची मते तयार करतो. बहुतांशी अशी मते तयार करताना ती काँग्रेस आणि साम्यवादींच्या बाजूने होतात. हिंदूत्ववादी असे म्हणले रे म्हणले की संपले हा गुंडच असणार, दहशतवादी, "फॅनॅटीक" सर्वच आले. आता आपल्याच प्रतिसादातील मजा बघा ना - ३००० शिखांना मारले गेले या बद्दल आपण काही बोलत नाही आहात. आधी मुद्दा आणला नाही पण नक्षलवाद्यांनी किती सामान्यांना मारले आणि अजून कायदा कसा हातात आहे ते माहीत आहे का? सनदी अधिकार्‍यांना मारले आहे... पण त्या बद्दल बोलले जाणार नाही. कारण त्याला प्रसिद्धी दिली जात नाही. त्याहुनही आधीचे उकरायचे तर गांधीहत्येनंतर महाराष्ट्रात आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात किती लोकं मेली कितीजणांची घरं उध्वस्त झाली या बद्दल बोलले गेले कधी का आता बोलले जाते? इतके सर्व करून काँग्रेस आणि मार्क्सवाद्यांबद्द्ल कोणी बोलणार नाही. मग मोदींबद्दलच का इतका आकस? - ते मोदी म्हणून, की हिंदूत्ववादी म्हणून, का अल्पसंख्यांकांच्या विरोधात झाले म्हणून का केवळ मानवतेच्या विरुद्ध झाले म्हणून. दुर्दैवाने यातील शेवटचे कारण सोडल्यास इतर तिन्ही कारणे या मागे आहेत असे म्हणावे लागते. मी असे म्हणत नाही की म्हणून गुजराथला प्रसिद्धी देऊ नका पण असा "आप पर" भाव कसा चालतो आपल्याला? आणि हे मी आपल्याला उद्देशून म्हणत नाही आहे तर माध्यमांना आणि तथाकथीत विचारवंत असे कसे वागतात हा प्रश्न आहे. बरं इतके आहे तर त्यांना मते कशी मिळू शकली आणि ती देखील अशा ठिकाणी जेथे त्यांना मिळण्याची शक्यता नव्हती? मग माध्यमांचे असे काय चुकले? हा सर्व वाद कोणा एका व्यक्तीची / विचाराची बा़जू घेण्यासाठी नाही तर निव्वळ विचार करताना आपण माध्यमांचे वाचत स्वतःचे विचारस्वातंत्र्य कसे गमवून बसलो आहोत या संदर्भात आहे.

ऋषिकेश 17/04/2008 - 22:37
सुमार केतकरी चाटण खासदरकी मिळण्यासाठी नियमित घेत राहवे हाच निष्कर्श बाकी अग्रलेखाने अंमळ करमणूक झाली हे खरेच ;) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

अनामिका 19/04/2008 - 17:50
परवा ती प्रियांका आणि नलिनीच्या भेटीची बातमी दुरचित्रवाहिनीवर बघितल्यापासुन कधी एकदा केतकरांच्या चिरंजिवानी अर्थात कुमार केतकरांनी उधळलेली स्तुतीसुमने "लोकसत्ता" मधे वाचतेय असे झाले होते.पण काही केल्या ती "लोकसत्ताचे "आंतरजालावरील पान काही उघडत नव्हते.म्हणुन तोंडसुख घ्यायला आणि प्रतिक्रिया देण्यास अंमळ उशिरच झाला! केतकरांनी त्यांच्या स्थायीभावाप्रमाणे हुजरेगिरी केली हे उघड! ......वर कुणीतरी म्हंटल्याप्रमाणे राज्यसभेच्या खासदारकीची अपेक्षा असावी ! पण, काहीही म्हणा !प्रियांकाचे टायमिंग जरा चुकलेच किंवा वाहिनीच्या गांधी नेहरु समर्थकांना ही बातमी जरा उशिरानेच समजली(कि जाणीवपुर्वक उशिराने दिली गेली ते काँग्रेसचे भाटच जाणोत). भेटीच्या दिवशीच माहित झाले असते तर झुंबड करुन त्या तथाकथित संवेदनशील भेटीचे थेट प्रक्षेपण दाखवता आले असते. गेलाबाजार किमान संत नलीनी आणि सुपुत्री प्रियांका यांची गळाभेट आणि संभाषण याची देही याची डोळा भारतीय जनतेला बघता आला असते. राजीव यांचा अंत ज्याप्रकारे झाला ते अतिशय दुखदायी होते हे अगदी खरेच ...........पण म्हणुन त्यांना का मारले ?याचा शोध घेण्याची संवेदना व इच्छा एकदम अशी अचानक त्यांची सोनपुतळी लेक प्रियांका हिच्यामधे कुठुन जागृत झाली देव जाणो? त्याही पेक्षा या भेटिचे कुठल्याही प्रकारचे भांडवल (राजकीय भांडवल)करु नये अशी विनंती तिने प्रसारमाध्यमांना केली होती(असे नुसतेच म्हणायचे बरं का!).पण ते कुठले ऐकायला?ही बातमी लाळघोटेपणा करत सगळ्यात आधी कोण दाखवतो यासाठी स्पर्धाच लागली होती. प्रियांकाने म्हणे शंका बोलुन दाखवली की "तिच्या वडिलांच्या हत्येमागे लिबरेशन टायगर अर्थात लिट्टे बरोबर स्थानीक राजकिय पक्षाचा देखिल हात असु शकतो". आता हे सांगायला प्रियांका कशाला हवी ?शेंबड पोर देखिल सांगेल. आणि राजीव हत्येचा शोध चालू असताना सध्या जे UPA चे घटक पक्ष आहेत त्यांच्यापैकी काही पक्षाच्या लोकांची नावे देखिल संशयितांच्या यादीत होती. नशीब! प्रियांकानी राष्ट्रिय स्वयंसेवक संघ आणि भाजपा यांच्यावर राजिव हत्येचा आरोप नाही केला?आणि बहुदा केतकर पण विसरलेच यांची नावे घ्यायला! केतकरांची सवय थोडीफार बदलतेय बहुदा? हे नेहरु गांधी घराणे भारतीय जनतेची दिशाभुल करण्याचा आपला वडिलोपार्जित उद्योग(धंदा असे वाचावे) कधी बंद करणार देवच(सोनीयादेवीच) जाणो बहुतेक केतकर आहेत तो पर्यंत तरी हे असेच चालु राहणार यात शंका नाही! सदरची प्रतिक्रिया मी मायबोली वर देखिल दिली होती. काही आक्षेप असल्यास उडवु नेमस्तक उडवु शकतात. (केतकारांचे लिखाण नजरेसमोर देखिल धरु न शकणारी) "अनामिका"

In reply to by अनामिका

विकास 19/04/2008 - 20:56
आपला प्रतिसाद आवडला. मस्त आहे. >>>नशीब! प्रियांकानी राष्ट्रिय स्वयंसेवक संघ आणि भाजपा यांच्यावर राजिव हत्येचा आरोप नाही केला? या संदर्भात: एकदा बीबीसी वर प्रियांकाची कुठल्यातरी निवडणूकीच्या थोडे आधी मुलाखत ऐकली होती. त्यात तीला बीबीसी वार्ताहार खोचून खोचून प्रश्न विचारत होता जेणे करून ती संघ/संघपरीवार/भाजपा वगैरे वर नेहेमीचे आरोप करेल. पण ती शेवटपर्यंत तसे बोलली नाही. जे काही सामाजीक प्रश्न आहेत ते सर्वत्र आहेत आणि ते उखडून काढले पाहीजेत अशा अर्थाचे ती म्हणाली. वरील प्रसंगामुळे मला तिचे राजकारणी म्हणून नक्कीच appreciation करावेसे वाटले/केले जरी याचा अर्थ मी काही तीला / ती म्हणले त्यांना मत दिले असते असा नसला तरी... परदेशात अथवा परदेशी वृत्तसंस्थांशी/कार्यक्रमात अशा पद्धतीचे ऐकलेले दुसरे म्हणजे पि.व्ही. नरसिंहराव आणि भाजपचे काही नेते.

अनामिका 19/04/2008 - 17:57
प्रियांकाने नलिनीची घेतलेली भेट ही तुरुंगाचे सगळे नियम धाब्यावर बसवुन घेतली आहे असे निष्पन्न झाले आहे. इथे वाचा. http://www.hindu.com/2008/04/18/stories/2008041854781002.htm (केतकारांचे लिखाण नजरेसमोर देखिल धरु न शकणारी) "अनामिका

थिटे मास्तर 28/07/2017 - 03:03
हे गांधी परिवाराचं काँग्रेसचं मुखपत्र आहे काय? तसं असल्यास लेख उत्तमच झालाय. छानच प्रतिसाद होता गर्भार महीलेचे पोट तलवारीने चिरणे आणि तसे करणार्‍या व्यक्तीला संरक्षण देणे हे म्हणजे गुजरातचा विकास करणे होते का? वाचुनच चर्र झाल...अस पशुवत कोणिहि कोणाहि बरोबर करु नये. मि काय म्हणतो विजुभाउ कि गुजरात दंगलित एकमेव दोषी ठरवलेल्या व्यक्ति ला तर झाडुन सगळ्या तपास यंत्रणांनि / न्यायालयांनि निर्दोष सोडले पण त्यानंतही भारतात अशा घटना घडल्या आहेत, घडतायत त्याचे ताजे उदाहण म्हणजे बंगाल मध्ये सरकारी छत्रछायेखालि अहिंसक आणि आदर्श अशा धर्माच्या लोकांचा चाललेला नंगानाच, ह्यावर आपण जर काहि आपले विचार व्यक्त केलेत तर बर होईल कारण वर एका प्रतिसादात आपण म्हटलय कि गर्भार महीलेचे पोट तलवारीने चिरणे आणि तसे करणार्‍या व्यक्तीला संरक्षण देणे हे म्हणजे गुजरातचा विकास करणे होते का? मग बंगाल मध्ये मरणारे तुमच्यासाठि माणसे नाहित का हो ? चिक्कार उदाहरण आहेत सध्या फक्त बंगालचाच उल्लेख केलाय, हा धागा वर काढणे किंवा ह्यावर प्रतिक्रिया देण्याचा उद्देश एव्हढाच आहे कि आपल्याला गुजरात दंगलिचि सातारा (महाराष्ट्रात) राहुन जर एव्हढि माहिति होति तर त्याच्या फार पुर्वि घडलेल्या दुर्दैवि अशा मुंबई दंगलिबाबत आपल्या सारखा पुरोगामि माणुस अनभिज्ञ कसा ? ईतका कि धागा काढुन मिपाकरांस विचारावे लागले कि "१९९२ च्या दंगलीत सेनेने असे काय केले की त्यामुळे मुंबई जे पोलीस दले, निमलक्षरी दले , राज्य राखीव सुरक्शा दले याना त्यांच्या हत्यारांसहीतही वाचवणे जमत नव्हते आणि सेनेने ते करुन दाखवले "" खफ वर आपण ताकाला जाउन भांडे लपविण्याचा ईन्कार केलाय. तुर्तास एव्हढेच जर माझ्या ह्या प्रतिसादाला उत्तर आले तर मग छानपैकि राहुल आणि प्रियांका वर लिहिन म्हणतो.

व्यंकट 17/04/2008 - 08:30
प्रियांका संवेदनशील असेल पण लेखक डोक्यात गेला. हे गांधी परिवाराचं काँग्रेसचं मुखपत्र आहे काय? तसं असल्यास लेख उत्तमच झालाय. ( अवांतर: संपादकांच्या जिभेचा रंग पहाण्याचे कुतूहल जागृत झाले आहे. ) व्यंकट

In reply to by व्यंकट

आज सकाळी वाचला हा लेख लोकसत्तेत मला आधीपासून केतकर फारसे ( तुमच्याइतके) डोक्यात जात नाहीत.... पण तरी हा लेख म्हणजे लांगूलचालन वाटला... अगदी विशाल सह्याद्री सारखा अन्क वाचतो आहोत असे वाटले....

विकास 17/04/2008 - 17:17
ह्या लेखातील पहीले वाक्य त्यावेळेस संगणकाच्या अवती भवती नसलेल्या आमच्या सहचारीणीस बोलून विचारले की हे कोणी लिहीले असेल. मी कधी लोकसत्तेतील अग्रलेख वाचायला जात नाही ह्याची कल्पना असुनही लगेच उत्तर आले, "अर्थातच....!" मराठीत असल्या लेखनाला काय म्हणावे हे माहीत नाही पण सुमारसाहेब राज्यसभेचे सभासदस्यत्व मिळाले नाही तरी स्वामीनिष्ठा सोडत नाहीत हे बघून त्यांच्याबद्दल कौतुक वाटले... एक तर त्यांना खरेच तसे वाटते अथवा कधीतरी तरी खासदार होऊ अशा आशेने (की आशाळभूतपणे?) ते अजुनही लिहीत आहेत? मला तरी दुसरेच वाटते. बाकी असले लेख आणि प्रियांकाचा पब्लिसिटी स्टंट मधे सामान्याला बुद्धीबळातील प्यादी केले जाते. काही झाले तरी काँग्रेसला आज तामिळनाडू मिळू शकत नाही... करूणानिधीच्या करूणेची गरज राष्ट्रीय पातळीवर पण आहे, दमुकचे लिट्टे बद्दलचे मत काँग्रेसला माहीत आहेच... तेंव्हा असले काहीतरी करायचे बाहेर येऊन एकतर्फी बोलायचे (ते खरे खोटे / नलीनी काही सांगू शकणार नाही कारण ती तर तुरूंगातच) आणि मग असले अग्रलेख वाचून आपण म्हणायचे वा वा किती छान! बाकी मला हा अग्रलेख वाचताना अजून एक गंमत वाटली - हे संपादक महाशय स्वतःला सेक्यूलर म्हणणार, हिंदूत्वावाद्यांना येथेच्छ कुठेही बडवणार. तरी त्या बाबबतीत आता जरा ते सुधारलेत असे वाटतेय. पुर्वीचे असते तर बुश - प्युटीनला भेटले या वरलिहीतांना पण संघपरीवाराल शिव्या दिल्या असत्या...पण सर्वधर्म समभावात असल्या विषयी लिहीताना अद्वैत, गीता वगैरे आठवते... असो. प्रियांका चांगली का वाईट या विषयी मी काही बोलत नाही. ती राजकारणात आहे आणि राजकारण करत आहे. त्यात गैर काही नाही. पण आपण ते राजकारण न समजता, आपले रुमाल, पिळून पाणी निघेपर्यंत आसवांनी ओले करण्याचे काही कारण नाही इतकेच म्हणावेसे वाटते. त्या मानाने खर्‍या अर्थी हृदयस्पर्शी गोष्ट वाटली होती ती राहूल गांधींची (आठवते त्याप्रमाणे, जरी मला त्यांच्याबद्दल राजकारणी म्हणून कौतूक नसले तरी): राजीव गांधीच्या अंत्यसंस्कारांनंतर ते सरळ त्यांच्या अंगरक्षकाच्या घरी (ज्याची पण त्यात हत्या झाली होती), गेले त्याच्या लहान बाळाबरोबर न बोलता थोडे खेळले, घरच्यांशी संवाद केला आणि परत आले.

मुक्तसुनीत 17/04/2008 - 19:35
प्रियांका गांधी आणि राहुल गांधींच्या अलिकडील बातम्या वाचल्या. वाचताना झालेल्या प्रतिक्रिया संमिश्र होत्या. हे दोघे जे करत आहेत (प्रियांका तुरुंगातील अतिरेक्याला भेटणे, राहुल गांधींचे अचानक होटेलमधून उठून आदिवासींच्या घरी जाणे आणि तेथे रात्र काढणे ) त्यामधे राजकारण आहे यात शंका नाही. अशा स्वरूपाचे राजकारण नेहरूंपासून चालत आलेले आहे आणि होते. इंदिरा गांधी आणीबाणीपूर्व काळात आपल्या करिश्म्याचा असा वापर करीत; राजीव गांधींचा तर मृत्यूच , सुरक्षिततेचे कवच ओलांडून लोकांमधे मिसळताना झाला. तेव्हा इन्स्टंट लोकप्रियता, भावनांना हात घालणे , प्रसिद्धीच्या झोतात रहाणे हे सर्व यातून घडते आणि एक डोळा त्यावर ठेवूनच हे केले जाते हे निश्चित. पण वरील बातम्या वाचताना त्यातील एक अंग थोडे हृदयस्पर्शी वाटले हे मी येथे प्रामाणिकपणे मान्य करतो. काँग्रेस हा पक्ष सरंजामशाही विचारांचा , चमच्यांनी , भ्रष्टाचारी लोकांनी , गुंडांनी वर्षानुवर्षे चालवलेला आहे या आणि यासारख्या सर्व सिनिक (आणि खर्‍या) गोष्टी क्षणभर बाजूला ठेवून त्याबद्दल विचार करतो तेव्हा या प्रसंगांमधल्या करुणेचा स्पर्श कुठेतरी होतो असे वाटले. अर्थात, जर का अशा छोट्या घटनांनी एरवी विचार करणार्‍या, चार बुके शिकलेल्या व्यक्तिंच्या भावनाना कुठेतरी स्पर्श होत असेल आणि क्षणभर त्याना पूर्वीच्या पापांचा विसर पडत असेल तर मग निरक्षर जनतेने मतदानाच्या वेळी "पंज्या"वर शिक्का मारला तर नवल वाटू नये. इतर पक्षांच्या राजकारण्याना यातून शिकण्यासारखे आहे. भावनांशी खेळणे इतरांनाही शक्य आहे. पण प्रियांका-राहुल यांच्यासारख्यांचा "क्लास" इतराना दाखवता येईल का हीदेखील शंका आहेच !

In reply to by मुक्तसुनीत

विकास 17/04/2008 - 21:21
>>>.... तेव्हा या प्रसंगांमधल्या करुणेचा स्पर्श कुठेतरी होतो असे वाटले. तो करूणेचा स्पर्श मी आधी म्हणल्याप्रमाणे राजीव अंत्यसंस्कारांनंतर राहूलच्या वागण्यात दिसला. बाकी आत्ताचे वर्तन हे राजकारण जसे आहे तसेच त्यात होत असलेली माध्यमांची मदत हे पण आहे. >>>इतर पक्षांच्या राजकारण्याना यातून शिकण्यासारखे आहे. भावनांशी खेळणे इतरांनाही शक्य आहे. पण प्रियांका-राहुल यांच्यासारख्यांचा "क्लास" इतराना दाखवता येईल का हीदेखील शंका आहेच ! तुम्हाला काय वाटते माध्यमे त्याला प्रसिद्धी देतील का? आणि दिली तरी ती सरळ देतील का? आता या संदर्भात सर्वार्थाने ज्वलंत उदाहरण देतो (वाद होऊ शकेल या अर्थी) : नरेन्द्र मोदींचे (मी काही समर्थक नाही, पण माध्यमांच्या निरीक्षण करण्यासाठी) - तुर्तास गुजरात दंगल बाजूस ठेवा (त्यांना क्षमा करा/करू नका/विसरून जा/महत्व देऊ नका असे काहीच म्हणत नाही). स्वतः इतर मागासवर्गीय, गुजरात विकास चांगला केला असे अनेकांकडून (गुजराथी लोकांकडून ) ऐकले होते. पण फारतर ५०% खरे समजायचो... निवडणूकींच्या वेळेस त्यांच्या विरुद्ध माध्यमांनी तमाशा केला. ते भ्रष्टाचारी नाहीत हे सांगताना काय म्हणणार तर ते ब्रम्हचारी आहेत त्यामुळे गरजा कमी! सुमार रावांचा तर काय तेंव्हा नुसता थयथयाट चालला होता. पण तसे गांधी घराण्याबद्दल घडते का? "मोठा वृक्ष कोसळला तर सभोवताली छोट्या गोष्टी उध्वस्त होवू शकतात" असे म्हणत राजीव गांधीनी ३००० शिखांची हत्या एका वाक्यात "जस्टीफाय" केली. कोणी काही म्हणाले? आज तुम्ही अमेरिकेत पहाल तर आजही लक्षात येईल की सर्वसाधारण पणे शिख समाज हा इतर भारतीयांपासून लांब राहतो. अर्थात माझे चांगले ओळखीचे आहेत तरी देखील सांखिकी निरीक्षण केले त्यावर बोलतोय. भारतात सुवरणमंदीरात आणि दिल्लीच्या गुरूद्वारात भिंन्द्रनवालेचा फोटो लावला जातो(तो मी स्वतः पाहीला आहे आणि त्याबद्दल चे कौतूक ही तिथेच ऐकले आहे गेल्या २ वर्षात). अर्थात या बद्दल माध्यमे काही बोलणार नाहीत...आणि हो,राहूल गांधींना बॉस्टनला (काही वर्षांपूर्वी ) पकडले होते, त्याची माहीती काही राजकारण्यांनी मागायचा प्रयत्न केला (माहीती अधिकार वापरून) तरी स्टेट डिपार्टमेंट देत नाही... पण हे आपल्याकडे सांगितले जाते का? आता अमेरिकेतील हिलरी-ओबामाबद्दलचे बघा. माध्यमे एकाला कसे जवळ करतात आणि दुसर्‍यास बाजूला. अगदी काल सीएनएनवर परत पाहीले..असो. यात काही गांधी घराण्याबद्दलचा द्वेष नाही, राग नाही, पण असलाच तर माध्यमांच्या बद्दल आक्षेप आहे.

In reply to by मुक्तसुनीत

अर्थात, जर का अशा छोट्या घटनांनी एरवी विचार करणार्‍या, चार बुके शिकलेल्या व्यक्तिंच्या भावनाना कुठेतरी स्पर्श होत असेल आणि क्षणभर त्याना पूर्वीच्या पापांचा विसर पडत असेल तर मग निरक्षर जनतेने मतदानाच्या वेळी "पंज्या"वर शिक्का मारला तर नवल वाटू नये.
Public memory is always short लोकांच्या मनात बिंबणारी कृती ही जर निवडणुकीच्या टप्प्यात असलेल्या काळात झाली तर तिचा फायदा पक्षाला होतो. राजीव गांधींच्या हत्ये वेळी सहानुभुतीची लाटेचा फायदा काँग्रेसला झाला होता. अहो आपल्या शत्रुने देखील जर मन हेलावणारी कृती केली तर आपल्याला काही काळ शत्रुत्वाचा विसर पडतो. प्रकाश घाटपांडे

In reply to by मुक्तसुनीत

बगाराम 18/04/2008 - 07:25
मुक्तसुनीतजी, अशा स्वरूपाचे राजकारण नेहरूंपासून चालत आलेले आहे आणि होते. नेहरुंचे ह्या विषयी एखादे उदाहरण देऊ शकाल का? -बगाराम

In reply to by मुक्तसुनीत

बगाराम 18/04/2008 - 08:00
किस्से वाचले पण त्यामध्ये तर नेहरूंची स्तुतीच केली आहे तुमचा रोख काहीसा उलटा वाटल्याने विचारणा केली. असो. लगोलग दिलेल्या दुव्या बद्दल आभारी आहे

विजुभाऊ 17/04/2008 - 21:34
विकासराव ; गर्भार महीलेचे पोट तलवारीने चिरणे आणि तसे करणार्‍या व्यक्तीला संरक्षण देणे हे म्हणजे गुजरातचा विकास करणे होते का? विकासराव तुम्हाला गुजरातबद्दल फारसे काही माहीत नाही. थोडे संदर्भ वाचा डॉ गणेश देवींचे "वानप्रस्थ" वाचा तुम्हाला कलेल तिथे काय चालले होते. तेजगढच्या आदीवासी भागात मोदी समर्थकानी कसे थैमान घातले होते ते कळेल. गुजरात मधला सामान्य माणूस एकमेकापसुन कसा दुरावला गेला आहे ते लक्षात येईल

In reply to by विजुभाऊ

थोडेसे तर्काशी संबंध ठेवून लिहायचा प्रयत्न तरी करा. गुजरातचा विकास गुजराती लोकांना होतो आहे असे वाटत आहे त्याशिवाय माध्यमांच्या प्रभावाच्या याकाळात माध्यमांनी इतका प्रयत्न करूनही मोदी असे प्रचंड विजयी झाले नसते. पोट चिरण्याची घटना इतकाच गेल्या ५ वर्षांचा इतिहास आहे का तिथला? आणि तुम्ही सांगितली तसली पुस्तके पैशाला पासरी मिळतात. तुमच्यासारखेच काविळ झालेले ती लिहितात व तुमच्यासारखेच ती वाचतात. तुम्ही कम्युनिस्ट आहात का हो?

In reply to by ऐश्वर्या राय

विजुभाऊ 18/04/2008 - 06:19
ऐश्वर्या राय भाऊ साहेब तुमच्यासारखेच काविळ झालेले ती लिहितात व तुमच्यासारखेच ती वाचतात म्हणजे नक्की काय? ती पुस्तके निदान वाचली तरी जातात. "पांचजन्य" तर तुमचे आपले लोक ही वाचत नाहीत. सरळ मुलाला बसायला देण्यासाठी वापरतात. राहता राहीले ते मी सुचवलेले पुस्तक. त्या पुस्तकात सदर संदर्भातले केवळ एक प्रकरण आहे. अर्थात तुम्हाच्या वाचनात काहीच येत नसेल तर मी बापुडवाणा तरी काय करणार. तुम्ही कम्युनिस्ट आहात का हो? असलो नसलो तरी सर्‍हदय नकीच आहे. माध्यमांनी इतका प्रयत्न करूनही मोदी असे प्रचंड विजयी झाले नसते दहशती खाली जगणे कधी अनुभवले आहे तुम्ही? अन्यथा तसा तर्क केला नसता तुम्ही. असो .जालाच्या महाजालात जगणार्‍याना प्रत्यक्ष जगण्याच्या वेदना कशा जाणवणार. पोट चिरण्याची घटना इतकाच गेल्या ५ वर्षांचा इतिहास आहे का तिथला राज्य कर्तेच जेंव्हा असे वर्तन करतात तेंव्हा त्या शासनास कल्याणकारी शासन म्हणायचे की कोणते.मोदी प्रेमामुळे अन्ध होण्यापेक्षा कावीळ बरी म्हणायची गुजरातचा विकास गुजराती लोकांना होतो आहे असे वाटत आहे ? पाहीले आहे गुजरात ला जाऊन? केवळ गांधी नगर ,बडोदा ,सुरेन्द्र नगर, आणि सूरत म्हणजे गुजरात नव्हे. असो तर्काच्या जगात आणि वास्तव जगात हा फरक असणारच की

In reply to by विजुभाऊ

बगाराम 18/04/2008 - 07:15
विजुभाऊ तुमची प्रतिक्रिया आवडली. पण दुर्दैवाने आज 'ऐश्वर्या राय' नावने लिहिणार्‍या व्यक्तिंसारखे अतिरेकी विचार करणारे आपल्या समाजात वाढत आहेत. आणि वाईट म्हणजे त्यातले बरेचसे चांगले शिकले सवरलेले लोक आहेत.

In reply to by विजुभाऊ

जिथे जिथे हींदू मुस्लिम दंगली झाल्या आहेत तिथे तिथे हे प्रकार घडलेच आहेत. जेव्हा याप्रकारची कृत्ये होतात तेव्हा ती फक्त युध्द म्हणूनच होतात.थोड्याबहूत फरकाने ईस्रायल ने जे हल्ले पॅलेस्टाईन वर केले आहेत त्यातही अशाच स्त्रिया किंवा मुले मृत्यूमुखी पडली आहेत. आणि जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा बुध्दी गहाण पडत असते आणि लोक जे काही करतात ते केवळ एक युध्द या भावनेनेच करतात. त्यामुळे जर गर्भार स्त्रिया दंगलीत मारल्या गेल्या म्हणून शोक करायचा असेल तर सर्व देशातल्या दंगलींचा विचार करा. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

बगाराम 18/04/2008 - 07:22
पुण्याचे पेशवे राव, मलापण पूर्वी तुमच्यासारखेच वाटायचे. पण आता आपल्याकडे गुगल आहे. गुगल मध्ये गुजरात दंगल असे टाकून त्यावरील आकडेवारी वाचलीत तर डोळे पांढरे होतील. माझेही झाले. इतक्या प्रमाणात केलेल्या कत्तलीची तुलना अफ्रिकेतल्या यादवी युद्धांशीच होऊ शकते. -बगाराम

In reply to by बगाराम

विद्याधर३१ 18/04/2008 - 07:54
यावर मोदींचा विजय झाला नसून गुजराती जनतेने त्याना निवडून दिले आहे.(सो कॉल्ड मिडियाने कितीही विरोध केला तरी) विद्याधर

In reply to by विजुभाऊ

विकास 18/04/2008 - 02:26
नरेन्द्र मोदींचे (मी काही समर्थक नाही, पण माध्यमांच्या निरीक्षण करण्यासाठी) - तुर्तास गुजरात दंगल बाजूस ठेवा (त्यांना क्षमा करा/करू नका/विसरून जा/महत्व देऊ नका असे काहीच म्हणत नाही).
मी उदाहरण देताना सुरवातीस वरील वाक्य म्हणले होते. कारण तेच आहे की आपण - त्यात तुम्ही-आम्ही सर्वच आलो, माध्यमांमधील वाचून कोणाएकाच्या बाजूने अथवा विरुद्ध स्वतःची मते तयार करतो. बहुतांशी अशी मते तयार करताना ती काँग्रेस आणि साम्यवादींच्या बाजूने होतात. हिंदूत्ववादी असे म्हणले रे म्हणले की संपले हा गुंडच असणार, दहशतवादी, "फॅनॅटीक" सर्वच आले. आता आपल्याच प्रतिसादातील मजा बघा ना - ३००० शिखांना मारले गेले या बद्दल आपण काही बोलत नाही आहात. आधी मुद्दा आणला नाही पण नक्षलवाद्यांनी किती सामान्यांना मारले आणि अजून कायदा कसा हातात आहे ते माहीत आहे का? सनदी अधिकार्‍यांना मारले आहे... पण त्या बद्दल बोलले जाणार नाही. कारण त्याला प्रसिद्धी दिली जात नाही. त्याहुनही आधीचे उकरायचे तर गांधीहत्येनंतर महाराष्ट्रात आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात किती लोकं मेली कितीजणांची घरं उध्वस्त झाली या बद्दल बोलले गेले कधी का आता बोलले जाते? इतके सर्व करून काँग्रेस आणि मार्क्सवाद्यांबद्द्ल कोणी बोलणार नाही. मग मोदींबद्दलच का इतका आकस? - ते मोदी म्हणून, की हिंदूत्ववादी म्हणून, का अल्पसंख्यांकांच्या विरोधात झाले म्हणून का केवळ मानवतेच्या विरुद्ध झाले म्हणून. दुर्दैवाने यातील शेवटचे कारण सोडल्यास इतर तिन्ही कारणे या मागे आहेत असे म्हणावे लागते. मी असे म्हणत नाही की म्हणून गुजराथला प्रसिद्धी देऊ नका पण असा "आप पर" भाव कसा चालतो आपल्याला? आणि हे मी आपल्याला उद्देशून म्हणत नाही आहे तर माध्यमांना आणि तथाकथीत विचारवंत असे कसे वागतात हा प्रश्न आहे. बरं इतके आहे तर त्यांना मते कशी मिळू शकली आणि ती देखील अशा ठिकाणी जेथे त्यांना मिळण्याची शक्यता नव्हती? मग माध्यमांचे असे काय चुकले? हा सर्व वाद कोणा एका व्यक्तीची / विचाराची बा़जू घेण्यासाठी नाही तर निव्वळ विचार करताना आपण माध्यमांचे वाचत स्वतःचे विचारस्वातंत्र्य कसे गमवून बसलो आहोत या संदर्भात आहे.

ऋषिकेश 17/04/2008 - 22:37
सुमार केतकरी चाटण खासदरकी मिळण्यासाठी नियमित घेत राहवे हाच निष्कर्श बाकी अग्रलेखाने अंमळ करमणूक झाली हे खरेच ;) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

अनामिका 19/04/2008 - 17:50
परवा ती प्रियांका आणि नलिनीच्या भेटीची बातमी दुरचित्रवाहिनीवर बघितल्यापासुन कधी एकदा केतकरांच्या चिरंजिवानी अर्थात कुमार केतकरांनी उधळलेली स्तुतीसुमने "लोकसत्ता" मधे वाचतेय असे झाले होते.पण काही केल्या ती "लोकसत्ताचे "आंतरजालावरील पान काही उघडत नव्हते.म्हणुन तोंडसुख घ्यायला आणि प्रतिक्रिया देण्यास अंमळ उशिरच झाला! केतकरांनी त्यांच्या स्थायीभावाप्रमाणे हुजरेगिरी केली हे उघड! ......वर कुणीतरी म्हंटल्याप्रमाणे राज्यसभेच्या खासदारकीची अपेक्षा असावी ! पण, काहीही म्हणा !प्रियांकाचे टायमिंग जरा चुकलेच किंवा वाहिनीच्या गांधी नेहरु समर्थकांना ही बातमी जरा उशिरानेच समजली(कि जाणीवपुर्वक उशिराने दिली गेली ते काँग्रेसचे भाटच जाणोत). भेटीच्या दिवशीच माहित झाले असते तर झुंबड करुन त्या तथाकथित संवेदनशील भेटीचे थेट प्रक्षेपण दाखवता आले असते. गेलाबाजार किमान संत नलीनी आणि सुपुत्री प्रियांका यांची गळाभेट आणि संभाषण याची देही याची डोळा भारतीय जनतेला बघता आला असते. राजीव यांचा अंत ज्याप्रकारे झाला ते अतिशय दुखदायी होते हे अगदी खरेच ...........पण म्हणुन त्यांना का मारले ?याचा शोध घेण्याची संवेदना व इच्छा एकदम अशी अचानक त्यांची सोनपुतळी लेक प्रियांका हिच्यामधे कुठुन जागृत झाली देव जाणो? त्याही पेक्षा या भेटिचे कुठल्याही प्रकारचे भांडवल (राजकीय भांडवल)करु नये अशी विनंती तिने प्रसारमाध्यमांना केली होती(असे नुसतेच म्हणायचे बरं का!).पण ते कुठले ऐकायला?ही बातमी लाळघोटेपणा करत सगळ्यात आधी कोण दाखवतो यासाठी स्पर्धाच लागली होती. प्रियांकाने म्हणे शंका बोलुन दाखवली की "तिच्या वडिलांच्या हत्येमागे लिबरेशन टायगर अर्थात लिट्टे बरोबर स्थानीक राजकिय पक्षाचा देखिल हात असु शकतो". आता हे सांगायला प्रियांका कशाला हवी ?शेंबड पोर देखिल सांगेल. आणि राजीव हत्येचा शोध चालू असताना सध्या जे UPA चे घटक पक्ष आहेत त्यांच्यापैकी काही पक्षाच्या लोकांची नावे देखिल संशयितांच्या यादीत होती. नशीब! प्रियांकानी राष्ट्रिय स्वयंसेवक संघ आणि भाजपा यांच्यावर राजिव हत्येचा आरोप नाही केला?आणि बहुदा केतकर पण विसरलेच यांची नावे घ्यायला! केतकरांची सवय थोडीफार बदलतेय बहुदा? हे नेहरु गांधी घराणे भारतीय जनतेची दिशाभुल करण्याचा आपला वडिलोपार्जित उद्योग(धंदा असे वाचावे) कधी बंद करणार देवच(सोनीयादेवीच) जाणो बहुतेक केतकर आहेत तो पर्यंत तरी हे असेच चालु राहणार यात शंका नाही! सदरची प्रतिक्रिया मी मायबोली वर देखिल दिली होती. काही आक्षेप असल्यास उडवु नेमस्तक उडवु शकतात. (केतकारांचे लिखाण नजरेसमोर देखिल धरु न शकणारी) "अनामिका"

In reply to by अनामिका

विकास 19/04/2008 - 20:56
आपला प्रतिसाद आवडला. मस्त आहे. >>>नशीब! प्रियांकानी राष्ट्रिय स्वयंसेवक संघ आणि भाजपा यांच्यावर राजिव हत्येचा आरोप नाही केला? या संदर्भात: एकदा बीबीसी वर प्रियांकाची कुठल्यातरी निवडणूकीच्या थोडे आधी मुलाखत ऐकली होती. त्यात तीला बीबीसी वार्ताहार खोचून खोचून प्रश्न विचारत होता जेणे करून ती संघ/संघपरीवार/भाजपा वगैरे वर नेहेमीचे आरोप करेल. पण ती शेवटपर्यंत तसे बोलली नाही. जे काही सामाजीक प्रश्न आहेत ते सर्वत्र आहेत आणि ते उखडून काढले पाहीजेत अशा अर्थाचे ती म्हणाली. वरील प्रसंगामुळे मला तिचे राजकारणी म्हणून नक्कीच appreciation करावेसे वाटले/केले जरी याचा अर्थ मी काही तीला / ती म्हणले त्यांना मत दिले असते असा नसला तरी... परदेशात अथवा परदेशी वृत्तसंस्थांशी/कार्यक्रमात अशा पद्धतीचे ऐकलेले दुसरे म्हणजे पि.व्ही. नरसिंहराव आणि भाजपचे काही नेते.

अनामिका 19/04/2008 - 17:57
प्रियांकाने नलिनीची घेतलेली भेट ही तुरुंगाचे सगळे नियम धाब्यावर बसवुन घेतली आहे असे निष्पन्न झाले आहे. इथे वाचा. http://www.hindu.com/2008/04/18/stories/2008041854781002.htm (केतकारांचे लिखाण नजरेसमोर देखिल धरु न शकणारी) "अनामिका

थिटे मास्तर 28/07/2017 - 03:03
हे गांधी परिवाराचं काँग्रेसचं मुखपत्र आहे काय? तसं असल्यास लेख उत्तमच झालाय. छानच प्रतिसाद होता गर्भार महीलेचे पोट तलवारीने चिरणे आणि तसे करणार्‍या व्यक्तीला संरक्षण देणे हे म्हणजे गुजरातचा विकास करणे होते का? वाचुनच चर्र झाल...अस पशुवत कोणिहि कोणाहि बरोबर करु नये. मि काय म्हणतो विजुभाउ कि गुजरात दंगलित एकमेव दोषी ठरवलेल्या व्यक्ति ला तर झाडुन सगळ्या तपास यंत्रणांनि / न्यायालयांनि निर्दोष सोडले पण त्यानंतही भारतात अशा घटना घडल्या आहेत, घडतायत त्याचे ताजे उदाहण म्हणजे बंगाल मध्ये सरकारी छत्रछायेखालि अहिंसक आणि आदर्श अशा धर्माच्या लोकांचा चाललेला नंगानाच, ह्यावर आपण जर काहि आपले विचार व्यक्त केलेत तर बर होईल कारण वर एका प्रतिसादात आपण म्हटलय कि गर्भार महीलेचे पोट तलवारीने चिरणे आणि तसे करणार्‍या व्यक्तीला संरक्षण देणे हे म्हणजे गुजरातचा विकास करणे होते का? मग बंगाल मध्ये मरणारे तुमच्यासाठि माणसे नाहित का हो ? चिक्कार उदाहरण आहेत सध्या फक्त बंगालचाच उल्लेख केलाय, हा धागा वर काढणे किंवा ह्यावर प्रतिक्रिया देण्याचा उद्देश एव्हढाच आहे कि आपल्याला गुजरात दंगलिचि सातारा (महाराष्ट्रात) राहुन जर एव्हढि माहिति होति तर त्याच्या फार पुर्वि घडलेल्या दुर्दैवि अशा मुंबई दंगलिबाबत आपल्या सारखा पुरोगामि माणुस अनभिज्ञ कसा ? ईतका कि धागा काढुन मिपाकरांस विचारावे लागले कि "१९९२ च्या दंगलीत सेनेने असे काय केले की त्यामुळे मुंबई जे पोलीस दले, निमलक्षरी दले , राज्य राखीव सुरक्शा दले याना त्यांच्या हत्यारांसहीतही वाचवणे जमत नव्हते आणि सेनेने ते करुन दाखवले "" खफ वर आपण ताकाला जाउन भांडे लपविण्याचा ईन्कार केलाय. तुर्तास एव्हढेच जर माझ्या ह्या प्रतिसादाला उत्तर आले तर मग छानपैकि राहुल आणि प्रियांका वर लिहिन म्हणतो.
राजकाराणा पलिकडे जाउन विचार करणारी अशीही माणसे असतात. एक चांगला लेख. जरुर वाचा प्रियांकांची संवेदना: http://loksatta.com/daily/20080417/edt.htm

टीप देणे

बगाराम ·

व्यंकट 17/04/2008 - 09:05
अमेरिकेत आहात काय? अमेरिकेत सिस्टीम अनफेअर आहे, ४-६ डॉलर्स ताशी पगार मिळतो. शक्यतो सगळे वेटर्स पार्ट टाईम असतात. मालकानी योग्य पगार द्यायला हवा पण तसे होत नाही, कारण टीप्सचे कल्चर आहे. बसबॉय्स आणि इतर कर्मचार्‍यांबरोबर टीप्स वाटून घ्याव्या लागतात. मी १०% द्यायचो, पण एक मित्र होता तो येथे शिकत होता, तो म्हणाला की यू नीड टू वर्क एज वेटर टू अप्रिशिएट टीप्स. वेटर्स २०% अपेक्षा ठेवतात. ६ पेक्षा अधीक लोक असतील तर १८% बीलात आपोआप ग्रॅच्युईटी मिळवूनच बील येतं. आणि सर्विस म्हणजे काय तर एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणा पर्यंत ताट नेणे. अमेरिकन सरकार ८% टीप्स गृहीत धरून वेटर्सकडून टॅक्स मागतं असं सुद्धा मला त्या मित्राने सांगितलं होतं. ४-५ स्टार मधे गेल्यास डिनर टेबलवर बसल्याबसल्याच टीप देणे अपेक्षीत असते, आणि जातांना पण :) वॅलेट पार्कींग करता सुद्धा द्यावीच लागते. उपायः १. वेटर सर्वीस असलेल्या हॉटेल्स मधे जाऊ नये. २. बफे असल्यास टीप्स नाही दिल्यातरी चालतात. भारतीय, अमेरिकन असं काही नसत टीप्स करता, इट्स जस्ट कल्चर. मी अस ऐकून आहे की, बर्‍याच युरोपियन देशात टीप्सच कल्चर नाहीये, विशेषतः साउथ आणि इस्ट युरोप. व्यंकट

In reply to by व्यंकट

बर्‍याच युरोपियन देशात टीप्सच कल्चर नाहीये मी जर्मनीत राहते आणि इथे टीप दिली जाते.रेस्टॉरंटच काय तर टॅक्सीड्रायव्हरही टीपची अपेक्षा करतो.जर्मनीच नव्हे तर फ्रान्स,इटली,स्पेन आदि देशातही वेटर्सची टीपची अपेक्षा असते. टीप अजिबात 'न स्वीकारणारे' लोक(म्हणजे आपण बक्षिसी देऊ केली तरी न घेणारे) मी तरी फक्त जपान मध्ये पाहिले आहेत. स्वाती

धनंजय 17/04/2008 - 09:10
(येथे तपशील अमेरिकेचा आहे.) मलाही तसाच डोक्याला त्रास पूर्वी होत असे. पण काही माहिती कळून वेगळे वाटू लागले. अमेरिकेत बहुतेक मजूर व्यवसायांकरिता तासाला कमीतकमी काही पगार द्यावा लागतो. तसा कायदा आहे. परंतु हॉटेल मजुरांना १५% टीप मिळते असे गृहीत धरून त्यांना कमी पगार दिला तर चालतो. इंडियन रेस्टॉरंटवाले काही वेगळे नाहीत. ही येथील अनिष्ट (पण कायदेशीर) प्रथा आहे. माझ्या मते हॉटेलमालकाने पूर्ण पगार द्यावा आणि मला टीप द्यायची भीड पडू नये. पण त्या विचित्र कायद्याला वेटर, टेबल पुसणारा पोर्‍या, हे जबाबदार नाहीत. म्हणून त्या अनिष्ट कायद्याला लाथ घातली, तर ती त्यांच्या पोटावर लागू नये. म्हणून मी १५% टीप तरी देतोच. मेनूमधून किमतीला ५% कर आणि १५% टीप = २०% अधिभार जोडतो, ती "खरी" किंमत मानतो. आणि त्या किमतीला परवडला, तरच पदार्थ मागवतो. (कमीतकमी पगारावर दिवसाला ८ तास काम केले तर उदरनिर्वाह जेमतेम चालतो, हे लक्षात असू द्यावे.)

चतुरंग 17/04/2008 - 20:48
होय मी ही एकूण बिलावर (त्यात ५% टॅक्स असतोच) १० ते १२ % एवढी टीप देतो. पूर्ण पगार न दिल्याने तिथे काम करणार्‍यांना तोशीस पडते. बरेचदा विद्यार्थीही सुटीत काम करीत असतात. त्यांना थोडे पैसे आपल्याकडून मिळाले तर हरकत नसावी असे वाटते. त्यामुळे अगदी कायद्यावर डोळा ठेऊन वागण्यात किंवा त्रास करुन घेण्यात अर्थ नाही. चतुरंग

वरदा 17/04/2008 - 21:19
इथे काही गुजराथ्यांनी आता एक कॉमन डब्बा ठेवायला सुरुवात केलेय हवी तेवढी टीप टाकायची आणि मग ते वाटून घेतात. तिथे थोडी कमी टाकलॉ तरी चालते. पण नॉर्मल ठीकाणी मिनिमम १५% देतेच्...फक्त रेस्टॉरंट कशाला अगदी ब्यूटी पार्लर मधे गेलं तरी द्यावी लागते की १५%

एक 17/04/2008 - 22:29
जर खरोखरच सर्विस चांगली मिळत असेल तर टीप वाढवतो सुद्धा. पण जर वेटर उर्मटपणा करत असेल. ऑर्डर केलेलं अन्न नीट नसेल तर तर एक डॉलर सुद्धा टीप देत नाही..हे अनुभव मला ९९% भारतीय रेस्टॉरंट मधेच आले..(मी कॅलिफोर्निया संबंधीत लिहितो आहे.. इतर ठिकाणी माहित नाही) इथल्या भारतीय रेस्टॉरंट मधले वेटर विशेषत: साऊथ ईंडियन हॉटेल्स मधले वेटर्स विलक्षण उर्मट असतात. हा माझा अनुभव आहे. पण हेच वेटर्स गोर्‍या लोकांपुढे लाळ घोटताना पाहिलं आहे. (उत्सुक लोकांनी "पॅसेज टू ईंडिया" मधे जाऊन बघावे). या उलट पुण्यातल्या उडूपी हॉटेल्स.. कधीही जा. वेटर हसून स्वागत करतो. त्यांना इथल्या वेटर्स पेक्षा प्रचंड काम असतं (हे मी अत्यंत जवळून बघितलं आहे.) त्यांना मात्र मी हात न राखता टीप देतो..

वरदा 17/04/2008 - 23:32
इथल्या भारतीय रेस्टॉरंट मधले वेटर विशेषत: साऊथ ईंडियन हॉटेल्स मधले वेटर्स विलक्षण उर्मट असतात. हा माझा अनुभव आहे. पण हेच वेटर्स गोर्‍या लोकांपुढे लाळ घोटताना पाहिलं आहे. १००% सहमत.. असं केलं होतं "चौपाटी" मधल्या एका वेटरने आणि जेवण तर सॉलीड टुकार तिथे नाही दिली मी अज्जिबात टीप....

बगाराम 18/04/2008 - 08:03
एक रावांना माझा मुद्दा बरोब्बर समजला आहे. अहो कधी कधी इंडियन रेस्टोरंट मध्ये मालकच जेवण आणून वाढताना बघायला मिळतो मग अश्या वेळेस टीप द्यावी का? कारण मग वरचे सगळे पगारतुन शोषण केलेले मुद्दे वगैरे गैरे ठरतात. अश्यावेळेस वरील लोक काय करतात ते जाणून घ्यायला आवडेल. -बगाराम

व्यंकट 17/04/2008 - 09:05
अमेरिकेत आहात काय? अमेरिकेत सिस्टीम अनफेअर आहे, ४-६ डॉलर्स ताशी पगार मिळतो. शक्यतो सगळे वेटर्स पार्ट टाईम असतात. मालकानी योग्य पगार द्यायला हवा पण तसे होत नाही, कारण टीप्सचे कल्चर आहे. बसबॉय्स आणि इतर कर्मचार्‍यांबरोबर टीप्स वाटून घ्याव्या लागतात. मी १०% द्यायचो, पण एक मित्र होता तो येथे शिकत होता, तो म्हणाला की यू नीड टू वर्क एज वेटर टू अप्रिशिएट टीप्स. वेटर्स २०% अपेक्षा ठेवतात. ६ पेक्षा अधीक लोक असतील तर १८% बीलात आपोआप ग्रॅच्युईटी मिळवूनच बील येतं. आणि सर्विस म्हणजे काय तर एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणा पर्यंत ताट नेणे. अमेरिकन सरकार ८% टीप्स गृहीत धरून वेटर्सकडून टॅक्स मागतं असं सुद्धा मला त्या मित्राने सांगितलं होतं. ४-५ स्टार मधे गेल्यास डिनर टेबलवर बसल्याबसल्याच टीप देणे अपेक्षीत असते, आणि जातांना पण :) वॅलेट पार्कींग करता सुद्धा द्यावीच लागते. उपायः १. वेटर सर्वीस असलेल्या हॉटेल्स मधे जाऊ नये. २. बफे असल्यास टीप्स नाही दिल्यातरी चालतात. भारतीय, अमेरिकन असं काही नसत टीप्स करता, इट्स जस्ट कल्चर. मी अस ऐकून आहे की, बर्‍याच युरोपियन देशात टीप्सच कल्चर नाहीये, विशेषतः साउथ आणि इस्ट युरोप. व्यंकट

In reply to by व्यंकट

बर्‍याच युरोपियन देशात टीप्सच कल्चर नाहीये मी जर्मनीत राहते आणि इथे टीप दिली जाते.रेस्टॉरंटच काय तर टॅक्सीड्रायव्हरही टीपची अपेक्षा करतो.जर्मनीच नव्हे तर फ्रान्स,इटली,स्पेन आदि देशातही वेटर्सची टीपची अपेक्षा असते. टीप अजिबात 'न स्वीकारणारे' लोक(म्हणजे आपण बक्षिसी देऊ केली तरी न घेणारे) मी तरी फक्त जपान मध्ये पाहिले आहेत. स्वाती

धनंजय 17/04/2008 - 09:10
(येथे तपशील अमेरिकेचा आहे.) मलाही तसाच डोक्याला त्रास पूर्वी होत असे. पण काही माहिती कळून वेगळे वाटू लागले. अमेरिकेत बहुतेक मजूर व्यवसायांकरिता तासाला कमीतकमी काही पगार द्यावा लागतो. तसा कायदा आहे. परंतु हॉटेल मजुरांना १५% टीप मिळते असे गृहीत धरून त्यांना कमी पगार दिला तर चालतो. इंडियन रेस्टॉरंटवाले काही वेगळे नाहीत. ही येथील अनिष्ट (पण कायदेशीर) प्रथा आहे. माझ्या मते हॉटेलमालकाने पूर्ण पगार द्यावा आणि मला टीप द्यायची भीड पडू नये. पण त्या विचित्र कायद्याला वेटर, टेबल पुसणारा पोर्‍या, हे जबाबदार नाहीत. म्हणून त्या अनिष्ट कायद्याला लाथ घातली, तर ती त्यांच्या पोटावर लागू नये. म्हणून मी १५% टीप तरी देतोच. मेनूमधून किमतीला ५% कर आणि १५% टीप = २०% अधिभार जोडतो, ती "खरी" किंमत मानतो. आणि त्या किमतीला परवडला, तरच पदार्थ मागवतो. (कमीतकमी पगारावर दिवसाला ८ तास काम केले तर उदरनिर्वाह जेमतेम चालतो, हे लक्षात असू द्यावे.)

चतुरंग 17/04/2008 - 20:48
होय मी ही एकूण बिलावर (त्यात ५% टॅक्स असतोच) १० ते १२ % एवढी टीप देतो. पूर्ण पगार न दिल्याने तिथे काम करणार्‍यांना तोशीस पडते. बरेचदा विद्यार्थीही सुटीत काम करीत असतात. त्यांना थोडे पैसे आपल्याकडून मिळाले तर हरकत नसावी असे वाटते. त्यामुळे अगदी कायद्यावर डोळा ठेऊन वागण्यात किंवा त्रास करुन घेण्यात अर्थ नाही. चतुरंग

वरदा 17/04/2008 - 21:19
इथे काही गुजराथ्यांनी आता एक कॉमन डब्बा ठेवायला सुरुवात केलेय हवी तेवढी टीप टाकायची आणि मग ते वाटून घेतात. तिथे थोडी कमी टाकलॉ तरी चालते. पण नॉर्मल ठीकाणी मिनिमम १५% देतेच्...फक्त रेस्टॉरंट कशाला अगदी ब्यूटी पार्लर मधे गेलं तरी द्यावी लागते की १५%

एक 17/04/2008 - 22:29
जर खरोखरच सर्विस चांगली मिळत असेल तर टीप वाढवतो सुद्धा. पण जर वेटर उर्मटपणा करत असेल. ऑर्डर केलेलं अन्न नीट नसेल तर तर एक डॉलर सुद्धा टीप देत नाही..हे अनुभव मला ९९% भारतीय रेस्टॉरंट मधेच आले..(मी कॅलिफोर्निया संबंधीत लिहितो आहे.. इतर ठिकाणी माहित नाही) इथल्या भारतीय रेस्टॉरंट मधले वेटर विशेषत: साऊथ ईंडियन हॉटेल्स मधले वेटर्स विलक्षण उर्मट असतात. हा माझा अनुभव आहे. पण हेच वेटर्स गोर्‍या लोकांपुढे लाळ घोटताना पाहिलं आहे. (उत्सुक लोकांनी "पॅसेज टू ईंडिया" मधे जाऊन बघावे). या उलट पुण्यातल्या उडूपी हॉटेल्स.. कधीही जा. वेटर हसून स्वागत करतो. त्यांना इथल्या वेटर्स पेक्षा प्रचंड काम असतं (हे मी अत्यंत जवळून बघितलं आहे.) त्यांना मात्र मी हात न राखता टीप देतो..

वरदा 17/04/2008 - 23:32
इथल्या भारतीय रेस्टॉरंट मधले वेटर विशेषत: साऊथ ईंडियन हॉटेल्स मधले वेटर्स विलक्षण उर्मट असतात. हा माझा अनुभव आहे. पण हेच वेटर्स गोर्‍या लोकांपुढे लाळ घोटताना पाहिलं आहे. १००% सहमत.. असं केलं होतं "चौपाटी" मधल्या एका वेटरने आणि जेवण तर सॉलीड टुकार तिथे नाही दिली मी अज्जिबात टीप....

बगाराम 18/04/2008 - 08:03
एक रावांना माझा मुद्दा बरोब्बर समजला आहे. अहो कधी कधी इंडियन रेस्टोरंट मध्ये मालकच जेवण आणून वाढताना बघायला मिळतो मग अश्या वेळेस टीप द्यावी का? कारण मग वरचे सगळे पगारतुन शोषण केलेले मुद्दे वगैरे गैरे ठरतात. अश्यावेळेस वरील लोक काय करतात ते जाणून घ्यायला आवडेल. -बगाराम
मी सध्या परदेशात राहतो. इथे बर्‍याचदा वेगवेगळ्या हाटेलात जाऊन आम्ही वेगवेगळे पदार्थ ट्राय करत असतो. पण इथे टिप देणे हि फार मोठी भानगड आहे. झालेल्या बिलावर १५-१८% टीप देणे जीवावर येते राव. आपल्याकडे ५-१० रुपये टीप दिली की भागायचे पण ५-१० डॉलर नुसते टीपचे द्यावे लागतात तेव्हा नुसता जळफळाट होतो. आमच्या मित्रमंडळात ह्यावर नेहेमीच चर्चा होते की बाकीच्या हॉटेलात ठीक आहे पण 'इंडीयन रेस्टॉरंट' मध्ये गेल्यावर पण तितकीच टीप द्यावी का? तुम्ही काय करता? -बगाराम

स्वप्नातलं गाव ... !

संदीप चित्रे ·

शितल 17/04/2008 - 06:36
एकदम समुद्र किनारी वसलेल्या गावातील घरात नेऊन सोडलेत, छान, स॑दिप खरे न॑तर तुमचे ना॑व स॑दिप चित्रे.

चित्रा 17/04/2008 - 07:04
छान कविता, आवडली. अलिबाग-मुरूड किनार्‍याची आठवण झाली. अशाच येऊ देत कविता अजून.

इनोबा म्हणे 09/05/2008 - 19:31
आवडली. चित्रेसाहेब खूपच छान कविता. अजून येऊद्यात. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मन 09/05/2008 - 20:01
तीन टिंब एवढ्याच साठी की इतक्या सुंदर कवितेला नुसतं शब्दात प्रतिसाद देणं अवघड आहे. त्या टुमदार गावाची इथं बसल्या बसल्या सफर घडवलीस ,मित्रा. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

मन 09/05/2008 - 20:03
मला ही कविता इतकी आवडलिये, की सगळ्या दोस्तांना मेल करावी म्हणतोय(तुमच्या नावा सकट), पण अर्थातच, तुमची परवानगी असेल तरच. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

झकासराव 09/05/2008 - 20:35
चित्रे , तुमच्या स्वप्नामधल्या गावाला चित्रांच परिमाण द्या की अजुन छान वाटेल :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

मदनबाण 10/05/2008 - 01:57
फारच सुंदर...... समुद्री गाज, पोफळी बाग कलती उन्हं सोनेरी झाक सोनेरी वाळूत हिरवा पडाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! > हे फार आवडल...... (शिंपले वेचणारा) मदनबाण.....

ईश्वरी 10/05/2008 - 08:04
फारच छान . आवडली कविता. समुद्री गाज, पोफळी बाग कलती उन्हं सोनेरी झाक सोनेरी वाळूत हिरवा पडाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! कौलारू घर, दारी झुलाव पाण्यात दूर डोलतेय नाव ताजी म्हावरं पैशाला पाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! ही २ कडवी तर मस्तच. कोकणात समुद्र किनारी असलेलं गाव डोळ्यासमोर उभं रहातं. -- ईश्वरी

गणपा 10/05/2008 - 18:31
मस्त रे संदिप... आवडली कविता.. कविता वाचुन गाव परत एकदा डोळ्यपुढं उभ राहिल. - (मनान गावात पोहोचलेला..) गणपा.

शितल 17/04/2008 - 06:36
एकदम समुद्र किनारी वसलेल्या गावातील घरात नेऊन सोडलेत, छान, स॑दिप खरे न॑तर तुमचे ना॑व स॑दिप चित्रे.

चित्रा 17/04/2008 - 07:04
छान कविता, आवडली. अलिबाग-मुरूड किनार्‍याची आठवण झाली. अशाच येऊ देत कविता अजून.

इनोबा म्हणे 09/05/2008 - 19:31
आवडली. चित्रेसाहेब खूपच छान कविता. अजून येऊद्यात. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मन 09/05/2008 - 20:01
तीन टिंब एवढ्याच साठी की इतक्या सुंदर कवितेला नुसतं शब्दात प्रतिसाद देणं अवघड आहे. त्या टुमदार गावाची इथं बसल्या बसल्या सफर घडवलीस ,मित्रा. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

मन 09/05/2008 - 20:03
मला ही कविता इतकी आवडलिये, की सगळ्या दोस्तांना मेल करावी म्हणतोय(तुमच्या नावा सकट), पण अर्थातच, तुमची परवानगी असेल तरच. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

झकासराव 09/05/2008 - 20:35
चित्रे , तुमच्या स्वप्नामधल्या गावाला चित्रांच परिमाण द्या की अजुन छान वाटेल :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

मदनबाण 10/05/2008 - 01:57
फारच सुंदर...... समुद्री गाज, पोफळी बाग कलती उन्हं सोनेरी झाक सोनेरी वाळूत हिरवा पडाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! > हे फार आवडल...... (शिंपले वेचणारा) मदनबाण.....

ईश्वरी 10/05/2008 - 08:04
फारच छान . आवडली कविता. समुद्री गाज, पोफळी बाग कलती उन्हं सोनेरी झाक सोनेरी वाळूत हिरवा पडाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! कौलारू घर, दारी झुलाव पाण्यात दूर डोलतेय नाव ताजी म्हावरं पैशाला पाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! ही २ कडवी तर मस्तच. कोकणात समुद्र किनारी असलेलं गाव डोळ्यासमोर उभं रहातं. -- ईश्वरी

गणपा 10/05/2008 - 18:31
मस्त रे संदिप... आवडली कविता.. कविता वाचुन गाव परत एकदा डोळ्यपुढं उभ राहिल. - (मनान गावात पोहोचलेला..) गणपा.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
स्वप्नातलं गाव, त्याचं काय नाव ? स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! समुद्री गाज, पोफळी बाग कलती उन्हं सोनेरी झाक सोनेरी वाळूत हिरवा पडाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! कौलारू घर, दारी झुलाव पाण्यात दूर डोलतेय नाव ताजी म्हावरं पैशाला पाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! लाकडी घर, टेकडीवर गाव उतरतं छत .. काचेचा ताव गुलाबी थंडी धवल वर्षाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! न्हाली दव, ऊबदार सकाळ नेसूनि रंग ये….संध्याकाळ चंदेरी उधळण चांदण्या वाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! जगती कोण, चुकला धाव? मनी आपलं.. एक जपावं गाव स्वप्नातलं गाव, त्याचं काय नाव ? स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !

स्वप्नातलं गाव ... !

संदीप चित्रे ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
स्वप्नातलं गाव, त्याचं काय नाव ? स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! समुद्री गाज, पोफळी बाग कलती उन्हं सोनेरी झाक सोनेरी वाळूत हिरवा पडाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! कौलारू घर, दारी झुलाव पाण्यात दूर डोलतेय नाव ताजी म्हावरं पैशाला पाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! लाकडी घर, टेकडीवर गाव उतरतं छत .. काचेचा ताव गुलाबी थंडी धवल वर्षाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! न्हाली दव, ऊबदार सकाळ नेसूनि रंग ये….संध्याकाळ चंदेरी उधळण चांदण्या वाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! जगती कोण, चुकला धाव? मनी आपलं.. एक जपावं गाव स्वप्नातलं गाव, त्याचं काय नाव ? स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !

एप्रिल फळ (६)

विजुभाऊ ·

धनंजय 17/04/2008 - 00:16
लेखात द्या की विजुभाऊ. लेख प्रतिसादांसरशी मागे-पुढे पळत आहेत - माझे सर्व मागचेच वाचून नाही झालेत - शोधता नाकी नऊ येत आहेत. छान चालू आहे.

In reply to by धनंजय

विजुभाऊ 17/04/2008 - 07:39
बरोबर आहे मी ही सूचना आमलात आणेन त्या अगोदर हे पहा http://misalpav.com/node/1398 = एप्रिल फळ ; http://misalpav.com/node/1403 एप्रिल फळ (२) ; http://misalpav.com/node/1416 = एप्रिल फळ (३) ; http://misalpav.com/node/1424 एप्रिल फळ (४) ; http://misalpav.com/node/1466 = एप्रिल फळ (५)

इनोबा म्हणे 17/04/2008 - 00:30
डोळे या ईन्द्रियावर सिद्ध गुरुत्वकर्षण काम करत असते याची जाणीव होते डोळे सुस्तावतात. ब्र्हम्हानन्दी टाळी लागुनकेंव्हा झोप लागते तेच कळत नाही . दुपारी अडीच तीन ला डोळा लागतो तो सहा शिवाय उलगडत नाही. या दिवसात संध्याकाळे सहा वाजता देखील बर्‍यापैकी उजेड असतो . थोडेसे सकाळसारखे वातावरण असते त्यामुळे उजाडल्यासारखे वाटुन फसगत होते. हे अगदी बरोबर बोललात. द्राक्ष खाल्ली की आम्हाला एखादा 'स्मॉल पेग' मारल्यासारखे वाटते. भरपूर भूक लागलेली असताना अर्धवट जेवण करुन ताटावरुन उठावे तसे वाटतेय. जरा मोठे भाग लिहा की.... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

शक्तिमान 14/03/2009 - 13:33
असेच म्हणतो... >>उजव्या हाताला गार वाळ्याच्या पाण्याचा पितळी लोटा. आणि डाव्या हाताला द्राक्षाचा घड .पुस्तकाचे पान उलटावे आणि द्राक्षाचा एकेक दाणा हळुच तोंडात जावा. आम्हीतर सध्या मि.पा.वरचे लेख वाचता वाचता द्राक्षं खातो... अहाहा...

सुरवात द्राक्षांची छान केलीत. गुरुनाथ नाइक किंवा सुहास शिरवळकर कोणीतरी फुल्ल टाईमपास असे असावे . उजव्या हाताला गार वाळ्याच्या पाण्याचा पितळी लोटा. आणि डाव्या हाताला द्राक्षाचा घड .पुस्तकाचे पान उलटावे आणि द्राक्षाचा एकेक दाणा हळुच तोंडात जावा. अगदी बरोबर......... पण यावेळी आम्ही झोपत नसू कारण एकदा सुहास शिरवळकरचे पुस्तक हातात आले तर ते संपल्या नंतरच उठायचे. पुढ्च्या भागाच्या प्रतिक्षेत.....

चतुरंग 17/04/2008 - 01:17
द्राक्षे खात खात सुहास शिरवळकर तर अगदी चोक्कस!;) परत एकदा त्या आमच्या जुन्या घरात मनाने जाऊन आलो, तळमजल्यावरची तीच थंडगार खोली, अंगावर एक पातळशी चादर आणि जाड तक्क्या उशाला घेऊन सतरंजीवर पहुडणे आणि अशीच पुस्तकं वाचत वाचत डुलकी काढणे.....काय काय मागे सुटून गेलंय;(( द्राक्षाचे घड म्हणलात ना विजूभाऊ आणि आमची इंजिनियरिंगची एक आठवण जागी झाली. आमच्या कॉलेजच्या समोर द्राक्षाचे मळे होते. ह्या एप्रिल-मेच्या दिवसात आम्ही तिथे दुपारी जात असू. तिथे मळेवाल्याला पैसे दिले की हवी तेवढी द्राक्षे तिथेच बसून खाता येत, एकच नियम बाहेर घेऊन जायची नाहीत - अहो आम्हाला काय फरक पडतोय? इथे न्यायची आहेत कोणाला? आम्ही मित्रमंडळी दुपारभर तिथे पडीक असू आणि मनमुराद द्राक्षे हादडून संध्याकाळीच बाहेर! वा अजूनही आठवले की डोळ्यांवर धुंदी येते;;)) चतुरंग

मनस्वी 17/04/2008 - 09:36
उजव्या हाताला गार वाळ्याच्या पाण्याचा पितळी लोटा. आणि डाव्या हाताला द्राक्षाचा घड
विजुभाऊ, हाही भाग छान झाला आहे.

सहज 17/04/2008 - 10:06
विजुभाउ तुमचे ही लेखमाला म्हणजे मेजवानी आहे. पण काय राव त्या जांभळांची आठवण करुन दिलीत.. हाय तडपतोय.

आनंदयात्री 17/04/2008 - 10:07
बी असणारे द्राक्ष पण असते/असायचे हे नविनच कळ्ळे, असाच बिनाकोयीचा आंबा आला तर काय मजा येइल नाही ! दुपारचा आराम एन्जॉय करायच्या आठवणी मस्त, आम्ही अजुनही तो आनंद १५ दिवस- महिनाभरानी घेतोच :)

In reply to by आनंदयात्री

बी असणारे द्राक्ष पण असते/असायचे हे नविनच कळ्ळे आजही बीयावाली द्राक्षेच ( हिरवी आणि काळी,लाल )आमच्या इथे जास्त मिळतात,सीडलेस खूप कमी मिळतात. बिनकोयीचा आंबा झकास! विजुभाऊ,द्राक्षांचे वर्णन छान! स्वाती

धमाल मुलगा 17/04/2008 - 11:30
हिरवे गार द्रक्षाचे मणे, मधेच्य एखाद्या मण्यावर उन्हाने आलेली तांबुस झाक पाहीली की उन्हातुन चालल्यामुळे गोर्‍यापान युवतीच्या गालावर आलेली लाली आठवते.
ओहोहो !!! क्या बात है रसिकलाल विजुभाऊ! आईशप्पथ, चतुरंगराव, काय सॉल्लीड मजा येत असेल ना? भर मळ्यात बसुन पाहिजे तेव्हढी द्राक्षं हादडायची, मित्रांच्या रेवड्या उडवायच्या, आणि बोलता बोलता तिथेच ढेकळांत जागा शोधून लोळत पडायचं....चुकुन दिसलाच एखादा कोल्हा तर दगड-धोंडे घेऊन त्याच्या मागं पळायचं...भर उन्हात पळापळ करुन दमल्यावर कुत्र्यासारखी जीभ बाहेर काढून ल्यॅ-ल्यॅ करत कसं तरी परत बसल्या जागी यायचं आणि पुन्हा द्राक्षं हादडायला सुरुवात करायची! हाय! जुने दिवस आठवले.
थोडे जड जेवण झाले असावे . दुपारभर कोणीही छळायला येणार नसावे. हातात मस्त पैकी गुरुनाथ नाइक किंवा सुहास शिरवळकर कोणीतरी फुल्ल टाईमपास असे असावे . उजव्या हाताला गार वाळ्याच्या पाण्याचा पितळी लोटा. आणि डाव्या हाताला द्राक्षाचा घड .पुस्तकाचे पान उलटावे आणि द्राक्षाचा एकेक दाणा हळुच तोंडात जावा. काही वेळानन्तर अशी तन्द्री लागते
...और ये लगा चौका ! बाकी, स्वातीताईच्या,
पण यावेळी आम्ही झोपत नसू कारण एकदा सुहास शिरवळकरचे पुस्तक हातात आले तर ते संपल्या नंतरच उठायचे.
ह्या वाक्याशी आपण १०००००००००००% सहमत. -(उन्हाळ्याच्या सुट्टीत 'बरसात चांदण्यांची' वाचताना रडलेला) ध मा ल.

धनंजय 17/04/2008 - 00:16
लेखात द्या की विजुभाऊ. लेख प्रतिसादांसरशी मागे-पुढे पळत आहेत - माझे सर्व मागचेच वाचून नाही झालेत - शोधता नाकी नऊ येत आहेत. छान चालू आहे.

In reply to by धनंजय

विजुभाऊ 17/04/2008 - 07:39
बरोबर आहे मी ही सूचना आमलात आणेन त्या अगोदर हे पहा http://misalpav.com/node/1398 = एप्रिल फळ ; http://misalpav.com/node/1403 एप्रिल फळ (२) ; http://misalpav.com/node/1416 = एप्रिल फळ (३) ; http://misalpav.com/node/1424 एप्रिल फळ (४) ; http://misalpav.com/node/1466 = एप्रिल फळ (५)

इनोबा म्हणे 17/04/2008 - 00:30
डोळे या ईन्द्रियावर सिद्ध गुरुत्वकर्षण काम करत असते याची जाणीव होते डोळे सुस्तावतात. ब्र्हम्हानन्दी टाळी लागुनकेंव्हा झोप लागते तेच कळत नाही . दुपारी अडीच तीन ला डोळा लागतो तो सहा शिवाय उलगडत नाही. या दिवसात संध्याकाळे सहा वाजता देखील बर्‍यापैकी उजेड असतो . थोडेसे सकाळसारखे वातावरण असते त्यामुळे उजाडल्यासारखे वाटुन फसगत होते. हे अगदी बरोबर बोललात. द्राक्ष खाल्ली की आम्हाला एखादा 'स्मॉल पेग' मारल्यासारखे वाटते. भरपूर भूक लागलेली असताना अर्धवट जेवण करुन ताटावरुन उठावे तसे वाटतेय. जरा मोठे भाग लिहा की.... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

शक्तिमान 14/03/2009 - 13:33
असेच म्हणतो... >>उजव्या हाताला गार वाळ्याच्या पाण्याचा पितळी लोटा. आणि डाव्या हाताला द्राक्षाचा घड .पुस्तकाचे पान उलटावे आणि द्राक्षाचा एकेक दाणा हळुच तोंडात जावा. आम्हीतर सध्या मि.पा.वरचे लेख वाचता वाचता द्राक्षं खातो... अहाहा...

सुरवात द्राक्षांची छान केलीत. गुरुनाथ नाइक किंवा सुहास शिरवळकर कोणीतरी फुल्ल टाईमपास असे असावे . उजव्या हाताला गार वाळ्याच्या पाण्याचा पितळी लोटा. आणि डाव्या हाताला द्राक्षाचा घड .पुस्तकाचे पान उलटावे आणि द्राक्षाचा एकेक दाणा हळुच तोंडात जावा. अगदी बरोबर......... पण यावेळी आम्ही झोपत नसू कारण एकदा सुहास शिरवळकरचे पुस्तक हातात आले तर ते संपल्या नंतरच उठायचे. पुढ्च्या भागाच्या प्रतिक्षेत.....

चतुरंग 17/04/2008 - 01:17
द्राक्षे खात खात सुहास शिरवळकर तर अगदी चोक्कस!;) परत एकदा त्या आमच्या जुन्या घरात मनाने जाऊन आलो, तळमजल्यावरची तीच थंडगार खोली, अंगावर एक पातळशी चादर आणि जाड तक्क्या उशाला घेऊन सतरंजीवर पहुडणे आणि अशीच पुस्तकं वाचत वाचत डुलकी काढणे.....काय काय मागे सुटून गेलंय;(( द्राक्षाचे घड म्हणलात ना विजूभाऊ आणि आमची इंजिनियरिंगची एक आठवण जागी झाली. आमच्या कॉलेजच्या समोर द्राक्षाचे मळे होते. ह्या एप्रिल-मेच्या दिवसात आम्ही तिथे दुपारी जात असू. तिथे मळेवाल्याला पैसे दिले की हवी तेवढी द्राक्षे तिथेच बसून खाता येत, एकच नियम बाहेर घेऊन जायची नाहीत - अहो आम्हाला काय फरक पडतोय? इथे न्यायची आहेत कोणाला? आम्ही मित्रमंडळी दुपारभर तिथे पडीक असू आणि मनमुराद द्राक्षे हादडून संध्याकाळीच बाहेर! वा अजूनही आठवले की डोळ्यांवर धुंदी येते;;)) चतुरंग

मनस्वी 17/04/2008 - 09:36
उजव्या हाताला गार वाळ्याच्या पाण्याचा पितळी लोटा. आणि डाव्या हाताला द्राक्षाचा घड
विजुभाऊ, हाही भाग छान झाला आहे.

सहज 17/04/2008 - 10:06
विजुभाउ तुमचे ही लेखमाला म्हणजे मेजवानी आहे. पण काय राव त्या जांभळांची आठवण करुन दिलीत.. हाय तडपतोय.

आनंदयात्री 17/04/2008 - 10:07
बी असणारे द्राक्ष पण असते/असायचे हे नविनच कळ्ळे, असाच बिनाकोयीचा आंबा आला तर काय मजा येइल नाही ! दुपारचा आराम एन्जॉय करायच्या आठवणी मस्त, आम्ही अजुनही तो आनंद १५ दिवस- महिनाभरानी घेतोच :)

In reply to by आनंदयात्री

बी असणारे द्राक्ष पण असते/असायचे हे नविनच कळ्ळे आजही बीयावाली द्राक्षेच ( हिरवी आणि काळी,लाल )आमच्या इथे जास्त मिळतात,सीडलेस खूप कमी मिळतात. बिनकोयीचा आंबा झकास! विजुभाऊ,द्राक्षांचे वर्णन छान! स्वाती

धमाल मुलगा 17/04/2008 - 11:30
हिरवे गार द्रक्षाचे मणे, मधेच्य एखाद्या मण्यावर उन्हाने आलेली तांबुस झाक पाहीली की उन्हातुन चालल्यामुळे गोर्‍यापान युवतीच्या गालावर आलेली लाली आठवते.
ओहोहो !!! क्या बात है रसिकलाल विजुभाऊ! आईशप्पथ, चतुरंगराव, काय सॉल्लीड मजा येत असेल ना? भर मळ्यात बसुन पाहिजे तेव्हढी द्राक्षं हादडायची, मित्रांच्या रेवड्या उडवायच्या, आणि बोलता बोलता तिथेच ढेकळांत जागा शोधून लोळत पडायचं....चुकुन दिसलाच एखादा कोल्हा तर दगड-धोंडे घेऊन त्याच्या मागं पळायचं...भर उन्हात पळापळ करुन दमल्यावर कुत्र्यासारखी जीभ बाहेर काढून ल्यॅ-ल्यॅ करत कसं तरी परत बसल्या जागी यायचं आणि पुन्हा द्राक्षं हादडायला सुरुवात करायची! हाय! जुने दिवस आठवले.
थोडे जड जेवण झाले असावे . दुपारभर कोणीही छळायला येणार नसावे. हातात मस्त पैकी गुरुनाथ नाइक किंवा सुहास शिरवळकर कोणीतरी फुल्ल टाईमपास असे असावे . उजव्या हाताला गार वाळ्याच्या पाण्याचा पितळी लोटा. आणि डाव्या हाताला द्राक्षाचा घड .पुस्तकाचे पान उलटावे आणि द्राक्षाचा एकेक दाणा हळुच तोंडात जावा. काही वेळानन्तर अशी तन्द्री लागते
...और ये लगा चौका ! बाकी, स्वातीताईच्या,
पण यावेळी आम्ही झोपत नसू कारण एकदा सुहास शिरवळकरचे पुस्तक हातात आले तर ते संपल्या नंतरच उठायचे.
ह्या वाक्याशी आपण १०००००००००००% सहमत. -(उन्हाळ्याच्या सुट्टीत 'बरसात चांदण्यांची' वाचताना रडलेला) ध मा ल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मोघमपणे बोलायचे झाले तर एप्रिल महीना भारतिय कालगणने नुसार चैत्रा चा महीना .वर्षाचा पहीला महीना. नवे वर्ष तुम्हाला आरोग्याचे जावो असे केवळ म्हणुन निसर्ग थांबत नाही तर त्याच्या खजिन्यातली एकसे एक बढकर रत्ने तुम्हाला पेष करतो. नवीन कोवळी पालवी फुटली झाडे , फुलानी बहरलेले गुलमोहोर , जॅकरन्डा , बहावा, बकुळ , शिरिष , मोगरा ,बोगन वेल , लॅबर्नम , लाल ,केशरी , निळा, सोनेरी , हिरवट पांढरा रंगांची , गंधांची रेलचेल असते. रस्त्याने जाताना गुलमोहराचे सडे पाहुन आपले वर्ष खरेच आनन्दाचे जाणार याची खात्रीच पटते. असेच रमत गमत जात असलो तर मधेच एखादे फलांचे दुकान लक्ष्य वेधुन घेते.

(समजून)

चतुरंग ·

तळीराम 16/04/2008 - 22:20
माझ्या मदिरेचे हाणतो पेले या विडंबनाच्या निमित्ताने झालेली इंटलेक्चुअल चर्चा वाचली नाहीत का चतुरंग? तरी मद्य विषयाला धरुन विडंबन? तुम्ही चतुरंग आहात, चतुररंग नाही.

तळीराम 16/04/2008 - 22:36
ही चर्चा `नीट' वाचा मिस्टर चतुरंग. विडंबन करताना पाळायचे काही नियम आहेत. ते `समजून' घ्या. गात्या गाण्यांची विडंबने करायची नाहीत. कुणाच्याही वैयक्तिक आदरस्थानांना दु़खवायचे नाही. मी माझी रचना मुद्दामच कविता म्हणून सादर केली होती. पण या सार्‍या तथाकथित विचारवंतांना त्या रचनेचा एक स्वतंत्र रचना म्हणून आस्वाद घेता आला नाही. कशाला आठवायची मूळ कविता? पण गळे काढलेच. असो. ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचे एखादे दिवशी विडंबन वाचायला लागेल म्हणून मंडळी धास्तावली आहेत. पण एका फार प्रसिद्ध गाण्यांच्या कार्यक्रमात पसायदानाचे कसायदान करुन `आता पैशात्मके देवे' असे विडंबन ऑलरेडी सादर झाले आहे. असो. असो.

तळीराम 16/04/2008 - 22:20
माझ्या मदिरेचे हाणतो पेले या विडंबनाच्या निमित्ताने झालेली इंटलेक्चुअल चर्चा वाचली नाहीत का चतुरंग? तरी मद्य विषयाला धरुन विडंबन? तुम्ही चतुरंग आहात, चतुररंग नाही.

तळीराम 16/04/2008 - 22:36
ही चर्चा `नीट' वाचा मिस्टर चतुरंग. विडंबन करताना पाळायचे काही नियम आहेत. ते `समजून' घ्या. गात्या गाण्यांची विडंबने करायची नाहीत. कुणाच्याही वैयक्तिक आदरस्थानांना दु़खवायचे नाही. मी माझी रचना मुद्दामच कविता म्हणून सादर केली होती. पण या सार्‍या तथाकथित विचारवंतांना त्या रचनेचा एक स्वतंत्र रचना म्हणून आस्वाद घेता आला नाही. कशाला आठवायची मूळ कविता? पण गळे काढलेच. असो. ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचे एखादे दिवशी विडंबन वाचायला लागेल म्हणून मंडळी धास्तावली आहेत. पण एका फार प्रसिद्ध गाण्यांच्या कार्यक्रमात पसायदानाचे कसायदान करुन `आता पैशात्मके देवे' असे विडंबन ऑलरेडी सादर झाले आहे. असो. असो.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
विक्षिप्त यांची सुंदर गज़ल'समजूत' ही आमची प्रेरणा -------------------------------- कुठल्या दिशेस दडले समजून ओतणारे? ग्लासात पेय 'तसले', समजून ओतणारे 'सोडा'च द्या बरोबर, त्यांना किती विनवले नाही मुळीच बधले समजून ओतणारे रिचवून पेग बसलो ओठात कोरडा मी आणी तहानलेले समजून ओतणारे सर्वांसमक्ष देऊ धूम्रास ओठ कैसे? गेले धुरात गेले समजून ओतणारे येताच चिकन पुढती मजला कसे कळेना झडपून संपविती समजून ओतणारे? पेल्यास टेकवूनी, पेले पिती किती ते शिवराळ भांडतीका समजून ओतणारे जेव्हा मला म्हणाले 'घेऊ' नको आता तू पुढच्याच पेगि रमले समजून ओतणारे 'रंग्या'स हसत

काँबीनात्सिऑन

स्वाती दिनेश ·

सहज 16/04/2008 - 19:20
स्वाती सान बनवी छान काँबीनात्सिऑन मस्तच दिसतोय. दोन तीन वेगळ्या प्रकारचे चीज घातले तर चालेल ना? जोडीला एक चील्ड वन!!

In reply to by सहज

दोन तीन वेगळ्या प्रकारचे चीज घातले तर चालेल ना? चालेल ना,गौडा,एमेंटालर,आपेन्त्झेलर,चेडर असे चीजचे काँबीनात्सिऑन केले तरी चालेल. जोडीला एक चील्ड वन!! 'चील्ड वन' मध्ये पण राडलर म्हणजेच बीअर+स्प्राईट चे काँबीनात्सिऑन चालेल. एकूण काय सगळा काँबो मेन्यु! :-) स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

छोटा डॉन 16/04/2008 - 22:20
एकंदरित लागणार्‍या सगळे रॉ मटेरिअल व आवश्यक असलेला पेशन्स आमच्याकडे नसल्याने माझ्यासारख्या "हौशी शेफ " हे जमणे कठिण आहे. पण फोटॉ बघून मस्त वाटले.... काहितरी भारी चीज आहे. बाकी तुमच्या देशी आल्यावर आम्हाला "'चील्ड वन' मध्ये पण राडलर म्हणजेच बीअर+स्प्राईट चे काँबीनात्सिऑन " खिलवा म्हणजे झाले. हा हा हा ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

बाकी तुमच्या देशी आल्यावर आम्हाला "'चील्ड वन' मध्ये पण राडलर म्हणजेच बीअर+स्प्राईट चे काँबीनात्सिऑन " खिलवा म्हणजे झाले. या तर .. आलात की हवे ते खिलवू,पिलवू.:-) स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

छोटा डॉन 17/04/2008 - 22:13
"या तर .. आलात की हवे ते खिलवू,पिलवू.:-)" वा, तुम्ही असे म्हणालात, आनंद वाटला. आत्ताच "'चील्ड वन' मध्ये पण राडलर म्हणजेच बीअर+स्प्राईट चे काँबीनात्सिऑन "खाल्ल्याचे सुख मिळाले. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विजुभाऊ 16/04/2008 - 20:32
'चील्ड वन' मध्ये पण राडलर म्हणजेच बीअर+स्प्राईट चे काँबीनात्सिऑन चालेल. एकूण काय सगळा काँबो मेन्यु! :-) ग्रेट्च

वरदा 16/04/2008 - 22:15
पाहिला मगाशी पण आरामात वाचला नव्हता....ह्यात बाकीच्या भाज्या पण मिक्स केल्या तर? आणि फॅट फ्री चिझ वापरु का म्हणजे जराशा कॅलरीज कमी जातील्...मी हे सगळे पास्ता वेगवेगळे बनवते आता एकत्र करुन पाहेन्..गौडा चीझ नाही खाल्लं नेहेमी चेडार आणलं जातं आता ते आणून आहाते...सगळे पास्ता चे प्रकार एकढ्याच वेळ बेक करतेस का तू? साधा मरायनरा घालून स्पघेटी केली तर किती वेळ बेक करतेस?

In reply to by वरदा

सगळे पास्ता चे प्रकार एकढ्याच वेळ बेक करतेस का तू? सगळे पास्ताचे प्रकार बेक नाही करत. ज्यांच्यावर चीज घालून खायचे आहे असेच पास्ता बेक करते.उदा- लसानिया,काँबीनात्सिऑन. बाकी चे पास्ता पॅनवर टॉस करते. साधा मरायनरा घालून स्पघेटी केली तर किती वेळ बेक करतेस? मरायनरा घालून स्पॅगेटी केली तर बेक नाही करत. स्पॅगेटी शिजवून घेते,मरायनरा सॉस,थोडे व्हाईट सॉस घालते,मीठ,मिरपूड इ.घालते आणि पॅनवर टॉस करते. स्वाती

चित्रा 16/04/2008 - 23:51
पाककृती, आणि फोटोही छानच. तिथल्या बायका आपण शिळा भात उरला की जशी त्याला कांदा वगैरे घालून फोडणी घालतो तसे रोज केलेला थोडा थोडा प्रत्येक पद्धतीचा पास्ता उरल्यावर त्यावर आहे नाही त्या वस्तू घालून "काँबीनात्सिऑन" करत असाव्यात असे वाटले!

छान डिश तिथल्या बायका आपण शिळा भात उरला की जशी त्याला कांदा वगैरे घालून फोडणी घालतो तसे रोज केलेला थोडा थोडा प्रत्येक पद्धतीचा पास्ता उरल्यावर त्यावर आहे नाही त्या वस्तू घालून "काँबीनात्सिऑन" करत असाव्यात असे वाटले! आणि हे अर्थघटन तर फ़ारच आवडले...

वरच्या प्रतिक्रियेप्रमाणे हा लसाने चा भाऊ वाटतो, पण छान आहे. फोटो सुंदर आला, विशेषता चीजला गोल्डन ब्राऊन रंग आला कि सुंदर दिसते, चवीला लागते पण छान.......

मैत्र 17/04/2008 - 21:32
याचा मोठा भाऊ लसान्याची पण कृती कोणी सांगेल काय... बाहेर फार छान मिळतो हॉटेल मध्ये किंवा ऑफिस कॅन्टीन मध्ये...

वरदा 17/04/2008 - 22:44
कुठे आहात भारतात? ठाण्यात इटालियन फूडचं सगळं सामान मिळतं आणि अगदी इथले ब्रँड्स मिळतात. घरी बनवून पाहू शकता.

In reply to by वरदा

स्नेहश्री 10/08/2008 - 20:47
पुण्र पत्ता दे ना प्लीज......... दुकानाच नाव...अथवा जवळची खुण. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

विसोबा खेचर 18/04/2008 - 14:54
स्वाती, तू दिलेला हा प्रकार मी एकदा फोर्टातल्या एका हाटेलात खाल्ल्याचं पुसटसं आठवतंय! तेव्हा एवढा आवडला नव्हता.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

केशवसुमार 10/08/2008 - 13:14
तात्या.. तुम्ही चुकीच्या ठिकाणी खालात... कालच मी तो प्रत्यक्ष स्वाती आणि दिनेश यांनी बनवलेला खल्ला... टूक टूक... :P एकदम अफलातून.. आणि नंतर वॉलनट आईस्क्रिम... पुन्हा टूक टूक... :P (स्वातीदिनेश च्या हातच्या काँबीनात्सिऑन खाल्लेला)केशवसुमार दिनेश ने याचे नाव इटालियन भेळ असं ठेवलय..काँबीनात्सिऑन किती आवघड आहे.. काय खाल्ले हे सांगणे..इथे लिहिताना कॉपी पेस्ट आहे म्हणून बर!!

In reply to by केशवसुमार

लिखाळ 12/08/2008 - 20:12
हे टूकटूक जरा जास्तच झोंबलं :( -- लिखाळ. केसु ष्टाईल स्वगत : आता स्वातीताईला इकडे येताना काय काय बनवून आणायला सागावे ?! तवसाळं आणी काँबि... तर नक्कीच !!

वरदा 18/04/2008 - 17:49
तुम्हाला माहितेय का ठाण्यातलं दुकान जिथे इटालियन, मेक्सिकन सगळे पदार्थ बनवण्याचं सामान मिळतं? पाच्पाखाडीत आहे आणि तीन हात नाक्याला जाताना लागतं....

In reply to by वरदा

विसोबा खेचर 19/04/2008 - 00:39
काही कल्पना नाही बॉ! खाण्याच्या आणि गाण्याच्या बाबतीत मी पक्का देसी माणूस आहे. मला विदेशी खाण्याचं मुळीच कौतुक नाही. मुंबई आणि दिल्लीच्या काही हाटेलात मी काही इटालियन, मेक्सिकन आदी विदेशी खाद्यप्रकार चाखून पाहिले आहेत, परंतु ते मला मुळीच आवडले नाहीत. भारत-पाकिस्तानाइतकं इतकं चविष्ट आणि जायकेदार जेवण कुठेही मिळत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे! अगं वरदा, आमच्या जाफरभाईच्या किंवा लखनवी हनीफभीईच्या बिर्याणीपुढे, समर्थ भोजनालयातील माशाच्या आमटीपुढे, इंदौर उज्जैनच्या आटीव दूध, जिलेबी, रबडीपुढे, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मिळणार्‍या मिसळ, साबुदाणा खिचडी आदी अल्पोपहाराच्या खाद्यपदार्थापुढे, तुमचे ते इटालियन आणि मेक्सिकन पदार्थ अगदीच बेचव अन् फिके लागतात असंही माझ व्यक्तिगत मत आहे! तेव्हा, तुम्हाला माहितेय का ठाण्यातलं दुकान जिथे इटालियन, मेक्सिकन सगळे पदार्थ बनवण्याचं सामान मिळतं? पाच्पाखाडीत आहे आणि तीन हात नाक्याला जाताना लागतं.... हे तू विचारते आहेस हे ठीकच आहे, परंतु एकतर मला ठाण्यात हे सामान कुठे मिळतं ते ठाऊक नाही आणि माझी देसी खवैय्येगिरी अबाधित राहून अशी दुकानं शोधण्याची वेळ माझ्यावर कधीही येऊ नये असं वाटतं! ;) असो, बाकी पसंद अपनी अपनी हेही शेवटी खरंच! त्यामुळे इटालियन, मेक्सिकन आणि कुठले कुठले खाद्यपदार्थ काही मंडळींना आवडतात, त्यांच्या आवडीचाही मी आदरच करतो..!;) आपला, (देसी दुधा-तुपातला)!) तात्या.

बाकी पसंद अपनी अपनी हेही शेवटी खरंच! त्यामुळे इटालियन, मेक्सिकन आणि कुठले कुठले खाद्यपदार्थ काही मंडळींना आवडतात, त्यांच्या आवडीचाही मी आदरच करतो..!;) खरं आहे तात्या,इटालियन आणि एकूणच युरोपिय पदार्थ कमी मसालेदार असतात, फ्लॅट असतात.त्यामुळे जिभेला त्यांची सवय व्हायला जरा वेळ लागतो. तसेच आशियामधील सुध्दा चायनीज पदार्थातील सोया सॉस.तोफूचे थायी,चिनी,जपानी,कोरियन इ. पदार्थ ह्यांच्याशी जिभेला रुळवून घ्यायलाही वेळ लागतो.पण एकदा ही टेस्ट डेवलप झाली की त्यांचीही मजा घेता येते. सर्व खवय्यांना मनापासून धन्यवाद, स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

मदनबाण 19/04/2008 - 17:54
आपला लेख खरेच फार सुंदर आहे !!!!! तात्या,इटालियन आणि एकूणच युरोपिय पदार्थ कमी मसालेदार असतात, फ्लॅट असतात.त्यामुळे जिभेला त्यांची सवय व्हायला जरा वेळ लागतो. हे मात्र खरे आहे.....मी युरोपात असताना माझी झालेली हालत आठवते,,,,, चा मारी इथे घरी असताना आई जेव्हा उपमा किंवा पोहे करायची ते मी कधी सरळ खात नसे.....तिथे गेल्यावर मात्र माझी सगळी मस्ती जिरली. भारतीय खाण्याला जगात तोड नाही. केळीच्या पानावर जेव्यण्याची मजा काही औरच.....पंगतीत बसुन जेवण्याची जी मजा आहे ती टेबलावर बसुन जेवण्यात नहीच. जेवण बनवण्याची आपली संस्कृति आहे..... (रबडी आणि खर्वस प्रेमी.....) मदनबाण

वरदा 21/04/2008 - 21:23
हे तू विचारते आहेस हे ठीकच आहे, परंतु एकतर मला ठाण्यात हे सामान कुठे मिळतं ते ठाऊक नाही आणि माझी देसी खवैय्येगिरी अबाधित राहून अशी दुकानं शोधण्याची वेळ माझ्यावर कधीही येऊ नये असं वाटतं! ;) अहो तुम्हाला असच चमचमीत जेवण मिळत राहो आणि दुकान शोधायला न लागो...कधी कधी कुणीतरी सांगतं, किंवा कुणाच्यातरी बरोबर जाणं होतं आणि माहित होतं म्हणून विचारलं....आणि भारतीय खाणं म्हणाल तर आम्हालाही आवडतं अगदी साधा वरण भात खाण्यातही खूप समाधान आहे ह्यात वादच नाही पण कधीतरी चें ज म्हणून हेही खायला मजा येते. आणि भारतात जे मेक्सिकन इटालियन तयात मिळतं ना ते खरं ऑथेंटीक नसतं म्हणूनही तुम्हाला ते आवडलं नसेल, इथे खाऊन पाहिलत तर आवडेलही कदाचित्....बरं असो आता नाहि विचारणार....

In reply to by प्रभाकर पेठकर

६" हो... टंकमिष्टेक समजून घ्या.नंतर संपादन करता येत नाही आणि इतक्याजणांपैकी कोणाच्याच लक्षात आले नाही?:)त्यामुळे मी ही तसेच ठेवले,:)

पाककृती मस्त आहे ... आणि चीज घातल्यावर पास्ता काय भारी लागतो! पण गौडाचीज म्हणजे gouda का? ते डच चीज का? ते असेल तर त्याचा उच्चार (खाकरल्यासारखा) खौडा असा काहीसा करतात ... त्यामुळे डोक्यात गोंधळ जाहला.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तेच ते! आमच्याकडे जर्मनीत गौडाच म्हणतात. अर्थात गौडा नसेल तर चेडर किवा एमेंटालरही घालू शकता. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

नाही ना ... आता कुठे खौडा (/गौडा), छेडर आणि एमेंटाल ... टू लेट ... आमच्या भारतात हे असलं काहिही नाही ना मिळत! मिळतं ते अमूलचं प्लास्टीक चीज! :-(

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बिग बझार सारख्या मॉलमध्ये ह्यापैकी काही चीजे मिळतात. आणि नाहीच मिळाले तर अमूल प्लास्टीक चीज जिंदाबाद! ते ही चालेल कारण शेवटी बेकच तर करायचे आहे. स्वाती

सहज 16/04/2008 - 19:20
स्वाती सान बनवी छान काँबीनात्सिऑन मस्तच दिसतोय. दोन तीन वेगळ्या प्रकारचे चीज घातले तर चालेल ना? जोडीला एक चील्ड वन!!

In reply to by सहज

दोन तीन वेगळ्या प्रकारचे चीज घातले तर चालेल ना? चालेल ना,गौडा,एमेंटालर,आपेन्त्झेलर,चेडर असे चीजचे काँबीनात्सिऑन केले तरी चालेल. जोडीला एक चील्ड वन!! 'चील्ड वन' मध्ये पण राडलर म्हणजेच बीअर+स्प्राईट चे काँबीनात्सिऑन चालेल. एकूण काय सगळा काँबो मेन्यु! :-) स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

छोटा डॉन 16/04/2008 - 22:20
एकंदरित लागणार्‍या सगळे रॉ मटेरिअल व आवश्यक असलेला पेशन्स आमच्याकडे नसल्याने माझ्यासारख्या "हौशी शेफ " हे जमणे कठिण आहे. पण फोटॉ बघून मस्त वाटले.... काहितरी भारी चीज आहे. बाकी तुमच्या देशी आल्यावर आम्हाला "'चील्ड वन' मध्ये पण राडलर म्हणजेच बीअर+स्प्राईट चे काँबीनात्सिऑन " खिलवा म्हणजे झाले. हा हा हा ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

बाकी तुमच्या देशी आल्यावर आम्हाला "'चील्ड वन' मध्ये पण राडलर म्हणजेच बीअर+स्प्राईट चे काँबीनात्सिऑन " खिलवा म्हणजे झाले. या तर .. आलात की हवे ते खिलवू,पिलवू.:-) स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

छोटा डॉन 17/04/2008 - 22:13
"या तर .. आलात की हवे ते खिलवू,पिलवू.:-)" वा, तुम्ही असे म्हणालात, आनंद वाटला. आत्ताच "'चील्ड वन' मध्ये पण राडलर म्हणजेच बीअर+स्प्राईट चे काँबीनात्सिऑन "खाल्ल्याचे सुख मिळाले. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विजुभाऊ 16/04/2008 - 20:32
'चील्ड वन' मध्ये पण राडलर म्हणजेच बीअर+स्प्राईट चे काँबीनात्सिऑन चालेल. एकूण काय सगळा काँबो मेन्यु! :-) ग्रेट्च

वरदा 16/04/2008 - 22:15
पाहिला मगाशी पण आरामात वाचला नव्हता....ह्यात बाकीच्या भाज्या पण मिक्स केल्या तर? आणि फॅट फ्री चिझ वापरु का म्हणजे जराशा कॅलरीज कमी जातील्...मी हे सगळे पास्ता वेगवेगळे बनवते आता एकत्र करुन पाहेन्..गौडा चीझ नाही खाल्लं नेहेमी चेडार आणलं जातं आता ते आणून आहाते...सगळे पास्ता चे प्रकार एकढ्याच वेळ बेक करतेस का तू? साधा मरायनरा घालून स्पघेटी केली तर किती वेळ बेक करतेस?

In reply to by वरदा

सगळे पास्ता चे प्रकार एकढ्याच वेळ बेक करतेस का तू? सगळे पास्ताचे प्रकार बेक नाही करत. ज्यांच्यावर चीज घालून खायचे आहे असेच पास्ता बेक करते.उदा- लसानिया,काँबीनात्सिऑन. बाकी चे पास्ता पॅनवर टॉस करते. साधा मरायनरा घालून स्पघेटी केली तर किती वेळ बेक करतेस? मरायनरा घालून स्पॅगेटी केली तर बेक नाही करत. स्पॅगेटी शिजवून घेते,मरायनरा सॉस,थोडे व्हाईट सॉस घालते,मीठ,मिरपूड इ.घालते आणि पॅनवर टॉस करते. स्वाती

चित्रा 16/04/2008 - 23:51
पाककृती, आणि फोटोही छानच. तिथल्या बायका आपण शिळा भात उरला की जशी त्याला कांदा वगैरे घालून फोडणी घालतो तसे रोज केलेला थोडा थोडा प्रत्येक पद्धतीचा पास्ता उरल्यावर त्यावर आहे नाही त्या वस्तू घालून "काँबीनात्सिऑन" करत असाव्यात असे वाटले!

छान डिश तिथल्या बायका आपण शिळा भात उरला की जशी त्याला कांदा वगैरे घालून फोडणी घालतो तसे रोज केलेला थोडा थोडा प्रत्येक पद्धतीचा पास्ता उरल्यावर त्यावर आहे नाही त्या वस्तू घालून "काँबीनात्सिऑन" करत असाव्यात असे वाटले! आणि हे अर्थघटन तर फ़ारच आवडले...

वरच्या प्रतिक्रियेप्रमाणे हा लसाने चा भाऊ वाटतो, पण छान आहे. फोटो सुंदर आला, विशेषता चीजला गोल्डन ब्राऊन रंग आला कि सुंदर दिसते, चवीला लागते पण छान.......

मैत्र 17/04/2008 - 21:32
याचा मोठा भाऊ लसान्याची पण कृती कोणी सांगेल काय... बाहेर फार छान मिळतो हॉटेल मध्ये किंवा ऑफिस कॅन्टीन मध्ये...

वरदा 17/04/2008 - 22:44
कुठे आहात भारतात? ठाण्यात इटालियन फूडचं सगळं सामान मिळतं आणि अगदी इथले ब्रँड्स मिळतात. घरी बनवून पाहू शकता.

In reply to by वरदा

स्नेहश्री 10/08/2008 - 20:47
पुण्र पत्ता दे ना प्लीज......... दुकानाच नाव...अथवा जवळची खुण. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

विसोबा खेचर 18/04/2008 - 14:54
स्वाती, तू दिलेला हा प्रकार मी एकदा फोर्टातल्या एका हाटेलात खाल्ल्याचं पुसटसं आठवतंय! तेव्हा एवढा आवडला नव्हता.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

केशवसुमार 10/08/2008 - 13:14
तात्या.. तुम्ही चुकीच्या ठिकाणी खालात... कालच मी तो प्रत्यक्ष स्वाती आणि दिनेश यांनी बनवलेला खल्ला... टूक टूक... :P एकदम अफलातून.. आणि नंतर वॉलनट आईस्क्रिम... पुन्हा टूक टूक... :P (स्वातीदिनेश च्या हातच्या काँबीनात्सिऑन खाल्लेला)केशवसुमार दिनेश ने याचे नाव इटालियन भेळ असं ठेवलय..काँबीनात्सिऑन किती आवघड आहे.. काय खाल्ले हे सांगणे..इथे लिहिताना कॉपी पेस्ट आहे म्हणून बर!!

In reply to by केशवसुमार

लिखाळ 12/08/2008 - 20:12
हे टूकटूक जरा जास्तच झोंबलं :( -- लिखाळ. केसु ष्टाईल स्वगत : आता स्वातीताईला इकडे येताना काय काय बनवून आणायला सागावे ?! तवसाळं आणी काँबि... तर नक्कीच !!

वरदा 18/04/2008 - 17:49
तुम्हाला माहितेय का ठाण्यातलं दुकान जिथे इटालियन, मेक्सिकन सगळे पदार्थ बनवण्याचं सामान मिळतं? पाच्पाखाडीत आहे आणि तीन हात नाक्याला जाताना लागतं....

In reply to by वरदा

विसोबा खेचर 19/04/2008 - 00:39
काही कल्पना नाही बॉ! खाण्याच्या आणि गाण्याच्या बाबतीत मी पक्का देसी माणूस आहे. मला विदेशी खाण्याचं मुळीच कौतुक नाही. मुंबई आणि दिल्लीच्या काही हाटेलात मी काही इटालियन, मेक्सिकन आदी विदेशी खाद्यप्रकार चाखून पाहिले आहेत, परंतु ते मला मुळीच आवडले नाहीत. भारत-पाकिस्तानाइतकं इतकं चविष्ट आणि जायकेदार जेवण कुठेही मिळत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे! अगं वरदा, आमच्या जाफरभाईच्या किंवा लखनवी हनीफभीईच्या बिर्याणीपुढे, समर्थ भोजनालयातील माशाच्या आमटीपुढे, इंदौर उज्जैनच्या आटीव दूध, जिलेबी, रबडीपुढे, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मिळणार्‍या मिसळ, साबुदाणा खिचडी आदी अल्पोपहाराच्या खाद्यपदार्थापुढे, तुमचे ते इटालियन आणि मेक्सिकन पदार्थ अगदीच बेचव अन् फिके लागतात असंही माझ व्यक्तिगत मत आहे! तेव्हा, तुम्हाला माहितेय का ठाण्यातलं दुकान जिथे इटालियन, मेक्सिकन सगळे पदार्थ बनवण्याचं सामान मिळतं? पाच्पाखाडीत आहे आणि तीन हात नाक्याला जाताना लागतं.... हे तू विचारते आहेस हे ठीकच आहे, परंतु एकतर मला ठाण्यात हे सामान कुठे मिळतं ते ठाऊक नाही आणि माझी देसी खवैय्येगिरी अबाधित राहून अशी दुकानं शोधण्याची वेळ माझ्यावर कधीही येऊ नये असं वाटतं! ;) असो, बाकी पसंद अपनी अपनी हेही शेवटी खरंच! त्यामुळे इटालियन, मेक्सिकन आणि कुठले कुठले खाद्यपदार्थ काही मंडळींना आवडतात, त्यांच्या आवडीचाही मी आदरच करतो..!;) आपला, (देसी दुधा-तुपातला)!) तात्या.

बाकी पसंद अपनी अपनी हेही शेवटी खरंच! त्यामुळे इटालियन, मेक्सिकन आणि कुठले कुठले खाद्यपदार्थ काही मंडळींना आवडतात, त्यांच्या आवडीचाही मी आदरच करतो..!;) खरं आहे तात्या,इटालियन आणि एकूणच युरोपिय पदार्थ कमी मसालेदार असतात, फ्लॅट असतात.त्यामुळे जिभेला त्यांची सवय व्हायला जरा वेळ लागतो. तसेच आशियामधील सुध्दा चायनीज पदार्थातील सोया सॉस.तोफूचे थायी,चिनी,जपानी,कोरियन इ. पदार्थ ह्यांच्याशी जिभेला रुळवून घ्यायलाही वेळ लागतो.पण एकदा ही टेस्ट डेवलप झाली की त्यांचीही मजा घेता येते. सर्व खवय्यांना मनापासून धन्यवाद, स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

मदनबाण 19/04/2008 - 17:54
आपला लेख खरेच फार सुंदर आहे !!!!! तात्या,इटालियन आणि एकूणच युरोपिय पदार्थ कमी मसालेदार असतात, फ्लॅट असतात.त्यामुळे जिभेला त्यांची सवय व्हायला जरा वेळ लागतो. हे मात्र खरे आहे.....मी युरोपात असताना माझी झालेली हालत आठवते,,,,, चा मारी इथे घरी असताना आई जेव्हा उपमा किंवा पोहे करायची ते मी कधी सरळ खात नसे.....तिथे गेल्यावर मात्र माझी सगळी मस्ती जिरली. भारतीय खाण्याला जगात तोड नाही. केळीच्या पानावर जेव्यण्याची मजा काही औरच.....पंगतीत बसुन जेवण्याची जी मजा आहे ती टेबलावर बसुन जेवण्यात नहीच. जेवण बनवण्याची आपली संस्कृति आहे..... (रबडी आणि खर्वस प्रेमी.....) मदनबाण

वरदा 21/04/2008 - 21:23
हे तू विचारते आहेस हे ठीकच आहे, परंतु एकतर मला ठाण्यात हे सामान कुठे मिळतं ते ठाऊक नाही आणि माझी देसी खवैय्येगिरी अबाधित राहून अशी दुकानं शोधण्याची वेळ माझ्यावर कधीही येऊ नये असं वाटतं! ;) अहो तुम्हाला असच चमचमीत जेवण मिळत राहो आणि दुकान शोधायला न लागो...कधी कधी कुणीतरी सांगतं, किंवा कुणाच्यातरी बरोबर जाणं होतं आणि माहित होतं म्हणून विचारलं....आणि भारतीय खाणं म्हणाल तर आम्हालाही आवडतं अगदी साधा वरण भात खाण्यातही खूप समाधान आहे ह्यात वादच नाही पण कधीतरी चें ज म्हणून हेही खायला मजा येते. आणि भारतात जे मेक्सिकन इटालियन तयात मिळतं ना ते खरं ऑथेंटीक नसतं म्हणूनही तुम्हाला ते आवडलं नसेल, इथे खाऊन पाहिलत तर आवडेलही कदाचित्....बरं असो आता नाहि विचारणार....

In reply to by प्रभाकर पेठकर

६" हो... टंकमिष्टेक समजून घ्या.नंतर संपादन करता येत नाही आणि इतक्याजणांपैकी कोणाच्याच लक्षात आले नाही?:)त्यामुळे मी ही तसेच ठेवले,:)

पाककृती मस्त आहे ... आणि चीज घातल्यावर पास्ता काय भारी लागतो! पण गौडाचीज म्हणजे gouda का? ते डच चीज का? ते असेल तर त्याचा उच्चार (खाकरल्यासारखा) खौडा असा काहीसा करतात ... त्यामुळे डोक्यात गोंधळ जाहला.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तेच ते! आमच्याकडे जर्मनीत गौडाच म्हणतात. अर्थात गौडा नसेल तर चेडर किवा एमेंटालरही घालू शकता. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

नाही ना ... आता कुठे खौडा (/गौडा), छेडर आणि एमेंटाल ... टू लेट ... आमच्या भारतात हे असलं काहिही नाही ना मिळत! मिळतं ते अमूलचं प्लास्टीक चीज! :-(

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बिग बझार सारख्या मॉलमध्ये ह्यापैकी काही चीजे मिळतात. आणि नाहीच मिळाले तर अमूल प्लास्टीक चीज जिंदाबाद! ते ही चालेल कारण शेवटी बेकच तर करायचे आहे. स्वाती
Taxonomy upgrade extras
काँबीनात्सिऑन म्हणजे काँबीनेशन.जर्मन मंडळी सोप्या शब्दाला कठीण करतात नाही?

इन्दिरा सन्त.....

उदय ४२ ·

मुक्तसुनीत 16/04/2008 - 23:23
"कुटुंबवत्सल इथे फणस हा कटिखांद्यावर घेऊन बाळे पुसिते त्याला कुशल मुलांचे गंगाजळिचे बेत आगळे " उदय याना वरील पंक्ति असणारी कविता हवी असावी. चू.भू.द्या.घ्या.

उदय ४२ 17/04/2008 - 21:08
हो,हो हीच कविता हवी आहे,कुणि देइल का? (मिसळीतला रस्सा भूरकणारा)

वरदा 18/04/2008 - 01:55
कविता शाळेत होती आता नाही आठवत्..पण खूप सुंदर आहे..

In reply to by वरदा

उदय ४२ 18/04/2008 - 14:33
कुणाला माहित असल्यास इथे सान्गावे. (मिसळीतला रस्सा भूरकणारा)

मुक्तसुनीत 16/04/2008 - 23:23
"कुटुंबवत्सल इथे फणस हा कटिखांद्यावर घेऊन बाळे पुसिते त्याला कुशल मुलांचे गंगाजळिचे बेत आगळे " उदय याना वरील पंक्ति असणारी कविता हवी असावी. चू.भू.द्या.घ्या.

उदय ४२ 17/04/2008 - 21:08
हो,हो हीच कविता हवी आहे,कुणि देइल का? (मिसळीतला रस्सा भूरकणारा)

वरदा 18/04/2008 - 01:55
कविता शाळेत होती आता नाही आठवत्..पण खूप सुंदर आहे..

In reply to by वरदा

उदय ४२ 18/04/2008 - 14:33
कुणाला माहित असल्यास इथे सान्गावे. (मिसळीतला रस्सा भूरकणारा)
इन्दिरा सन्त यान्ची झाडान्चे वणर्नन करणारी एक कविता आहे,ती हवी आहे,ती कोणी देऊ शकेल काय?

आकाश से गिरी मैं, इक बार कट के ऐसे ..

आनंदयात्री ·

धमाल मुलगा 16/04/2008 - 16:36
आंद्या, छानच रे. क्षणभर वाटलं चोरुन कोणाची तरी डायरी वाचतोय.
तुला आठवतय तु लहानपणी कशी असशील हे पहायची खुप उत्सुकता होती मला, गोल चेहर्‍याचे गोबर्‍या गालांची गोरी गोरी , अगदी लहानपणी तर नाक नसेलच तुला ! असे म्हटले की खुदकन हसायचीस तु.
:-) ही 'तीला' तिच्या लहानपणी कशी दिसत असेल ते पाहण्याची कल्पना आवडली. मस्त.
आणी माझ्या खांद्यावर तुझे डोके अलगद विसावायचे. खाचखळग्यात झटका बसुन तुझे डोके पुढे आदळु नये म्हणुन दुसर्‍या हाताने मी तुझ्या हनुवटीला अलगद आधार देउन ठेवायचो. भुरभुर उडणारे तुझे केस माझ्या कानाला, गालांना गुदगुल्या करायचे आणी मग शेवटी न रहावुन मी त्यांना सावरायचा प्रयत्न करायचो,
चित्रच आलं डोळ्यापुढे.
माझ्या हाताला लागलेली कळ कधी लक्षात आली होती का ग तुझ्या ?
क्या बात है! स्विट अँड सिंपल. हृदयातल्या कळेला हाताच्या कळेचं रुप देऊन विचारलेला प्रश्न ! छोटसंच पण मस्त झालंय ! साला, अंदर दबाया हुआ दर्द क्यों झिंजोडते हो ज़नाब? हम तो खुश थे उसे भूला के, क्यों याद दिलाते हो जनाब? - (लैलेने हाकललेला, हीर पासून दुरावलेला, सोणीला विसरण्याच्या प्रयत्नात) ध मा ल.

मनस्वी 16/04/2008 - 16:43
चित्र, लेखन, रुपक - सगळंच छान.
एखादा कलमी पतंग अचानक कामटी मोडुन सरळ उलटा खाली यावा अन एखाद्या विजेच्या खांबावर कायमचा अडकुन पडावा, पतंग उडवणार्‍या हिरमुसल्या पोराने हताशपणे नुसताच दोरा ओढुन घ्यावा.
पुढच्या वेळी कामटी आणि मांजा दोन्ही मजबूत घ्या, येवढेच म्हणेन.

निनाद 16/04/2008 - 16:56
लेखन छानच आछा. वरचे प्रकाशचित्र मला ऑस्ट्रेलियातील हॉल्स गॅप या ठिकाणाचे वाटले. तिथे असाच एक कडा आहे. आणि खाली खोल दरी. आपल्या लेखना इतकेच सुंदर ठिकाण आहे हे. -निनाद

शितल 16/04/2008 - 17:41
मनाला हळ्वा करणारा लेख, एकदम ह्यदय पाघळ्वणारा पण, काय मी म्हणते,सरळ सरळ तीला आपल विचारुन टाकुन मग खा॑द्यावर डोके टेवायला द्यायचे होते ना, (just kidding ,don't take it serious) शब्द स॑कलन उत्तम, आणि फोटो पाहुन तर आता खाली पडते की न॑तर असे वाटते. डोळ्यात पाणी आणलत हो आमच्या.

इनोबा म्हणे 16/04/2008 - 19:53
चित्र आणि लेखन दोन्हीही आवडले. जसा झोकात उडणारा एखादा कलमी पतंग अचानक कामटी मोडुन सरळ उलटा खाली यावा अन एखाद्या विजेच्या खांबावर कायमचा अडकुन पडावा, पतंग उडवणार्‍या हिरमुसल्या पोराने हताशपणे नुसताच दोरा ओढुन घ्यावा. हे रुपक तर खासच.. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

लिखाळ 08/10/2008 - 00:23
आनंदयात्री, लेख छान आहे. पतंग-लहान मुलाचे रूपक आवडले. पु ले शु --लिखाळ.

छोटा डॉन 16/04/2008 - 19:57
आता ह्या आंद्याने एवढ्या "कमी शब्दात एवढा भारी लेख" लिहला, त्याला मोठा प्रतिसाद देणे बरोबर नाही .... एकच शब्द " अप्रतिम " ... "तुला आठवतय तु लहानपणी कशी असशील हे पहायची खुप उत्सुकता होती मला, गोल चेहर्‍याचे गोबर्‍या गालांची गोरी गोरी , अगदी लहानपणी तर नाक नसेलच तुला ! असे म्हटले की खुदकन हसायचीस तु." च्यायला, सगळी मंडळी हाच डायलाक मारतात का ? मला वाटलं आमचं राखीव कुरण आहे ते, पोरगी बाकी लै खूष होती असं ऐकल्यावर !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

कमी शब्दात अधिक हळवा आशय व्यक्त झालाय. आणि अस्स हळवं करणारं कोणी लिहिलं की मलाही तिचे- ''असेच कितीतरी प्रश्न अनुत्तरीत ठेवुन गेलीस तु, अशाच एका एका प्रवासात अलविदा म्हणालीस अन नव्या प्रवासाला निघुन गेलीस नव्या दिशेला'' आठवते रे !!! आपला, कटलेला एक पतंग

विजुभाऊ 16/04/2008 - 20:32
"तू बोलताना तुला पहायला आवडते. तुझ्या कानातले डूल हालताना पाहुन मलाच डोलायला होते" आन्द्या माझ्यातला कवी जागृत करु नकोस रे. सहजच छेडुन ;उगाच भूतकाळात रमायला लावु नकोस रे.

शितल 17/04/2008 - 06:04
क्षणभर वाटलं चोरुन कोणाची तरी डायरी वाचतोय. लहान पणाची सवय जाता जात नाही, काय धमालराव.

In reply to by शितल

धमाल मुलगा 17/04/2008 - 11:53
लहान पणाची सवय जाता जात नाही, काय धमालराव.
तुम्हाला कोणि सांगितलं शितलताई? -(आचरट, उचापात्या) ध मा ल.

शितल 17/04/2008 - 18:32
लहान पणाची सवय जाता जात नाही, काय धमालराव. तुम्हाला कोणि सांगितलं शितलताई? -(आचरट, उचापात्या) ध मा ल. अरे, धमाल्या कोणि म्हणुन काय इचारतल्॑स, तु माका ताई मानतल्॑स, म्हणुन सा॑गतेलय माका ठाव हाय लहानग्याच्या उचापात्या.

आनंदयात्री 18/04/2008 - 10:06
केलेल्या कौतुकाबद्दल, दिलेल्या दादेबद्दल मनापासुन आभारी आहे, ऋणी आहे. धन्यवाद. -आनंदयात्री.

आंद्या, काय मस्त लिहिलं आहेस रे! मी आत्ताच पाहिलं! आणि आता कितीतरी महिन्यात लिहिलं नाही आहेस याचीही आठवण झाली. तेव्हा लिहा, नुस्त्या खरडवह्या भरवू नका! अदिती

मी सुद्धा आत्ताच वाचलं. छान आहे प्रकटन. स्मृती पटलावरील भावनांची हळुवार झुळूकच म्हणायची. पण, किंचित त्रासच देणारी.

टारझन 07/10/2008 - 23:23
जबरा रे आंद्या ... क्लास .. आणि एक णंबर... आणंदयात्री .. आपण आणंदाणे सर्व प्रवास करा .. मुव्ह लगावं (मुव्ह ऑन) आह से आहा तक ... (मणकी बांते : च्यायला टार्‍या तु तर ल्हानपनी नुस्ती लाइन मारून झुरलास .. तुझ्या ना खांद्यावर डोका ठेवला कुणी ना कुणी तुला अलविदा केला ... तु तर फक्त झुरळासारखा झुरलास :) ) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

अनिल हटेला 08/10/2008 - 09:16
छान मुक्तक !! आवडले !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

विजुभाऊ 08/10/2008 - 10:53
तुझे भुरभुरणारे केस माझ्या गालांशी रुंजी घालत होते. तो गुदगुल्या करणारा तो स्पर्ष मला हवाहवासा वाटत होता. तुझ्या चेहेर्‍यावरचा निरागसपणा आणि मधुनच तुझ्या गालावर येणारे ते स्मित; मी त्यात हरवुन गेलो ये गेसुओ़ की लट ; हवासे लहराती है; मै बच्चा बन जाता हुं छुपकर उन लटों का झुला बनाकर मन ही मन थोडासा झूल लेता हुं विजुभाऊ सातारवी

In reply to by विजुभाऊ

टुकुल 08/10/2008 - 11:09
आंद्या नि तर जबरा लिहिल आहे आणि त्यात तुम्ही अजुन थोडी भर टाकली विजुभौ, अजुनही येवुद्यात

विजुभाऊ 08/10/2008 - 12:23
आज होली है लाल नीला पीला हरा गुलाबी कई रंग है गालों पर उनमेसे एक रंग वो भी है; जो तुम्हारे रंगे होने के खयालसे ही उभरा है गालो पर

डोमकावळा 08/10/2008 - 12:54
मस्तच लिहीलय. आणि चित्रही लेखात अगदी प्रभावीपणे भावना भरतय. ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.

विजुभाऊ 08/10/2008 - 13:06
ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान. काव काव करता तीरपी करुन मान ; माशाचा तुकडा दिसतो कोठे? याचे ठेवावे भान

विजुभाऊ 10/10/2008 - 11:42
मै तुम्हारी बातों का यकीन तो नही करता पर क्या करु तुम्हारी आंखोने मुझे कही का नही छोडा था.

ऋचा 10/10/2008 - 12:18
जब्राट लिहिलस रे!! सही चित्र आल डोळ्यासमोर :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

चिंचाबोरे 10/10/2008 - 12:38
केवळ १५-२० ओळित डोळ्यात पाणी आणलंत कि राव तुम्ही!! अरे एवढं हळवं आणि सुंदर लिखाण आम्ही कसं वाचायचं?

धमाल मुलगा 16/04/2008 - 16:36
आंद्या, छानच रे. क्षणभर वाटलं चोरुन कोणाची तरी डायरी वाचतोय.
तुला आठवतय तु लहानपणी कशी असशील हे पहायची खुप उत्सुकता होती मला, गोल चेहर्‍याचे गोबर्‍या गालांची गोरी गोरी , अगदी लहानपणी तर नाक नसेलच तुला ! असे म्हटले की खुदकन हसायचीस तु.
:-) ही 'तीला' तिच्या लहानपणी कशी दिसत असेल ते पाहण्याची कल्पना आवडली. मस्त.
आणी माझ्या खांद्यावर तुझे डोके अलगद विसावायचे. खाचखळग्यात झटका बसुन तुझे डोके पुढे आदळु नये म्हणुन दुसर्‍या हाताने मी तुझ्या हनुवटीला अलगद आधार देउन ठेवायचो. भुरभुर उडणारे तुझे केस माझ्या कानाला, गालांना गुदगुल्या करायचे आणी मग शेवटी न रहावुन मी त्यांना सावरायचा प्रयत्न करायचो,
चित्रच आलं डोळ्यापुढे.
माझ्या हाताला लागलेली कळ कधी लक्षात आली होती का ग तुझ्या ?
क्या बात है! स्विट अँड सिंपल. हृदयातल्या कळेला हाताच्या कळेचं रुप देऊन विचारलेला प्रश्न ! छोटसंच पण मस्त झालंय ! साला, अंदर दबाया हुआ दर्द क्यों झिंजोडते हो ज़नाब? हम तो खुश थे उसे भूला के, क्यों याद दिलाते हो जनाब? - (लैलेने हाकललेला, हीर पासून दुरावलेला, सोणीला विसरण्याच्या प्रयत्नात) ध मा ल.

मनस्वी 16/04/2008 - 16:43
चित्र, लेखन, रुपक - सगळंच छान.
एखादा कलमी पतंग अचानक कामटी मोडुन सरळ उलटा खाली यावा अन एखाद्या विजेच्या खांबावर कायमचा अडकुन पडावा, पतंग उडवणार्‍या हिरमुसल्या पोराने हताशपणे नुसताच दोरा ओढुन घ्यावा.
पुढच्या वेळी कामटी आणि मांजा दोन्ही मजबूत घ्या, येवढेच म्हणेन.

निनाद 16/04/2008 - 16:56
लेखन छानच आछा. वरचे प्रकाशचित्र मला ऑस्ट्रेलियातील हॉल्स गॅप या ठिकाणाचे वाटले. तिथे असाच एक कडा आहे. आणि खाली खोल दरी. आपल्या लेखना इतकेच सुंदर ठिकाण आहे हे. -निनाद

शितल 16/04/2008 - 17:41
मनाला हळ्वा करणारा लेख, एकदम ह्यदय पाघळ्वणारा पण, काय मी म्हणते,सरळ सरळ तीला आपल विचारुन टाकुन मग खा॑द्यावर डोके टेवायला द्यायचे होते ना, (just kidding ,don't take it serious) शब्द स॑कलन उत्तम, आणि फोटो पाहुन तर आता खाली पडते की न॑तर असे वाटते. डोळ्यात पाणी आणलत हो आमच्या.

इनोबा म्हणे 16/04/2008 - 19:53
चित्र आणि लेखन दोन्हीही आवडले. जसा झोकात उडणारा एखादा कलमी पतंग अचानक कामटी मोडुन सरळ उलटा खाली यावा अन एखाद्या विजेच्या खांबावर कायमचा अडकुन पडावा, पतंग उडवणार्‍या हिरमुसल्या पोराने हताशपणे नुसताच दोरा ओढुन घ्यावा. हे रुपक तर खासच.. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

लिखाळ 08/10/2008 - 00:23
आनंदयात्री, लेख छान आहे. पतंग-लहान मुलाचे रूपक आवडले. पु ले शु --लिखाळ.

छोटा डॉन 16/04/2008 - 19:57
आता ह्या आंद्याने एवढ्या "कमी शब्दात एवढा भारी लेख" लिहला, त्याला मोठा प्रतिसाद देणे बरोबर नाही .... एकच शब्द " अप्रतिम " ... "तुला आठवतय तु लहानपणी कशी असशील हे पहायची खुप उत्सुकता होती मला, गोल चेहर्‍याचे गोबर्‍या गालांची गोरी गोरी , अगदी लहानपणी तर नाक नसेलच तुला ! असे म्हटले की खुदकन हसायचीस तु." च्यायला, सगळी मंडळी हाच डायलाक मारतात का ? मला वाटलं आमचं राखीव कुरण आहे ते, पोरगी बाकी लै खूष होती असं ऐकल्यावर !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

कमी शब्दात अधिक हळवा आशय व्यक्त झालाय. आणि अस्स हळवं करणारं कोणी लिहिलं की मलाही तिचे- ''असेच कितीतरी प्रश्न अनुत्तरीत ठेवुन गेलीस तु, अशाच एका एका प्रवासात अलविदा म्हणालीस अन नव्या प्रवासाला निघुन गेलीस नव्या दिशेला'' आठवते रे !!! आपला, कटलेला एक पतंग

विजुभाऊ 16/04/2008 - 20:32
"तू बोलताना तुला पहायला आवडते. तुझ्या कानातले डूल हालताना पाहुन मलाच डोलायला होते" आन्द्या माझ्यातला कवी जागृत करु नकोस रे. सहजच छेडुन ;उगाच भूतकाळात रमायला लावु नकोस रे.

शितल 17/04/2008 - 06:04
क्षणभर वाटलं चोरुन कोणाची तरी डायरी वाचतोय. लहान पणाची सवय जाता जात नाही, काय धमालराव.

In reply to by शितल

धमाल मुलगा 17/04/2008 - 11:53
लहान पणाची सवय जाता जात नाही, काय धमालराव.
तुम्हाला कोणि सांगितलं शितलताई? -(आचरट, उचापात्या) ध मा ल.

शितल 17/04/2008 - 18:32
लहान पणाची सवय जाता जात नाही, काय धमालराव. तुम्हाला कोणि सांगितलं शितलताई? -(आचरट, उचापात्या) ध मा ल. अरे, धमाल्या कोणि म्हणुन काय इचारतल्॑स, तु माका ताई मानतल्॑स, म्हणुन सा॑गतेलय माका ठाव हाय लहानग्याच्या उचापात्या.

आनंदयात्री 18/04/2008 - 10:06
केलेल्या कौतुकाबद्दल, दिलेल्या दादेबद्दल मनापासुन आभारी आहे, ऋणी आहे. धन्यवाद. -आनंदयात्री.

आंद्या, काय मस्त लिहिलं आहेस रे! मी आत्ताच पाहिलं! आणि आता कितीतरी महिन्यात लिहिलं नाही आहेस याचीही आठवण झाली. तेव्हा लिहा, नुस्त्या खरडवह्या भरवू नका! अदिती

मी सुद्धा आत्ताच वाचलं. छान आहे प्रकटन. स्मृती पटलावरील भावनांची हळुवार झुळूकच म्हणायची. पण, किंचित त्रासच देणारी.

टारझन 07/10/2008 - 23:23
जबरा रे आंद्या ... क्लास .. आणि एक णंबर... आणंदयात्री .. आपण आणंदाणे सर्व प्रवास करा .. मुव्ह लगावं (मुव्ह ऑन) आह से आहा तक ... (मणकी बांते : च्यायला टार्‍या तु तर ल्हानपनी नुस्ती लाइन मारून झुरलास .. तुझ्या ना खांद्यावर डोका ठेवला कुणी ना कुणी तुला अलविदा केला ... तु तर फक्त झुरळासारखा झुरलास :) ) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

अनिल हटेला 08/10/2008 - 09:16
छान मुक्तक !! आवडले !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

विजुभाऊ 08/10/2008 - 10:53
तुझे भुरभुरणारे केस माझ्या गालांशी रुंजी घालत होते. तो गुदगुल्या करणारा तो स्पर्ष मला हवाहवासा वाटत होता. तुझ्या चेहेर्‍यावरचा निरागसपणा आणि मधुनच तुझ्या गालावर येणारे ते स्मित; मी त्यात हरवुन गेलो ये गेसुओ़ की लट ; हवासे लहराती है; मै बच्चा बन जाता हुं छुपकर उन लटों का झुला बनाकर मन ही मन थोडासा झूल लेता हुं विजुभाऊ सातारवी

In reply to by विजुभाऊ

टुकुल 08/10/2008 - 11:09
आंद्या नि तर जबरा लिहिल आहे आणि त्यात तुम्ही अजुन थोडी भर टाकली विजुभौ, अजुनही येवुद्यात

विजुभाऊ 08/10/2008 - 12:23
आज होली है लाल नीला पीला हरा गुलाबी कई रंग है गालों पर उनमेसे एक रंग वो भी है; जो तुम्हारे रंगे होने के खयालसे ही उभरा है गालो पर

डोमकावळा 08/10/2008 - 12:54
मस्तच लिहीलय. आणि चित्रही लेखात अगदी प्रभावीपणे भावना भरतय. ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.

विजुभाऊ 08/10/2008 - 13:06
ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान. काव काव करता तीरपी करुन मान ; माशाचा तुकडा दिसतो कोठे? याचे ठेवावे भान

विजुभाऊ 10/10/2008 - 11:42
मै तुम्हारी बातों का यकीन तो नही करता पर क्या करु तुम्हारी आंखोने मुझे कही का नही छोडा था.

ऋचा 10/10/2008 - 12:18
जब्राट लिहिलस रे!! सही चित्र आल डोळ्यासमोर :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

चिंचाबोरे 10/10/2008 - 12:38
केवळ १५-२० ओळित डोळ्यात पाणी आणलंत कि राव तुम्ही!! अरे एवढं हळवं आणि सुंदर लिखाण आम्ही कसं वाचायचं?
लेखनविषय:
तुला आठवतय तु लहानपणी कशी असशील हे पहायची खुप उत्सुकता होती मला, गोल चेहर्‍याचे गोबर्‍या गालांची गोरी गोरी , अगदी लहानपणी तर नाक नसेलच तुला ! असे म्हटले की खुदकन हसायचीस तु. तुला आठवतो का ग आपला एखादा प्रवास ? मला खिडकीचीच जागा हवी म्हणुन हट्ट असायचा तुझा, अन जागा मिळाल्यावर काय तो ओसंडुन वहाणारा आनंद. गाडी हलली - जssरा गार वारा लागला की बोलता बोलता आपसुक डोळे मिटायचे तुझे आणी माझ्या खांद्यावर तुझे डोके अलगद विसावायचे.

आत्मानंदी शिष्य, आत्मज्ञानी गुरु! ;))

विसोबा खेचर ·

धमाल मुलगा 16/04/2008 - 15:15
हा लेख संत तात्याबा महाराजांच्या आश्रमातर्फे आजच प्रकाशित करत आहोत! ;)
आश्रम !!!! जोरात आहे.
वास्तविक धमाल मुलगा आणि मदनबाण हे थोर पुरुष ऑलरेडी आत्मानंदीच आहेत, तेव्हा त्यांना कुठल्या गुरूबिरुची तशी गरज नाही,
:-))))))))))))))))))))) जोरात फुटलो ! (च्यायला, इथं खरं तर खदाखदा हसणारं आणि ठाप्पकन कपाळावर हात मारुन घेणारं स्मायली टाकायला हवं)
"वा गुरुवर्य! यापुढे जेव्हा कधी आम्ही सुराप्राश्नन करू तेव्हा सिंगलमाल्टच पिऊ! सिंगलमाल्टमुळे आमचा सैरभैर आत्मा आता स्थिर झाला आहे आणि आम्ही आत्मानंदी झालो आहोत!"
ह्ये बाकी खरं हा !!!! काय ब्रम्हानंदी टाळी लागली होती महाराजा...आहाहा...ह्या जगात सर्वत्र आनंदीआनंद पसरलेला आहे, एक उच्च कोटीची शांतता जीवाला आतून गोंजारते आहे...समोरच्या प्लेटीतला हलव्याचा खुसखुशीत तुकडा जिव्हानंदात भर घालतो आहे... जय हो प्रभो !
"बाकी तुम्ही काही म्हणा गुरुवर्य संत तात्याबा, आंब्यांच्या जोडीचे, कैर्‍यांच्या जोडीचे फोटो घ्यायची आणि पाहायची मजाच वेगळी, त्यांचा आस्वादच वेगळा!" असं म्हणून मदनबाणने आम्हाला डोळा मारला तेव्हा सिंगलमाल्टमुळे मदनबाणला आता पुरेसा आत्मानंद झालेला आहे हे आम्ही समजलो! ;)
हि: हा हा हाहाहाहहहहाहहा.....................मदन दा तू गेलास रे !!!!
तर अशी ही आम्हा गुरुशिष्यांची आत्मानंदी भेट आम्हाला खूप सुखावून गेली, आत्मानंद देऊन गेली!
हे तर १००००००००००% पटलं बॉ ! -(आत्मानंदी शिष्यानंद) ध मा लानंद.

मनुष्य जन्माला येऊन जीवाचे सर्वात प्रथम कर्तव्य काय असेल तर 'मोक्षप्राप्तिची' आस ठेवणे. म्हणूनच, आम्ही पण त्या मार्गावर सतत राहायचा प्रयत्न करतो. बर्‍याच दिवसांपासून 'सिंगलमाल्ट' ह्या मोक्षप्राप्तिप्रत नेणार्‍या पंथाबद्दल ऐकून आहोत. लवकरच दीक्षा घेऊ. (तात्या, परवाच दुबई ड्युटी फ्री मधे तुमची मैत्रिण 'कु. ग्लेन्फिडिच' भेटलि होति. पण वेळेअभावी मनसोक्त बोलणे झाले नाही. आता पुढच्या वेळी नक्की.) बिपिन.

छोटा डॉन 16/04/2008 - 18:29
"मध्यंतरी आमचे दोन शिष्य धमाल मुलगा आणि मदनबाण हे आत्मानंदाच्या शोधात भटकत भटकत आम्हाला भेटण्याकरता ठाण्याला आले होते. वास्तविक धमाल मुलगा आणि मदनबाण हे थोर पुरुष ऑलरेडी आत्मानंदीच आहेत, तेव्हा त्यांना कुठल्या गुरूबिरुची तशी गरज नाही, तसेच गुरू या नात्याने काही विद्या त्यांना दान करावी असेही आमच्यापाशी काही नाही, तरीही ते आम्हाला गुरू मानतात हा त्यांचा मोठेपणा! ;)" तात्याबा, आम्ही पण सध्या "गुरुविण कोण दाखवेल वाट ?" असे म्हणत गुरुच्या शोधात आहोत. देताय काय आम्हाला "सिंगल माल्ट परिवाराची दिक्षा" ??? "काय ब्रम्हानंदी टाळी लागली होती महाराजा...आहाहा...ह्या जगात सर्वत्र आनंदीआनंद पसरलेला आहे, एक उच्च कोटीची शांतता जीवाला आतून गोंजारते आहे...समोरच्या प्लेटीतला हलव्याचा खुसखुशीत तुकडा जिव्हानंदात भर घालतो आहे..." आहाहा, याच साठी केला होता अट्टाहास, शेवटचा विकांत धुंद जावा .... शेवटी मी "हा ची पेग द्यावा तात्यादेवा, तुझा विसर न व्हावा !!!" असे म्हणून आख्यान संपवतो .... तात्यांचा शिष्य छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विदेश 16/04/2008 - 19:30
धन्य धन्य मार्गदर्शन हो सद्गुरू तात्याबांचे, आणिक दीक्षाग्रहणहि धमु-मदनबाणाचे! -ओसरीवर लोळत साष्टांग दंडवत आपला, फुल कंट्रीपान्डे

संत तात्याबाच्या आश्रमात दोन नवतरुणांनी जे ज्ञान संपादन केले, त्याच्यामुळे त्यांना जे ज्ञान प्राप्त झाले जो आत्मानंद मिळाला त्याची प्रचिती गुरुच्या आणि शिष्यांच्या चेह-यावर स्पष्ट झळकत आहे. धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य...........!!! :) आपला, अशाच एका आश्रमात भेट व्हावी, मार्गदर्शन व्हावे, यासाठी आसुसलेला. प्रा .डॉ. नचिकेत

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धमाल मुलगा 17/04/2008 - 10:20
आपला, अशाच एका आश्रमात भेट व्हावी, मार्गदर्शन व्हावे, यासाठी आसुसलेला. प्रा .डॉ. नचिकेत ज ह ब ह र्‍ह्या !!! सssर...यु टूsss???? - ज्युलियस ध मा ल.

आनंद 16/04/2008 - 21:01
भाईकाकाजीं चा फोटो खटकतोय, खाली जे चाललय आणि त्याचा काही संबध लागत नाही. (अल्पमती आनंद)

In reply to by आनंद

विसोबा खेचर 17/04/2008 - 01:28
भाईकाकाजीं चा फोटो खटकतोय, का बरं खटकतोय? सदर लेखनात गुरुशिष्य परंपरेचा उल्लेख आहे आणि भाईकाका आमचे गुरू आहेत म्हणून आम्ही त्यांचाही फोटू वर दिला आहे? आता यात आपल्याला खटकण्यासारखं काय आहे हे कळलं नाही! मंडळी, आता वास्तविक पाहता 'वैराग्य', 'आध्यात्म', 'आत्म्याचे अमरत्व', 'आत्मज्ञान', 'आत्मानंद' यासारखे शब्ददेखील आम्हाला फारसे कळत नाहीत, शिवाय या शब्दांनी चढणारी आध्यात्मिक नशा ही इतर कुठल्याही नशेपेक्षा भयंकर आहे, तेव्हा त्या वाटेला कधीही जाऊ नकोस अशी शिकवण आम्हाला आमचे गुरू पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांजकडून मिळाली आहे! हे आम्हाला भाईकाकांनीच शिकवलं आहे! आता वास्तविक पाहता ठणठणपाळांनी नचिकेताची म्हणून जी काही कथा दिली आहे आणि बर्‍याच मंडळींनी मारे त्याला वा छान वगैरे म्हटलं आहे, तर या सर्व मंडळींचा आदर राखून मी एवढंच विचारू इच्छितो की असं काय हो त्या कथेत विशेष कथामूल्य आहे? जळ्ळं आत्म्याच्या अमरत्वाचं फुटकळ तत्वज्ञानच आहे ना? च्यामारी कुणी पाहिला आहे आत्मा? तुम्ही पाहिला आहे का हो आनंदराव? ;) साला, आप मेला जग बुडाला एवढंच खरं! बाकी सगळ्या निव्वळ गप्पा आहेत असं आमचं मत आहे! छ्या, या नचिकेताच्या भुक्कड कथेपेक्षा आमचे द मा मिरासदार, शंकर पाटील, आणि तात्या माडगुळकर यापेक्षा कितीतरी अधिक पटीने निखळ करमणूक करणार्‍या परंतु सशक्त कथा लिहितात! खरं की नाही सांगा पाहू! ;) बरं का आनंदराव, हा सगळा विचार करायला आम्हाला भाईकाकांनी शिकवलं म्हणून त्यांचा फोटू लावला आहे! अर्थात, आपल्याला तो फोटू अजूनही जर खटकत असेल तर अवश्य सांगा, आम्ही तो फोटू काढून टाकू! ;) खाली जे चाललय आणि त्याचा काही संबध लागत नाही. हा हा हा! असं कय मोठं चाल्लंय हो खाली? तुमचा तर असा सूर दिसतो आहे की खाली जे काही चाललं आहे ते काहीतरी भयंकर आहे! ;) असो..! आमच्या गुरुवर्यांचा फोटू खटकत असेल तर अवश्य सांगा अशी पुन्हा एकदा विनंती! आम्ही आपल्या इच्छेला मान देऊन तो फोटू येथून अगदी अवश्य उडवून लावू! नाहीतरी, "आपण सहज म्हणून काहीतरी गंमत करतो आणि नेमका कुणीतरी लांब चेहेर्‍याचा समिक्षक किंवा नसता शंकेखोर भेटतोच!" असं पार्ल्याच्या एका भाषणात भाईकाका म्हणाले होतेच, त्याचा प्रत्यय आला! ;) असो.. आपला, (शून्य जिन्दादिली आणि अत्यल्प समज असलेला एक समिक्षक!) तात्या.

आनंद 17/04/2008 - 17:44
हा हा हा! असं कय मोठं चाल्लंय हो खाली? तुमचा तर असा सूर दिसतो आहे की खाली जे काही चाललं आहे ते काहीतरी भयंकर आहे! ;) नाही त्यात काही भयंकर नाही ते तर आम्ही ही करत असतो. फोटु काढून टा़कण्याची ही काही आवशक्यता नाही. आपली सहज म्हणून काहीतरी केलेली गंमत आम्हाला कळली नाही, सबब आम्ही अत्यंत अज्ञानी आहोत. हे आम्ही अगदी मनापासुन लिहीत अहोत. ( स्वत: ला आम्ही म्हणायला लागल्या पासुन आपण कुणीतरी वेगळे अहोत असे वाटणारा मी --आनंद)

मदनबाण 18/04/2008 - 10:21
त्या छानश्या संध्याकाळी आम्हा गुरुशिष्यांची ठाण्याच्या एका मालवणी हाटेलात भेट झाली. धमाल मुलगा आणि मदनबाण या आमच्या प्रिय शिष्यांना आम्ही काही मोलाचे मार्गदर्शन केले. हो ते गुढ आणि बहुमोल मार्गदर्शन खरेच अगदी अनमोल आहे..... सिंगलमाल्टमुळे मदनबाणला आता पुरेसा आत्मानंद झालेला आहे हे आम्ही समजलो! संत तात्याबा महाराजांचा अनुग्रह झालेल्या प्रतेक शिष्याला हा आत्मानंद लगेच प्राप्त होतो हे मात्र खरे..... :):):):):) (सिंगलमाल्टरुपी सोमरसाचा प्रथमच आनंद घेणारा) मदनबाण

धमाल मुलगा 16/04/2008 - 15:15
हा लेख संत तात्याबा महाराजांच्या आश्रमातर्फे आजच प्रकाशित करत आहोत! ;)
आश्रम !!!! जोरात आहे.
वास्तविक धमाल मुलगा आणि मदनबाण हे थोर पुरुष ऑलरेडी आत्मानंदीच आहेत, तेव्हा त्यांना कुठल्या गुरूबिरुची तशी गरज नाही,
:-))))))))))))))))))))) जोरात फुटलो ! (च्यायला, इथं खरं तर खदाखदा हसणारं आणि ठाप्पकन कपाळावर हात मारुन घेणारं स्मायली टाकायला हवं)
"वा गुरुवर्य! यापुढे जेव्हा कधी आम्ही सुराप्राश्नन करू तेव्हा सिंगलमाल्टच पिऊ! सिंगलमाल्टमुळे आमचा सैरभैर आत्मा आता स्थिर झाला आहे आणि आम्ही आत्मानंदी झालो आहोत!"
ह्ये बाकी खरं हा !!!! काय ब्रम्हानंदी टाळी लागली होती महाराजा...आहाहा...ह्या जगात सर्वत्र आनंदीआनंद पसरलेला आहे, एक उच्च कोटीची शांतता जीवाला आतून गोंजारते आहे...समोरच्या प्लेटीतला हलव्याचा खुसखुशीत तुकडा जिव्हानंदात भर घालतो आहे... जय हो प्रभो !
"बाकी तुम्ही काही म्हणा गुरुवर्य संत तात्याबा, आंब्यांच्या जोडीचे, कैर्‍यांच्या जोडीचे फोटो घ्यायची आणि पाहायची मजाच वेगळी, त्यांचा आस्वादच वेगळा!" असं म्हणून मदनबाणने आम्हाला डोळा मारला तेव्हा सिंगलमाल्टमुळे मदनबाणला आता पुरेसा आत्मानंद झालेला आहे हे आम्ही समजलो! ;)
हि: हा हा हाहाहाहहहहाहहा.....................मदन दा तू गेलास रे !!!!
तर अशी ही आम्हा गुरुशिष्यांची आत्मानंदी भेट आम्हाला खूप सुखावून गेली, आत्मानंद देऊन गेली!
हे तर १००००००००००% पटलं बॉ ! -(आत्मानंदी शिष्यानंद) ध मा लानंद.

मनुष्य जन्माला येऊन जीवाचे सर्वात प्रथम कर्तव्य काय असेल तर 'मोक्षप्राप्तिची' आस ठेवणे. म्हणूनच, आम्ही पण त्या मार्गावर सतत राहायचा प्रयत्न करतो. बर्‍याच दिवसांपासून 'सिंगलमाल्ट' ह्या मोक्षप्राप्तिप्रत नेणार्‍या पंथाबद्दल ऐकून आहोत. लवकरच दीक्षा घेऊ. (तात्या, परवाच दुबई ड्युटी फ्री मधे तुमची मैत्रिण 'कु. ग्लेन्फिडिच' भेटलि होति. पण वेळेअभावी मनसोक्त बोलणे झाले नाही. आता पुढच्या वेळी नक्की.) बिपिन.

छोटा डॉन 16/04/2008 - 18:29
"मध्यंतरी आमचे दोन शिष्य धमाल मुलगा आणि मदनबाण हे आत्मानंदाच्या शोधात भटकत भटकत आम्हाला भेटण्याकरता ठाण्याला आले होते. वास्तविक धमाल मुलगा आणि मदनबाण हे थोर पुरुष ऑलरेडी आत्मानंदीच आहेत, तेव्हा त्यांना कुठल्या गुरूबिरुची तशी गरज नाही, तसेच गुरू या नात्याने काही विद्या त्यांना दान करावी असेही आमच्यापाशी काही नाही, तरीही ते आम्हाला गुरू मानतात हा त्यांचा मोठेपणा! ;)" तात्याबा, आम्ही पण सध्या "गुरुविण कोण दाखवेल वाट ?" असे म्हणत गुरुच्या शोधात आहोत. देताय काय आम्हाला "सिंगल माल्ट परिवाराची दिक्षा" ??? "काय ब्रम्हानंदी टाळी लागली होती महाराजा...आहाहा...ह्या जगात सर्वत्र आनंदीआनंद पसरलेला आहे, एक उच्च कोटीची शांतता जीवाला आतून गोंजारते आहे...समोरच्या प्लेटीतला हलव्याचा खुसखुशीत तुकडा जिव्हानंदात भर घालतो आहे..." आहाहा, याच साठी केला होता अट्टाहास, शेवटचा विकांत धुंद जावा .... शेवटी मी "हा ची पेग द्यावा तात्यादेवा, तुझा विसर न व्हावा !!!" असे म्हणून आख्यान संपवतो .... तात्यांचा शिष्य छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विदेश 16/04/2008 - 19:30
धन्य धन्य मार्गदर्शन हो सद्गुरू तात्याबांचे, आणिक दीक्षाग्रहणहि धमु-मदनबाणाचे! -ओसरीवर लोळत साष्टांग दंडवत आपला, फुल कंट्रीपान्डे

संत तात्याबाच्या आश्रमात दोन नवतरुणांनी जे ज्ञान संपादन केले, त्याच्यामुळे त्यांना जे ज्ञान प्राप्त झाले जो आत्मानंद मिळाला त्याची प्रचिती गुरुच्या आणि शिष्यांच्या चेह-यावर स्पष्ट झळकत आहे. धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य...........!!! :) आपला, अशाच एका आश्रमात भेट व्हावी, मार्गदर्शन व्हावे, यासाठी आसुसलेला. प्रा .डॉ. नचिकेत

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धमाल मुलगा 17/04/2008 - 10:20
आपला, अशाच एका आश्रमात भेट व्हावी, मार्गदर्शन व्हावे, यासाठी आसुसलेला. प्रा .डॉ. नचिकेत ज ह ब ह र्‍ह्या !!! सssर...यु टूsss???? - ज्युलियस ध मा ल.

आनंद 16/04/2008 - 21:01
भाईकाकाजीं चा फोटो खटकतोय, खाली जे चाललय आणि त्याचा काही संबध लागत नाही. (अल्पमती आनंद)

In reply to by आनंद

विसोबा खेचर 17/04/2008 - 01:28
भाईकाकाजीं चा फोटो खटकतोय, का बरं खटकतोय? सदर लेखनात गुरुशिष्य परंपरेचा उल्लेख आहे आणि भाईकाका आमचे गुरू आहेत म्हणून आम्ही त्यांचाही फोटू वर दिला आहे? आता यात आपल्याला खटकण्यासारखं काय आहे हे कळलं नाही! मंडळी, आता वास्तविक पाहता 'वैराग्य', 'आध्यात्म', 'आत्म्याचे अमरत्व', 'आत्मज्ञान', 'आत्मानंद' यासारखे शब्ददेखील आम्हाला फारसे कळत नाहीत, शिवाय या शब्दांनी चढणारी आध्यात्मिक नशा ही इतर कुठल्याही नशेपेक्षा भयंकर आहे, तेव्हा त्या वाटेला कधीही जाऊ नकोस अशी शिकवण आम्हाला आमचे गुरू पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांजकडून मिळाली आहे! हे आम्हाला भाईकाकांनीच शिकवलं आहे! आता वास्तविक पाहता ठणठणपाळांनी नचिकेताची म्हणून जी काही कथा दिली आहे आणि बर्‍याच मंडळींनी मारे त्याला वा छान वगैरे म्हटलं आहे, तर या सर्व मंडळींचा आदर राखून मी एवढंच विचारू इच्छितो की असं काय हो त्या कथेत विशेष कथामूल्य आहे? जळ्ळं आत्म्याच्या अमरत्वाचं फुटकळ तत्वज्ञानच आहे ना? च्यामारी कुणी पाहिला आहे आत्मा? तुम्ही पाहिला आहे का हो आनंदराव? ;) साला, आप मेला जग बुडाला एवढंच खरं! बाकी सगळ्या निव्वळ गप्पा आहेत असं आमचं मत आहे! छ्या, या नचिकेताच्या भुक्कड कथेपेक्षा आमचे द मा मिरासदार, शंकर पाटील, आणि तात्या माडगुळकर यापेक्षा कितीतरी अधिक पटीने निखळ करमणूक करणार्‍या परंतु सशक्त कथा लिहितात! खरं की नाही सांगा पाहू! ;) बरं का आनंदराव, हा सगळा विचार करायला आम्हाला भाईकाकांनी शिकवलं म्हणून त्यांचा फोटू लावला आहे! अर्थात, आपल्याला तो फोटू अजूनही जर खटकत असेल तर अवश्य सांगा, आम्ही तो फोटू काढून टाकू! ;) खाली जे चाललय आणि त्याचा काही संबध लागत नाही. हा हा हा! असं कय मोठं चाल्लंय हो खाली? तुमचा तर असा सूर दिसतो आहे की खाली जे काही चाललं आहे ते काहीतरी भयंकर आहे! ;) असो..! आमच्या गुरुवर्यांचा फोटू खटकत असेल तर अवश्य सांगा अशी पुन्हा एकदा विनंती! आम्ही आपल्या इच्छेला मान देऊन तो फोटू येथून अगदी अवश्य उडवून लावू! नाहीतरी, "आपण सहज म्हणून काहीतरी गंमत करतो आणि नेमका कुणीतरी लांब चेहेर्‍याचा समिक्षक किंवा नसता शंकेखोर भेटतोच!" असं पार्ल्याच्या एका भाषणात भाईकाका म्हणाले होतेच, त्याचा प्रत्यय आला! ;) असो.. आपला, (शून्य जिन्दादिली आणि अत्यल्प समज असलेला एक समिक्षक!) तात्या.

आनंद 17/04/2008 - 17:44
हा हा हा! असं कय मोठं चाल्लंय हो खाली? तुमचा तर असा सूर दिसतो आहे की खाली जे काही चाललं आहे ते काहीतरी भयंकर आहे! ;) नाही त्यात काही भयंकर नाही ते तर आम्ही ही करत असतो. फोटु काढून टा़कण्याची ही काही आवशक्यता नाही. आपली सहज म्हणून काहीतरी केलेली गंमत आम्हाला कळली नाही, सबब आम्ही अत्यंत अज्ञानी आहोत. हे आम्ही अगदी मनापासुन लिहीत अहोत. ( स्वत: ला आम्ही म्हणायला लागल्या पासुन आपण कुणीतरी वेगळे अहोत असे वाटणारा मी --आनंद)

मदनबाण 18/04/2008 - 10:21
त्या छानश्या संध्याकाळी आम्हा गुरुशिष्यांची ठाण्याच्या एका मालवणी हाटेलात भेट झाली. धमाल मुलगा आणि मदनबाण या आमच्या प्रिय शिष्यांना आम्ही काही मोलाचे मार्गदर्शन केले. हो ते गुढ आणि बहुमोल मार्गदर्शन खरेच अगदी अनमोल आहे..... सिंगलमाल्टमुळे मदनबाणला आता पुरेसा आत्मानंद झालेला आहे हे आम्ही समजलो! संत तात्याबा महाराजांचा अनुग्रह झालेल्या प्रतेक शिष्याला हा आत्मानंद लगेच प्राप्त होतो हे मात्र खरे..... :):):):):) (सिंगलमाल्टरुपी सोमरसाचा प्रथमच आनंद घेणारा) मदनबाण
हा लेख संत तात्याबा महाराजांच्या आश्रमातर्फे आजच प्रकाशित करत आहोत! ;) राम राम मंडळी, नुकताच मिपाचे एक सन्माननीय सभासद ठणठणपाळ यांची नचिकेत्याचे आख्यान ही ष्टोरी वाचनात आली. नचिकेता नांवाचा एक इसम यमाकडे जातो आणि कथेशेवटी यम नचिकेत्याच्या वैराग्याचे कौतुक करतो आणि त्याला आत्म्याच्या अमरत्वाचे तत्वज्ञान सांगतो, अशी ही कथा आहे. या कथेवरून आमचेही दोन शिष्य मध्यंतरी आत्मानंदाच्या शोधात आम्हाला शोधत शोधत ठाण्याला आले होते आणि आम्हीही त्यांच्यावर अनुग्रह केला होता व आत्मानंदाची अनुभूती दिली होती ती ष्टोरी आठवली!