मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रूबिक्स क्यूब

लंबूटांग ·

भाग्यश्री 25/06/2008 - 05:28
सही.. सुटला हे भारी.. पण व्हिडीओ बघून का.. आपलं आपल्याला तो नाही का सोडवता येणार कधी!! मला बर्‍याचदा २ बाजू जमायच्या.. असो.. व्हीडीओ साठी धन्यवाद.. पुढे कधी लागला तर बघेन.. http://bhagyashreee.blogspot.com/

In reply to by भाग्यश्री

लंबूटांग 25/06/2008 - 05:33
व्हिडीओ बघूनच..सोपा आहे एकदम..व्हिडीओ मध्ये सांगितलेल्या स्टेप्स प्रमाणे केले तर खूप सोपे आहे..

मी दोन लेयरपर्यंत करतो नेहमी/// तो बॉटम लेयर करताना खूप मोठ्या स्टेप्स आहेत त्यांचा कंटाळा येतो म्हणून रहिलंय... हा व्हिडीओ पाहतो सोपा आहे का ते... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मी ३ बाजू करायचो, पूर्वी. आता बर्‍याच वर्षात हात नाही लावला. आता जमेल की नाही बघावं लागेल. व्हिडीओ बघतो. पण इतक्या वर्षांनी लहानपणची एक सुंदर जुनी आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. बिपिन.

सुनील 25/06/2008 - 11:56
मी पूर्णपणे सोडवीत असे साधारणपणे ३०-४० सेकंदात. अजूनही थोड्या सवयीने जमेलसे वाटते. पार विस्मृतीत गेलेला रुबिक क्यूब पुन्हा आठवणीत आणून दिल्याबद्द्ल धन्यवाद. कार्यालयातील संगणकावर विडिओ दिसत नाही. माझी पद्धत अशी होती - प्रथम सर्व दुरंगी (मधल्या) आपपल्या जागी आणणे. नंतर तिरंगी (कडेच्या) योग्य जागी आणणे. एकेक बाजू किंवा लेयर करीत संपूर्ण क्यूब करणे अशक्य नसले तरी खूपच जिकिरीचे आहे. (रुबिक क्यूब प्रेमी) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by रामदास

सुनील 25/06/2008 - 12:18
अहो, एकदा सोडवल्यानंतर त्यातून अनेक गमतीजमतीचे रंगसंगतीचे प्रकार करता येतात. उदा मध्यभागी पांढरा ठिपका आणि बाकी सर्व लाल इ.इ. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

रामदास 25/06/2008 - 12:23
समजलं.सोडवणं म्हणजे मिशनरी. बाकी वेरीएशन नंतर असंच ना? अवांतर-माझा पुतण्या हे वाचत तर नसेल ना.?

In reply to by रामदास

समजलं.सोडवणं म्हणजे मिशनरी. बाकी वेरीएशन नंतर असंच ना? =)) =)) =)) काय साहेब, आज एकदम हा डायलॉग??? :D :D ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भाग्यश्री 25/06/2008 - 05:28
सही.. सुटला हे भारी.. पण व्हिडीओ बघून का.. आपलं आपल्याला तो नाही का सोडवता येणार कधी!! मला बर्‍याचदा २ बाजू जमायच्या.. असो.. व्हीडीओ साठी धन्यवाद.. पुढे कधी लागला तर बघेन.. http://bhagyashreee.blogspot.com/

In reply to by भाग्यश्री

लंबूटांग 25/06/2008 - 05:33
व्हिडीओ बघूनच..सोपा आहे एकदम..व्हिडीओ मध्ये सांगितलेल्या स्टेप्स प्रमाणे केले तर खूप सोपे आहे..

मी दोन लेयरपर्यंत करतो नेहमी/// तो बॉटम लेयर करताना खूप मोठ्या स्टेप्स आहेत त्यांचा कंटाळा येतो म्हणून रहिलंय... हा व्हिडीओ पाहतो सोपा आहे का ते... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मी ३ बाजू करायचो, पूर्वी. आता बर्‍याच वर्षात हात नाही लावला. आता जमेल की नाही बघावं लागेल. व्हिडीओ बघतो. पण इतक्या वर्षांनी लहानपणची एक सुंदर जुनी आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. बिपिन.

सुनील 25/06/2008 - 11:56
मी पूर्णपणे सोडवीत असे साधारणपणे ३०-४० सेकंदात. अजूनही थोड्या सवयीने जमेलसे वाटते. पार विस्मृतीत गेलेला रुबिक क्यूब पुन्हा आठवणीत आणून दिल्याबद्द्ल धन्यवाद. कार्यालयातील संगणकावर विडिओ दिसत नाही. माझी पद्धत अशी होती - प्रथम सर्व दुरंगी (मधल्या) आपपल्या जागी आणणे. नंतर तिरंगी (कडेच्या) योग्य जागी आणणे. एकेक बाजू किंवा लेयर करीत संपूर्ण क्यूब करणे अशक्य नसले तरी खूपच जिकिरीचे आहे. (रुबिक क्यूब प्रेमी) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by रामदास

सुनील 25/06/2008 - 12:18
अहो, एकदा सोडवल्यानंतर त्यातून अनेक गमतीजमतीचे रंगसंगतीचे प्रकार करता येतात. उदा मध्यभागी पांढरा ठिपका आणि बाकी सर्व लाल इ.इ. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

रामदास 25/06/2008 - 12:23
समजलं.सोडवणं म्हणजे मिशनरी. बाकी वेरीएशन नंतर असंच ना? अवांतर-माझा पुतण्या हे वाचत तर नसेल ना.?

In reply to by रामदास

समजलं.सोडवणं म्हणजे मिशनरी. बाकी वेरीएशन नंतर असंच ना? =)) =)) =)) काय साहेब, आज एकदम हा डायलॉग??? :D :D ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
कोणी solve केला आहे का? मी आत्ताच पूर्ण केला. Algorithm आणि video इथे आहे. कितीतरी वर्षांपासून प्रयत्न करत होतो. पहिले तर video बघून पण गोंधळ घातला होता. पण आत्ताच solve केला.

शादी से पहले और शादी के बाद !

संदीप चित्रे ·

मिसळपाव 25/06/2008 - 02:36
विशेषतः नेहेमीसारखं 'लग्न झाल्यानंतरच्या वनवासाचं' चित्र नाही रंगवलंय ! शेवटचं कडवं तर केवळ लाजवाब. चित्रेसाहेब, काय मस्त बाजार मिळाल्यावर, बोंबील वगैरे चापल्यावर चिंतन करताना सुचली का काय? :-)

अगदी पठडीतली असं वाटत असतानाच शेवटचे कडवे झकास.. शेवटच्या ओळी कवितेला अजून उंचीवर घेऊन जातात... :) :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

शितल 25/06/2008 - 03:45
मस्त कविता खर्॑च असेच होत असते ना सगळ्या॑चे लग्न झाल्यावर स॑साराला लागल्यावर घर की मुर्गी डाल बराबर.:)

अरुण मनोहर 25/06/2008 - 09:04
छान वर्णन आहे बदलाचे. थोडे थांबा
बात अगर हो नजरोंसे तो जरूरत अब लबोंकी नहीं.. !!!
चे काळानंतर कदाचित असे व्हायचे.... (ह.घ्या.) : :)) बात अक्सर होती घुसोंसे नजाकत अब नजरोंकी नहीं.. :''( :''(

चाणक्य 25/06/2008 - 09:56
ऐसा नहीं के प्यार हुआ कम फुरसद अब कहनेकी नहीं बात अगर हो नजरोंसे तो जरूरत अब लबोंकी नहीं.. !!!
क्या बात है..!

ऋचा 25/06/2008 - 10:02
ऐसा नहीं के प्यार हुआ कम फुरसद अब कहनेकी नहीं बात अगर हो नजरोंसे तो जरूरत अब लबोंकी नहीं.. !!!
मस्तच!!! "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

मिसळपाव 25/06/2008 - 02:36
विशेषतः नेहेमीसारखं 'लग्न झाल्यानंतरच्या वनवासाचं' चित्र नाही रंगवलंय ! शेवटचं कडवं तर केवळ लाजवाब. चित्रेसाहेब, काय मस्त बाजार मिळाल्यावर, बोंबील वगैरे चापल्यावर चिंतन करताना सुचली का काय? :-)

अगदी पठडीतली असं वाटत असतानाच शेवटचे कडवे झकास.. शेवटच्या ओळी कवितेला अजून उंचीवर घेऊन जातात... :) :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

शितल 25/06/2008 - 03:45
मस्त कविता खर्॑च असेच होत असते ना सगळ्या॑चे लग्न झाल्यावर स॑साराला लागल्यावर घर की मुर्गी डाल बराबर.:)

अरुण मनोहर 25/06/2008 - 09:04
छान वर्णन आहे बदलाचे. थोडे थांबा
बात अगर हो नजरोंसे तो जरूरत अब लबोंकी नहीं.. !!!
चे काळानंतर कदाचित असे व्हायचे.... (ह.घ्या.) : :)) बात अक्सर होती घुसोंसे नजाकत अब नजरोंकी नहीं.. :''( :''(

चाणक्य 25/06/2008 - 09:56
ऐसा नहीं के प्यार हुआ कम फुरसद अब कहनेकी नहीं बात अगर हो नजरोंसे तो जरूरत अब लबोंकी नहीं.. !!!
क्या बात है..!

ऋचा 25/06/2008 - 10:02
ऐसा नहीं के प्यार हुआ कम फुरसद अब कहनेकी नहीं बात अगर हो नजरोंसे तो जरूरत अब लबोंकी नहीं.. !!!
मस्तच!!! "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
शादी से पहले हाथों में हाथ लबों पर भी खूब मिठास घंटोंतक चलें फोन पे बात हर शाम उन्हें मिलने के बाद अंबर का हो रंग नीला या फिर हो घनघोर वर्षा इक छोटा, कप कॉफी का साथ देता दिवानों का… शादी होते सबकुछ बदला उनका न सिर्फ नाम बदला घर आते हैं साँझ ढले हम लिए हाथ सब्जी का थैला… बातें अब भी होती हैं घटोंतक वे चलती हैं घरखर्चा और बच्चोंकी फीस क्या जेब में अब कुछ बाकी है? ऐसा नहीं के प्यार हुआ कम फुरसद अब कहनेकी नहीं बात अगर हो नजरोंसे तो जरूरत अब लबोंकी नहीं.. !!! -------------------------------- http://www.atakmatak.blogspot.com --------------------------------

शालूची शालीनता

श्रीकृष्ण सामंत ·

तात्याराव, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

तात्याराव, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
लेखनविषय:
लेखनप्रकार
शालूला तीन बहिणी आणि दोन भाऊ. मला आठवतं गाडीअड्ड्याचे पलिकडे शालू राहायची.त्यांच्या घरी दोन गाई होत्या.त्यांचे दूध विकून शालूची आई आपल्या चिल्लापिल्लांचा संभाळ करायची. शालूच्या वडीलांत काही अर्थच नव्हता.ह्या गृहस्थाने स्वतःच्या चंगळी शिवाय कांही केलंच नाही.सकाळी उठून घरा बाहेर पडल्यावर दुपारच्या पोटातल्या भूकाग्नीला शमवायला घरी यायचे."घडता घडता घडेल ते घडेल" अशा समजूतीत राहून दिवस काढायचे.शालूची आई तर त्यांना पुरी कंटाळून गेली होती.पण करणार काय? "रांदा,वाढा आणि उष्टी काढा"हा त्यावेळचा स्त्रीयांचा आयुष्यक्रम.

परि तुज सम आहेस तूच

श्रीकृष्ण सामंत ·

बेसनलाडू 25/06/2008 - 12:56
यूं तो हमने लाख हसीं देखे हैं,तुमसा नही देखा या रफी साहेबांच्या गाण्याचा हा मराठी भावानुवाद आहे ना/का? (पृच्छक)बेसनलाडू

In reply to by श्रीकृष्ण सामंत

विसोबा खेचर 26/06/2008 - 05:58
होय! अगदी शंभर टक्के बरोबर सामंतसाहेब, बेसनलाडूने शंका विचारेस्तोवर निदान माझ्यातरी ही गोष्ट लक्षात आली नव्हती. असो, कृपया यापुढे भाषांतर/अनुवाद असल्यास तसा उल्लेख अवश्य करावा, म्हणजे मूळ कवीवर अन्याय होणार नाही. मूळ कविता त्याने लिहिली असल्यामुळे त्याचाही नामोल्लेख हवा, त्यालाही नामश्रेय मिळायलाच हवे! आपला, (न्यायमूर्ती) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

नमस्कार न्यायमुर्तिजी (तात्या), माझ्या मूळ ब्लॉगवर माझ्या अनुवादीत कविता मी "अनुवादीत"असंच आणि माझ्या स्वलिखित कविता "कविता" असंच लिहित आलो आहे.त्या माझ्या ब्लॉगवर "कॅटॅगरी" आपल्या आपण लिहून निवडता येते.इथे मी "लेखन विषय" आणि "लेखन प्रकार" ह्या सोयी खाली "अनुवादीत" किंवा तत्सम अर्थाचा शब्द दोन्ही सोयीत न मिळाल्यामुळे "कविता" असंच लिहिलं. तत्सम शब्द असल्यास कृपया मार्गदर्शन करावं. नंतर माझ्या लक्षांत आलं की यापुढे अशी "अनुवादीत" कविता माझ्या कविताच्या मुळ ड्राफ्टमधेच लिहावं.आणि मी तसं करीत जाईन. मी स्वतः माझ्या कविता करीत असल्याने मूळ कविचा "नामोल्लेख हवा" ह्या आपल्या म्हणण्याशी मी पुर्ण सहमत आहे. न्यायमुर्तिजी,दुसऱ्याची कविता माझ्या नावावर लिहिण्याचं पाप मला दुरान्वये पण करायचं नव्हतं म्हणूनची बेसनलाडूनी शंका विचारल्यावर "होय! अगदी शंभर टक्के बरोबर" असं लिहून कळवलं ह्याची न्यायमुर्तिनी कृपया नोंद घ्यावी एव्हडंच. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by श्रीकृष्ण सामंत

सामंत साहेब, अनुवाद आवडला आणि संस्थळाच्या मालकासाठी वापरलेला 'न्यायमुर्तीजी' हा शब्दही आवडला ;) -दिलीप बिरुटे (न्यायमुर्तीचा आवडता वकील)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉ.दिलीपजी, आपण न्यायमुर्तींचे आवडते वकील आहात हे वाचून न्यायमुर्तीं बद्दल आणि आपल्या बद्दल आमचा आदर द्विगुणीत होतो. आपल्या सारख्या वकीलाला ईव्हन माझ्या सारख्या अशिलालापण वकीलपत्र द्दायला आवडेल. आपल्याला माझ्या कवितेचा अनुवाद आवडला हे वाचून आनंद झाला.आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by श्रीकृष्ण सामंत

विसोबा खेचर 26/06/2008 - 09:56
न्यायमुर्तिजी,दुसऱ्याची कविता माझ्या नावावर लिहिण्याचं पाप मला दुरान्वये पण करायचं नव्हतं त्याबद्दल कोर्टाची खात्री होतीच.. "होय! अगदी शंभर टक्के बरोबर" असं लिहून कळवलं ह्याची न्यायमुर्तिनी कृपया नोंद घ्यावी एव्हडंच. यातील प्रांजळपणा अन् निष्पापपणा कोर्टाच्या ध्यानात आला होताच, कोर्टाने फक्त, कविता अनुवादीत असेल तर तसा उल्लेख आवर्जून करावा इतकंच सांगितलं आहे. आपल्या हेतूबद्दल कोर्टाला कोणतीही शंका नाही/नव्हती त्यामुळे आपण आरोपीच्या पिंजर्‍यात कधीच उभे नव्हतात. तसेच कुठलाही दिवाणी दावाही कोर्टात उभा राहिलेला नव्हता. कोर्टाने फक्त भविष्यातही असा दावा उभा राहू नये म्हणून एक लहानसा अध्यादेश काढला इतकंच! :) इतकंच निवेदन देऊन कोर्ट आपल्याला बाईज्जत बरी करत आहे! :) आपला, (न्यायमूर्ती) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

न्यायमुर्तीजी, "जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनाईड" ह्या उक्तिची आठवण ठेवून,अपराधाच्या हेतू बद्दल सारासार विचार करून एखाद्दास निर्दोष समजून बाईज्ज्त बरी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आभार. साहित्य जगतात लेखनचौऱ्याचा सुळसुळाट होत असताना बेसनलाडू सारखे तत्पर आणि चलाख व्यक्तिंचा सहभाग असताना आपले संस्थळ आदर्श ठेवून सेवा करण्यात यशस्वी न झाले तरच नवल. अशा संस्थळावर लेखन करायला स्फुर्ती येते. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

बेसनलाडू 25/06/2008 - 12:56
यूं तो हमने लाख हसीं देखे हैं,तुमसा नही देखा या रफी साहेबांच्या गाण्याचा हा मराठी भावानुवाद आहे ना/का? (पृच्छक)बेसनलाडू

In reply to by श्रीकृष्ण सामंत

विसोबा खेचर 26/06/2008 - 05:58
होय! अगदी शंभर टक्के बरोबर सामंतसाहेब, बेसनलाडूने शंका विचारेस्तोवर निदान माझ्यातरी ही गोष्ट लक्षात आली नव्हती. असो, कृपया यापुढे भाषांतर/अनुवाद असल्यास तसा उल्लेख अवश्य करावा, म्हणजे मूळ कवीवर अन्याय होणार नाही. मूळ कविता त्याने लिहिली असल्यामुळे त्याचाही नामोल्लेख हवा, त्यालाही नामश्रेय मिळायलाच हवे! आपला, (न्यायमूर्ती) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

नमस्कार न्यायमुर्तिजी (तात्या), माझ्या मूळ ब्लॉगवर माझ्या अनुवादीत कविता मी "अनुवादीत"असंच आणि माझ्या स्वलिखित कविता "कविता" असंच लिहित आलो आहे.त्या माझ्या ब्लॉगवर "कॅटॅगरी" आपल्या आपण लिहून निवडता येते.इथे मी "लेखन विषय" आणि "लेखन प्रकार" ह्या सोयी खाली "अनुवादीत" किंवा तत्सम अर्थाचा शब्द दोन्ही सोयीत न मिळाल्यामुळे "कविता" असंच लिहिलं. तत्सम शब्द असल्यास कृपया मार्गदर्शन करावं. नंतर माझ्या लक्षांत आलं की यापुढे अशी "अनुवादीत" कविता माझ्या कविताच्या मुळ ड्राफ्टमधेच लिहावं.आणि मी तसं करीत जाईन. मी स्वतः माझ्या कविता करीत असल्याने मूळ कविचा "नामोल्लेख हवा" ह्या आपल्या म्हणण्याशी मी पुर्ण सहमत आहे. न्यायमुर्तिजी,दुसऱ्याची कविता माझ्या नावावर लिहिण्याचं पाप मला दुरान्वये पण करायचं नव्हतं म्हणूनची बेसनलाडूनी शंका विचारल्यावर "होय! अगदी शंभर टक्के बरोबर" असं लिहून कळवलं ह्याची न्यायमुर्तिनी कृपया नोंद घ्यावी एव्हडंच. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by श्रीकृष्ण सामंत

सामंत साहेब, अनुवाद आवडला आणि संस्थळाच्या मालकासाठी वापरलेला 'न्यायमुर्तीजी' हा शब्दही आवडला ;) -दिलीप बिरुटे (न्यायमुर्तीचा आवडता वकील)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉ.दिलीपजी, आपण न्यायमुर्तींचे आवडते वकील आहात हे वाचून न्यायमुर्तीं बद्दल आणि आपल्या बद्दल आमचा आदर द्विगुणीत होतो. आपल्या सारख्या वकीलाला ईव्हन माझ्या सारख्या अशिलालापण वकीलपत्र द्दायला आवडेल. आपल्याला माझ्या कवितेचा अनुवाद आवडला हे वाचून आनंद झाला.आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by श्रीकृष्ण सामंत

विसोबा खेचर 26/06/2008 - 09:56
न्यायमुर्तिजी,दुसऱ्याची कविता माझ्या नावावर लिहिण्याचं पाप मला दुरान्वये पण करायचं नव्हतं त्याबद्दल कोर्टाची खात्री होतीच.. "होय! अगदी शंभर टक्के बरोबर" असं लिहून कळवलं ह्याची न्यायमुर्तिनी कृपया नोंद घ्यावी एव्हडंच. यातील प्रांजळपणा अन् निष्पापपणा कोर्टाच्या ध्यानात आला होताच, कोर्टाने फक्त, कविता अनुवादीत असेल तर तसा उल्लेख आवर्जून करावा इतकंच सांगितलं आहे. आपल्या हेतूबद्दल कोर्टाला कोणतीही शंका नाही/नव्हती त्यामुळे आपण आरोपीच्या पिंजर्‍यात कधीच उभे नव्हतात. तसेच कुठलाही दिवाणी दावाही कोर्टात उभा राहिलेला नव्हता. कोर्टाने फक्त भविष्यातही असा दावा उभा राहू नये म्हणून एक लहानसा अध्यादेश काढला इतकंच! :) इतकंच निवेदन देऊन कोर्ट आपल्याला बाईज्जत बरी करत आहे! :) आपला, (न्यायमूर्ती) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

न्यायमुर्तीजी, "जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनाईड" ह्या उक्तिची आठवण ठेवून,अपराधाच्या हेतू बद्दल सारासार विचार करून एखाद्दास निर्दोष समजून बाईज्ज्त बरी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आभार. साहित्य जगतात लेखनचौऱ्याचा सुळसुळाट होत असताना बेसनलाडू सारखे तत्पर आणि चलाख व्यक्तिंचा सहभाग असताना आपले संस्थळ आदर्श ठेवून सेवा करण्यात यशस्वी न झाले तरच नवल. अशा संस्थळावर लेखन करायला स्फुर्ती येते. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
लेखनविषय:
लाख पाहिल्या मी सुंदऱ्या अश्या परि तुज सम आहेस तूच वहा रे! ते नजर फेकणे वहा रे!

(सख्या रे, घामट मी तरुणी!)

चतुरंग ·

स्वप्निल मन 24/06/2008 - 22:01
चा॑गले विड॑बन आहे. स्वप्निल मन पहिला श्वास घेतला तेव्हाच मृत्युला आम॑त्रण दिल॑स, जीवनाची हीच ग॑मत आहे. आपण प्रतिक्षणी मरतो आणि म्हणतो जगतोय.

विसोबा खेचर 25/06/2008 - 11:00
अरे रंगा, एका चांगल्या गाण्याची अशी वाट का लावली आहेस रे? :)

In reply to by चतुरंग

विकास 25/06/2008 - 23:59
सर्व प्रकट आणि अप्रकट आस्वादकांचे, वरील वाक्य वाचताना मी चुकून "सर्व घामट आणि बिनघामट आस्वादकांचे," असे वाचले ;)

प्रमोद देव 26/06/2008 - 09:38
घाम गाळून लिहिलेलं ;) हे काव्य आवडलं! वा! चतुरंगराव! मस्त केलंय विडंबन! श्रेय - मूळ गाणे गुणगुणत असतानाच सौ. चतुरंग यांना काही ओळी स्फुरल्या आणि तो धागा पकडून लगोलग आम्ही विणकाम करायला घेतले! अच्छा! म्हणजे ह्यांची 'कविता,स्फुर्तिदेवता,प्रतिभा' वगैरे वगैरे कोण ते आज कळले. :) मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

स्वप्निल मन 24/06/2008 - 22:01
चा॑गले विड॑बन आहे. स्वप्निल मन पहिला श्वास घेतला तेव्हाच मृत्युला आम॑त्रण दिल॑स, जीवनाची हीच ग॑मत आहे. आपण प्रतिक्षणी मरतो आणि म्हणतो जगतोय.

विसोबा खेचर 25/06/2008 - 11:00
अरे रंगा, एका चांगल्या गाण्याची अशी वाट का लावली आहेस रे? :)

In reply to by चतुरंग

विकास 25/06/2008 - 23:59
सर्व प्रकट आणि अप्रकट आस्वादकांचे, वरील वाक्य वाचताना मी चुकून "सर्व घामट आणि बिनघामट आस्वादकांचे," असे वाचले ;)

प्रमोद देव 26/06/2008 - 09:38
घाम गाळून लिहिलेलं ;) हे काव्य आवडलं! वा! चतुरंगराव! मस्त केलंय विडंबन! श्रेय - मूळ गाणे गुणगुणत असतानाच सौ. चतुरंग यांना काही ओळी स्फुरल्या आणि तो धागा पकडून लगोलग आम्ही विणकाम करायला घेतले! अच्छा! म्हणजे ह्यांची 'कविता,स्फुर्तिदेवता,प्रतिभा' वगैरे वगैरे कोण ते आज कळले. :) मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
जगदीश खेबुडकरांचं, दीदींच्या आवाजातलं 'सख्या रे घायाळ मी हरणी' हे सुंदर गीत ऐकलं. प्रियकराला भेटायला निघालेल्या पण उन्हाळ्यानं आणि प्रदूषणानं हैराण झालेल्या तरुणीची कैफियत आमच्या नजरेसमोर आली! (श्रेय - मूळ गाणे गुणगुणत असतानाच सौ. चतुरंग यांना काही ओळी स्फुरल्या आणि तो धागा पकडून लगोलग आम्ही विणकाम करायला घेतले!

शिंपीणिचं घरटं

रामदास ·

रामदास 27/06/2008 - 20:47
थोडा थोडा लिहीताना हा लेख बराच मागे पडला होता. बोर्डावर दिसणार नाही म्हणून हा खटाटोप करतो आहे.

सहज 27/06/2008 - 22:01
"आई-शिलाई" च्या जोडीचा प्रवास अतिशय प्रभावी. सगळा गोतावळा तूपात भिजवलेल्या वातींसारखा एकमेकांना धरून होता. अप्रतिम!

एडिसन 27/06/2008 - 22:08
सगळं आयुष्य कष्टात काढलं त्या माऊलीनं..
गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे.
निशब्द..
Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.

भाग्यश्री 27/06/2008 - 22:24
ओह माय गॉड.. शेवट असा असेल या लेखाचा असं वाटलं नव्हतं!! खरच निशब्द केलंत..झटकाच बसला त्या वाक्याने.. :| http://bhagyashreee.blogspot.com/

वाटाड्या... 27/06/2008 - 23:27
"सोसत सोसत जगत रहायचं हा एकच रस्ता या पिढीला महित होता आणि तक्रार पण नव्हती." अगदी खरं...त्यामुळेच ती पिढी सर्वोत्कॄष्ठ...त्या पिढीच्या ह्या गुणांच्या जोरावर आज काल आम्ही इतके वरती आलो. शतशः प्रणाम त्या पिढीला...असेच आमचे आई वडील सुद्धा...आठ्वणीने आज गदगद झालो. सुंदर लेख...

इतके हृदयस्पर्शी लिखाण. बोलती बंद झाली, प्रतिक्रिया दिली ती डोळ्यातल्या अश्रूंनी. कदाचित जे तोंडावाटेही परिणामकारकरित्या जे बाहेर यायचे नाही ते डोळ्यातून सहज आले. पुण्याचे पेशवे

चकली 27/06/2008 - 23:28
शब्द संपले. असेच चांगले वाचायला मिळो..असेच लिहित रहा. चकली http://chakali.blogspot.com

झकासराव 27/06/2008 - 23:56
लेखाच्या नावापासुनच शब्दन शब्द मनात घर करुन राहिला. शेवट :( ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

विसोबा खेचर 27/06/2008 - 23:58
आई खुर्चीवर बसून मशिन कुरवाळते. मोठ्ठ्यानी रडते. डोकं टेकून हूंदके देत राहते. गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे. ------- शब्द नाहीत--------- तात्या.

चतुरंग 28/06/2008 - 00:05
माणसं तेव्हा फारशी दुरावली नव्हती . सगळा गोतावळा तूपात भिजवलेल्या वातींसारखा एकमेकांना धरून होता . सोसत सोसत जगत रहायचं हा एकच रस्ता या पिढीला महित होता आणि तक्रार पण नव्हती. एक शिवणाचं मशिन आम्हाला सगळ्यांना बदलत होतं. अशी वाक्यं हा तुमच्या लिखाणाचा आत्मा आहे. आता वाईट वाटतं की तिचा एकटेपण वाटून घ्यायला तेव्हा कुणिच नव्हतं. जेव्हा कळायला लागल तेव्हा वेळ नव्हता. घरातल्या बाईची ट्रॅजेडी आपोआप लिहीली जाते. वाल्मीकीसारखा साक्षात्कार होण्याची आवश्यकता नाही. पण पण ..सहसंवेदनांचे डोळे फार उशिरा उघडतात. हे तर मागच्या पिढीतल्या बायकांचं आयुष्याचं सारंच एका वाक्यात.. दादा म्हणाले देवघर नसलं तरी चालेल पण एक शिवण घर हवय आम्हाला. आईच्या शिवणकामाच्या कारकिर्दीला एक लाईफ टाईम ऍवॉर्ड मिळालं. क्या बात है! माणसं कशी हळूहळू विरघळत-विरघळत बदलत जातात ना? आणि रामदास शेवटचं वाक्य तर भेदून गेलं हो! खरं सांगू, माझ्या डोळ्यात पाणी आलंच नाही - मी थिजून गेलो! आता असंच कधीतरी सवडीने येईल ते पाणी, वाचलेलं सगळं पार आतात पोचेल तेव्हा! चतुरंग

नेहमीप्रमाणेच सुरेख लिखाण!! रामदासजी, ही व्यक्तिरेखा काल्पनिक असेल अशी आशा आहे. कारण कुठल्याही आईला इतक्या त्रासातून जायला लागू नये हीच परमेश्वराजवळ प्रार्थना!! -डांबिसकाका

II राजे II 28/06/2008 - 11:00
रामदास जी, काय लिहू हेच कळेनासे झाले आहे... माझी सफर मध्ये मी फक्त मी मध्ये अडकलो होतो.... पण आज कळाले की माझ्या मी ला काहीच अर्थ नाही... मोठ मोठ्या गोष्टी लिहणे अथवा त्याची सही म्हणून उपयोग करणे वेगळी गोष्ट... पण सत्य हे नहमी वेगळेच असते.. तुमच्या आईच्या अनुभवाने मला माझ्या बालपणीचे १२ वर्ष आठवले तुमच्या व माझ्या जिवनामध्ये एक धागा आहेत जे सर्वस्वी एकच आहेत असे वाटावे इतके माझ्या ही जवळचे आहेत... एक शिलाई मशिन माझ्या ही घरी आहे आज ही.... ! घरी गेल्यावर नेहमी डोळे भरुन पाहत राहवे असे ते मशीन गेली ४५ वर्षे ने मशिन चालूच होते.. .. मागील वर्षापासून बंद करुन ठेवले आहे पण आज ही कधी मधी ते चालू होते...आपल्या नातवासाठी घोंगडी व लंगोटी तयार करण्यासाठी... ! त्या मशीनचे स्वप्न खुप मोठे होते... ! त्या स्वप्नात आम्ही कधीच पुर्ण झालो नाही... पण तुटलो जरुर !!! धन्यवाद....! त्या माऊली ला माझे ही प्रणाम सांगा ! राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

रामदास 28/06/2008 - 11:15
जुनी पुस्तकं आवरताना हे मॅन्युअल सापडलं आणि लेख लिहीला. १९६० च्या दरम्यान छापलेले हे पुस्तक आज एक कलेक्टर आयटम आहे. त्यातला हा एक फोटो.

विसुनाना 28/06/2008 - 17:56
अत्यंत प्रभावी लेखन. अत्युच्च दर्जा... वरवर साधा दिसणारा विषय एखाद्या प्रतिभाशाली लेखकाचा हात लागल्यावर सोन्याचा होतो. हा रामदासांचा 'मिडास टच'!

शितल 28/06/2008 - 18:49
सर्व कसे डोळ्यासमोर घडते असे वाटते, आणि आई ने घरासाठी केलेले परिश्रम वाचुन आईचे मोठेपण अजुन जाणवते. पण शेवट मात्र खुप खुप मनाला वेदना देतो. इतके की डोळ्यातुन पाणी येते.

अभय 28/06/2008 - 18:57
वाचताना डोळ्यातुन नकळत येणारे अश्रु आवरण्याचा प्रयत्न करतो आहे.!! अत्यंत प्रभावी !! अभय

मिसळपाव 28/06/2008 - 19:29
गोष्ट कशी प्रवाहिपणे पुढे पुढे जात रहाते. ...सगळा गोतावळा तूपात भिजवलेल्या वातींसारखा एकमेकांना धरून होत...... सुरेख उपमा. शेवटच्या परीच्छेदाने चटका लावला.

गमक 28/06/2008 - 19:55
५ मिन्टा पूर्‍वि मिसळपाव वर आलो आणि हा लेखच पहिल्यांदा उघडला. डोल्यातून पाणि आले. अतिशय उत्तम लेख

मुक्तसुनीत 29/06/2008 - 10:09
सुन्न करणारे लिखाण. असे म्हणतात की एखादा लेख जेव्हा अस्सल उतरतो - मग ती कथा असो की व्यक्तिरेखा - तेव्हा त्यातले काय कल्पनेचे आणि काय घडलेले हा प्रश्न फजूल ठरत जातो. डांबिस यांच्या अब्दुलखानाबद्दल हाच अनुभव आला होता. लिखाण इतके अस्सल होते की, हा माणूस खराच भेटला का ? नक्की "सत्य" काय ? हा प्रश्न फजूल होतो. सत्य ते आणि तेव्हढेच जे लेखकाने मांडले , आपल्या लेखणीतून जे जिवंत केले. प्रस्तुत लेखाबद्दलही हेच झाले आहे असे मला वाटते. गरीब , कष्टाचे जीवन जगणारी माणसे आपण आजूबाजूला पाहतोच की ! हलाखीचे , दुर्दैवाचे दशावतार असणारी अनेक आयुष्ये आपण आजवरच्या अनुभवांमधे पाहिली आहेत. प्रस्तुत लेखाचे - आणि माझ्या मते कुठल्याही उत्तम प्रतीच्या ललित लिखाणाचे - यश यात असते की त्याद्वारे लेखक त्या त्या काळाचे , व्यक्तीच्या सामाजिक , कालसापेक्ष बदलणार्‍या पर्यावरणाचे अगदी सूक्ष्म चित्रण करतो ; माणसाच्या वेदनेच्या दुखर्‍या नशीच्या अगदी नेमके जवळ नेऊन वाचकाला ठेवतो , आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने स्थलकालाला ओलांडून वाचकाला त्या त्या प्रदेशात नेमके नेऊन सोडतो. या कथेमधे "आई" या पात्राच्या तोंडी कसलेही - अगदी जुजबीसुद्धा - संवाद नाहीत ! तिच्या मूक वेदनेला याहून चांगले शब्दरूप कुणाला देता आले नसते. लेखाकाची अल्पक्षरत्वाची , तुटक वाक्यांची शैली अतिशय प्रभावी आहे. तपशीलाच्या पसार्‍याला पूर्ण फाटा देऊन एकेक बाण सोडावा तसे एकेक छोटे छोटे वाक्य येते. प्रत्येक वाक्यात तीव्रतेने जाणवलेले एकेक सत्य. आणि अशा एकेक वाक्याने केलेले चिरेबंदी काम. रामदास , तुमचे लिखाण शैलीच्या बाबतीत पानवलकरांची , वेदनेचा वेध घेण्याच्या बाबतीत जी एंची , तत्कालीन सामाजिक चित्रणाच्या बाबतीत गाडगीळांची आठवण करून देणारे आहे.

तुमची जी नॅरेशन स्टाईल आहे ना, खरंच अप्रतिम आहे... ... मुक्तसुनित यांनी म्हटल्याप्रमाणे अशा कष्टाचे जीवन संगणार्‍या कथा आपण अनेकदा वाचत असतो पण अशी ताकदवान कथा क्वचित वाचायला मिळते... तपशीलाच्या पसार्‍याला पूर्ण फाटा देऊन एकेक बाण सोडावा तसे एकेक छोटे छोटे वाक्य येते हेच म्हणतो... शेवट ग्रेट....आणि शीर्षक उत्तम... असेच लेख वाचायची अपेक्षा करत राहीन.. :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

कोलबेर 29/06/2008 - 23:00
तुमचा कवितेवरील सुंदर लेख आणि हा भावस्पर्शी लेख दोन्ही लेख फार आवडले. लेखाची मांडणी, वातावरण निर्मिती, शेवट सगळेच जमून आले आहे.

अभिज्ञ 30/06/2008 - 23:06
आम्हि, आता या रामदासापुढेहि हात जोडतो. तुम्हि असले अफ़ाट कसे काय लिहिता बुवा.... लेख अत्युत्तम झालाय.मन:पुर्वक अभिनंदन. वरील बहुतेकांनी म्हंटल्याप्रमाणे आमच्या डोळ्यातून पाणि काढलेत. आपले असेच अप्रतिम लेख उत्तरोत्तर वाचायला मिळोत. =D> =D> =D> =D> =D> अभिज्ञ

सर्किट 10/07/2008 - 02:05
"सहज सुंदर भाषा. चपखल शब्दयोजना. उत्तम वातावरणनिर्मिती" अशासारख्या कोरड्या शब्दांनी आपला अपमान करू इच्छित नाही. - सर्किट

अतिशय कसदार, सहज अनुभवलेखन. बाकी इतरांनी लिहिलेच आहे. अवांतर : सुमतीबाई सुकळीकर ह्यांचे घर रामदासपेठेत. तुम्ही रामदासपेठेतच राहता का? बाय द वे, "नर्सा" हा शब्द वाचून फार बरे वाटले. अगदी पुन्हा नागपूरला गेल्यासारखे वाटले.

आरती 11/07/2008 - 17:14
अतिशय हृदयस्पर्शी वाटला हा लेख..... मन सुन्न झाल.... डोळ्यात कधी टचकन पाणी आले कळलेच नाहि. रामदास तुमचे मनापासून अभिनन्दन......

भिंगरि 11/11/2008 - 00:05
प्रतिक्रिया लिहायला शब्दच नाहित. 'झिजुनि स्वतः चंदनाने दुसर्‍यास मधुगंध द्यावा' वृत्तिने उभ आयुष्य जगणार्‍या 'आईला' शतशः प्रणाम.

प्राजु 11/11/2008 - 00:30
काय हो लिहिलंत हे!!! कोणत्या शब्दांत प्रतिक्रिया लिहावी कळत नाही. तुम्हाला आणि तुमच्या लेखणीला साष्टांग नमस्कार!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

दत्ता काळे 11/11/2008 - 13:46
हे असं लेखन आजकाल अभावानेच वाचायला मिळतं. १. वाल्मीकीसारखा साक्षात्कार होण्याची आवश्यकता नाही. पण पण ..सहसंवेदनांचे डोळे फार उशिरा उघडतात. २. दादा म्हणाले देवघर नसलं तरी चालेल पण एक शिवण घर हवय आम्हाला. आईच्या शिवणकामाच्या कारकिर्दीला एक लाईफ टाईम ऍवॉर्ड मिळालं. ३. आई खुर्चीवर बसून मशिन कुरवाळते. मोठ्ठ्यानी रडते. डोकं टेकून हूंदके देत राहते. गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे. - - डोळ्यात पाणी आलं

मृत्युन्जय 11/02/2010 - 12:17
अफाट, अप्रतिम, ह्रिदयस्पर्षी. शब्द कमी पड्तील लिखाणाचे कौतुक करताना. मागे तुमचे काटेकोरांटीची फुले (तुमचेच होते ना ते पण?)?वाचले होते. ते पण निव्वळ अप्रतिम होते.

शुचि 11/02/2010 - 12:29
>>आता वाईट वाटतं की तिचा एकटेपण वाटून घ्यायला तेव्हा कुणिच नव्हतं. जेव्हा कळायला लागल तेव्हा वेळ नव्हता. घरातल्या बाईची ट्रॅजेडी आपोआप लिहीली जाते. वाल्मीकीसारखा साक्षात्कार होण्याची आवश्यकता नाही. पण पण ..सहसंवेदनांचे डोळे फार उशिरा उघडतात.>> काळजाला भीडलं!!! ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

अनामिका 11/02/2010 - 12:39
गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे. शेवटच वाक्य वाचुन जीव चरकला आणि त्याच क्षणी आईचा चेहरा डोळ्यासमोर आला...........पाय हा अवयव फक्त नावापुरता शरीराला जोडलेला आहे त्यातल त्राण तर केंव्हाच निघुन गेलय्.आयुष्यभर संसारासाठी काढलेल्या खस्तांमुळे व खर्चाचा ताळमेळ बसवताना केवळ शक्य तितके पैसे वाचवता यावेत यासाठी तरुणपणी परळ ते वरळी ,आणि नंतर रेमंड ते हरिनिवास सर्कल असे रोजच्यारोज व सतत बरेच वर्ष चालत केलेल्या प्रवासापायी आज आई स्वतःच्या पायावर उभी देखिल राहु शकत नाही........ संसारासाठी व आपल्या पिलांसाठी सतत कष्ट उपसणार्‍या अश्या असंख्य माऊल्यांपुढे सदैव नतमस्तक........... "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

हे माझ्या नजरेतून कसे काय सुटले? आज मुखपृष्ठावर पाहिले तेव्हा आधाशासारखे वाचून काढले. अप्रतिम! स्वाती

टुकुल 11/02/2010 - 13:05
आधीपण वाचले होते आणी आता परत वाचले, दुसर्‍यांदा वाचाताना पण त्याच भावना येण हे तुमच्या लिखाणाच कौशल्य. --टुकुल

वाहीदा 11/02/2010 - 13:16
संध्याकाळी आई मात्र एकटी पडायची. तिचा गळा मात्र सुरेल होता त्यामुळी गाणं गुणगुणत एकतीच काम करायची. माझ्या कानावर येता जाता संस्कार व्हायला लागले. घर दिव्यात मंद ...बघ अजून जळते वात..तेव्हाच म्हणायला शिकलो . आता वाईट वाटतं की तिचा एकटेपण वाटून घ्यायला तेव्हा कुणिच नव्हतं. जेव्हा कळायला लागल तेव्हा वेळ नव्हता. घरातल्या बाईची ट्रॅजेडी आपोआप लिहीली जाते. वाल्मीकीसारखा साक्षात्कार होण्याची आवश्यकता नाही. पण पण ..सहसंवेदनांचे डोळे फार उशिरा उघडतात. आजही आई म्हटलं की मशिनवर बसलेली आईच आठवते. निशब्द !! जाहिरातीत शिलाई मशिन आलं की टीव्ही खाडकन बंद करून रडायला लागते. मावशीबाई आईला समजावतात. दादा मुके मुके हूओन बघत राहतात. मशिनच्या बाजूला आईची व्हीलचेअर आहे. आई खुर्चीवर बसून मशिन कुरवाळते. मोठ्ठ्यानी रडते. डोकं टेकून हूंदके देत राहते. गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे. वाचून खुपच बधीर झाले ....डोळे पाणावले अन सुन्न झाले .. शेवटच्या Paragraph ने तर भलतिच भावनिक कलाटणी घेतली ! नेहमी प्रमाणेच अप्रतिम !! ~ वाहीदा

अतिशय हृद्य लेख. शिंपिनीच्या घर्रट्यात समद्यांना जागा आहे. रामदासांचे लेख अंतर्मुख करायला लावतात ब्वॉ! प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

मोहन 12/02/2010 - 12:08
रामदासजी तूमचे लेखन नेहमीच अप्रतीम असते. हा लेख माझा वाचायचा सुटला होता. आपल्यासारख्यांमुळे मिपा वर वारंवार यावेसे वाटते. आपल्या नव्या लेखाच्या प्र्तीक्षेत --- मोहन

उपास 12/02/2010 - 19:55
आपण तर नि:शब्द! प्रसंगनिर्मिती आणि लेखनशैली अतिशय परिणामकारक.. आईंना प्रणाम आणि त्यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना जोपासणार्‍या, त्यांनी आयुष्यभर केलेल्या श्रमांचे मोल समजून घेणार्‍या मुलां नातवंडांचही कौतुक.. माझा ब्लॉग - उपास मार आणि उपासमार

lakhu risbud 05/10/2011 - 02:59
आईच्या शिवणकामाच्या कारकिर्दीला एक लाईफ टाईम ऍवॉर्ड मिळालं. ....................कित्येकदा वाचलं तरी शेवटच्या परीच्छेदानंतर नकळत डोळ्यात पाणी तरळते. रामदासकाका, या दिवाळीच्या मुहूर्तावर तुमच्या लेखणीमधून अजून अशाच लेखांच्या माणकांची आशा आहे.

कसलं सुंदर लिहिलय ... इंटर्नेटवर बर्‍याचदा "हसता हसता खुर्चीवरुन पडावे " असे विनोदी लेखन पहायला मिळते ... पण इतकं हळ्वं करणारं लेखन फारच क्वचित ... शेवट्याच्या वाक्यावर डोळ्यात पाणी तरळल :( फारच मनस्वी... काळजला हात घालणारं लेखन !!

In reply to by प्रभाकर पेठकर

मध्यमवर्गीय कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध, कष्टणारी मागची पिढी, मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, प्रसंगी आपल्या आवडीनिवडींना मुरड घालून, आपली स्वप्ने बासनात गुंढाळून मुलांचे शिक्षण, कोणाचे लग्नकार्य, कोणाचा सांभाळ, कोणाचे आजारपण ह्या कौटुंबिक कर्तव्याला दिलेले प्राधान्य वगैरे वगैरे वाचताना मी माझा राहिलोच नाही. त्या घरातला सदस्य झालो, त्या कष्टाळू आणि सोशिक आईचा मुलगा झालो....शेवट वाचून अक्षरश: ढसाढसा रडलो. आई आणि तिचे शिलाई मशीन हा माझ्याही बालपणाच्या आठवणींचा अविभाज्य भाग आहे.

चिगो 23/02/2013 - 20:18
ह्या इतक्या ताकदीच्या लि़खाणावर प्रतिक्रिया द्यायची माझी लायकी नाहीये, हे माहीत असूनही हिम्मत करतोय.. काका, शक्य झाल्यास तुम्हाला भेटून तुमचा हात हातात घेईल म्हणतो..
सगळा गोतावळा तूपात भिजवलेल्या वातींसारखा एकमेकांना धरून होता .
शब्दच खुंटले ह्या असल्या अस्सल उपमांपुढे.. मुजरा स्विकारावा, मालक !

धागा वर आलेला दिसला आणि आपसूकच पुन्हा एकदा उघडला गेला. पुन्हा एकदा प्रतिक्रिया लिहीताना शब्द संपले.. स्वाती

लौंगी मिरची 26/02/2013 - 05:07
आईची आठवण आली . माझ्या आईनेही वयाच्या पन्नाशीपर्यंत काम केलं .शेवटी गुढगे दुखीनं तिला मशिनीपासुन दूर केलं , पण माझ्या आणि माझ्या भावाचा शिक्षणाचा बराच वाटा आईच्या मशिनिनं उचललाय. खुप छान मांडणी केलीय लेखाची . आजही आई म्हटलं की मशिनवर बसलेली आईच आठवते.

रामदास 27/06/2008 - 20:47
थोडा थोडा लिहीताना हा लेख बराच मागे पडला होता. बोर्डावर दिसणार नाही म्हणून हा खटाटोप करतो आहे.

सहज 27/06/2008 - 22:01
"आई-शिलाई" च्या जोडीचा प्रवास अतिशय प्रभावी. सगळा गोतावळा तूपात भिजवलेल्या वातींसारखा एकमेकांना धरून होता. अप्रतिम!

एडिसन 27/06/2008 - 22:08
सगळं आयुष्य कष्टात काढलं त्या माऊलीनं..
गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे.
निशब्द..
Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.

भाग्यश्री 27/06/2008 - 22:24
ओह माय गॉड.. शेवट असा असेल या लेखाचा असं वाटलं नव्हतं!! खरच निशब्द केलंत..झटकाच बसला त्या वाक्याने.. :| http://bhagyashreee.blogspot.com/

वाटाड्या... 27/06/2008 - 23:27
"सोसत सोसत जगत रहायचं हा एकच रस्ता या पिढीला महित होता आणि तक्रार पण नव्हती." अगदी खरं...त्यामुळेच ती पिढी सर्वोत्कॄष्ठ...त्या पिढीच्या ह्या गुणांच्या जोरावर आज काल आम्ही इतके वरती आलो. शतशः प्रणाम त्या पिढीला...असेच आमचे आई वडील सुद्धा...आठ्वणीने आज गदगद झालो. सुंदर लेख...

इतके हृदयस्पर्शी लिखाण. बोलती बंद झाली, प्रतिक्रिया दिली ती डोळ्यातल्या अश्रूंनी. कदाचित जे तोंडावाटेही परिणामकारकरित्या जे बाहेर यायचे नाही ते डोळ्यातून सहज आले. पुण्याचे पेशवे

चकली 27/06/2008 - 23:28
शब्द संपले. असेच चांगले वाचायला मिळो..असेच लिहित रहा. चकली http://chakali.blogspot.com

झकासराव 27/06/2008 - 23:56
लेखाच्या नावापासुनच शब्दन शब्द मनात घर करुन राहिला. शेवट :( ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

विसोबा खेचर 27/06/2008 - 23:58
आई खुर्चीवर बसून मशिन कुरवाळते. मोठ्ठ्यानी रडते. डोकं टेकून हूंदके देत राहते. गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे. ------- शब्द नाहीत--------- तात्या.

चतुरंग 28/06/2008 - 00:05
माणसं तेव्हा फारशी दुरावली नव्हती . सगळा गोतावळा तूपात भिजवलेल्या वातींसारखा एकमेकांना धरून होता . सोसत सोसत जगत रहायचं हा एकच रस्ता या पिढीला महित होता आणि तक्रार पण नव्हती. एक शिवणाचं मशिन आम्हाला सगळ्यांना बदलत होतं. अशी वाक्यं हा तुमच्या लिखाणाचा आत्मा आहे. आता वाईट वाटतं की तिचा एकटेपण वाटून घ्यायला तेव्हा कुणिच नव्हतं. जेव्हा कळायला लागल तेव्हा वेळ नव्हता. घरातल्या बाईची ट्रॅजेडी आपोआप लिहीली जाते. वाल्मीकीसारखा साक्षात्कार होण्याची आवश्यकता नाही. पण पण ..सहसंवेदनांचे डोळे फार उशिरा उघडतात. हे तर मागच्या पिढीतल्या बायकांचं आयुष्याचं सारंच एका वाक्यात.. दादा म्हणाले देवघर नसलं तरी चालेल पण एक शिवण घर हवय आम्हाला. आईच्या शिवणकामाच्या कारकिर्दीला एक लाईफ टाईम ऍवॉर्ड मिळालं. क्या बात है! माणसं कशी हळूहळू विरघळत-विरघळत बदलत जातात ना? आणि रामदास शेवटचं वाक्य तर भेदून गेलं हो! खरं सांगू, माझ्या डोळ्यात पाणी आलंच नाही - मी थिजून गेलो! आता असंच कधीतरी सवडीने येईल ते पाणी, वाचलेलं सगळं पार आतात पोचेल तेव्हा! चतुरंग

नेहमीप्रमाणेच सुरेख लिखाण!! रामदासजी, ही व्यक्तिरेखा काल्पनिक असेल अशी आशा आहे. कारण कुठल्याही आईला इतक्या त्रासातून जायला लागू नये हीच परमेश्वराजवळ प्रार्थना!! -डांबिसकाका

II राजे II 28/06/2008 - 11:00
रामदास जी, काय लिहू हेच कळेनासे झाले आहे... माझी सफर मध्ये मी फक्त मी मध्ये अडकलो होतो.... पण आज कळाले की माझ्या मी ला काहीच अर्थ नाही... मोठ मोठ्या गोष्टी लिहणे अथवा त्याची सही म्हणून उपयोग करणे वेगळी गोष्ट... पण सत्य हे नहमी वेगळेच असते.. तुमच्या आईच्या अनुभवाने मला माझ्या बालपणीचे १२ वर्ष आठवले तुमच्या व माझ्या जिवनामध्ये एक धागा आहेत जे सर्वस्वी एकच आहेत असे वाटावे इतके माझ्या ही जवळचे आहेत... एक शिलाई मशिन माझ्या ही घरी आहे आज ही.... ! घरी गेल्यावर नेहमी डोळे भरुन पाहत राहवे असे ते मशीन गेली ४५ वर्षे ने मशिन चालूच होते.. .. मागील वर्षापासून बंद करुन ठेवले आहे पण आज ही कधी मधी ते चालू होते...आपल्या नातवासाठी घोंगडी व लंगोटी तयार करण्यासाठी... ! त्या मशीनचे स्वप्न खुप मोठे होते... ! त्या स्वप्नात आम्ही कधीच पुर्ण झालो नाही... पण तुटलो जरुर !!! धन्यवाद....! त्या माऊली ला माझे ही प्रणाम सांगा ! राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

रामदास 28/06/2008 - 11:15
जुनी पुस्तकं आवरताना हे मॅन्युअल सापडलं आणि लेख लिहीला. १९६० च्या दरम्यान छापलेले हे पुस्तक आज एक कलेक्टर आयटम आहे. त्यातला हा एक फोटो.

विसुनाना 28/06/2008 - 17:56
अत्यंत प्रभावी लेखन. अत्युच्च दर्जा... वरवर साधा दिसणारा विषय एखाद्या प्रतिभाशाली लेखकाचा हात लागल्यावर सोन्याचा होतो. हा रामदासांचा 'मिडास टच'!

शितल 28/06/2008 - 18:49
सर्व कसे डोळ्यासमोर घडते असे वाटते, आणि आई ने घरासाठी केलेले परिश्रम वाचुन आईचे मोठेपण अजुन जाणवते. पण शेवट मात्र खुप खुप मनाला वेदना देतो. इतके की डोळ्यातुन पाणी येते.

अभय 28/06/2008 - 18:57
वाचताना डोळ्यातुन नकळत येणारे अश्रु आवरण्याचा प्रयत्न करतो आहे.!! अत्यंत प्रभावी !! अभय

मिसळपाव 28/06/2008 - 19:29
गोष्ट कशी प्रवाहिपणे पुढे पुढे जात रहाते. ...सगळा गोतावळा तूपात भिजवलेल्या वातींसारखा एकमेकांना धरून होत...... सुरेख उपमा. शेवटच्या परीच्छेदाने चटका लावला.

गमक 28/06/2008 - 19:55
५ मिन्टा पूर्‍वि मिसळपाव वर आलो आणि हा लेखच पहिल्यांदा उघडला. डोल्यातून पाणि आले. अतिशय उत्तम लेख

मुक्तसुनीत 29/06/2008 - 10:09
सुन्न करणारे लिखाण. असे म्हणतात की एखादा लेख जेव्हा अस्सल उतरतो - मग ती कथा असो की व्यक्तिरेखा - तेव्हा त्यातले काय कल्पनेचे आणि काय घडलेले हा प्रश्न फजूल ठरत जातो. डांबिस यांच्या अब्दुलखानाबद्दल हाच अनुभव आला होता. लिखाण इतके अस्सल होते की, हा माणूस खराच भेटला का ? नक्की "सत्य" काय ? हा प्रश्न फजूल होतो. सत्य ते आणि तेव्हढेच जे लेखकाने मांडले , आपल्या लेखणीतून जे जिवंत केले. प्रस्तुत लेखाबद्दलही हेच झाले आहे असे मला वाटते. गरीब , कष्टाचे जीवन जगणारी माणसे आपण आजूबाजूला पाहतोच की ! हलाखीचे , दुर्दैवाचे दशावतार असणारी अनेक आयुष्ये आपण आजवरच्या अनुभवांमधे पाहिली आहेत. प्रस्तुत लेखाचे - आणि माझ्या मते कुठल्याही उत्तम प्रतीच्या ललित लिखाणाचे - यश यात असते की त्याद्वारे लेखक त्या त्या काळाचे , व्यक्तीच्या सामाजिक , कालसापेक्ष बदलणार्‍या पर्यावरणाचे अगदी सूक्ष्म चित्रण करतो ; माणसाच्या वेदनेच्या दुखर्‍या नशीच्या अगदी नेमके जवळ नेऊन वाचकाला ठेवतो , आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने स्थलकालाला ओलांडून वाचकाला त्या त्या प्रदेशात नेमके नेऊन सोडतो. या कथेमधे "आई" या पात्राच्या तोंडी कसलेही - अगदी जुजबीसुद्धा - संवाद नाहीत ! तिच्या मूक वेदनेला याहून चांगले शब्दरूप कुणाला देता आले नसते. लेखाकाची अल्पक्षरत्वाची , तुटक वाक्यांची शैली अतिशय प्रभावी आहे. तपशीलाच्या पसार्‍याला पूर्ण फाटा देऊन एकेक बाण सोडावा तसे एकेक छोटे छोटे वाक्य येते. प्रत्येक वाक्यात तीव्रतेने जाणवलेले एकेक सत्य. आणि अशा एकेक वाक्याने केलेले चिरेबंदी काम. रामदास , तुमचे लिखाण शैलीच्या बाबतीत पानवलकरांची , वेदनेचा वेध घेण्याच्या बाबतीत जी एंची , तत्कालीन सामाजिक चित्रणाच्या बाबतीत गाडगीळांची आठवण करून देणारे आहे.

तुमची जी नॅरेशन स्टाईल आहे ना, खरंच अप्रतिम आहे... ... मुक्तसुनित यांनी म्हटल्याप्रमाणे अशा कष्टाचे जीवन संगणार्‍या कथा आपण अनेकदा वाचत असतो पण अशी ताकदवान कथा क्वचित वाचायला मिळते... तपशीलाच्या पसार्‍याला पूर्ण फाटा देऊन एकेक बाण सोडावा तसे एकेक छोटे छोटे वाक्य येते हेच म्हणतो... शेवट ग्रेट....आणि शीर्षक उत्तम... असेच लेख वाचायची अपेक्षा करत राहीन.. :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

कोलबेर 29/06/2008 - 23:00
तुमचा कवितेवरील सुंदर लेख आणि हा भावस्पर्शी लेख दोन्ही लेख फार आवडले. लेखाची मांडणी, वातावरण निर्मिती, शेवट सगळेच जमून आले आहे.

अभिज्ञ 30/06/2008 - 23:06
आम्हि, आता या रामदासापुढेहि हात जोडतो. तुम्हि असले अफ़ाट कसे काय लिहिता बुवा.... लेख अत्युत्तम झालाय.मन:पुर्वक अभिनंदन. वरील बहुतेकांनी म्हंटल्याप्रमाणे आमच्या डोळ्यातून पाणि काढलेत. आपले असेच अप्रतिम लेख उत्तरोत्तर वाचायला मिळोत. =D> =D> =D> =D> =D> अभिज्ञ

सर्किट 10/07/2008 - 02:05
"सहज सुंदर भाषा. चपखल शब्दयोजना. उत्तम वातावरणनिर्मिती" अशासारख्या कोरड्या शब्दांनी आपला अपमान करू इच्छित नाही. - सर्किट

अतिशय कसदार, सहज अनुभवलेखन. बाकी इतरांनी लिहिलेच आहे. अवांतर : सुमतीबाई सुकळीकर ह्यांचे घर रामदासपेठेत. तुम्ही रामदासपेठेतच राहता का? बाय द वे, "नर्सा" हा शब्द वाचून फार बरे वाटले. अगदी पुन्हा नागपूरला गेल्यासारखे वाटले.

आरती 11/07/2008 - 17:14
अतिशय हृदयस्पर्शी वाटला हा लेख..... मन सुन्न झाल.... डोळ्यात कधी टचकन पाणी आले कळलेच नाहि. रामदास तुमचे मनापासून अभिनन्दन......

भिंगरि 11/11/2008 - 00:05
प्रतिक्रिया लिहायला शब्दच नाहित. 'झिजुनि स्वतः चंदनाने दुसर्‍यास मधुगंध द्यावा' वृत्तिने उभ आयुष्य जगणार्‍या 'आईला' शतशः प्रणाम.

प्राजु 11/11/2008 - 00:30
काय हो लिहिलंत हे!!! कोणत्या शब्दांत प्रतिक्रिया लिहावी कळत नाही. तुम्हाला आणि तुमच्या लेखणीला साष्टांग नमस्कार!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

दत्ता काळे 11/11/2008 - 13:46
हे असं लेखन आजकाल अभावानेच वाचायला मिळतं. १. वाल्मीकीसारखा साक्षात्कार होण्याची आवश्यकता नाही. पण पण ..सहसंवेदनांचे डोळे फार उशिरा उघडतात. २. दादा म्हणाले देवघर नसलं तरी चालेल पण एक शिवण घर हवय आम्हाला. आईच्या शिवणकामाच्या कारकिर्दीला एक लाईफ टाईम ऍवॉर्ड मिळालं. ३. आई खुर्चीवर बसून मशिन कुरवाळते. मोठ्ठ्यानी रडते. डोकं टेकून हूंदके देत राहते. गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे. - - डोळ्यात पाणी आलं

मृत्युन्जय 11/02/2010 - 12:17
अफाट, अप्रतिम, ह्रिदयस्पर्षी. शब्द कमी पड्तील लिखाणाचे कौतुक करताना. मागे तुमचे काटेकोरांटीची फुले (तुमचेच होते ना ते पण?)?वाचले होते. ते पण निव्वळ अप्रतिम होते.

शुचि 11/02/2010 - 12:29
>>आता वाईट वाटतं की तिचा एकटेपण वाटून घ्यायला तेव्हा कुणिच नव्हतं. जेव्हा कळायला लागल तेव्हा वेळ नव्हता. घरातल्या बाईची ट्रॅजेडी आपोआप लिहीली जाते. वाल्मीकीसारखा साक्षात्कार होण्याची आवश्यकता नाही. पण पण ..सहसंवेदनांचे डोळे फार उशिरा उघडतात.>> काळजाला भीडलं!!! ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

अनामिका 11/02/2010 - 12:39
गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे. शेवटच वाक्य वाचुन जीव चरकला आणि त्याच क्षणी आईचा चेहरा डोळ्यासमोर आला...........पाय हा अवयव फक्त नावापुरता शरीराला जोडलेला आहे त्यातल त्राण तर केंव्हाच निघुन गेलय्.आयुष्यभर संसारासाठी काढलेल्या खस्तांमुळे व खर्चाचा ताळमेळ बसवताना केवळ शक्य तितके पैसे वाचवता यावेत यासाठी तरुणपणी परळ ते वरळी ,आणि नंतर रेमंड ते हरिनिवास सर्कल असे रोजच्यारोज व सतत बरेच वर्ष चालत केलेल्या प्रवासापायी आज आई स्वतःच्या पायावर उभी देखिल राहु शकत नाही........ संसारासाठी व आपल्या पिलांसाठी सतत कष्ट उपसणार्‍या अश्या असंख्य माऊल्यांपुढे सदैव नतमस्तक........... "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

हे माझ्या नजरेतून कसे काय सुटले? आज मुखपृष्ठावर पाहिले तेव्हा आधाशासारखे वाचून काढले. अप्रतिम! स्वाती

टुकुल 11/02/2010 - 13:05
आधीपण वाचले होते आणी आता परत वाचले, दुसर्‍यांदा वाचाताना पण त्याच भावना येण हे तुमच्या लिखाणाच कौशल्य. --टुकुल

वाहीदा 11/02/2010 - 13:16
संध्याकाळी आई मात्र एकटी पडायची. तिचा गळा मात्र सुरेल होता त्यामुळी गाणं गुणगुणत एकतीच काम करायची. माझ्या कानावर येता जाता संस्कार व्हायला लागले. घर दिव्यात मंद ...बघ अजून जळते वात..तेव्हाच म्हणायला शिकलो . आता वाईट वाटतं की तिचा एकटेपण वाटून घ्यायला तेव्हा कुणिच नव्हतं. जेव्हा कळायला लागल तेव्हा वेळ नव्हता. घरातल्या बाईची ट्रॅजेडी आपोआप लिहीली जाते. वाल्मीकीसारखा साक्षात्कार होण्याची आवश्यकता नाही. पण पण ..सहसंवेदनांचे डोळे फार उशिरा उघडतात. आजही आई म्हटलं की मशिनवर बसलेली आईच आठवते. निशब्द !! जाहिरातीत शिलाई मशिन आलं की टीव्ही खाडकन बंद करून रडायला लागते. मावशीबाई आईला समजावतात. दादा मुके मुके हूओन बघत राहतात. मशिनच्या बाजूला आईची व्हीलचेअर आहे. आई खुर्चीवर बसून मशिन कुरवाळते. मोठ्ठ्यानी रडते. डोकं टेकून हूंदके देत राहते. गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे. वाचून खुपच बधीर झाले ....डोळे पाणावले अन सुन्न झाले .. शेवटच्या Paragraph ने तर भलतिच भावनिक कलाटणी घेतली ! नेहमी प्रमाणेच अप्रतिम !! ~ वाहीदा

अतिशय हृद्य लेख. शिंपिनीच्या घर्रट्यात समद्यांना जागा आहे. रामदासांचे लेख अंतर्मुख करायला लावतात ब्वॉ! प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

मोहन 12/02/2010 - 12:08
रामदासजी तूमचे लेखन नेहमीच अप्रतीम असते. हा लेख माझा वाचायचा सुटला होता. आपल्यासारख्यांमुळे मिपा वर वारंवार यावेसे वाटते. आपल्या नव्या लेखाच्या प्र्तीक्षेत --- मोहन

उपास 12/02/2010 - 19:55
आपण तर नि:शब्द! प्रसंगनिर्मिती आणि लेखनशैली अतिशय परिणामकारक.. आईंना प्रणाम आणि त्यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना जोपासणार्‍या, त्यांनी आयुष्यभर केलेल्या श्रमांचे मोल समजून घेणार्‍या मुलां नातवंडांचही कौतुक.. माझा ब्लॉग - उपास मार आणि उपासमार

lakhu risbud 05/10/2011 - 02:59
आईच्या शिवणकामाच्या कारकिर्दीला एक लाईफ टाईम ऍवॉर्ड मिळालं. ....................कित्येकदा वाचलं तरी शेवटच्या परीच्छेदानंतर नकळत डोळ्यात पाणी तरळते. रामदासकाका, या दिवाळीच्या मुहूर्तावर तुमच्या लेखणीमधून अजून अशाच लेखांच्या माणकांची आशा आहे.

कसलं सुंदर लिहिलय ... इंटर्नेटवर बर्‍याचदा "हसता हसता खुर्चीवरुन पडावे " असे विनोदी लेखन पहायला मिळते ... पण इतकं हळ्वं करणारं लेखन फारच क्वचित ... शेवट्याच्या वाक्यावर डोळ्यात पाणी तरळल :( फारच मनस्वी... काळजला हात घालणारं लेखन !!

In reply to by प्रभाकर पेठकर

मध्यमवर्गीय कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध, कष्टणारी मागची पिढी, मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, प्रसंगी आपल्या आवडीनिवडींना मुरड घालून, आपली स्वप्ने बासनात गुंढाळून मुलांचे शिक्षण, कोणाचे लग्नकार्य, कोणाचा सांभाळ, कोणाचे आजारपण ह्या कौटुंबिक कर्तव्याला दिलेले प्राधान्य वगैरे वगैरे वाचताना मी माझा राहिलोच नाही. त्या घरातला सदस्य झालो, त्या कष्टाळू आणि सोशिक आईचा मुलगा झालो....शेवट वाचून अक्षरश: ढसाढसा रडलो. आई आणि तिचे शिलाई मशीन हा माझ्याही बालपणाच्या आठवणींचा अविभाज्य भाग आहे.

चिगो 23/02/2013 - 20:18
ह्या इतक्या ताकदीच्या लि़खाणावर प्रतिक्रिया द्यायची माझी लायकी नाहीये, हे माहीत असूनही हिम्मत करतोय.. काका, शक्य झाल्यास तुम्हाला भेटून तुमचा हात हातात घेईल म्हणतो..
सगळा गोतावळा तूपात भिजवलेल्या वातींसारखा एकमेकांना धरून होता .
शब्दच खुंटले ह्या असल्या अस्सल उपमांपुढे.. मुजरा स्विकारावा, मालक !

धागा वर आलेला दिसला आणि आपसूकच पुन्हा एकदा उघडला गेला. पुन्हा एकदा प्रतिक्रिया लिहीताना शब्द संपले.. स्वाती

लौंगी मिरची 26/02/2013 - 05:07
आईची आठवण आली . माझ्या आईनेही वयाच्या पन्नाशीपर्यंत काम केलं .शेवटी गुढगे दुखीनं तिला मशिनीपासुन दूर केलं , पण माझ्या आणि माझ्या भावाचा शिक्षणाचा बराच वाटा आईच्या मशिनिनं उचललाय. खुप छान मांडणी केलीय लेखाची . आजही आई म्हटलं की मशिनवर बसलेली आईच आठवते.
लेखनविषय:
गावाचं तेव्हा शहर व्हायचं होतं.वाड्याला लागून वाडे होते . छेडा-गाला-ठक्कर नावाची माणसं फिरकत नव्हती. गावाला गुजराथ्यांचं वावडं नव्हतं.गावात गुजराथी कुटुंब बरीच होती. त्यांना गुज्जर म्हणायचे. धारीया ,सेठ , शहा अशी नेमकीच आडनावं होती. गुज्जरांची मोजणी वेगळी नसायची. हळूहळू बदल येत गेला.भाडोत्री नावाची कुटुंब वाड्यात रहायला आली.त्यांना गावाबद्दल कधीच प्रेम नव्हतं.त्यांना त्यांचंच गाव आवडायचं .पण पोट भरायला बिचारी आमच्या गावात आली होती.पण हळूहळू बदल येत होता. पंचायतीची इमारत उभी राहीली.टेलीफोनच्या लायनी रस्त्यावरून लोंबायला लागल्या. शाळा मोठी झाली.

उघड्या खांद्यावरती सखये--

पुष्कराज ·

शितल 24/06/2008 - 19:16
मस्तच कविता केली आहे, हल्लीच्या नट्याना तर काय बोलावे तेच कळत नाही. शाप लज्जा नाही सखये सौंदर्याची ही अभीव्यक्ती सखे कमी तू नाहीस कोठे जाणून घे तू तव स्त्री शक्ती

साडी जेव्हा नेसतेस तू गाली जेव्हा हासतेस तू शततारा त्या जळूनी जाती अशी अप्सरा वाटतेस तू झक्कासच.. शाप लज्जा नाही सखये सौंदर्याची ही अभीव्यक्ती सखे कमी तू नाहीस कोठे जाणून घे तू तव स्त्री शक्ती सुंदरच.. पुण्याचे पेशवे

सुंदरता तू नकोस लपवू परि मोकळी नकोस उधळू खूपशा ओळी छान आहेत.. कविता आवडली.. .. विखारी नजरा टाळण्यासाठी , किंवा डंख मारणार्‍या लोकांपासून वाचण्यासाठी तू खांद्यावरून ओढणी घे, हे ठीक पण त्यामुळे तिला स्त्रीशक्तीची जाणीव कशी होणार बुवा ? कपडे आणि स्त्रीशक्तीची जाणीव या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत असे वाटते... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

पुष्कराज 29/06/2008 - 09:40
मास्तर ,माझ वयक्तिक निरीक्षण अस आहे हल्ली अनेक मुलींना अस वाट्त की आपण तंग वा कमी कपडे घातले की लोक आपल्याकडे बघतिल ,पण मुळातच ती वासना असेल हे त्यांच्या लक्षात येत नाही, स्त्री खरतर पुरुषापेक्षा कणखर आहे, पुरुष पैशाने समृद्धी आणतही आसेल पण स्त्री समाज घडवते, आपल्यातली निर्मितीची ताकद स्त्रीयांनी ओळ्खली पाहीजे, मला हे म्हणायच आहे

फटू 25/06/2008 - 07:03
उघड्या खांद्यावरती सखये जरा ओढ्णी ओढून घे तू नजर विखारी असते सखये त्या नजरेला जाणून घे तू पण हल्लीच्या पोरीबाळींना हे कळतंय कुठे... बाकी कविता छान लिहिली आहे तुम्ही... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

शेखर 25/06/2008 - 09:28
वीज नभातील लखलख्णारी सहज जाळ्ते कोणालाही परि ती उतरून येता खाली सखे शेवटी विझूनी जाई ह्या ओळी आवडल्या.. शेखर

विसोबा खेचर 25/06/2008 - 11:02
सुंदरता तू नकोस लपवू परि मोकळी नकोस उधळू डंख मारण्या सगळे तत्पर एवढेच बघ जाणून घे तू वा! ह्या ओळी आवडल्या. सुंदर काव्य! तात्या.

प्राजु 25/06/2008 - 11:05
सुंदर काव्य.. शाप लज्जा नाही सखये सौंदर्याची ही अभीव्यक्ती सखे कमी तू नाहीस कोठे जाणून घे तू तव स्त्री शक्ती हे खूप सुंदर.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

शितल 24/06/2008 - 19:16
मस्तच कविता केली आहे, हल्लीच्या नट्याना तर काय बोलावे तेच कळत नाही. शाप लज्जा नाही सखये सौंदर्याची ही अभीव्यक्ती सखे कमी तू नाहीस कोठे जाणून घे तू तव स्त्री शक्ती

साडी जेव्हा नेसतेस तू गाली जेव्हा हासतेस तू शततारा त्या जळूनी जाती अशी अप्सरा वाटतेस तू झक्कासच.. शाप लज्जा नाही सखये सौंदर्याची ही अभीव्यक्ती सखे कमी तू नाहीस कोठे जाणून घे तू तव स्त्री शक्ती सुंदरच.. पुण्याचे पेशवे

सुंदरता तू नकोस लपवू परि मोकळी नकोस उधळू खूपशा ओळी छान आहेत.. कविता आवडली.. .. विखारी नजरा टाळण्यासाठी , किंवा डंख मारणार्‍या लोकांपासून वाचण्यासाठी तू खांद्यावरून ओढणी घे, हे ठीक पण त्यामुळे तिला स्त्रीशक्तीची जाणीव कशी होणार बुवा ? कपडे आणि स्त्रीशक्तीची जाणीव या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत असे वाटते... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

पुष्कराज 29/06/2008 - 09:40
मास्तर ,माझ वयक्तिक निरीक्षण अस आहे हल्ली अनेक मुलींना अस वाट्त की आपण तंग वा कमी कपडे घातले की लोक आपल्याकडे बघतिल ,पण मुळातच ती वासना असेल हे त्यांच्या लक्षात येत नाही, स्त्री खरतर पुरुषापेक्षा कणखर आहे, पुरुष पैशाने समृद्धी आणतही आसेल पण स्त्री समाज घडवते, आपल्यातली निर्मितीची ताकद स्त्रीयांनी ओळ्खली पाहीजे, मला हे म्हणायच आहे

फटू 25/06/2008 - 07:03
उघड्या खांद्यावरती सखये जरा ओढ्णी ओढून घे तू नजर विखारी असते सखये त्या नजरेला जाणून घे तू पण हल्लीच्या पोरीबाळींना हे कळतंय कुठे... बाकी कविता छान लिहिली आहे तुम्ही... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

शेखर 25/06/2008 - 09:28
वीज नभातील लखलख्णारी सहज जाळ्ते कोणालाही परि ती उतरून येता खाली सखे शेवटी विझूनी जाई ह्या ओळी आवडल्या.. शेखर

विसोबा खेचर 25/06/2008 - 11:02
सुंदरता तू नकोस लपवू परि मोकळी नकोस उधळू डंख मारण्या सगळे तत्पर एवढेच बघ जाणून घे तू वा! ह्या ओळी आवडल्या. सुंदर काव्य! तात्या.

प्राजु 25/06/2008 - 11:05
सुंदर काव्य.. शाप लज्जा नाही सखये सौंदर्याची ही अभीव्यक्ती सखे कमी तू नाहीस कोठे जाणून घे तू तव स्त्री शक्ती हे खूप सुंदर.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
उघड्या खांद्यावरती सखये जरा ओढ्णी ओढून घे तू नजर विखारी असते सखये त्या नजरेला जाणून घे तू साडी जेव्हा नेसतेस तू गाली जेव्हा हासतेस तू शततारा त्या जळूनी जाती अशी अप्सरा वाटतेस तू सुंदरता तू नकोस लपवू परि मोकळी नकोस उधळू डंख मारण्या सगळे तत्पर एवढेच बघ जाणून घे तू वीज नभातील लखलख्णारी सहज जाळ्ते कोणालाही परि ती उतरून येता खाली सखे शेवटी विझूनी जाई शाप लज्जा नाही सखये सौंदर्याची ही अभीव्यक्ती सखे कमी तू नाहीस कोठे जाणून घे तू तव स्त्री शक्ती

पुस्तक परिक्षण... भोगले जे दु:ख त्याला (आशा आपराद)

प्रगती ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुस्तकाचे नाव : "भोगले जे दु:ख त्याला" लेखिका : आशा आपराद प्रकाशन : मुल्य :

आणखी काही पी. जे.

सचीन जी ·

वरद 24/06/2008 - 15:54
प्रेम आणि मैत्री हे एकदा एका गावातून चालले असताना प्रेम चुकून विहिरीत पडते... का? कारण प्रेम आंधळं असतं. त्याच्यापाठोपाठ मैत्रीनेही विहिरीत उडी घेतली (कारण)... अंगात चरबी/मस्ती , दुसरं काय ???????

विजुभाऊ 24/06/2008 - 16:11
मिसळपाव डॉट कॉमच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी येथे लेखन करण्यापूर्वी कृपया हे http://www.misalpav.com/node/1196 मिपाचे धोरण वाचावे मिसळपाव डॉट कॉमच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी येथे लेखन करण्यापूर्वी कृपया हे वाचावे व सहकार्य करावे अशी कळकळीची विनंती पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

अनिल हटेला 24/06/2008 - 16:12
नविन आलेल्या एका सन्शोधना नुसार गाढवा चे वीष सर्व प्राण्यात जालीम आहे .. बर अस असेल तर मग गाढवाला साप चावला किवा सापाला गाढव चावल तरी गाढव का मरते... कारण ते गाढव आहे...... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

वरद 24/06/2008 - 15:54
प्रेम आणि मैत्री हे एकदा एका गावातून चालले असताना प्रेम चुकून विहिरीत पडते... का? कारण प्रेम आंधळं असतं. त्याच्यापाठोपाठ मैत्रीनेही विहिरीत उडी घेतली (कारण)... अंगात चरबी/मस्ती , दुसरं काय ???????

विजुभाऊ 24/06/2008 - 16:11
मिसळपाव डॉट कॉमच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी येथे लेखन करण्यापूर्वी कृपया हे http://www.misalpav.com/node/1196 मिपाचे धोरण वाचावे मिसळपाव डॉट कॉमच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी येथे लेखन करण्यापूर्वी कृपया हे वाचावे व सहकार्य करावे अशी कळकळीची विनंती पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

अनिल हटेला 24/06/2008 - 16:12
नविन आलेल्या एका सन्शोधना नुसार गाढवा चे वीष सर्व प्राण्यात जालीम आहे .. बर अस असेल तर मग गाढवाला साप चावला किवा सापाला गाढव चावल तरी गाढव का मरते... कारण ते गाढव आहे...... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्राजुताईनी सुरु केलेली पी. जे. ची साखळी बरीच लांबल्याने आणखी काही पी. जे. इथे देत आहे. १. कुलकर्णी, कुलकर्णी आणि कुलकर्णी असोसिएटस या कंपनीत फोन येतो - हॅलो, कुलकर्णी आहेत काय? -> ना।ही, मुंबईला गेले आहेत. हॅलो, कुलकर्णी आहेत काय? -> सॉरी, नाशिकला गेले आहेत. हॅलो, कुलकर्णी आहेत काय? -> बोलतोय ! २. एका मल्टीप्लेक्स थिएटरमधे स्क्रीन १ ला 'डर' हा चित्रपट असेल तर स्क्रीन २ ला कोणता चित्रपट असेल ? --> सोप्प आहे ! 'जीत' हा चित्रपट असेल कारण डर के आगे जीत है ! सचीन जी!!

पुनुकु

वैशाली हसमनीस ·

मनस्वी 24/06/2008 - 13:06
वैशालीकाकू, आपण जे नवनवीन दक्षिण भारतीय पदार्थ देता ते छान असतात आणि सोपे असल्याने करून बघावेसे वाटतात. आपण पाककृतींबरोबर जर त्यांचे फोटो पण टाकले तर उत्तम, कारण हे पदार्थ आपल्या महाराष्ट्रीय लोकांना तसे नवीनच की! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

विसोबा खेचर 25/06/2008 - 07:58
आपण जे नवनवीन दक्षिण भारतीय पदार्थ देता ते छान असतात आणि सोपे असल्याने करून बघावेसे वाटतात. मनस्वीशी सहमत.. वैशालीकाकू, येऊ द्यात अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ... तात्या.

अभिज्ञ 24/06/2008 - 19:30
खुपच छान पदार्थ.महाराष्ट्रातील "मुगभजी" सारखाच हा पदार्थ आहे. मी हैद्राबादला असताना रोजच हा पदार्थ न चुकता खातो. ह्या पदार्थाचे नक्की नाव काय? काहि लोक ह्याला "पुनुगुळू" असेहि उच्चारताना ऐकले आहे. आंध्रप्रदेशातील असेच नवनवीन खाद्यपदार्थ मि.पा.वर चाखायला मिळोत. (आंध्रप्रदेशाचे आणि मि.पा.चे नाते बाकी सांगायलाच नको. ):D

मनस्वी 24/06/2008 - 13:06
वैशालीकाकू, आपण जे नवनवीन दक्षिण भारतीय पदार्थ देता ते छान असतात आणि सोपे असल्याने करून बघावेसे वाटतात. आपण पाककृतींबरोबर जर त्यांचे फोटो पण टाकले तर उत्तम, कारण हे पदार्थ आपल्या महाराष्ट्रीय लोकांना तसे नवीनच की! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

विसोबा खेचर 25/06/2008 - 07:58
आपण जे नवनवीन दक्षिण भारतीय पदार्थ देता ते छान असतात आणि सोपे असल्याने करून बघावेसे वाटतात. मनस्वीशी सहमत.. वैशालीकाकू, येऊ द्यात अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ... तात्या.

अभिज्ञ 24/06/2008 - 19:30
खुपच छान पदार्थ.महाराष्ट्रातील "मुगभजी" सारखाच हा पदार्थ आहे. मी हैद्राबादला असताना रोजच हा पदार्थ न चुकता खातो. ह्या पदार्थाचे नक्की नाव काय? काहि लोक ह्याला "पुनुगुळू" असेहि उच्चारताना ऐकले आहे. आंध्रप्रदेशातील असेच नवनवीन खाद्यपदार्थ मि.पा.वर चाखायला मिळोत. (आंध्रप्रदेशाचे आणि मि.पा.चे नाते बाकी सांगायलाच नको. ):D
पुनुकु साहित्य--एक वाटी तांदूळ,अर्धा वाटी उडदाची डाळ,बारीक चिरलेला कांदा,मिरचीचे तुकडे,मीठ्,कोथिंबीर,तेल क्रुती-रात्री तांदूळ व डाळ वेगवेगळी भिजवावे,सकाळी मिक्सरवर एकत्र बारीक वाटावेत,नंतर त्यात कांदा ,मिरची,कोथिंबीर,मीठ व थोडे तेल घालून मिश्रण एक्जीव करावे,मिश्रण इडलीपीठाइतपत सैलसर ठेवावे.तेल तापवून भज्यांसारखे लहान लहान गोळे त्यात सोडून तळावेत.कोणत्याही पातळ चटणीबरोबर खायला द्यावेत