मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुला समजलो, आणि समजली तुझी स्वच्छता

केशवसुमार ·

सर्किट 24/06/2008 - 07:35
नाही नाही नाही ! त्रिवार नाही ! इतक्या दिवसांनी येथे यायचे, आणि अशासाठी ? नकॉ केशवसुमार, प्लीज.. ह्यासाठी इथे आम्हास बोलवू नका पुन्हा, प्लीज !! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

केशवसुमार 24/06/2008 - 19:57
आपण आलात आणि स्वच्छ प्रतिक्रिया दिलीत ह्या बद्दल धन्यवाद.. (स्वच्छ आभारी) केशवसुमार

विजुभाऊ 24/06/2008 - 15:43
दारु बायको बॉस सोडुन विडम्बन........... हा अट्टहास का? पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

केशवसुमार 24/06/2008 - 20:01
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या ( ह्या वेळेस ही माणसे जास्त आहेत ;)) सर्व वाचकांचे मनापासून आभार.. (आभारी) केशवसुमार

सर्किट 24/06/2008 - 07:35
नाही नाही नाही ! त्रिवार नाही ! इतक्या दिवसांनी येथे यायचे, आणि अशासाठी ? नकॉ केशवसुमार, प्लीज.. ह्यासाठी इथे आम्हास बोलवू नका पुन्हा, प्लीज !! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

केशवसुमार 24/06/2008 - 19:57
आपण आलात आणि स्वच्छ प्रतिक्रिया दिलीत ह्या बद्दल धन्यवाद.. (स्वच्छ आभारी) केशवसुमार

विजुभाऊ 24/06/2008 - 15:43
दारु बायको बॉस सोडुन विडम्बन........... हा अट्टहास का? पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

केशवसुमार 24/06/2008 - 20:01
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या ( ह्या वेळेस ही माणसे जास्त आहेत ;)) सर्व वाचकांचे मनापासून आभार.. (आभारी) केशवसुमार
लेखनविषय:

आमची प्रेरणा कविवर्य अनंत ढवळे यांची नितांत सुंदर, अप्रतिम गझल तुला समजलो, कुठे समजली तुझी सहजता

श्वास श्वास मळमळून यावा तुला बिलगता
खूप दूरवर दिसते आहे तुझी मलिनता

वासाभवती फिरत राहिलो खूपवेळ मी
तुला समजलो,  आणि समजली तुझी स्वच्छता

किती दूरवर आल्यावरती बरे वाटते?
मैलभराचा प्रवास निघतो मोजू बघता..

तुझ्याप्रमाणे जगेन मी ही, तुझ्या सवे पण
खरेच का येईल मला हे स्वच्छ राहता..?

विचार करतो कुठे कुठे बदलेन शब्द मी
विडंबनासाठी एखादे काव्य निवडता.....!

केशवसुमार

माझी चतुर्थी

ऋचा ·

संजीव नाईक 23/06/2008 - 17:48
आपण नास्तिक असल्याने देवळात जात नाही. पण स्माशानात जरा जाऊन बघा जी शांतता असते त्याला तोड नाही. संजीव

ऋचा 23/06/2008 - 18:00
स्मशानातील शांतता भितीदायक असते साहेब. देवळातली प्रसन्न असते. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

In reply to by ध्रुव

शितल 23/06/2008 - 21:37
इथे अमेरिकेत तर स्मशान ही इतके छान असते, फुलाचे वेगवेगळे गुच्छ असतात ठेवलेले, मस्त हिरवळ असते, मला तर फार आवडले, आणि तेथे जिवतपणी जाण्याची ही इच्छा आहे.

शितल 23/06/2008 - 18:00
मला म॑दिरात जायला आवडते, पण तुला खर्॑च शा॑तता हवी असेल तर चर्च मध्ये जात जा, अग देवळात घ॑टेचा निनाद, स्त्रोत, आणि लोका॑नी केलेल्या प्रार्थना ह्या मुळे देवळाचे जिव॑तपण वाटते. पुण्यापासुन काही अ॑तरावर बालाजीच्या देवळाची प्रतीकृती उभी केली आहे, तु जमल्या जाऊन ये, खुप छान आहे.

वरदा 23/06/2008 - 22:57
देऊळही शांत असतं पण मंगळवार, संकष्टी असे दिवस सोडले तर.... मला देवळात आवाज असला तरीही छान वाट्टं उदबत्ती, धूप यांचा सुगंध....सगळीकडे असणारी रंगीबेरंगी फुलांची आरास्...बाजूचे किती का गोंधळ करेनात मन प्रसन्न होतच....आवडत नाही ते रांग लावणं...तोच देव सगळीकडे असेल तर तिथे रांग लावून काय वेगळं पहायचय? घरी येऊन दर्शन घ्यावं की......

In reply to by वरदा

विसोबा खेचर 24/06/2008 - 07:41
तोच देव सगळीकडे असेल तर तिथे रांग लावून काय वेगळं पहायचय? घरी येऊन दर्शन घ्यावं की...... अगदी सहमत... तात्या.

आपण सणांचे दिवस , संकष्टी वगैरे वगळून देवळात जातो... शांत असतं... गर्दी / रांग असलेलं देऊळ मी टाळतो... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अमोल केळकर 24/06/2008 - 09:17
ओळखीच्या लोकांना भेटावे आणि लग्नाची पत्रिका द्यावी . सर्वप्रथम आपले अभिनंदन !! केंव्हा आहे लग्न ? मिपाकरांना बोलावणार आहात की नाही? ( ह. घ्या. :| ) पुढील आयुष्यास शुभेच्छा बाकी महडच्या मंदिरात जायची तुमची वेळ चुकली. इतर दिवषी खुप शांतता असते.

In reply to by अमोल केळकर

शेखर 24/06/2008 - 10:23
>> बाकी महडच्या मंदिरात जायची तुमची वेळ चुकली. इतर दिवषी खुप शांतता असते. वेळ चुकीची नसते , चुकीच्या असतात त्या आवडी -निवडी.... शेखर

चाणक्य 24/06/2008 - 10:55
वेळ चुकीची नसते , चुकीच्या असतात त्या आवडी -निवडी....
वेळ का म्हणे चुकीची नसते? मंदिरात आरडाओरडा चालु असेल आणि ते आवडलं नाही तर यात आवडी निवडी कश्याकाय चुकीच्या बॉ?? चाणक्य

धमाल मुलगा 24/06/2008 - 11:34
मला जर निवांत शांतता हवी आसेल तर मी एखाद्या टेकडीवरच्या दुर्लक्षित अश्या महादेवाच्या मंदीरात - गाभार्‍यात जाऊन बसतो... करुन पहा..विलक्षण अनुभव असतो हा. कोणातरी पुजार्‍याने कधी सकाळी पुजा बांधून परत मंदीराकडे फिरकुनही पाहिलेलं नसतं.... आसपास दुकानं, त्यांचा ओरडा...'श्रध्दाळु, भाविक' गिर्‍हाईकं नसतात...असते ती फक्त अभिषेकपात्रातून पिंडीवर पडणार्‍या थेंबांची टपटप... आपण, श्रीशंभु, थंडगार गाभारा, जोडीला हलकासा काळोख..आणि विशुध्द निकोप शांतता! बस्स...इतकंच. करुन पहा एकदा..जग थांबल्यासारखं वाटेल. बाकी, स्मशानात जाऊन बसण्याचा सल्ला देखील मस्तच. आम्ही पुण्यात असताना वैकुंठात जाऊन बसायचो. झकास अभ्यास व्हायचा. थंडीतही चितेच्या उबेमुळे फारसा त्रास नाही व्हायचा!

चाणक्य 24/06/2008 - 11:43
थंडीतही चितेच्या उबेमुळे फारसा त्रास नाही व्हायचा
:O :O :O चाणक्य

विजुभाऊ 24/06/2008 - 17:28
मला जर निवांत शांतता हवी आसेल तर मी एखाद्या टेकडीवरच्या दुर्लक्षित अश्या महादेवाच्या मंदीरात - गाभार्‍यात जाऊन बसतो... "याला मराठीत एकांत असे म्हणतात" लोक अशा एकांताचा उपयोग वेगवेगळ्या कामासाठी करु लागले. त्यामुळे देवच अशा एकांताला घाबरतात पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

शितल 24/06/2008 - 17:32
"याला मराठीत एकांत असे म्हणतात" लोक अशा एकांताचा उपयोग वेगवेगळ्या कामासाठी करु लागले. त्यामुळे देवच अशा एकांताला घाबरतात =))

II राजे II 24/06/2008 - 17:35
"याला मराठीत एकांत असे म्हणतात" लोक अशा एकांताचा उपयोग वेगवेगळ्या कामासाठी करु लागले. त्यामुळे देवच अशा एकांताला घाबरतात जबरा वुजूभाऊ !! =)) राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

वरदा 24/06/2008 - 17:41
ओळखीच्या लोकांना भेटावे आणि लग्नाची पत्रिका द्यावी . अभिनंदन!माझ्याही तुझ्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!!! "याला मराठीत एकांत असे म्हणतात" लोक अशा एकांताचा उपयोग वेगवेगळ्या कामासाठी करु लागले. त्यामुळे देवच अशा एकांताला घाबरतात हा हा हा हा.......सह्ही.... पण धमु छान आयडीया बरं का.....

In reply to by वरदा

धमाल मुलगा 24/06/2008 - 18:28
"याला मराठीत एकांत असे म्हणतात" लोक अशा एकांताचा उपयोग वेगवेगळ्या कामासाठी करु लागले. त्यामुळे देवच अशा एकांताला घाबरतात
च्यामारी..काय करावं आता विजुभाऊंना? ज्यात त्यात शब्दांच्या कोलांट्या! आम्ही गरीबांनी काही बोलावं की नाही भाऊ?
पण धमु छान आयडीया बरं का.....
अगं ए....मी एकट्यानं जाण्याबद्दल बोललो... मी नाही त्यातला.... आणि एकांताला आम्हाला ५१२ शनिवार पेठ आहेच की मोकळं :) देवाला कशाला त्रास तो?

विसोबा खेचर 24/06/2008 - 17:49
ओळखीच्या लोकांना भेटावे आणि लग्नाची पत्रिका द्यावी . अरे वा! माझ्याही शुभेच्छा! :) बाकी नवरामुलगा काय करतो? कुठे असतो कामाला? तात्या.

ऋचा 24/06/2008 - 17:53
>>बाकी नवरामुलगा काय करतो? कुठे असतो कामाला? पुण्यातच असतो, टाटा मोटर्स मध्ये आहे. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

In reply to by ऋचा

धमाल मुलगा 24/06/2008 - 18:30
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!!! टाटा मोटर्स? आता काय बाबा, मज्जाए एका मुलीची...रोज इंडिका, इंडिगो, सफारी मधून फिरणार बाब्बा एक मुलगी :)

ऋचा 24/06/2008 - 18:30
>>मी नाही त्यातला.... मला वाटलं आता धमु म्हणेल "मी नाही त्यातला....कडा घाल आतला" =)) =)) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

विजुभाऊ 24/06/2008 - 18:53
मला वाटलं आता धमु म्हणेल "मी नाही त्यातला....कडा घाल आतला" अग्ग्ग्ग्ग्गाआययय्याआआ धम्या तू आता बोलणेच बंद ठेव ...काही बोललास तरी पंचाईत. नाही तरी पंचाईत........ काय करावं बॉ या बोलण्याला? पण एक सांगु..... धमु गप्प बसला तरी ते आम्हाला आवडणार नाही......... तुझे तोंड लग्नानन्तर एवीतेवी बंद ठेवावे लागणारच आहेच. असो पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

शेखर 25/06/2008 - 14:35
>> तुझे तोंड लग्नानन्तर एवीतेवी बंद ठेवावे लागणारच आहेच. असो तोंड बंद ठेवावे लागणार नसून होणार आहे.... (अवांतर : कुठलाही वेगळा अर्थ वाक्यातुन काढु नये )

वरदा 24/06/2008 - 22:09
मला वाटलं आता धमु म्हणेल "मी नाही त्यातला....कडा घाल आतला" =)) धमु काही खरं नाही तुझं....

धमाल मुलगा 25/06/2008 - 12:36
काहीही बोला, सगळे मिळुन मुंडक्यावरच टाकताहेत मला.. धर की आपट..धर की आपट. अरे मी काय धोबीपछाडच्या सरावासाठी ठेवलेला पुतळा आहे का? आता 'कडा लाव आतला' नव्हे...माझाच कडेलोट करा. बोललं तरी पंचाईत, न बोलावं तरी गप्प कुठे बसवतंय.
तुझे तोंड लग्नानन्तर एवीतेवी बंद ठेवावे लागणारच आहेच. असो
ओ विजुभाऊ, सारखं सारखं घाबरवायचं नाही असं. मी मांडवातून पळून जाईन घाबरुन..मग बसा धमीला समजावत. दुर्जनगडावर एखादा मठ उघडून बसेन हां मी.

In reply to by धमाल मुलगा

कुंदन 25/06/2008 - 12:44
>>>दुर्जनगडावर एखादा मठ उघडून बसेन हां मी. आम्ही ही येउ की दुर्जनगडावर वरात घेउन..... टाटा मोटर्स आहे आपल्या दिमतीला ..... काय ऋचा ताई ...?

In reply to by ब्रिटिश टिंग्या

धमाल मुलगा 25/06/2008 - 14:45
आम्ही ही येउ की दुर्जनगडावर वरात घेउन..... टाटा मोटर्स आहे आपल्या दिमतीला ..... काय ऋचा ताई ...?
च्यामारी...लफडंच झालं की हे! >>मग तु मद्याचे श्लोक लिहायला घे हाण तिच्याआयला.....जब्बरान् !

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 25/06/2008 - 14:54
मी आपला गडाच्या कड्यावर हुबा र्‍हातो ... टाटाची गाडी आली की उचलून फेकतो दरीत ... आपलं उचक की फेक, उचल की फेक चालूच .... च्यायला आमच्या कंपनीची गाडी घेत नाय म्हणजे काय ??? अवांतर : जोराचा वारा सुटल्यास "टाटाची कार" उडून जाते असे म्हणतात. झालेल्या लुस्कानीची जबाबदारी आमची नाही. आम्ही आपला "तज्ञ" म्हणून सल्ला द्यायचे काम केले. सल्लागार छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा 25/06/2008 - 14:57
आरं आरं आरं... आसं म्हनु ने बाबा, आपल्या जावयबाप्पुंची कंपनी हाय ती... तिला श्या दिल्या आन् जावयबाप्पुंना राग आला तर आपल्या ताईला नीट नांदवतील का त्ये?

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 25/06/2008 - 15:01
>>तिला श्या दिल्या आन् जावयबाप्पुंना राग आला तर आपल्या ताईला नीट नांदवतील का त्ये? जरा वाईच घोळ झाला म्हनायचा ... कुनालाही श्या देनं लै वंगाळ काम बगा ... मी "माझे " सह्ब्द माघे घेतो ... अवांतर : धम्या, चांगलं तुझ्या भल्यासाठी मी उभारणार होतो. आता मला मागे हटवलास, मर आता ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा 25/06/2008 - 15:19
अवांतर : धम्या, चांगलं तुझ्या भल्यासाठी मी उभारणार होतो. आता मला मागे हटवलास, मर आता ...
अरेरे डान्या, तुला तर वाईट वाटलं की रे माझ्या बोलण्याचं! वेड्या, मी फक्त शिव्या नको देऊ असं म्हणालो ;) डोक्यावर घोंगडं घेऊन दे की फेकून किती फेकायच्या तितक्या गाड्या..... अरे बाबा, इसको काँग्रेसी स्टाईल म्हणतात. बोलताना एक, करताना दुसरंच. ;)

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 25/06/2008 - 15:22
लेका वाईट कसलं बोडक्याचं वाटतयं ? हे आपलं असचं ... बाकी आपण "ह्या" बबतीत पक्का काँग्रेसी आहे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विजुभाऊ 25/06/2008 - 15:23
मद्याचे श्लोक मना सज्जना मद्य पंथेची जावे जरी तो हरी हाणीतो सुस्वभावे ग्लास आणि बाटली; चखण्याच्या सवेही. सवे सोबती येती मारीती गमजा जरी आडवा झाला तरी ती मजा रे जय जय छोटी टिंगी समर्थ..... स्कॉच चिया सेवका वक्र कोण पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जय जय छोटी टिंगी समर्थ..... पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विजुभाऊ 25/06/2008 - 15:24
मद्याचे श्लोक मना सज्जना मद्य पंथेची जावे जरी तो हरी हाणीतो सुस्वभावे ग्लास आणि बाटली; चखण्याच्या सवेही. सवे सोबती येती मारीती गमजा जरी आडवा झाला तरी ती मजा रे जय जय छोटी टिंगी समर्थ..... स्कॉच चिया सेवका वक्र कोण पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जय जय छोटी टिंगी समर्थ..... पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

ऋचा 25/06/2008 - 15:35
>>आपलं उचक की फेक, उचल की फेक चालूच .... तु काय सुपरमॅन है स का काय? "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

ऋचा 25/06/2008 - 15:52
>>टाटा मोटर्स? आता काय बाबा, मज्जाए एका मुलीची...रोज इंडिका, इंडिगो, सफारी मधून फिरणार बाब्बा एक मुलगी टुकटुकटुकटुकटुकटुक!!!!! "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

ऋचा 25/06/2008 - 16:01
>>ईईईSSSS......तु "टुक टुक" मधुन फिरणारेस? ए ते तुम्हाला फिरण्यासाठी ठेवलय मी गाडीतुन जाणार!!! "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

विसोबा खेचर 25/06/2008 - 17:08
अवांतर गप्पा मारण्याकरता खरडफळ्याची सोय केली आहे, त्याचा वापर करावा. एखाद वेळा गंमत समजू शकते. कृपया मिपा प्रशासनाच्या मुक्त वातावरणाचा प्रत्येक ठिकाणी गैरफायदा घेऊ नये ही विनंती... तात्या.

मनःशा॑ती (लोणावळा मिसळवाली नव्हे.. खरी खरी मनःशा॑ती) मिळण्यासाठी निर्जन अरण्यातल॑ एखाद॑ जुन॑ म॑दिर शोधाव॑ आणि लावावी धुनी.. मी माझ्या मनात ठसलेली अशा प्रकारची दोनच म॑दिर॑ पाहिली. पहिल॑ देवखोल येथे.. को॑कणातल्या दिवेआगारापासून अ॑दाजे दहा किमीवर आहे.. खूप शा॑त, रम्य ठिकाण आहे दुसर॑ कोकणातच गणपतीपुळ्यापासून थोड्या अ॑तरावर (जयगड ब॑दराजवळ) कराटेश्वराचे म॑दिर.. अति सुरेख ठिकाण. तिथे समुद्रकिनार्‍याशेजारीच गोड्या पाण्याचा जिव॑त झरा आहे.. अप्रतिम स्थळ.. मिपाची सहल नेली पाहिजे.. आपल्या (म्हणजे हि॑दू॑च्या) पार॑पारिक धर्मस्थळी पुष्कळदा घाणीचेच साम्राज्य आढळतें. नासक्या दूधाचा वास आणि घो॑गावणार्‍या माश्या हे तर ठरलेलेच मे॑बर! त्याउलट चर्चेस अतिशय स्वच्छ असतात (आपण साहेबाकडून अनेक सवयी उचलल्या.. पण स्वच्छता आणि टापटिप सोडून.. लेकाचे चर्चमध्ये बूट घालून येतात पण तरीही चर्च स्वच्छ असते.. तेच आपण चपला बाहेर काढून आत जातो तरी देऊळ कळकट असते (अपवादही असतील..). पश्चिम महाराष्ट्रातल्या एका प्राचीन ख॑डोबाच्या देवळात मी नुकताच गेलो होतो (आमचे कुलदैवत असल्याने) तिथे गावातले लग्न चालू होते आणि वर्‍हाडी म॑डळी तिथे म॑दिरातच पान्-त॑बाखूच्या पिचकार्‍या टाकित होती..आणि त्यातच आम्ही अनवाणी! मला कधी एकदा चपला घालून पळ काढतोय असे झाले

संजीव नाईक 23/06/2008 - 17:48
आपण नास्तिक असल्याने देवळात जात नाही. पण स्माशानात जरा जाऊन बघा जी शांतता असते त्याला तोड नाही. संजीव

ऋचा 23/06/2008 - 18:00
स्मशानातील शांतता भितीदायक असते साहेब. देवळातली प्रसन्न असते. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

In reply to by ध्रुव

शितल 23/06/2008 - 21:37
इथे अमेरिकेत तर स्मशान ही इतके छान असते, फुलाचे वेगवेगळे गुच्छ असतात ठेवलेले, मस्त हिरवळ असते, मला तर फार आवडले, आणि तेथे जिवतपणी जाण्याची ही इच्छा आहे.

शितल 23/06/2008 - 18:00
मला म॑दिरात जायला आवडते, पण तुला खर्॑च शा॑तता हवी असेल तर चर्च मध्ये जात जा, अग देवळात घ॑टेचा निनाद, स्त्रोत, आणि लोका॑नी केलेल्या प्रार्थना ह्या मुळे देवळाचे जिव॑तपण वाटते. पुण्यापासुन काही अ॑तरावर बालाजीच्या देवळाची प्रतीकृती उभी केली आहे, तु जमल्या जाऊन ये, खुप छान आहे.

वरदा 23/06/2008 - 22:57
देऊळही शांत असतं पण मंगळवार, संकष्टी असे दिवस सोडले तर.... मला देवळात आवाज असला तरीही छान वाट्टं उदबत्ती, धूप यांचा सुगंध....सगळीकडे असणारी रंगीबेरंगी फुलांची आरास्...बाजूचे किती का गोंधळ करेनात मन प्रसन्न होतच....आवडत नाही ते रांग लावणं...तोच देव सगळीकडे असेल तर तिथे रांग लावून काय वेगळं पहायचय? घरी येऊन दर्शन घ्यावं की......

In reply to by वरदा

विसोबा खेचर 24/06/2008 - 07:41
तोच देव सगळीकडे असेल तर तिथे रांग लावून काय वेगळं पहायचय? घरी येऊन दर्शन घ्यावं की...... अगदी सहमत... तात्या.

आपण सणांचे दिवस , संकष्टी वगैरे वगळून देवळात जातो... शांत असतं... गर्दी / रांग असलेलं देऊळ मी टाळतो... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अमोल केळकर 24/06/2008 - 09:17
ओळखीच्या लोकांना भेटावे आणि लग्नाची पत्रिका द्यावी . सर्वप्रथम आपले अभिनंदन !! केंव्हा आहे लग्न ? मिपाकरांना बोलावणार आहात की नाही? ( ह. घ्या. :| ) पुढील आयुष्यास शुभेच्छा बाकी महडच्या मंदिरात जायची तुमची वेळ चुकली. इतर दिवषी खुप शांतता असते.

In reply to by अमोल केळकर

शेखर 24/06/2008 - 10:23
>> बाकी महडच्या मंदिरात जायची तुमची वेळ चुकली. इतर दिवषी खुप शांतता असते. वेळ चुकीची नसते , चुकीच्या असतात त्या आवडी -निवडी.... शेखर

चाणक्य 24/06/2008 - 10:55
वेळ चुकीची नसते , चुकीच्या असतात त्या आवडी -निवडी....
वेळ का म्हणे चुकीची नसते? मंदिरात आरडाओरडा चालु असेल आणि ते आवडलं नाही तर यात आवडी निवडी कश्याकाय चुकीच्या बॉ?? चाणक्य

धमाल मुलगा 24/06/2008 - 11:34
मला जर निवांत शांतता हवी आसेल तर मी एखाद्या टेकडीवरच्या दुर्लक्षित अश्या महादेवाच्या मंदीरात - गाभार्‍यात जाऊन बसतो... करुन पहा..विलक्षण अनुभव असतो हा. कोणातरी पुजार्‍याने कधी सकाळी पुजा बांधून परत मंदीराकडे फिरकुनही पाहिलेलं नसतं.... आसपास दुकानं, त्यांचा ओरडा...'श्रध्दाळु, भाविक' गिर्‍हाईकं नसतात...असते ती फक्त अभिषेकपात्रातून पिंडीवर पडणार्‍या थेंबांची टपटप... आपण, श्रीशंभु, थंडगार गाभारा, जोडीला हलकासा काळोख..आणि विशुध्द निकोप शांतता! बस्स...इतकंच. करुन पहा एकदा..जग थांबल्यासारखं वाटेल. बाकी, स्मशानात जाऊन बसण्याचा सल्ला देखील मस्तच. आम्ही पुण्यात असताना वैकुंठात जाऊन बसायचो. झकास अभ्यास व्हायचा. थंडीतही चितेच्या उबेमुळे फारसा त्रास नाही व्हायचा!

चाणक्य 24/06/2008 - 11:43
थंडीतही चितेच्या उबेमुळे फारसा त्रास नाही व्हायचा
:O :O :O चाणक्य

विजुभाऊ 24/06/2008 - 17:28
मला जर निवांत शांतता हवी आसेल तर मी एखाद्या टेकडीवरच्या दुर्लक्षित अश्या महादेवाच्या मंदीरात - गाभार्‍यात जाऊन बसतो... "याला मराठीत एकांत असे म्हणतात" लोक अशा एकांताचा उपयोग वेगवेगळ्या कामासाठी करु लागले. त्यामुळे देवच अशा एकांताला घाबरतात पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

शितल 24/06/2008 - 17:32
"याला मराठीत एकांत असे म्हणतात" लोक अशा एकांताचा उपयोग वेगवेगळ्या कामासाठी करु लागले. त्यामुळे देवच अशा एकांताला घाबरतात =))

II राजे II 24/06/2008 - 17:35
"याला मराठीत एकांत असे म्हणतात" लोक अशा एकांताचा उपयोग वेगवेगळ्या कामासाठी करु लागले. त्यामुळे देवच अशा एकांताला घाबरतात जबरा वुजूभाऊ !! =)) राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

वरदा 24/06/2008 - 17:41
ओळखीच्या लोकांना भेटावे आणि लग्नाची पत्रिका द्यावी . अभिनंदन!माझ्याही तुझ्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!!! "याला मराठीत एकांत असे म्हणतात" लोक अशा एकांताचा उपयोग वेगवेगळ्या कामासाठी करु लागले. त्यामुळे देवच अशा एकांताला घाबरतात हा हा हा हा.......सह्ही.... पण धमु छान आयडीया बरं का.....

In reply to by वरदा

धमाल मुलगा 24/06/2008 - 18:28
"याला मराठीत एकांत असे म्हणतात" लोक अशा एकांताचा उपयोग वेगवेगळ्या कामासाठी करु लागले. त्यामुळे देवच अशा एकांताला घाबरतात
च्यामारी..काय करावं आता विजुभाऊंना? ज्यात त्यात शब्दांच्या कोलांट्या! आम्ही गरीबांनी काही बोलावं की नाही भाऊ?
पण धमु छान आयडीया बरं का.....
अगं ए....मी एकट्यानं जाण्याबद्दल बोललो... मी नाही त्यातला.... आणि एकांताला आम्हाला ५१२ शनिवार पेठ आहेच की मोकळं :) देवाला कशाला त्रास तो?

विसोबा खेचर 24/06/2008 - 17:49
ओळखीच्या लोकांना भेटावे आणि लग्नाची पत्रिका द्यावी . अरे वा! माझ्याही शुभेच्छा! :) बाकी नवरामुलगा काय करतो? कुठे असतो कामाला? तात्या.

ऋचा 24/06/2008 - 17:53
>>बाकी नवरामुलगा काय करतो? कुठे असतो कामाला? पुण्यातच असतो, टाटा मोटर्स मध्ये आहे. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

In reply to by ऋचा

धमाल मुलगा 24/06/2008 - 18:30
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!!! टाटा मोटर्स? आता काय बाबा, मज्जाए एका मुलीची...रोज इंडिका, इंडिगो, सफारी मधून फिरणार बाब्बा एक मुलगी :)

ऋचा 24/06/2008 - 18:30
>>मी नाही त्यातला.... मला वाटलं आता धमु म्हणेल "मी नाही त्यातला....कडा घाल आतला" =)) =)) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

विजुभाऊ 24/06/2008 - 18:53
मला वाटलं आता धमु म्हणेल "मी नाही त्यातला....कडा घाल आतला" अग्ग्ग्ग्ग्गाआययय्याआआ धम्या तू आता बोलणेच बंद ठेव ...काही बोललास तरी पंचाईत. नाही तरी पंचाईत........ काय करावं बॉ या बोलण्याला? पण एक सांगु..... धमु गप्प बसला तरी ते आम्हाला आवडणार नाही......... तुझे तोंड लग्नानन्तर एवीतेवी बंद ठेवावे लागणारच आहेच. असो पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

शेखर 25/06/2008 - 14:35
>> तुझे तोंड लग्नानन्तर एवीतेवी बंद ठेवावे लागणारच आहेच. असो तोंड बंद ठेवावे लागणार नसून होणार आहे.... (अवांतर : कुठलाही वेगळा अर्थ वाक्यातुन काढु नये )

वरदा 24/06/2008 - 22:09
मला वाटलं आता धमु म्हणेल "मी नाही त्यातला....कडा घाल आतला" =)) धमु काही खरं नाही तुझं....

धमाल मुलगा 25/06/2008 - 12:36
काहीही बोला, सगळे मिळुन मुंडक्यावरच टाकताहेत मला.. धर की आपट..धर की आपट. अरे मी काय धोबीपछाडच्या सरावासाठी ठेवलेला पुतळा आहे का? आता 'कडा लाव आतला' नव्हे...माझाच कडेलोट करा. बोललं तरी पंचाईत, न बोलावं तरी गप्प कुठे बसवतंय.
तुझे तोंड लग्नानन्तर एवीतेवी बंद ठेवावे लागणारच आहेच. असो
ओ विजुभाऊ, सारखं सारखं घाबरवायचं नाही असं. मी मांडवातून पळून जाईन घाबरुन..मग बसा धमीला समजावत. दुर्जनगडावर एखादा मठ उघडून बसेन हां मी.

In reply to by धमाल मुलगा

कुंदन 25/06/2008 - 12:44
>>>दुर्जनगडावर एखादा मठ उघडून बसेन हां मी. आम्ही ही येउ की दुर्जनगडावर वरात घेउन..... टाटा मोटर्स आहे आपल्या दिमतीला ..... काय ऋचा ताई ...?

In reply to by ब्रिटिश टिंग्या

धमाल मुलगा 25/06/2008 - 14:45
आम्ही ही येउ की दुर्जनगडावर वरात घेउन..... टाटा मोटर्स आहे आपल्या दिमतीला ..... काय ऋचा ताई ...?
च्यामारी...लफडंच झालं की हे! >>मग तु मद्याचे श्लोक लिहायला घे हाण तिच्याआयला.....जब्बरान् !

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 25/06/2008 - 14:54
मी आपला गडाच्या कड्यावर हुबा र्‍हातो ... टाटाची गाडी आली की उचलून फेकतो दरीत ... आपलं उचक की फेक, उचल की फेक चालूच .... च्यायला आमच्या कंपनीची गाडी घेत नाय म्हणजे काय ??? अवांतर : जोराचा वारा सुटल्यास "टाटाची कार" उडून जाते असे म्हणतात. झालेल्या लुस्कानीची जबाबदारी आमची नाही. आम्ही आपला "तज्ञ" म्हणून सल्ला द्यायचे काम केले. सल्लागार छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा 25/06/2008 - 14:57
आरं आरं आरं... आसं म्हनु ने बाबा, आपल्या जावयबाप्पुंची कंपनी हाय ती... तिला श्या दिल्या आन् जावयबाप्पुंना राग आला तर आपल्या ताईला नीट नांदवतील का त्ये?

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 25/06/2008 - 15:01
>>तिला श्या दिल्या आन् जावयबाप्पुंना राग आला तर आपल्या ताईला नीट नांदवतील का त्ये? जरा वाईच घोळ झाला म्हनायचा ... कुनालाही श्या देनं लै वंगाळ काम बगा ... मी "माझे " सह्ब्द माघे घेतो ... अवांतर : धम्या, चांगलं तुझ्या भल्यासाठी मी उभारणार होतो. आता मला मागे हटवलास, मर आता ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा 25/06/2008 - 15:19
अवांतर : धम्या, चांगलं तुझ्या भल्यासाठी मी उभारणार होतो. आता मला मागे हटवलास, मर आता ...
अरेरे डान्या, तुला तर वाईट वाटलं की रे माझ्या बोलण्याचं! वेड्या, मी फक्त शिव्या नको देऊ असं म्हणालो ;) डोक्यावर घोंगडं घेऊन दे की फेकून किती फेकायच्या तितक्या गाड्या..... अरे बाबा, इसको काँग्रेसी स्टाईल म्हणतात. बोलताना एक, करताना दुसरंच. ;)

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 25/06/2008 - 15:22
लेका वाईट कसलं बोडक्याचं वाटतयं ? हे आपलं असचं ... बाकी आपण "ह्या" बबतीत पक्का काँग्रेसी आहे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विजुभाऊ 25/06/2008 - 15:23
मद्याचे श्लोक मना सज्जना मद्य पंथेची जावे जरी तो हरी हाणीतो सुस्वभावे ग्लास आणि बाटली; चखण्याच्या सवेही. सवे सोबती येती मारीती गमजा जरी आडवा झाला तरी ती मजा रे जय जय छोटी टिंगी समर्थ..... स्कॉच चिया सेवका वक्र कोण पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जय जय छोटी टिंगी समर्थ..... पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विजुभाऊ 25/06/2008 - 15:24
मद्याचे श्लोक मना सज्जना मद्य पंथेची जावे जरी तो हरी हाणीतो सुस्वभावे ग्लास आणि बाटली; चखण्याच्या सवेही. सवे सोबती येती मारीती गमजा जरी आडवा झाला तरी ती मजा रे जय जय छोटी टिंगी समर्थ..... स्कॉच चिया सेवका वक्र कोण पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जय जय छोटी टिंगी समर्थ..... पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

ऋचा 25/06/2008 - 15:35
>>आपलं उचक की फेक, उचल की फेक चालूच .... तु काय सुपरमॅन है स का काय? "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

ऋचा 25/06/2008 - 15:52
>>टाटा मोटर्स? आता काय बाबा, मज्जाए एका मुलीची...रोज इंडिका, इंडिगो, सफारी मधून फिरणार बाब्बा एक मुलगी टुकटुकटुकटुकटुकटुक!!!!! "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

ऋचा 25/06/2008 - 16:01
>>ईईईSSSS......तु "टुक टुक" मधुन फिरणारेस? ए ते तुम्हाला फिरण्यासाठी ठेवलय मी गाडीतुन जाणार!!! "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

विसोबा खेचर 25/06/2008 - 17:08
अवांतर गप्पा मारण्याकरता खरडफळ्याची सोय केली आहे, त्याचा वापर करावा. एखाद वेळा गंमत समजू शकते. कृपया मिपा प्रशासनाच्या मुक्त वातावरणाचा प्रत्येक ठिकाणी गैरफायदा घेऊ नये ही विनंती... तात्या.

मनःशा॑ती (लोणावळा मिसळवाली नव्हे.. खरी खरी मनःशा॑ती) मिळण्यासाठी निर्जन अरण्यातल॑ एखाद॑ जुन॑ म॑दिर शोधाव॑ आणि लावावी धुनी.. मी माझ्या मनात ठसलेली अशा प्रकारची दोनच म॑दिर॑ पाहिली. पहिल॑ देवखोल येथे.. को॑कणातल्या दिवेआगारापासून अ॑दाजे दहा किमीवर आहे.. खूप शा॑त, रम्य ठिकाण आहे दुसर॑ कोकणातच गणपतीपुळ्यापासून थोड्या अ॑तरावर (जयगड ब॑दराजवळ) कराटेश्वराचे म॑दिर.. अति सुरेख ठिकाण. तिथे समुद्रकिनार्‍याशेजारीच गोड्या पाण्याचा जिव॑त झरा आहे.. अप्रतिम स्थळ.. मिपाची सहल नेली पाहिजे.. आपल्या (म्हणजे हि॑दू॑च्या) पार॑पारिक धर्मस्थळी पुष्कळदा घाणीचेच साम्राज्य आढळतें. नासक्या दूधाचा वास आणि घो॑गावणार्‍या माश्या हे तर ठरलेलेच मे॑बर! त्याउलट चर्चेस अतिशय स्वच्छ असतात (आपण साहेबाकडून अनेक सवयी उचलल्या.. पण स्वच्छता आणि टापटिप सोडून.. लेकाचे चर्चमध्ये बूट घालून येतात पण तरीही चर्च स्वच्छ असते.. तेच आपण चपला बाहेर काढून आत जातो तरी देऊळ कळकट असते (अपवादही असतील..). पश्चिम महाराष्ट्रातल्या एका प्राचीन ख॑डोबाच्या देवळात मी नुकताच गेलो होतो (आमचे कुलदैवत असल्याने) तिथे गावातले लग्न चालू होते आणि वर्‍हाडी म॑डळी तिथे म॑दिरातच पान्-त॑बाखूच्या पिचकार्‍या टाकित होती..आणि त्यातच आम्ही अनवाणी! मला कधी एकदा चपला घालून पळ काढतोय असे झाले
मंडळी, मी घरी (खालापूर येथे) गेलेले. माझ्या घरातुन महड येथे जाण्यास १५ मिनिटे लागलात. काल मी विचार केला घरी बसण्यापे़क्षा जरा मढास जाऊन यावे. ओळखीच्या लोकांना भेटावे आणि लग्नाची पत्रिका द्यावी . (मी नास्तिक असल्याने देवळात जात नाही. पण देवळात जी शांतता असते त्याला तोड नाही.) गाडी काढली आणि निघाले.जरा लवकरच निघालेले कारण चतुर्थी,अंगारकी,एकादशी.. अशा दिवशी भक्तगणांचा उत्साह ऊतु जात असतो. पण माझा इतका विरस झाला ..... तिथे जाऊन मला असे दिसले की महड फाट्याचे तोंड वाहनतळ झाले आहे. त्याच्या समोर "हाळ" नावाचे गाव आहे तिथे बस स्टँड झाला आहे.

बरक्या फणसाचे गरे

हर्षद बर्वे ·
ओळ्खीच्या खात्रीलायक कोकणातल्या आंबेवाल्यांकडून किंवा आपले कोणी कोकणात असेल तर त्यांच्याकडे सांगून एक छानसा कलींगडाच्या आकाराचा "बरका फणस" कच्चा असताना घरी आणावा. कच्चा असताना अशासाठी कारण ह पिकला की अतिशय मऊ होतो.आणि लगेच फोडावा लागतो.

'सनई चौघडे '( चित्रपट ) एक फसलेला रिऍलीटी शो......

प्रगती ·

फार त्रोटक परीक्षण... पण तरी धन्यवाद... न पाहताच माझा अंदाज याच्या प्रिमाईसबद्दल..... " कुमारी मातांनी लग्न केले तर त्यांचे कल्याण होते." आता पहायला जावं की नाही या विचारात... :) ... (विचारमग्न) मास्तर ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by आनंदयात्री

विसोबा खेचर 25/06/2008 - 08:12
धन्यवाद एका भुक्कड पिक्चर पासुन वाचवल्याबद्दल. प्रगतीताई, मीदेखील तुम्हाला हेच म्हणतो. आणि तसेही अलिकडे मी मराठी चित्रपट पाहायचं सोडूनच दिलेलं आहे. एवढे काही खास नसतात. राजाभाऊ-गदिमा-बाबुजी या त्रयींनी दिलेल्या उतमोत्तम सिनेमांची सर हल्ली कशालाच नाही! तात्या.

मास्तर, सविस्तर परिक्षण येथे वाचु शकता. http://www.rediff.com/movies/2008/jun/20sanai.htm प्रगती ताईंप्रमाणे या परिक्षकाचे मत प्रतिकुल दिसते आहे . पुण्यातल्या आमच्या सुत्रांनुसार शिनेमा ना ग्रेट ना भिकार असा मध्यमवर्गीय आहे . One time see.

In reply to by अभिरत भिरभि-या

What starts as a simple match-making film gets entangled with social issues. हे असं वाक्य रेडिफच्या परीक्षणातलं... हे अगदी आमच्या क्लासमधनं आलेल्या माणसानं लिहिल्यसारखं वाटतंय... "सामाजिक प्रश्नांत अडकते ही फिल्म" असं म्हणायचं जर सोशल इश्यूजवर काही भाष्य केलं तर आणि तसं काही नसलं तर म्हणायचं, " दिग्दर्शकाला या अनुशंगानं येणार्‍या खूप प्रश्नांवर बोलता आलं असतं पण तो नेहमीचाच गोग्गोड पण उथळ मार्ग पत्करतो" मला हल्ली परीक्षणंच मोटिव्हेटेड आणि ऍब्सर्ड वाटायला लागलेली आहेत. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मनस्वी 24/06/2008 - 18:36
चित्रपटभर सुनीधी चौहान यांचे कांदे SSS पोहे SSS हे र्शीषक गीत सारखं सारखं
जरा अतिच होतंय..
वि. सु. आपली कोणाशी दुश्मनी असेल किंवा जुनी खुन्नस काढायची असेल तर त्यांना या चित्रपटाचे फुकट तिकीट द्या.
त्यापेक्षा आम्ही त्यांना महागुरुंची थोर विवेचने ऐकायला लावू! :) मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

फार त्रोटक परीक्षण... पण तरी धन्यवाद... न पाहताच माझा अंदाज याच्या प्रिमाईसबद्दल..... " कुमारी मातांनी लग्न केले तर त्यांचे कल्याण होते." आता पहायला जावं की नाही या विचारात... :) ... (विचारमग्न) मास्तर ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by आनंदयात्री

विसोबा खेचर 25/06/2008 - 08:12
धन्यवाद एका भुक्कड पिक्चर पासुन वाचवल्याबद्दल. प्रगतीताई, मीदेखील तुम्हाला हेच म्हणतो. आणि तसेही अलिकडे मी मराठी चित्रपट पाहायचं सोडूनच दिलेलं आहे. एवढे काही खास नसतात. राजाभाऊ-गदिमा-बाबुजी या त्रयींनी दिलेल्या उतमोत्तम सिनेमांची सर हल्ली कशालाच नाही! तात्या.

मास्तर, सविस्तर परिक्षण येथे वाचु शकता. http://www.rediff.com/movies/2008/jun/20sanai.htm प्रगती ताईंप्रमाणे या परिक्षकाचे मत प्रतिकुल दिसते आहे . पुण्यातल्या आमच्या सुत्रांनुसार शिनेमा ना ग्रेट ना भिकार असा मध्यमवर्गीय आहे . One time see.

In reply to by अभिरत भिरभि-या

What starts as a simple match-making film gets entangled with social issues. हे असं वाक्य रेडिफच्या परीक्षणातलं... हे अगदी आमच्या क्लासमधनं आलेल्या माणसानं लिहिल्यसारखं वाटतंय... "सामाजिक प्रश्नांत अडकते ही फिल्म" असं म्हणायचं जर सोशल इश्यूजवर काही भाष्य केलं तर आणि तसं काही नसलं तर म्हणायचं, " दिग्दर्शकाला या अनुशंगानं येणार्‍या खूप प्रश्नांवर बोलता आलं असतं पण तो नेहमीचाच गोग्गोड पण उथळ मार्ग पत्करतो" मला हल्ली परीक्षणंच मोटिव्हेटेड आणि ऍब्सर्ड वाटायला लागलेली आहेत. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मनस्वी 24/06/2008 - 18:36
चित्रपटभर सुनीधी चौहान यांचे कांदे SSS पोहे SSS हे र्शीषक गीत सारखं सारखं
जरा अतिच होतंय..
वि. सु. आपली कोणाशी दुश्मनी असेल किंवा जुनी खुन्नस काढायची असेल तर त्यांना या चित्रपटाचे फुकट तिकीट द्या.
त्यापेक्षा आम्ही त्यांना महागुरुंची थोर विवेचने ऐकायला लावू! :) मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
लेखनविषय:
लेखनप्रकार
चित्रपट : " सनई चौघडे "( कांदे पोहे ) रविवार लोकसत्ता मधील चांगले परीक्षण ( कुणीही चुकवू नये असा चित्रपट ) वाचून चित्रपट बघायला गेले आणि पदरी घोर निराशा आली या चित्रपटामध्ये कुठ्ल्या गोष्टीला मेळ्च बसत नाही अशा अतार्किक घटनांची संगती आहे. या चित्रपटाद्वारे नक्की काय सांगायचं आहे त्यांनाच समजलं नाही त्यामुळे आपल्याला पण काहीच समजत नाही :( सनई चौघडे या नावामुळे आपल्याला वाटतं की लग्नामधील किंवा लग्नापुर्वी होणार्‍या गमती जमती यावर हा चित्रपट आहे, पण असं नसून "कांदे पोहे" नावाचं एक वधु - वर सुचक केंद्र असतं आणि ते मुला मुलींच्या ह्जारो अर्जामधून एकमेकांना अनुरूप अशा पाच जोड्या निवडतात, आणि त्

(दिवस असे हे ढकलायचे __)

अमोल केळकर ·

विसोबा खेचर 23/06/2008 - 14:23
उद्याच्या आशेवर भुलायचे ! दिवस मजेत जगायचे !! दिवस मजेत जगायचे !! वा! क्या बात है... तात्या.

विसोबा खेचर 23/06/2008 - 14:23
उद्याच्या आशेवर भुलायचे ! दिवस मजेत जगायचे !! दिवस मजेत जगायचे !! वा! क्या बात है... तात्या.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
(दिवस असे हे ढकलायचे रडत रखडत जगायचे !!) चालः दिवस तुझे हे फुलायचे ! झोपाळ्यावांचून झुलायचे !! --------------------------------------------------------------------------- दिवस असे हे ढकलायचे! रडत रखडत जगायचे !! ऑफिसला रोज जाणे ! करता रोजची कामे ! बॉसला पुरुन उरायचे !! जळणे शेजार्‍या वर! सोसेना कलिगचे काम घरातले प्रोब्लेम सोडायचे !! होता पहाट वेळी! उरकावी कामांची यादी !! मनात उत्साह भरायचे !! स्वप्नांच्या या खिडकीपाशी ! घे तू श्वास जराशी ! उद्याच्या आशेवर भुलायचे ! दिवस मजेत जगायचे !! दिवस मजेत जगायचे !!

सुखाचा शोध

काळा_पहाड ·

चतुरंग 26/06/2008 - 00:23
एकदम वेगळाच ढंग आहे कवितांचा, विचारात टाकणारा. आवडली! चतुरंग

चतुरंग 26/06/2008 - 00:23
एकदम वेगळाच ढंग आहे कवितांचा, विचारात टाकणारा. आवडली! चतुरंग
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
न मागता मिळणे मागुन मिळणे अन मागुनही न मिळणे मनाचा खेळ मिळाल्याची चिकित्सा पुर्तीची अपेक्षा आनंदाचा स्तर भावनांचा कल्लोळ प्राप्तीचा आनंद मागण्याची खंत नाकारल्याचे दु:ख सारीच अपेक्षा सुखाचा शोध अगम्य तो बोध दु:खाचे भय अन दु:खाचीच उपेक्षा
काळा पहाड

आपली मराठी चालली हो-----परदेशी.

वैशाली हसमनीस ·

विसोबा खेचर 23/06/2008 - 13:19
आपण सर्वांनी मिळून ह्याला विरोध केला पा हिजे.आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा. वैशालीताई, आपण अंमळ उशिरा आलात.ह्याच विषयावर येथे चर्चा सुरू आहे! :) तात्या.

सर्किट 24/06/2008 - 07:38
वैशाली ? मराठी परदेशी गेली ते किमान ज्ञात इसमांतून डॉ. आनंदीबाईं जोशींकडून विसाव्या शतकाच्या सुरवातीला ! आपण अंमळ एक शतक उशीर लावलात ह्याविषयी आवाज उठवण्यात ! - सर्किट

मध्यंतरी वाचलं होतं की त्या नाटक कंपनीच्या लोकांना माजुरड्या अमेरिअक्न कौन्सुलेटने व्हिसाच नाकारला होता. आता ह्या साहित्यिकांना देणार का हे व्हिसा?

In reply to by धमाल नावाचा बैल

सर्किट 24/06/2008 - 08:13
या संकेतस्थळावर आपल्या प्रश्नाचे उत्तर खरेच मिळणार आहे का ? जे उत्तर देऊशकतील त्यांनाच विचारा ना, प्लीज ! - सर्किट

विसोबा खेचर 23/06/2008 - 13:19
आपण सर्वांनी मिळून ह्याला विरोध केला पा हिजे.आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा. वैशालीताई, आपण अंमळ उशिरा आलात.ह्याच विषयावर येथे चर्चा सुरू आहे! :) तात्या.

सर्किट 24/06/2008 - 07:38
वैशाली ? मराठी परदेशी गेली ते किमान ज्ञात इसमांतून डॉ. आनंदीबाईं जोशींकडून विसाव्या शतकाच्या सुरवातीला ! आपण अंमळ एक शतक उशीर लावलात ह्याविषयी आवाज उठवण्यात ! - सर्किट

मध्यंतरी वाचलं होतं की त्या नाटक कंपनीच्या लोकांना माजुरड्या अमेरिअक्न कौन्सुलेटने व्हिसाच नाकारला होता. आता ह्या साहित्यिकांना देणार का हे व्हिसा?

In reply to by धमाल नावाचा बैल

सर्किट 24/06/2008 - 08:13
या संकेतस्थळावर आपल्या प्रश्नाचे उत्तर खरेच मिळणार आहे का ? जे उत्तर देऊशकतील त्यांनाच विचारा ना, प्लीज ! - सर्किट
आजच पेपरात ही बातमी वाचली आणि (नसलेले)डोके अधिकच बधीर झाले.८२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सानफ्रान्सिसकोला भरणार आहे,असा निर्णय सोळा सदस्यांच्या़ कमिटीने घेतला आहे्. हे सदस्य कोण आहेत,किती विरोधी मतदान झाले वगैरे तपशील सां गितले गेले नाहीत याचाच अर्थ काहीतरी गोलमाल आहे.दुसरे असे की संमेलने ही 'बहुजन हिताय,बहुजन सुखाय'भरवायची असतात.अमेरीकेत असे कितीसे मराठी हया संमेलनास हजर राहू शकतील?अमेरीकेत ५ दिवस राहण्याच खर्च ७० ते७५ हजार रु.येणार,आपल्याकडील कितीजण हा खर्च करु शकतील?

म सा सं - पैशे कोण देणार??

विसोबा खेचर ·

अमोल केळकर 23/06/2008 - 11:16
पण महाराष्ट्र सरकार याकरता दरवर्षी जे लख्खो रुपायांचे अनुदान देते ते अनुदान मात्र या वर्षी राज्यसरकारने देऊ नये असे वाटते १०० % सहमत सान फ्रान्सिस्को ने ठाणे आणी रत्नागिरी वर मात करुन संमेलन आपल्याकडे ओढुन घेतले. भारतात कुठेही असते ( इंदोर, बडोदा, हैद्राबाद) तर सर्वसामान्य साहित्यप्रेमी स्वतःच्या खर्चाने गेला असता पण सान फ्रान्सिस्को ला जाणे परवडेल का? तेथील मंडळाने ७०-७५ हजारात जाऊन येण्याची सोय केली आहे म्हणे. पण ही रक्कम ही खुप आहे. ज्यांचा पासपोर्ट नाही त्यांनी तर आत्तापासुन फिल्डींग लावायला पाहिजे.

नंदन 23/06/2008 - 11:26
आहे. ह्या संमेलनाला हजेरी लावता येईल याचा व्यक्तिश: आनंद जरी होत असला, तरी त्याचवेळेला महाराष्ट्रातील अनेक रसिकांना ह्याला पारखे व्हावे लागेल. शिवाय काही मूठभर लेखक सोडले तर, इतर लेखकांनाही प्रत्येकी जवळपास लाखभर रूपये मोजून संमेलनाला येणं शक्य होणार नाही. महाराष्ट्र सरकारनेही २५ लाखांचं अनुदान देण्यापेक्षा तो पैसा ग्रंथालयांची अवस्था सुधारण्यात, त्यांच्या कर्मचार्‍यांचे थकलेले पगार देण्यात वापरावा.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

धमाल मुलगा 23/06/2008 - 12:29
नंदन ह्यांनी केवळ साहित्य संमेलनाच्या परदेश वारीसाठीच्या अनुदानाबद्दलच नव्हे तर ग्रंथालयांची अवस्था सुधारण्याबाबत आणि थकित पगारांबाबत उपस्थित केलेला मुद्दा विचार करण्याजोगा आहे. अमोल केळकर ह्यांच्या
तर सर्वसामान्य साहित्यप्रेमी स्वतःच्या खर्चाने गेला असता पण सान फ्रान्सिस्को ला जाणे परवडेल का? तेथील मंडळाने ७०-७५ हजारात जाऊन येण्याची सोय केली आहे म्हणे. पण ही रक्कम ही खुप आहे. ज्यांचा पासपोर्ट नाही त्यांनी तर आत्तापासुन फिल्डींग लावायला पाहिजे.
ह्या मताशीही सहमत.

चाणक्य 23/06/2008 - 11:34
महाराष्ट्रातील जनता तो पैसा कररुपाने आणि महसूलरुपाने सरकारी तिजोरीत जमा करत असते त्यामुळे त्या पैशांवर फक्त महाराष्ट्रीय (महाराष्ट्रात राहणार्‍या) जनतेचाच अधिकार आहे.
१००% सहमत तात्या. सरकारने या वर्षी अनुदान अजिबात देऊ नये. चाणक्य

आर्य 23/06/2008 - 11:49
तात्या मुद्दा अगदी बरोबर आहे, कुणाला परवडणार आहे तिकडे जायला ? अमेरीकेतील मंडळींना जर संमेलनात सहभागी व्हायचे आहे तर महाराष्ट्रात या ! नाहीतर हौशी साहित्य संमेलन भरवा ! सरकारने अनुदान अजिबात देऊ नये सरकारी धेंडांना अमेरीका बघयची असेल तर स्वतंत्र अभ्यास सहल करा (स्टडी टुर) ;) त्याला मराठी साहित्य संमेलनाचा मुखवटा नको मराठी संमेलन प्रेमी (आर्य) X(

In reply to by आर्य

सरकारी धेंडांना अमेरीका बघयची असेल तर स्वतंत्र अभ्यास सहल करा (स्टडी टुर) त्याला मराठी साहित्य संमेलनाचा मुखवटा नको सहमत... मराठी साहित्य संमेलन ही एक खाजगी संस्था आहे, त्यांनी वाट्टेल तिथे संमेलन घ्यावे पण मग सरकारचा म्हणजेच लोकांचा पैसा वापरू नये... स्वतः पैसे उभे करावेत... आणि ते काही तिकडल्या बड्या मंडळींना अवघड नाही... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मराठी साहित्य संमेलन ही एक खाजगी संस्था आहे, त्यांनी वाट्टेल तिथे संमेलन घ्यावे पण मग सरकारचा म्हणजेच लोकांचा पैसा वापरू नये...स्वतः पैसे उभे करावेत... अगदी खरं,१००%सहमत! (पण हे घडायचं तरी कसं? :? ) स्वाती

अवलिया 23/06/2008 - 11:55
अमेरिकास्थित मराठी मंडळींनी त्यांच्या हौसेखातर संमेलने जरूर भरवावीत परंतु त्याची संपूर्ण आर्थिक जबाबदारीही त्यांनीच घ्यावी १०००००००००००००^१११११११११११११११११११११११११ सहमत नाना वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील

बेसनलाडू 23/06/2008 - 12:27
येथील मूळ चर्चाविषय व आतापर्यंतच्या प्रतिसादांशी तत्त्वतः सहमत. (तात्त्विक)बेसनलाडू

विसुनाना 23/06/2008 - 12:36
मराठी साहित्यिक महामंडळ 'अखिल भारतीय' (?) आणि त्याचे साहित्य संमेलन सानफ्रिस्कोत? वा! वा! बातमी वाचून धन्य वाटले. भारत इतका विशाल झाल्याचे वाचून अत्यानंद झाला. (याला यु.एस. ऑफ ए. ची मान्यता आहे काय?) यापुढची सर्व साहित्य संमेलने आता बहुतेक सिंगापूर, मेलबॉर्न, टोक्यो, लंडन, पीटर्सबर्ग, मॉरिशस इ. ठिकाणी भरणार तर.. 'अवघे विश्वचि माझे घर, ऐशी मति जयांची थोर...' असे आमंत्रित साहित्यिक आता दरवर्षी नवनवे देश पहात फिरतील आणि मराठी साहित्य केवळ प्रवासवर्णनांपुरतेच मर्यादित होईल असे वाटते. त्यामुळे सर्वसामान्य वाचकाला 'याचि पुस्तकी याचि डोळा' परदेश वार्‍या घडवण्याचे पुण्यही त्यांच्या पदरात पडेल हेही नसे थोडके. सांगली- जयसिंगपूर बसने दुधगावला दररोज येणार्‍या-जाणार्‍या रसिक वाचकाला परदेश परचक्षूने बघण्याची ही संधी सर्व साहित्यिक मंडळी महागाईच्या दिवसात फुकट मिळवून देणार असल्याने परदेशी (?) भरणार्‍या यापुढील सर्व साहित्य संमेलनांना त्या त्या देशाच्या चलनात एक हजार कोटी विनाशर्त अनुदान द्यावे ही सरकारला नम्र विनंती. तसेच एअरबस ३८० हे विमान विकत घेण्यासाठी आणि त्याच्या इंधन-देखभाल खर्चासाठी गेलाबाजार पाच-सातशे कोटी युरोचे अनुदानही अ.भा.म.सा.मं. ला सरकारने द्यावे ही फारच नम्र विनंती.

In reply to by विसुनाना

मुक्तसुनीत 23/06/2008 - 23:30
सांगली- जयसिंगपूर बसने दुधगावला दररोज येणार्‍या-जाणार्‍या रसिक वाचकाला परदेश परचक्षूने बघण्याची ही संधी भले शाब्बास , विसुनाना !

ईश्वरी 23/06/2008 - 13:01
>>...... महाराष्ट्र सरकार याकरता दरवर्षी जे लख्खो रुपायांचे अनुदान देते ते अनुदान मात्र या वर्षी राज्यसरकारने देऊ नये असे वाटते. .....अमेरिकास्थित मराठी मंडळींनी त्यांच्या हौसेखातर संमेलने जरूर भरवावीत परंतु त्याची संपूर्ण आर्थिक जबाबदारीही त्यांनीच घ्यावी. ..... तात्यांच्या मताशी १००% सहमत. शिवाय अमेरिकेतही सॅनफ्रान्सिस्को पासून अति लांब अंतरावर रहाणार्‍या प्रत्येक मराठी रसिकाला या संमेलनाला हजर रहाणे शक्य होईल असे मला नाही वाटत. इस्ट कोस्ट ते वेस्ट कोस्ट प्रवासाच्या विमान तिकीटीला बर्‍यापैकी पैसे मोजावे लागत असल्याने फॅमिलीसकट प्रवास करणे सहजासहजी शक्य नसते. हे संमेलन भारतातच भरवायला हवे. ज्या अमेरिकनांना संमेलनास उपस्थित रहायचे आहे ते आपापला खर्च करून भारतात येऊ शकतात. ईश्वरी

In reply to by ईश्वरी

विसोबा खेचर 23/06/2008 - 13:09
ज्या अमेरिकनांना संमेलनास उपस्थित रहायचे आहे ते आपापला खर्च करून भारतात येऊ शकतात. माझ्या मते हेच अधिक सोयीचं आहे. अमेरीकेत संमेलन भरवणे ही काहितरी भलतीच टूम निघाली आहे. ईश्वरी म्हणते त्याप्रमाणे खुद्द अमेरिकेतल्या मंडळींनाही कुटुंबासमवेत एका टोकाकडून दुसर्‍या टोकाला जाणे परवडणारे नाही. बे एरियात एवढे लाख्खो रुपये खर्चून साहित्य संमेलन भरवण्याची टूम काढून फुकटात आपली अमेरीकावारी करायची हौस साहित्य महामंडळातील काही हलकट लोक भागवू पाहात आहेत हेच खरं! आपला, (मराठी आंतरजालीय सहित्यिक) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

फुकटात आपली अमेरीकावारी करायची हौस साहित्य महामंडळातील काही हलकट लोक भागवू पाहात आहेत हेच खरं! सहमत... आजच्या लोकसत्तेमध्ये ,मुखपृष्ठावर ... "... आपल्या पुठ्ठ्यातल्या लोकांना अमेरिकेला घेऊन जाण्यासाठी ..." अशी वाक्यरचना होती, त्याने भलतीच मौज वाटली... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by ईश्वरी

शिवाय अमेरिकेतही सॅनफ्रान्सिस्को पासून अति लांब अंतरावर रहाणार्‍या प्रत्येक मराठी रसिकाला या संमेलनाला हजर रहाणे शक्य होईल असे मला नाही वाटत. इस्ट कोस्ट ते वेस्ट कोस्ट प्रवासाच्या विमान तिकीटीला बर्‍यापैकी पैसे मोजावे लागत असल्याने फॅमिलीसकट प्रवास करणे सहजासहजी शक्य नसते. हे विधान पटत नाही. जी मराठी मंडळी दरवर्षी/ वर्षाआड भारताची फेरी करू शकतात त्यांना एक वर्ष कोस्ट टू कोस्ट प्रवास परवडत नाही हे पटण्यासारखे नाही. इथल्या लोकांच्या बाबतीत इच्छाशक्तीचा प्रश्न आहे. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर नॉर्थ अमेरिकेत (अमेरिका/ कॅनडा) कुठेही जाता येणे फार अवघड नसावे. ती नसेल तर संमेलन फ्रिस्कोला झाले काय किंवा रत्नागिरीला, काहीच फरक पडत नाही. नाही का?

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग 24/06/2008 - 02:49
डांबीसकाका, वर्षा/दीडवर्षाला भारतात फेरी मारणे तिथे आपल्या घरी राहणे, आई-वडील नातेवाइकांना भेटणे हा भागच निराळा आहे. त्यामागचा उद्देशच वेगळा आहे. ती वारी सुद्धा माझ्यासारख्या पुष्कळांना जडच जाते पण आपण ती करतो, आपल्यासाठी आपल्या लहानग्यांसाठीही त्याचे महत्त्व वेगळेच असते. आज बॉस्टनहून सॅ.फ्रा.ला विमानाने जाऊन यायचे म्हटले तरी ३ जणांच्या फॅमिलीला कमितकमी २००० ते २५०० डॉलर खर्च आहे. तिथे हाटेलात रहायचे म्हटले तर वेगळा खर्च. इतके पैसे खर्च करुन साहित्य संमेलनाला कोण जाणार? कितीही मराठी आणि साहित्यप्रेमी असलो तरी मी नक्कीच जाणार नाही! कारण गाठ शेवटी व्यवहाराशी येऊन थांबते. तेव्हा हा फक्त इच्छाशक्तीचा नव्हे तर अर्थशक्तीचाही प्रश्न आहेच. (अवांतर - अहो आजकाल भारतातही नुसती वर्षाची लग्न-समारंभ, मुंजी वगैरेना जाऊन हजेरी लावायची असेल तर (फक्त हजेरी म्हणतोय, ही घरची कार्ये नव्हेत मित्रमंडळी, नातेवाईक इ.) वर्षाच्या सुरुवातीला बजेट ठरवून ठेवावे लागते. म्हणजे सरासरी दर महिन्याला १ कार्य म्हटले तर घरातले कोण्-कोण जाणार कसे जाणार, खर्च किती इ. तेव्हा फक्त प्रेम, आपुलकी, इच्छाशक्ती ह्याला मागे टाकणारे 'महागाई'चे चटके जवळजवळ सर्वांना आहेत!) चतुरंग

In reply to by चतुरंग

प्रियाली 24/06/2008 - 02:56
लहान मुलांना सोबत घेऊन गेलं तरी त्यांना संमेलनात प्रवेश आहे का? बी एम एम अटलांटाचे काही किस्से ऐकले होते. भीक नको पण कुत्र आवर यांतली गत पालकांची होते असे ऐकून आहे. बेबीसिटींगचा वेगळा भुर्दंडही यांत गणला जावा.

In reply to by प्रियाली

सर्किट 24/06/2008 - 07:31
अगो, तुज्या बालांचे बेबीशिटिंग आमी करू की गो बाये ! येवड्यासाटी श्यानहोजे ला येने का टालतीस ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली 24/06/2008 - 15:48
सर्किटकाका, बाळीला बाळीचे बाबा सांभाळतील (किंवा बाळीच बाबांना सांभाळेल) तसेही दोघांना मराठी अगम्य आहे. मीच येते - बेलाकडे राहणे आणि त्याचा सात्विक आहार मला पसंत आहे. येण्या-जाण्याचा खर्च देता काय? ;) भारताच्या तिकिटापेक्षा नक्की कमी असेल. ;)

In reply to by पिवळा डांबिस

अरे बाबा चतुरंगा, तु एकदमच दुसर्‍या टोकाला असल्याने तुझ्यासारख्या लोकांना जरा कठीण आहे हे मान्य आहे. (एखादी त्यावेळेलाच फ्रिस्कोला सुरू असलेली कॉन्फरन्स नाही का शोधता येणार?:)) पण मिडवेस्ट्मधल्या लोकांना, किंबहुना इलिनॉय, मिझोरा, आर्केन्सा, टेक्सस ही जर लाईन आखली तर त्याच्या पश्चिमेकडच्या लोकांना तर शक्य आहे. पूर्वेकडच्या लोकांसाठी भविष्यात परत होईल की नऊयोरक ला!:) बाकी बेबीसिटींग च्या मुद्द्यात दम आहे. आमचं डेमोग्राफिक वेगळं असल्याने ते माझ्या लक्षांत आलं नाही...:)

काळा_पहाड 23/06/2008 - 13:22
सरकारने या वर्षी अनुदान देऊ नये. आपल्या मताशी १००% सहमत. बाकी आजकाल 'संयुक्तिक विचार करणाय्रांची वानवाच दिसतेय' असेच हा निर्णय वाचुन प्रत्ययास येते. विचार करण्याचा प्रयत्न करणारा काळा पहाड

एडिसन 23/06/2008 - 13:32
सॅन फ्रान्सिस्को शर्यतीत आहे, अशी बातमी आल्यापासून मला भीती होतीच. पण भीती प्रत्यक्षात उतरेल असे वाटले नव्हते. साहित्य संमेलनाच्या बरोबर पुस्तक प्रदर्शने होत असतात. सामान्य वाचक ह्या निमित्ताने साहित्याच्या जवळ येतो. वाचकानांच काय प्रकाशकांना तरी परवडणार आहे का अमेरिकावारी? हे संमेलन म्हणजे शे-पाचशे लोकांचे वातानुकूलित दालनातले गेट-टूगेदर ठरणार आहे.
Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.

II राजे II 23/06/2008 - 13:33
आपल्या मताशी सहमत तात्या ! १००% सहमत. राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

सरकारने या वर्षी अनुदान अजिबात देऊ नये म्हणण्यापेक्षा लोकसत्तेतल्या बातमीत म्हटल्याप्रमाणे समांतर संमेलन भरवून अनुदान तिकडे वळवावे असे वाटते ...

वाटाड्या... 23/06/2008 - 19:16
"महाराष्ट्रातल्या जनतेचा पैसा त्याकरता खर्च होऊ नये असे वाटत" ह्या आपल्या विचाराशी सहमत !!! एक विचार नक्की येतो तो असा...महाराष्ट्रात तरी आपले सरकार जनतेचा पैसा कुठे जनतेसाठी खर्च करते?? अजुबाजुची परिस्थीती पहाता ते नक्कीच कळते. आणि अजुन एक..."अमेरिकास्थित मराठी माणसे खोर्‍याने पैसा कमावतात" हे तितकसं खरं नाही. अमेरिकेत ३०-३५ वर्षांपुर्वी जे मराठी लोक आलेत तेच जरा बर्‍या स्थितीत आहेत. अस माझं आपलं एक निरिक्षण आहे आणि ते लोक फारसं नविन पिढिला विचारत नाहीत. अर्थात ह्याला "मराठी" व्रुत्ती पण कारणीभुत आहे. आपण लोक इकडे सुद्धा एकामेकाला पाण्यात पाहतात. अहंगंड, मीपणा इ. इ... पण इतर समा़ज तसा नाही. ह्याची कित्येक उदाहरणे आहेत. पण आजचा विषय तो नाही सबब इथेच थांबतो. धन्यवाद.. आपला... मुकुल

In reply to by वाटाड्या...

"अमेरिकास्थित मराठी माणसे खोर्‍याने पैसा कमावतात" हे तितकसं खरं नाही. :) हे वाचून गंमत वाटली. अहो हे "तितकसं" काय अजिबात खरं नाही!! अहो च्यामारी काय चूक झाली म्हायतीय का? सुरवातीला मुंबईहून यायच्या वेळेला एक खोरं बरोबर आणायला विसरलो...:) आता खोरंच नाही तर पैसा येणार कुठून, तुम्ही सांगा? आता पुढल्या वेळेला मुंबईला आलं ना की एक खोरं खरेदी केलं पाहिजे. मुंबईत तरी ते मिळतं की नाही कोणास ठाऊक! काही हरकत नाही, अगदी ग्रामीण भागात म्हणजे कोल्हापूर, औरंगाबादला जायला लागलं तरी बेहत्तर पण खोरं घेतल्याशिवाय वापस यायचंच नाही.... (ह्.घ्या.) खट्याळ, डांबिसकाका

In reply to by चतुरंग

अरं बाबा, तसं न्हाय! तुला बराबर समजलं न्हायी.... "रुपयं" टाकून खोरं घ्यायाचं आणि मग त्या खोर्‍यानं "डालर" वढायचे....:) अरं ह्येच आपल्या म्हराटी मानसाचं चुकतंय बघ! इन्वेष्टमेंटबिगर कंचाबी धंदा चालतोय काय!!:) पागुटीत डालर खोचनारा, डांबिसकाका

कॅलीफोर्नियात अ.भा.म.सा.संमेलन होत आहे ही चांगली गोष्ट आहे. माझे मत आहे की तिकडे एक संमेलन भरवावे आणि इकडे एक !!! महाराष्ट्र सरकार किती पैसे देते ते काही पुरणार नाहीत, या संमेलनाचा खर्च पंचवीस कोटी ग्रहीत धरलेला आहे. आम्हाला कमाल वाटली ती ही की येणा-या कोणत्याही साहित्यरसिकाचे अर्धा खर्च बेरियाचे मंडळ उचलते आहे आणि मुख्य पदाधिका-यांचा सर्वच खर्च उचलत आहे. हेवा वाटला बॉ आम्हाला त्या पदाधिका-यांचा. इतके पैसे उभे केले आहेत हा एक साहित्याचा वाचक म्हणुन जरा धक्काच वाटत आहे. इतक्या पैशांमधे इकडे काय काय करता आले असते असा एक सात्विक विचारही डोकावून गेला. रत्नागिरीत संमेलन भरले असते तर मजा आली असती, जाण्याचा विचारही होता, एक भारावून टाकणारे वातावरण, अनुभुती असते. परिसंवादात नवविचार ऐकायला मिळतात, असो साहित्यसंमेलनात कविता वाचायची हौस भागलेली आहे. आता संमेलन कुठेही होवो !!! ( काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही, साहित्याच्या दरबारात काही गोष्टी तोलणार नाही) साहित्य परिषदांचे अजीव सभासदांना साहित्यसंमेलनाला मोफत घेऊन जावे अशी आमची मागणी आहे. :) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (मराठवाडा साहित्य परिषदेचा अजीव सभासद ,औरंगाबाद !!!) ता.क. : तात्यांनी हा धगधगता विषय चर्चेला टाकल्याबद्दल आभार !!! साहित्य संमेलनाची सांगता होईपर्यंत साहित्य संमेलन विषय इथेच पुढेही चर्चिल्या जावे असे वाटते किंवा एखाद्या स्वतंत्र विभागात !!!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेसनलाडू 23/06/2008 - 21:34
सर,मी स्वतः सॅनफ्रान्सिस्को बे एरियात राहतो.येथील मंडळ (अधिकृतरित्या - म्हणजे नोंदणी झाल्यापासून) २५ वर्षे जुने आहे.हे (माझ्या माहितीप्रमाणे)अमेरिकेतील सर्वात मोठे महाराष्ट्र मंडळ आहे.पण ज्याला संमेलनास हजर रहावयाचे आहे,अशा कोणाचाही (अर्धाही)खर्च उचलण्याइतके ते श्रीमंत आहे की नाही,याबाबत मला शंका वाटते.मंडळ जो माणशी ७०-७५ हजार रु. खर्च उचलणार आहे,तो साहित्य परिषदेचे पदाधिकारी,संमेलनाचे विद्यमान व माजी अध्यक्ष,साहित्य परिषदेच्या संलग्न संस्थांचे पदाधिकारी व इतर मान्यवर्(म्हणजे कोण ते अद्याप मला माहीत नाही!) यांचा आहे,असे ऐकून आहे.याबद्दल तपशीलवार माहिती गोळा करून त्याचा गोषवारा येथे मांडायचा प्रयत्न करेनच,पण सामान्य रसिकांचा अर्धा खर्च जरी मंडळाने उचलायचे ठरविले,तरी हजारो रसिक येनकेनप्रकारेण संमेलनापासून वंचित राहतील,हे नक्की. (सविस्तर)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

मंडळ जो माणशी ७०-७५ हजार रु. खर्च उचलणार आहे,तो साहित्य परिषदेचे पदाधिकारी,संमेलनाचे विद्यमान व माजी अध्यक्ष,साहित्य परिषदेच्या संलग्न संस्थांचे पदाधिकारी व इतर मान्यवर्(म्हणजे कोण ते अद्याप मला माहीत नाही!) यांचा आहे,असे ऐकून आहे. सर्व अ.भा.सा.सं. चे पदाधिकारी यांचा संपुर्ण खर्च तर तेच उचलणार आहेत असे कळते आहे. बाकी आमच्या सारखे हौसे गवसे, यांचा अर्धा खर्च म्हणजे ७५ हजार रुपयात पाच दिवस आणि परत भारत असे माझ्या डोळ्यासमोर आहे. अर्थात आता त्याच्या बरेच बदलही होतील. तपशीलवार माहिती गोळा करून त्याचा गोषवारा येथे मांडायचा प्रयत्न करेनच, येऊ द्या माहिती !!! पण सामान्य रसिकांचा अर्धा खर्च जरी मंडळाने उचलायचे ठरविले,तरी हजारो रसिक येनकेनप्रकारेण संमेलनापासून वंचित राहतील,हे नक्की. ते तर होणारच आहे !!! अहो, रत्नागिरीतच जायचे की नाही याचा विचार आम्हाला करावा लागतो. तिथे बे एरियात किती येतील याची उत्सुकता आहेच !!!! दोन हजार सभासद आहेत म्हणतात त्या मंडळाचे. त्यांच्याकडून किती पैसे घेतील, घेतले असतील, किंवा तिकडे कोणी प्रायोजक तर नाही ना त्यांना मिळाला ?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेसनलाडू 24/06/2008 - 00:24
सर्व अ.भा.सा.सं. चे पदाधिकारी यांचा संपुर्ण खर्च तर तेच उचलणार आहेत असे कळते आहे. बाकी आमच्या सारखे हौसे गवसे, यांचा अर्धा खर्च म्हणजे ७५ हजार रुपयात पाच दिवस आणि परत भारत असे माझ्या डोळ्यासमोर आहे. अर्थात आता त्याच्या बरेच बदलही होतील. दै.लोकसत्ता मधील बातमीशी तुमची माहिती जुळते आहे.मंडळ तितकेही श्रीमंत नसावे,हा माझा अंदाज जरा जास्तच चुकलेला दिसतो ;).मात्र ७०-७५ हजाराचा खर्च परवडणारे अमेरिकेत येऊन संमेलनाला उपस्थिती लावतील की नातलगांना भेटणे,कॅलिफोर्नियामधील इतर प्रेक्षणीय स्थळे पाहणे करतील,हा सुद्धा वेगळा विषय आहेच. (मध्यमवर्गीय)बेसनलाडू सर,तुम्ही आलातच तर माझ्याकडे उतरा.खाणेपिणे,स्थलदर्शन मोफत नि चोख :) संध्याकाळी संमेलन आटोपले की मस्तपैकी मासळीचे जेवण हाणू,काय म्हणता? (आमंत्रक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विषय मस्तच आहे..... चर्चा छानच रंगली आहे... :) माझ्या माहीतीप्रमाणे हे ८२वे साहित्य संमेलन आहे. त्याला १५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. साहित्यसंमेलनाला सरकारी अनुदान २५ लाख रुपये (४०च्या हिशोबाने धरलं तर ६२,५०० डॉलर्स) मिळतं. हे माझे आकडे नाहीत तर प्रेस मध्ये आलेले आकडे आहेत. मी काय म्हणतो, सर्व मिपाकरांनी असं निकरावर येण्यापेक्षा आपले तीन मिपाकर बे एरियात आहेत. त्यांना मंडळाच्या पदाधिकार्‍यांना एक फोन करून विचारायला सांगूयात का की बाबा बे एरिया मंडळाला महाराष्ट्र सरकारकडून अनुदानाची अपेक्षा आहे का? नाही म्हणजे ती माहिती आपल्या चर्चेला वेगळं वळ्ण लावणार नाही का? आग्रह नाही हो, पण आमचा आपला एक विचार!:) बाकी संमेलनच भारताबाहेर घ्यायचे की नाही हा विषय असेल तर मी म्हणतो कधी कधी घ्यायला काय हरकत आहे? ८१ वेळा मोठ्या घरी गणपती बसला, एकदा छोट्या घरी बसवला तर बिघडलं कुठं? भारताबाहेर कार्यरत असलेल्या एका मराठी संस्थेला २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल अखिल मराठी समाजाने ही भेट दिली तर काय मोठं नुकसान होणार आहे? महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाला जाता येणार नाही मान्य आहे, पण त्यांना पुढच्या वर्षी संधी आहेच की! बाकी अमेरिकेत इतर ठिकाणी रहाणार्‍या लोकांना आर्थिक दृष्टया उपस्थित रहाणे शक्य आहे, प्रश्न इच्छाशक्तीचा आहे असे आम्हाला वाटते. संध्याकाळी संमेलन आटोपले की मस्तपैकी मासळीचे जेवण हाणू,काय म्हणता? हे काय? फक्त सरांनाच आमंत्रण? आम्ही आलो तर चालणार नाही का? :)))

In reply to by पिवळा डांबिस

बेसनलाडू 24/06/2008 - 04:32
तुम्हीही या काका.आपण तुम्हांला 'अखिल अमेरिकन मिसळपाव साहित्य संमेलन'चा घरगुती अध्यक्ष करूया ;) (निमंत्रक)बेसनलाडू बाकी मंडळाने दरमाणशी दरदिवसा १०-१५ हजार रुपये खर्चायची तयारी दर्शविली असेल,तर मंडळाला सरकारी अनुदानाची अपेक्षा नाही,असे वाटते. (अंदाजपंचे)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सर,तुम्ही आलातच तर माझ्याकडे उतरा.खाणेपिणे,स्थलदर्शन मोफत नि चोख संध्याकाळी संमेलन आटोपले की मस्तपैकी मासळीचे जेवण हाणू,काय म्हणता? बेला, मला परवडणारं नाही इतक्या दुर येणं, पण आपलं निमंत्रण सही दिलसे पोहचलं !!! साहित्यानं माणसं जोडल्या जातात की नाही, माहित नाही. पण संमेलनाच्या निमित्तानं मराठी माणसं जोडल्या जाताहेत हीच एक आनंदाची गोष्ट दिसत आहे. आम्ही आपले आभारी आहोत !!! -दिलीप बिरुटे

प्रियाली 23/06/2008 - 21:22
इतके खर्च करून साहित्यसंमेलने, तीही आता परदेशांत कशाला हवीत? त्यापेक्षा एक करावे, बे एरियातील मंडळींनी साहित्य संमेलन आयोजित करावे. भारतातील सर्व साहित्यिकांना, इतर खंडातील साहित्यिक आणि रसिकांना इ-साहित्यसंमेलनाचे एक संकेतस्थळ काढून कॉन्फरन्स-जोडणीने जोडून घ्यावे. जो तो आपापल्या घरी बसून साहित्य संमेलनाचा आनंद घेऊ शकेल.

In reply to by प्रियाली

बेसनलाडू 23/06/2008 - 21:29
भारतातील आंतरजालाचा वेग लक्षात घेता ई-संमेलन महाकठीण गोष्ट आहे.समांतर साहित्य संमेलनाची कल्पना तितकीशी वाईट नाही.अशा समांतर संमेलनाच्या ठिकाणी कॉन्फरन्स करणे अधिक सुलभ होईलसे वाटते. (तांत्रिक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

प्रियाली 23/06/2008 - 22:18
प्रतिसादाखाली ह. घ्या सांगायचे राहून गेले.
भारतातील आंतरजालाचा वेग लक्षात घेता ई-संमेलन महाकठीण गोष्ट आहे.
मान्य आहे परंतु अनेकांचा खर्च मंडळाने देऊ करण्यापेक्षाही कठीण व्हावे का?

In reply to by प्रियाली

बेसनलाडू 23/06/2008 - 22:27
मान्य आहे परंतु अनेकांचा खर्च मंडळाने देऊ करण्यापेक्षाही कठीण व्हावे का? एम टी एन् एल् च्या ब्रॉडब्यान्ड कनेक्शनचा अनुभव (!) घेतल्यापासून चित्र जरासे आशादायक बनले आहे हे खरे असले तरी महाराष्ट्राच्या बहुसंख्य भागांत असलेले बी एस् एन् एल् चे कनेक्शन नि डायल-अप्स यांना रिप्लेस् करायचा खर्च अमेरिकेत येऊन संमेलनास हजेरी लावणार्‍या निवडक माणसांच्या दरदिवसा दरमाणशी १५हजार रुपये (असे पाच दिवस) या खर्चापेक्षा जास्त असण्याचा अंदाज आहे :) (अंदाजपंचे)बेसनलाडू बाकी,शेरेटन,क्राउन प्लाझा,हिल्टन आणि मेरिअट् मध्ये वगैरे रहायची व्यवस्था करण्याऐवजी बे एरिया महाराष्ट्र मंडळाच्या सदस्यांच्या घरी आमंत्रितांची ५ दिवसांची व्यवस्था केली गेली,मंडळाच्या सदस्यांच्या गाड्यांनी एअरपोर्ट पिक-अप्स नि ड्रॉप-ऑफ्स तसेच सॅनफ्रान्सिस्को दर्शन उरकता आले,तर हा दरदिवसा दरमाणशी १५ हजाराचा खर्चही वाचेल :) (काटकसरी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

प्रियाली 23/06/2008 - 22:31
जेथे कनेक्शन चांगले आहे तेथे लोकांना (त्या त्या गावात) एकत्र जमून एका हॉलमध्ये असे केले किंवा एखाद्या जमण्याच्या ठीकाणी जलद कनेक्शनची जोडणी करून घेतली तर अगदी घरात बसून नको परंतु गावात बसून तरी करता यावे. हेच इतर देशांतील आणि बे एरियापासून हजार मैल दूर राहणार्‍या आमच्यासारख्या गरीब भारतीयांनाही परवडेल असे वाटते. ;)
बाकी,शेरेटन,क्राउन प्लाझा,हिल्टन आणि मेरिअट् मध्ये वगैरे रहायची व्यवस्था करण्याऐवजी बे एरिया महाराष्ट्र मंडळाच्या सदस्यांच्या घरी आमंत्रितांची ५ दिवसांची व्यवस्था केली गेली,मंडळाच्या सदस्यांच्या गाड्यांनी एअरपोर्ट पिक-अप्स नि ड्रॉप-ऑफ्स तसेच सॅनफ्रान्सिस्को दर्शन उरकता आले,तर हा दरदिवसा दरमाणशी १५ हजाराचा खर्चही वाचेल
आणि मला वाटलं की येणार्‍या पाहुण्यांना घरात ठेवणे आणि त्यांना गाव फिरवणे हे म. मं.च्या कार्यकारी समितीचे आद्य कर्तव्य आहे. ;) बहुधा बर्‍याच ठीकाणी तसेच होत असावे.

In reply to by प्रियाली

ध्रुव 24/06/2008 - 08:46
जेथे कनेक्शन चांगले आहे तेथे लोकांना (त्या त्या गावात) एकत्र जमून एका हॉलमध्ये असे केले किंवा एखाद्या जमण्याच्या ठीकाणी जलद कनेक्शनची जोडणी करून घेतली तर अगदी घरात बसून नको परंतु गावात बसून तरी करता यावे. +१ तात्पुरते एक कनेक्शन घेऊन एका मोठ्या हॉलमध्येही हे करता येईल. इतकाही वेग कमी नाही हो ;) -- ध्रुव

In reply to by बेसनलाडू

सर्किट 24/06/2008 - 09:51
मिष्टर बेसनलाडू, एकीकडे तुमचे सिस्को टेलिप्रेझेन्स भारतात टाकते आहे. परवाच माझी त्य टेलीप्रेझेन्सवर एक मीटिंग झाली. अगदी खोलीत स्वतःच हजर असल्यासारखे वाटते. सिस्को झिंदाबाद. आणि तुम्ही म्हणता की हे रिमोट संमेलन शक्य नाही म्हणून ! असे कसे बुवा ? अओ, पैसे खर्च केले की वाट्टेल तितकी ब्यांडविड्थ मिळते. हो , भारतात देखील. बघा, सिस्को ला साहित्य संमेलनसाठी स्पॉन्सर म्हणून आठवले प्रयत्न करताहेत. तुम्ही पण चेम्बर्स ला पटवा. म्हणा बिरुटे सरांना हे संमेलन घर बसता बघता यावे ह्यासाठी सिस्कोच्य राऊटर्सचा खप वाढेल !!! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू 24/06/2008 - 11:38
अओ, पैसे खर्च केले की वाट्टेल तितकी ब्यांडविड्थ मिळते.हो , भारतात देखील. हो का? मग येथल्या संमेलनावर बे एरिया महाराष्ट्र मंडळाचा जो खर्च होणार आहे,तो तिकडे वळवूया.रसिकांचा दरदिवसा दरमाणशी १५हजार रु. खर्च करण्याऐवजी मंडळाने ते पैसे सिस्कोला द्यावेत,कसे?म्हणजे संमेलन तिकडेही अनुभवता येईल आणि अमेरिकेत यायला न मिळण्याबद्दलच्या तक्रारी दूर होतील.मला या वर्षीचा बोनसही मिळेल पूर्ण! ;) :P (सिस्कोआइट)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सर्किट 24/06/2008 - 11:45
:-) :-) २५ टके मिळला असेल की मार्च मध्ये ;-) असो, अरे हेच होणार आहे. सिस्को स्पॉन्सर म्हणून सा सम्मेलनाला २ कोटी रुपये देईल. चेम्बर्स विलासराव शी एकांतात चर्चा करेल, आणि २०-२५ कोटी महाराष्ट्र सरकार सिस्कोचे राऊटर्स घेण्यात घालवेल. हे मराठी बाणा दाखवून २५ लाख वाचवणारे लोक, २५ कोटी आनंदात खर्च करतील ;-) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

नंदन 24/06/2008 - 11:52
>>> चेम्बर्स विलासराव शी एकांतात चर्चा करेल, आणि २०-२५ कोटी महाराष्ट्र सरकार सिस्कोचे राऊटर्स घेण्यात घालवेल. यालाच "राऊटिंग" (किंवा रि-राऊटिंग) म्हणत असावेत. 'राऊ ते राऊटेड : महाराष्ट्राचा एक प्रवास' ह्या विषयावर परिसंवादही भरवता येईल की. :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

सर्किट 24/06/2008 - 11:55
परिसंवादाची आयडिया मस्त !!! (क्वालकॉमचे पण भले करेलच की मायबाप सरकार. ते स्पॉन्सरशिपचे बघ :-) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

धमाल मुलगा 24/06/2008 - 14:11
आणि २०-२५ कोटी महाराष्ट्र सरकार सिस्कोचे राऊटर्स घेण्यात घालवेल. हे मराठी बाणा दाखवून २५ लाख वाचवणारे लोक, २५ कोटी आनंदात खर्च करतील
सर्किटराव, हे राऊटर्स जर high end communication वर आधारित असलेल्या मिटिंग्जसाठी वापरता येऊ शकले तर ते पैसे व्यर्थ कसे खर्च होतील? त्यांचा उपयोग साहित्य संमेलनानंतरही होऊ शकेल ना? कदाचित ह्या आणि अश्या प्रसंगी सबसिडाईज्ड भाडं आकारुन आणि इतर वेळी व्यावसायिक दृष्टीने उपयोग करुन त्या २५ कोटींचा योग्य तो उपभोग घेता येऊ शकेल. अर्थात ह्यासाठी, सरकार आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी असणार्‍यांची व ते निर्णय अमलात आणणार्‍या सरकारी अधिकार्‍यांची इच्छाशक्ती असणे हेही तितकेच किंबहुना जास्त महत्वाचे. असे झाल्यास कररुपाने गोळा केलेला जनतेचा पैसा उत्तम तंत्रज्ञान वापरात आणण्यासाठी वापरला गेल्याचं समाधानही मिळेल...आणी ते पुन्हा पुन्हा वापरताही येइलच की. पण अनुदानास्तव दिलेले २५ लाख एकदा गेले की गेलेच ! त्याउप्पर, मराठी साहित्य संमेलनासाठी दिले जाणारे अनुदान हे भारतीय करदात्यांच्या करातुन जाणार असताना, त्याचा उपभोग मात्र भारतातील काही मुठभरच अमेरिकेत जाऊन घेऊ शकतील, संमेलनास उपस्थित राहू शकतील हे मात्र योग्य वाटत नाही.

ऋषिकेश 23/06/2008 - 22:40
चर्चा विषयाशी १००% सहमत! पण हे सरकारला कळले तरी ते अंमलात आणायचे धाडस दाखवणार नाहि असे खेदाने म्हणावेसे वाटते :( -('मिसळ'लेला) ऋषिकेश

मुक्तसुनीत 23/06/2008 - 23:17
पैशाच्या मुद्द्यावर मूळ प्रस्तावाशी सहमत आहे. हा सगळा बनाव सरकारी खर्चात अमेरिकावारी करण्याचा दिसतो. यामागे वाचक संस्कृती, सांस्कृतिक देवाणघेवाण याबद्दल फारसा विचार दिसत नाही आहे. दर दोन वर्षांनी बृहन्महाराष्ट्रमंडळाचा (बीएमएम )उत्सव अमेरिकेमधे होतच असतो. साहित्यिकांबरोबर इतर सांस्कृतिक/राजकीय/संशोधनादि क्षेत्रातील लोकांची हजेरी लागत असते. या पार्श्वभूमीवर , साहित्य संमेलनाचा पसारा मांडण्याचे कारण कळत नाही. बीएमएम च्या या सोहळ्याला अमेरिकाभरच्या मंडळांमधे सहकार्य असते. एकूण व्यवस्था , अर्थशास्त्र आणि लोकांचा प्रतिसाद या सगळ्याची सांगड घातलेली असते. मोठ्या प्रमाणात नियोजन केलेले असते. बे एरिया चे मंडळ (खरे तर सवतासुभा होऊन बनलेली २ मंडळे) कितीही मोठे असले तरी त्याना या प्रकारचा समन्वय साधण्याशिवाय पर्याय नाही. तसे काही होते आहे का हे अजून स्पष्ट झालेले दिसत नाही. "लोकांच्या २५ कोटींवर काही रावबहादूरांनी सहकुटुंब केलेली मज्जा" इतपत जर या संमेलनाचे स्वरूप रहाणार असेल तर ते अश्लाघ्य आहे.

चित्रा 23/06/2008 - 23:48
या मराठी साहित्य संमेलनाचा भार (विशेषतः प्रवासखर्च) भारतीय करदात्यांवर पडू नये हे नक्कीच.

विकास 24/06/2008 - 01:00
असले संमेलन हे सॅनफ्रॅन्सिस्को किंवा भारताबाहेर होऊ नये असे वाटते. पण जरा वेगळे लिहावेसे वाटते - आधी बर्‍याच प्रतिक्रीयेतून आलेला मुद्दा - देशी सरकारी पैशाने होणारा देशी तमाशा हा देशातील रसिकांपुरताच मर्यादीत असावा हे एक कारण झाले... पण आता वाचल्याप्रमाणे बे एरीयावासी याचा खर्च उचलणार आहेत! तरी पण हे अखिल भारतीय कसे काय झाले? माझ्या दृष्टीने मुद्दा वेगळाच आहे: "अखिल भारतीय मराठी साहीत्य महामंडळ" अशी सेवाभावी संस्था (नॉन प्रॉफिट) भारताबाहेर कसे काय आधिवेशन करते? त्यांच्या घटनेत देशाबाहेर कार्यक्रमास वाव आहे का? येथे करदात्यांचा मुद्दा दोन प्रकारे आहे: एक म्हणजे सरकारी अनुदान आणि दुसरे म्हणजे अशा कार्यक्रमांना देणग्या देणार्‍यांना परत करसवलत - म्हणजे करवसुली कमी.. आत्ताच म.टा.चा या संदर्भात अग्रलेख वाचला. त्यातील काही वाक्ये खाली सांगत आहे:
....'मराठी ग्रंथकार सभे'ने १८८५मध्ये महात्मा जोतिबा फुले यांना साहित्य संमेलनाचे आमंत्रण दिले, तेव्हा त्यांनी अत्यंत रोखठोक शब्दांत आयोजकांना कसे खडसावले होते, याची आज आठवण होणे स्वाभाविक आहे. 'आमचे साहित्य आम्ही निर्माण करू आणि आमच्या ग्रंथकार सभा आम्ही घेऊ. उच्चभ्रू ब्राह्माणी ग्रंथकार स्त्री-शूदातिशूदांच्या प्रश्ानवर अवाक्षरही लिहीत नाहीत. त्यामुळे अशा ग्रंथकार सभेमार्फत देश-समाजाचा अजिबात उत्कर्ष होणार नाही,' अशा शब्दांत महात्मा फुल्यांनी त्यांना वास्तवाची जाणीव करून दिली होती. ... आता या संमेलनाच्या निमित्ताने सॅन फ्रान्सिस्को आणि बे एरिया परिसरातील 'केएफसी' (म्हणजे केंटुकी फ्राईड चिकन) व 'मॅक' (म्हणजे मॅक्डोनाल्ड!) या दुकानादुकानांत मराठीचा गजर होईल आणि इंग्लंडमधल्या नव्हे तरी अमेरिकेतल्या साहेबाला मराठी मात्रेचे चार वळसे दिल्याचे समाधान पदरी पडेल. तेवढे पुण्य पदरात पाडून 'माय'देशी परतल्यावर पुन्हा एकदा या 'महाराष्ट्र देशी 'मऱ्हाटी' भाषेला भवितव्य उरलेच नाही!' म्हणून गळे काढून रडायला महामंडळ मोकळे होईल! १८८५च्या 'ग्रंथकार सभे'ला विरोध करताना महात्मा फुल्यांनी त्या संमेलनाच्या आयोजकांची 'घालमोडेदादा' या शब्दांत संभावना केली होती. अमेरिकेतल्या या संमेलनाच्या आयोजकांसाठीही त्यापेक्षा चांगला शब्द सुचणे कठीण आहे!

In reply to by विकास

मुक्तसुनीत 24/06/2008 - 01:17
अर्थकारणाचा भाग वगळता , परदेशी संमेलन भरवण्याला विरोध नीटसा समजला नाही. इंदौर, ग्वाल्हेर , बडोदे , वगैरे ठिकाणी संमेलने होतात. मॉरिशसला जागतिक मराठी परिषदेचा पहिला मोठ्ठा सोहळा होतो. आणि त्यात पुल, कुसुमाग्रज, शरद पवार वगैरे वगैरे लोक आशीर्वादाला असतात. असे असल्यास मग परदेशालाच विरोध का ? शेवटी , SFO ला संमेलन होते याचा अर्थ तिकडे मराठी समाजाचा एक छोटासा तुकडा आहे हे नजरेआड करून कसे चालेल ? हे संमेलन काही आफ्रिकेतल्या एका निर्जन भागात तर होत नाही. परदेशस्थ मराठी लोकांमधे या निमित्ताने काही सांस्कृतिक दळणवळण होईल, परदेशातील मराठी वाचक संस्कृतीला या निमित्ताने थोडा उजाळा मिळेल असे काही तरी चांगले हाती लागेलच की. " कुंपणापलिकडले शेत" यासारखे, परदेशी लोकांच्या मराठी साहित्याचे संकलन निघाले सुमारे २५ वर्षांपूर्वी. त्यानंतरच्या काळात एकतासारखी मराठी प्रकाशने , महाराष्ट्र फाऊंडेशन सारख्या १ मिलियन डॉलर्स पाठवणार्‍या संस्था, बीएमेम सारखी संमेलने , परदेशस्थांनी चालवलेली मनोगत सारखी संस्थळे या सार्‍या गोष्टी , परदेशी मराठी संस्कृती जिवंतच नव्हे तर वर्धिष्णू आहे याचे द्योतक आहेत. विरोध आयते खाण्याला असावा. करदात्यांच्या पैशाच्या अपव्ययाबद्दल असावा . परदेशी भरलेली संमेलने हा प्रकार नवा नाही आणि त्याला विरोधाकरता विरोध अयोग्य वाटतो.

In reply to by मुक्तसुनीत

विकास 24/06/2008 - 03:20
परदेशी भरलेली संमेलने हा प्रकार नवा नाही आणि त्याला विरोधाकरता विरोध अयोग्य वाटतो. माझा मुद्दा कदाचीत मी तितकासा नीट स्पष्ट केला नाही असे वाटते. तो तात्विक असण्यापेक्षा कायद्याशी संबंधीत होता आणि आहे. अ.भा. म. सा. प. ही संस्था भारतापुरती मर्यादीत आहे. तीचे "मिशन"/"ध्येय" हे भारताबाहेर कामे करायला आणि त्यात पैसे खर्च करण्यासाठीची नाही.... त्यामुळे अशा संस्थेअंतर्गत राजरोसपणे असले कार्यक्रम करणे याने अजून एक अनिष्ठ प्रथा पडते आहे असे माझे म्हणणे आहे आणि त्याला विरोध आहे. अशा पद्धतीचा सोहळा बीएमएम खाली अथवा जागतीक मराठी परीषदे खाली झाल्यास तो योग्य आहे. (अवांतरः सध्या जागतीक मराठी परीषद काय करतेय?). थोडक्यात त्यामुळे भारतात भारतीयांसाठीचे संमेलन पण राहील ज्याचीपण गरज आहे आणि बाहेर पण संमेलन होऊ शकेल. दुसरा भाग (ज्या साठी विरोध नाही पण लॉजिस्टी़कल इश्यू नक्की वाटतो): बीएमएम आधिवेशनाला (जेंव्हा बॉस्टन मधे झाले तेंव्हा त्याच्या कार्यकारणीत सक्रीय होतो - अंदाजे ४००० लोकं जमले होते) साधारण ३ ते ५००० लोकं जमतात - कोणी नाटकात भाग घेतल्यामुळे येतो तर कोणी भाग घेतलेल्यांबरोबर. कोणी स्थानीक (म्हणजे आजूबाजूची राज्ये धरून) असतात म्हणून तर कोणी त्यातील भारतीय कलाकारांना पहायला म्हणून. पण केवळ साहीत्यासाठी म्हणून लोकं जमणे जरा अवघड वाटते. याचा अर्थ म्हणून असा प्रयत्न करूच नये असा नाही. पण मग त्यामुळे देखील ते वेगळे म्हणून करावे असे वाटते.

In reply to by विकास

मुक्तसुनीत 24/06/2008 - 01:29
फुल्यांनी ब्राम्हणी वर्चस्वावर , तत्कालीन ग्रंथसभेतल्या जातीपातीआधारित व्यवस्थेवर ओढलेले कोरडे आणि प्रस्तुत साहित्यसंमेलनाला मटा सारख्या टॅब्लोईडच्या संपादकाने केलेला विरोध यातील संगती मला कळली नाही. फुले-आंबेडकर-सावरकर-टिळक यांची कुठलीही वक्तव्ये आउट्-ऑफ-कॉन्टेक्स्ट घ्यावी आणि दुगाण्या झाडाव्या हे बाकी मराठी टेब्लॉईडच्या संपादकाला शोभते. असो.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली 24/06/2008 - 05:15
प्रकाटाआ हाच वरिजनल प्रतिसाद होता काय हो? तसे असल्यास बे एरियात साहित्य संमेलन घेणं आत्यंतिक गरजेचं आहे. भांडणांचे धडे, मराठी बाणा इ. इ. मूळापासून गिरवायला हवेत सर्केश्वर तुम्ही! कधीतरी उगवायचं आणि प्रकाटाआ सारखे प्रतिसाद देऊन जायचं... बरं दिसत नाही हो! ;) ह. घ्या. ;)

In reply to by प्रियाली

सर्किट 24/06/2008 - 07:00
ह्या उत्कृष्टविष्हयावर मला नुस्ता प्रतिसाद न देता पूर्ण लेखच लिहायला हवा, म्हणून हा अल्पमती प्रतिसाद काढून टाकला आहे. क्षमस्व. - सर्किट

सर्किट 24/06/2008 - 07:03
वरील एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे संएलनाचा खर्च कोटींमध्ये, आणि सरकारचे अनुदान फक्त पंचवीस लाख ? बे एरियातले दहा लोक गोळा केले, की तेवढे पैशे निघतील सहज ! - सर्किट

मनस्वी 24/06/2008 - 11:55
साहित्य महामंडळावर "ब्लॉगविश्‍वा'तून टीकास्त्र मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

मयुरयेलपले 24/06/2008 - 12:11
प्रतिक्रिया लिहायच आवरल नाहि म्हणुन.... आमच्या पंढरपुरात वारि निमित्त हजारो जादा बस गाड्या सोडतात.... १०-१२ विमान जिथ संमेलन आहे तिथ सोडलि तर कसं.. :W कारण परत "आरे भारतात आपले शाल श्रिफळ राहिले जरा घेवुन येतो.. तिकिटाला पइसे द्या " होनारच .... ;) किती प्रोब्लेम संपतिल.... :? आपला मयुर

मयुरयेलपले 24/06/2008 - 12:20
थोड लिहितो आजुन विमान कंपनि च्या ऐड च्या बदल्यात.. प्रवास फु़कट... वाटल्यास २५ लाख त्यांना दिले तर??? मी कर भरत नाहि... त्या मुळे मला फरक नाहि ... कर भरनार्या ना काय वाट्त??(ह.घ्या.) आपला मयुर

विसुनाना 24/06/2008 - 13:08
मिसळपावच्या जगाच्या पाठीवरील सर्व गैर- बे-एरियावासी (गैर आणि बे कसेसे वाटते. असो.) सदस्यांना सदर सहित्य संमेलनासाठी मोफत येणेजाणे, खाणेपिणे, पहाणे आणि रहाणे यांची व्यवस्था करण्यात येईल. असे बे एरिया मराठी मंडळ या संस्थेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. ;) आता बोला. (ह. घ्या. हे. वे.सां. न. ल.)

अमोल केळकर 23/06/2008 - 11:16
पण महाराष्ट्र सरकार याकरता दरवर्षी जे लख्खो रुपायांचे अनुदान देते ते अनुदान मात्र या वर्षी राज्यसरकारने देऊ नये असे वाटते १०० % सहमत सान फ्रान्सिस्को ने ठाणे आणी रत्नागिरी वर मात करुन संमेलन आपल्याकडे ओढुन घेतले. भारतात कुठेही असते ( इंदोर, बडोदा, हैद्राबाद) तर सर्वसामान्य साहित्यप्रेमी स्वतःच्या खर्चाने गेला असता पण सान फ्रान्सिस्को ला जाणे परवडेल का? तेथील मंडळाने ७०-७५ हजारात जाऊन येण्याची सोय केली आहे म्हणे. पण ही रक्कम ही खुप आहे. ज्यांचा पासपोर्ट नाही त्यांनी तर आत्तापासुन फिल्डींग लावायला पाहिजे.

नंदन 23/06/2008 - 11:26
आहे. ह्या संमेलनाला हजेरी लावता येईल याचा व्यक्तिश: आनंद जरी होत असला, तरी त्याचवेळेला महाराष्ट्रातील अनेक रसिकांना ह्याला पारखे व्हावे लागेल. शिवाय काही मूठभर लेखक सोडले तर, इतर लेखकांनाही प्रत्येकी जवळपास लाखभर रूपये मोजून संमेलनाला येणं शक्य होणार नाही. महाराष्ट्र सरकारनेही २५ लाखांचं अनुदान देण्यापेक्षा तो पैसा ग्रंथालयांची अवस्था सुधारण्यात, त्यांच्या कर्मचार्‍यांचे थकलेले पगार देण्यात वापरावा.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

धमाल मुलगा 23/06/2008 - 12:29
नंदन ह्यांनी केवळ साहित्य संमेलनाच्या परदेश वारीसाठीच्या अनुदानाबद्दलच नव्हे तर ग्रंथालयांची अवस्था सुधारण्याबाबत आणि थकित पगारांबाबत उपस्थित केलेला मुद्दा विचार करण्याजोगा आहे. अमोल केळकर ह्यांच्या
तर सर्वसामान्य साहित्यप्रेमी स्वतःच्या खर्चाने गेला असता पण सान फ्रान्सिस्को ला जाणे परवडेल का? तेथील मंडळाने ७०-७५ हजारात जाऊन येण्याची सोय केली आहे म्हणे. पण ही रक्कम ही खुप आहे. ज्यांचा पासपोर्ट नाही त्यांनी तर आत्तापासुन फिल्डींग लावायला पाहिजे.
ह्या मताशीही सहमत.

चाणक्य 23/06/2008 - 11:34
महाराष्ट्रातील जनता तो पैसा कररुपाने आणि महसूलरुपाने सरकारी तिजोरीत जमा करत असते त्यामुळे त्या पैशांवर फक्त महाराष्ट्रीय (महाराष्ट्रात राहणार्‍या) जनतेचाच अधिकार आहे.
१००% सहमत तात्या. सरकारने या वर्षी अनुदान अजिबात देऊ नये. चाणक्य

आर्य 23/06/2008 - 11:49
तात्या मुद्दा अगदी बरोबर आहे, कुणाला परवडणार आहे तिकडे जायला ? अमेरीकेतील मंडळींना जर संमेलनात सहभागी व्हायचे आहे तर महाराष्ट्रात या ! नाहीतर हौशी साहित्य संमेलन भरवा ! सरकारने अनुदान अजिबात देऊ नये सरकारी धेंडांना अमेरीका बघयची असेल तर स्वतंत्र अभ्यास सहल करा (स्टडी टुर) ;) त्याला मराठी साहित्य संमेलनाचा मुखवटा नको मराठी संमेलन प्रेमी (आर्य) X(

In reply to by आर्य

सरकारी धेंडांना अमेरीका बघयची असेल तर स्वतंत्र अभ्यास सहल करा (स्टडी टुर) त्याला मराठी साहित्य संमेलनाचा मुखवटा नको सहमत... मराठी साहित्य संमेलन ही एक खाजगी संस्था आहे, त्यांनी वाट्टेल तिथे संमेलन घ्यावे पण मग सरकारचा म्हणजेच लोकांचा पैसा वापरू नये... स्वतः पैसे उभे करावेत... आणि ते काही तिकडल्या बड्या मंडळींना अवघड नाही... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मराठी साहित्य संमेलन ही एक खाजगी संस्था आहे, त्यांनी वाट्टेल तिथे संमेलन घ्यावे पण मग सरकारचा म्हणजेच लोकांचा पैसा वापरू नये...स्वतः पैसे उभे करावेत... अगदी खरं,१००%सहमत! (पण हे घडायचं तरी कसं? :? ) स्वाती

अवलिया 23/06/2008 - 11:55
अमेरिकास्थित मराठी मंडळींनी त्यांच्या हौसेखातर संमेलने जरूर भरवावीत परंतु त्याची संपूर्ण आर्थिक जबाबदारीही त्यांनीच घ्यावी १०००००००००००००^१११११११११११११११११११११११११ सहमत नाना वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील

बेसनलाडू 23/06/2008 - 12:27
येथील मूळ चर्चाविषय व आतापर्यंतच्या प्रतिसादांशी तत्त्वतः सहमत. (तात्त्विक)बेसनलाडू

विसुनाना 23/06/2008 - 12:36
मराठी साहित्यिक महामंडळ 'अखिल भारतीय' (?) आणि त्याचे साहित्य संमेलन सानफ्रिस्कोत? वा! वा! बातमी वाचून धन्य वाटले. भारत इतका विशाल झाल्याचे वाचून अत्यानंद झाला. (याला यु.एस. ऑफ ए. ची मान्यता आहे काय?) यापुढची सर्व साहित्य संमेलने आता बहुतेक सिंगापूर, मेलबॉर्न, टोक्यो, लंडन, पीटर्सबर्ग, मॉरिशस इ. ठिकाणी भरणार तर.. 'अवघे विश्वचि माझे घर, ऐशी मति जयांची थोर...' असे आमंत्रित साहित्यिक आता दरवर्षी नवनवे देश पहात फिरतील आणि मराठी साहित्य केवळ प्रवासवर्णनांपुरतेच मर्यादित होईल असे वाटते. त्यामुळे सर्वसामान्य वाचकाला 'याचि पुस्तकी याचि डोळा' परदेश वार्‍या घडवण्याचे पुण्यही त्यांच्या पदरात पडेल हेही नसे थोडके. सांगली- जयसिंगपूर बसने दुधगावला दररोज येणार्‍या-जाणार्‍या रसिक वाचकाला परदेश परचक्षूने बघण्याची ही संधी सर्व साहित्यिक मंडळी महागाईच्या दिवसात फुकट मिळवून देणार असल्याने परदेशी (?) भरणार्‍या यापुढील सर्व साहित्य संमेलनांना त्या त्या देशाच्या चलनात एक हजार कोटी विनाशर्त अनुदान द्यावे ही सरकारला नम्र विनंती. तसेच एअरबस ३८० हे विमान विकत घेण्यासाठी आणि त्याच्या इंधन-देखभाल खर्चासाठी गेलाबाजार पाच-सातशे कोटी युरोचे अनुदानही अ.भा.म.सा.मं. ला सरकारने द्यावे ही फारच नम्र विनंती.

In reply to by विसुनाना

मुक्तसुनीत 23/06/2008 - 23:30
सांगली- जयसिंगपूर बसने दुधगावला दररोज येणार्‍या-जाणार्‍या रसिक वाचकाला परदेश परचक्षूने बघण्याची ही संधी भले शाब्बास , विसुनाना !

ईश्वरी 23/06/2008 - 13:01
>>...... महाराष्ट्र सरकार याकरता दरवर्षी जे लख्खो रुपायांचे अनुदान देते ते अनुदान मात्र या वर्षी राज्यसरकारने देऊ नये असे वाटते. .....अमेरिकास्थित मराठी मंडळींनी त्यांच्या हौसेखातर संमेलने जरूर भरवावीत परंतु त्याची संपूर्ण आर्थिक जबाबदारीही त्यांनीच घ्यावी. ..... तात्यांच्या मताशी १००% सहमत. शिवाय अमेरिकेतही सॅनफ्रान्सिस्को पासून अति लांब अंतरावर रहाणार्‍या प्रत्येक मराठी रसिकाला या संमेलनाला हजर रहाणे शक्य होईल असे मला नाही वाटत. इस्ट कोस्ट ते वेस्ट कोस्ट प्रवासाच्या विमान तिकीटीला बर्‍यापैकी पैसे मोजावे लागत असल्याने फॅमिलीसकट प्रवास करणे सहजासहजी शक्य नसते. हे संमेलन भारतातच भरवायला हवे. ज्या अमेरिकनांना संमेलनास उपस्थित रहायचे आहे ते आपापला खर्च करून भारतात येऊ शकतात. ईश्वरी

In reply to by ईश्वरी

विसोबा खेचर 23/06/2008 - 13:09
ज्या अमेरिकनांना संमेलनास उपस्थित रहायचे आहे ते आपापला खर्च करून भारतात येऊ शकतात. माझ्या मते हेच अधिक सोयीचं आहे. अमेरीकेत संमेलन भरवणे ही काहितरी भलतीच टूम निघाली आहे. ईश्वरी म्हणते त्याप्रमाणे खुद्द अमेरिकेतल्या मंडळींनाही कुटुंबासमवेत एका टोकाकडून दुसर्‍या टोकाला जाणे परवडणारे नाही. बे एरियात एवढे लाख्खो रुपये खर्चून साहित्य संमेलन भरवण्याची टूम काढून फुकटात आपली अमेरीकावारी करायची हौस साहित्य महामंडळातील काही हलकट लोक भागवू पाहात आहेत हेच खरं! आपला, (मराठी आंतरजालीय सहित्यिक) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

फुकटात आपली अमेरीकावारी करायची हौस साहित्य महामंडळातील काही हलकट लोक भागवू पाहात आहेत हेच खरं! सहमत... आजच्या लोकसत्तेमध्ये ,मुखपृष्ठावर ... "... आपल्या पुठ्ठ्यातल्या लोकांना अमेरिकेला घेऊन जाण्यासाठी ..." अशी वाक्यरचना होती, त्याने भलतीच मौज वाटली... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by ईश्वरी

शिवाय अमेरिकेतही सॅनफ्रान्सिस्को पासून अति लांब अंतरावर रहाणार्‍या प्रत्येक मराठी रसिकाला या संमेलनाला हजर रहाणे शक्य होईल असे मला नाही वाटत. इस्ट कोस्ट ते वेस्ट कोस्ट प्रवासाच्या विमान तिकीटीला बर्‍यापैकी पैसे मोजावे लागत असल्याने फॅमिलीसकट प्रवास करणे सहजासहजी शक्य नसते. हे विधान पटत नाही. जी मराठी मंडळी दरवर्षी/ वर्षाआड भारताची फेरी करू शकतात त्यांना एक वर्ष कोस्ट टू कोस्ट प्रवास परवडत नाही हे पटण्यासारखे नाही. इथल्या लोकांच्या बाबतीत इच्छाशक्तीचा प्रश्न आहे. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर नॉर्थ अमेरिकेत (अमेरिका/ कॅनडा) कुठेही जाता येणे फार अवघड नसावे. ती नसेल तर संमेलन फ्रिस्कोला झाले काय किंवा रत्नागिरीला, काहीच फरक पडत नाही. नाही का?

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग 24/06/2008 - 02:49
डांबीसकाका, वर्षा/दीडवर्षाला भारतात फेरी मारणे तिथे आपल्या घरी राहणे, आई-वडील नातेवाइकांना भेटणे हा भागच निराळा आहे. त्यामागचा उद्देशच वेगळा आहे. ती वारी सुद्धा माझ्यासारख्या पुष्कळांना जडच जाते पण आपण ती करतो, आपल्यासाठी आपल्या लहानग्यांसाठीही त्याचे महत्त्व वेगळेच असते. आज बॉस्टनहून सॅ.फ्रा.ला विमानाने जाऊन यायचे म्हटले तरी ३ जणांच्या फॅमिलीला कमितकमी २००० ते २५०० डॉलर खर्च आहे. तिथे हाटेलात रहायचे म्हटले तर वेगळा खर्च. इतके पैसे खर्च करुन साहित्य संमेलनाला कोण जाणार? कितीही मराठी आणि साहित्यप्रेमी असलो तरी मी नक्कीच जाणार नाही! कारण गाठ शेवटी व्यवहाराशी येऊन थांबते. तेव्हा हा फक्त इच्छाशक्तीचा नव्हे तर अर्थशक्तीचाही प्रश्न आहेच. (अवांतर - अहो आजकाल भारतातही नुसती वर्षाची लग्न-समारंभ, मुंजी वगैरेना जाऊन हजेरी लावायची असेल तर (फक्त हजेरी म्हणतोय, ही घरची कार्ये नव्हेत मित्रमंडळी, नातेवाईक इ.) वर्षाच्या सुरुवातीला बजेट ठरवून ठेवावे लागते. म्हणजे सरासरी दर महिन्याला १ कार्य म्हटले तर घरातले कोण्-कोण जाणार कसे जाणार, खर्च किती इ. तेव्हा फक्त प्रेम, आपुलकी, इच्छाशक्ती ह्याला मागे टाकणारे 'महागाई'चे चटके जवळजवळ सर्वांना आहेत!) चतुरंग

In reply to by चतुरंग

प्रियाली 24/06/2008 - 02:56
लहान मुलांना सोबत घेऊन गेलं तरी त्यांना संमेलनात प्रवेश आहे का? बी एम एम अटलांटाचे काही किस्से ऐकले होते. भीक नको पण कुत्र आवर यांतली गत पालकांची होते असे ऐकून आहे. बेबीसिटींगचा वेगळा भुर्दंडही यांत गणला जावा.

In reply to by प्रियाली

सर्किट 24/06/2008 - 07:31
अगो, तुज्या बालांचे बेबीशिटिंग आमी करू की गो बाये ! येवड्यासाटी श्यानहोजे ला येने का टालतीस ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली 24/06/2008 - 15:48
सर्किटकाका, बाळीला बाळीचे बाबा सांभाळतील (किंवा बाळीच बाबांना सांभाळेल) तसेही दोघांना मराठी अगम्य आहे. मीच येते - बेलाकडे राहणे आणि त्याचा सात्विक आहार मला पसंत आहे. येण्या-जाण्याचा खर्च देता काय? ;) भारताच्या तिकिटापेक्षा नक्की कमी असेल. ;)

In reply to by पिवळा डांबिस

अरे बाबा चतुरंगा, तु एकदमच दुसर्‍या टोकाला असल्याने तुझ्यासारख्या लोकांना जरा कठीण आहे हे मान्य आहे. (एखादी त्यावेळेलाच फ्रिस्कोला सुरू असलेली कॉन्फरन्स नाही का शोधता येणार?:)) पण मिडवेस्ट्मधल्या लोकांना, किंबहुना इलिनॉय, मिझोरा, आर्केन्सा, टेक्सस ही जर लाईन आखली तर त्याच्या पश्चिमेकडच्या लोकांना तर शक्य आहे. पूर्वेकडच्या लोकांसाठी भविष्यात परत होईल की नऊयोरक ला!:) बाकी बेबीसिटींग च्या मुद्द्यात दम आहे. आमचं डेमोग्राफिक वेगळं असल्याने ते माझ्या लक्षांत आलं नाही...:)

काळा_पहाड 23/06/2008 - 13:22
सरकारने या वर्षी अनुदान देऊ नये. आपल्या मताशी १००% सहमत. बाकी आजकाल 'संयुक्तिक विचार करणाय्रांची वानवाच दिसतेय' असेच हा निर्णय वाचुन प्रत्ययास येते. विचार करण्याचा प्रयत्न करणारा काळा पहाड

एडिसन 23/06/2008 - 13:32
सॅन फ्रान्सिस्को शर्यतीत आहे, अशी बातमी आल्यापासून मला भीती होतीच. पण भीती प्रत्यक्षात उतरेल असे वाटले नव्हते. साहित्य संमेलनाच्या बरोबर पुस्तक प्रदर्शने होत असतात. सामान्य वाचक ह्या निमित्ताने साहित्याच्या जवळ येतो. वाचकानांच काय प्रकाशकांना तरी परवडणार आहे का अमेरिकावारी? हे संमेलन म्हणजे शे-पाचशे लोकांचे वातानुकूलित दालनातले गेट-टूगेदर ठरणार आहे.
Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.

II राजे II 23/06/2008 - 13:33
आपल्या मताशी सहमत तात्या ! १००% सहमत. राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

सरकारने या वर्षी अनुदान अजिबात देऊ नये म्हणण्यापेक्षा लोकसत्तेतल्या बातमीत म्हटल्याप्रमाणे समांतर संमेलन भरवून अनुदान तिकडे वळवावे असे वाटते ...

वाटाड्या... 23/06/2008 - 19:16
"महाराष्ट्रातल्या जनतेचा पैसा त्याकरता खर्च होऊ नये असे वाटत" ह्या आपल्या विचाराशी सहमत !!! एक विचार नक्की येतो तो असा...महाराष्ट्रात तरी आपले सरकार जनतेचा पैसा कुठे जनतेसाठी खर्च करते?? अजुबाजुची परिस्थीती पहाता ते नक्कीच कळते. आणि अजुन एक..."अमेरिकास्थित मराठी माणसे खोर्‍याने पैसा कमावतात" हे तितकसं खरं नाही. अमेरिकेत ३०-३५ वर्षांपुर्वी जे मराठी लोक आलेत तेच जरा बर्‍या स्थितीत आहेत. अस माझं आपलं एक निरिक्षण आहे आणि ते लोक फारसं नविन पिढिला विचारत नाहीत. अर्थात ह्याला "मराठी" व्रुत्ती पण कारणीभुत आहे. आपण लोक इकडे सुद्धा एकामेकाला पाण्यात पाहतात. अहंगंड, मीपणा इ. इ... पण इतर समा़ज तसा नाही. ह्याची कित्येक उदाहरणे आहेत. पण आजचा विषय तो नाही सबब इथेच थांबतो. धन्यवाद.. आपला... मुकुल

In reply to by वाटाड्या...

"अमेरिकास्थित मराठी माणसे खोर्‍याने पैसा कमावतात" हे तितकसं खरं नाही. :) हे वाचून गंमत वाटली. अहो हे "तितकसं" काय अजिबात खरं नाही!! अहो च्यामारी काय चूक झाली म्हायतीय का? सुरवातीला मुंबईहून यायच्या वेळेला एक खोरं बरोबर आणायला विसरलो...:) आता खोरंच नाही तर पैसा येणार कुठून, तुम्ही सांगा? आता पुढल्या वेळेला मुंबईला आलं ना की एक खोरं खरेदी केलं पाहिजे. मुंबईत तरी ते मिळतं की नाही कोणास ठाऊक! काही हरकत नाही, अगदी ग्रामीण भागात म्हणजे कोल्हापूर, औरंगाबादला जायला लागलं तरी बेहत्तर पण खोरं घेतल्याशिवाय वापस यायचंच नाही.... (ह्.घ्या.) खट्याळ, डांबिसकाका

In reply to by चतुरंग

अरं बाबा, तसं न्हाय! तुला बराबर समजलं न्हायी.... "रुपयं" टाकून खोरं घ्यायाचं आणि मग त्या खोर्‍यानं "डालर" वढायचे....:) अरं ह्येच आपल्या म्हराटी मानसाचं चुकतंय बघ! इन्वेष्टमेंटबिगर कंचाबी धंदा चालतोय काय!!:) पागुटीत डालर खोचनारा, डांबिसकाका

कॅलीफोर्नियात अ.भा.म.सा.संमेलन होत आहे ही चांगली गोष्ट आहे. माझे मत आहे की तिकडे एक संमेलन भरवावे आणि इकडे एक !!! महाराष्ट्र सरकार किती पैसे देते ते काही पुरणार नाहीत, या संमेलनाचा खर्च पंचवीस कोटी ग्रहीत धरलेला आहे. आम्हाला कमाल वाटली ती ही की येणा-या कोणत्याही साहित्यरसिकाचे अर्धा खर्च बेरियाचे मंडळ उचलते आहे आणि मुख्य पदाधिका-यांचा सर्वच खर्च उचलत आहे. हेवा वाटला बॉ आम्हाला त्या पदाधिका-यांचा. इतके पैसे उभे केले आहेत हा एक साहित्याचा वाचक म्हणुन जरा धक्काच वाटत आहे. इतक्या पैशांमधे इकडे काय काय करता आले असते असा एक सात्विक विचारही डोकावून गेला. रत्नागिरीत संमेलन भरले असते तर मजा आली असती, जाण्याचा विचारही होता, एक भारावून टाकणारे वातावरण, अनुभुती असते. परिसंवादात नवविचार ऐकायला मिळतात, असो साहित्यसंमेलनात कविता वाचायची हौस भागलेली आहे. आता संमेलन कुठेही होवो !!! ( काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही, साहित्याच्या दरबारात काही गोष्टी तोलणार नाही) साहित्य परिषदांचे अजीव सभासदांना साहित्यसंमेलनाला मोफत घेऊन जावे अशी आमची मागणी आहे. :) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (मराठवाडा साहित्य परिषदेचा अजीव सभासद ,औरंगाबाद !!!) ता.क. : तात्यांनी हा धगधगता विषय चर्चेला टाकल्याबद्दल आभार !!! साहित्य संमेलनाची सांगता होईपर्यंत साहित्य संमेलन विषय इथेच पुढेही चर्चिल्या जावे असे वाटते किंवा एखाद्या स्वतंत्र विभागात !!!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेसनलाडू 23/06/2008 - 21:34
सर,मी स्वतः सॅनफ्रान्सिस्को बे एरियात राहतो.येथील मंडळ (अधिकृतरित्या - म्हणजे नोंदणी झाल्यापासून) २५ वर्षे जुने आहे.हे (माझ्या माहितीप्रमाणे)अमेरिकेतील सर्वात मोठे महाराष्ट्र मंडळ आहे.पण ज्याला संमेलनास हजर रहावयाचे आहे,अशा कोणाचाही (अर्धाही)खर्च उचलण्याइतके ते श्रीमंत आहे की नाही,याबाबत मला शंका वाटते.मंडळ जो माणशी ७०-७५ हजार रु. खर्च उचलणार आहे,तो साहित्य परिषदेचे पदाधिकारी,संमेलनाचे विद्यमान व माजी अध्यक्ष,साहित्य परिषदेच्या संलग्न संस्थांचे पदाधिकारी व इतर मान्यवर्(म्हणजे कोण ते अद्याप मला माहीत नाही!) यांचा आहे,असे ऐकून आहे.याबद्दल तपशीलवार माहिती गोळा करून त्याचा गोषवारा येथे मांडायचा प्रयत्न करेनच,पण सामान्य रसिकांचा अर्धा खर्च जरी मंडळाने उचलायचे ठरविले,तरी हजारो रसिक येनकेनप्रकारेण संमेलनापासून वंचित राहतील,हे नक्की. (सविस्तर)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

मंडळ जो माणशी ७०-७५ हजार रु. खर्च उचलणार आहे,तो साहित्य परिषदेचे पदाधिकारी,संमेलनाचे विद्यमान व माजी अध्यक्ष,साहित्य परिषदेच्या संलग्न संस्थांचे पदाधिकारी व इतर मान्यवर्(म्हणजे कोण ते अद्याप मला माहीत नाही!) यांचा आहे,असे ऐकून आहे. सर्व अ.भा.सा.सं. चे पदाधिकारी यांचा संपुर्ण खर्च तर तेच उचलणार आहेत असे कळते आहे. बाकी आमच्या सारखे हौसे गवसे, यांचा अर्धा खर्च म्हणजे ७५ हजार रुपयात पाच दिवस आणि परत भारत असे माझ्या डोळ्यासमोर आहे. अर्थात आता त्याच्या बरेच बदलही होतील. तपशीलवार माहिती गोळा करून त्याचा गोषवारा येथे मांडायचा प्रयत्न करेनच, येऊ द्या माहिती !!! पण सामान्य रसिकांचा अर्धा खर्च जरी मंडळाने उचलायचे ठरविले,तरी हजारो रसिक येनकेनप्रकारेण संमेलनापासून वंचित राहतील,हे नक्की. ते तर होणारच आहे !!! अहो, रत्नागिरीतच जायचे की नाही याचा विचार आम्हाला करावा लागतो. तिथे बे एरियात किती येतील याची उत्सुकता आहेच !!!! दोन हजार सभासद आहेत म्हणतात त्या मंडळाचे. त्यांच्याकडून किती पैसे घेतील, घेतले असतील, किंवा तिकडे कोणी प्रायोजक तर नाही ना त्यांना मिळाला ?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेसनलाडू 24/06/2008 - 00:24
सर्व अ.भा.सा.सं. चे पदाधिकारी यांचा संपुर्ण खर्च तर तेच उचलणार आहेत असे कळते आहे. बाकी आमच्या सारखे हौसे गवसे, यांचा अर्धा खर्च म्हणजे ७५ हजार रुपयात पाच दिवस आणि परत भारत असे माझ्या डोळ्यासमोर आहे. अर्थात आता त्याच्या बरेच बदलही होतील. दै.लोकसत्ता मधील बातमीशी तुमची माहिती जुळते आहे.मंडळ तितकेही श्रीमंत नसावे,हा माझा अंदाज जरा जास्तच चुकलेला दिसतो ;).मात्र ७०-७५ हजाराचा खर्च परवडणारे अमेरिकेत येऊन संमेलनाला उपस्थिती लावतील की नातलगांना भेटणे,कॅलिफोर्नियामधील इतर प्रेक्षणीय स्थळे पाहणे करतील,हा सुद्धा वेगळा विषय आहेच. (मध्यमवर्गीय)बेसनलाडू सर,तुम्ही आलातच तर माझ्याकडे उतरा.खाणेपिणे,स्थलदर्शन मोफत नि चोख :) संध्याकाळी संमेलन आटोपले की मस्तपैकी मासळीचे जेवण हाणू,काय म्हणता? (आमंत्रक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विषय मस्तच आहे..... चर्चा छानच रंगली आहे... :) माझ्या माहीतीप्रमाणे हे ८२वे साहित्य संमेलन आहे. त्याला १५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. साहित्यसंमेलनाला सरकारी अनुदान २५ लाख रुपये (४०च्या हिशोबाने धरलं तर ६२,५०० डॉलर्स) मिळतं. हे माझे आकडे नाहीत तर प्रेस मध्ये आलेले आकडे आहेत. मी काय म्हणतो, सर्व मिपाकरांनी असं निकरावर येण्यापेक्षा आपले तीन मिपाकर बे एरियात आहेत. त्यांना मंडळाच्या पदाधिकार्‍यांना एक फोन करून विचारायला सांगूयात का की बाबा बे एरिया मंडळाला महाराष्ट्र सरकारकडून अनुदानाची अपेक्षा आहे का? नाही म्हणजे ती माहिती आपल्या चर्चेला वेगळं वळ्ण लावणार नाही का? आग्रह नाही हो, पण आमचा आपला एक विचार!:) बाकी संमेलनच भारताबाहेर घ्यायचे की नाही हा विषय असेल तर मी म्हणतो कधी कधी घ्यायला काय हरकत आहे? ८१ वेळा मोठ्या घरी गणपती बसला, एकदा छोट्या घरी बसवला तर बिघडलं कुठं? भारताबाहेर कार्यरत असलेल्या एका मराठी संस्थेला २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल अखिल मराठी समाजाने ही भेट दिली तर काय मोठं नुकसान होणार आहे? महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाला जाता येणार नाही मान्य आहे, पण त्यांना पुढच्या वर्षी संधी आहेच की! बाकी अमेरिकेत इतर ठिकाणी रहाणार्‍या लोकांना आर्थिक दृष्टया उपस्थित रहाणे शक्य आहे, प्रश्न इच्छाशक्तीचा आहे असे आम्हाला वाटते. संध्याकाळी संमेलन आटोपले की मस्तपैकी मासळीचे जेवण हाणू,काय म्हणता? हे काय? फक्त सरांनाच आमंत्रण? आम्ही आलो तर चालणार नाही का? :)))

In reply to by पिवळा डांबिस

बेसनलाडू 24/06/2008 - 04:32
तुम्हीही या काका.आपण तुम्हांला 'अखिल अमेरिकन मिसळपाव साहित्य संमेलन'चा घरगुती अध्यक्ष करूया ;) (निमंत्रक)बेसनलाडू बाकी मंडळाने दरमाणशी दरदिवसा १०-१५ हजार रुपये खर्चायची तयारी दर्शविली असेल,तर मंडळाला सरकारी अनुदानाची अपेक्षा नाही,असे वाटते. (अंदाजपंचे)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सर,तुम्ही आलातच तर माझ्याकडे उतरा.खाणेपिणे,स्थलदर्शन मोफत नि चोख संध्याकाळी संमेलन आटोपले की मस्तपैकी मासळीचे जेवण हाणू,काय म्हणता? बेला, मला परवडणारं नाही इतक्या दुर येणं, पण आपलं निमंत्रण सही दिलसे पोहचलं !!! साहित्यानं माणसं जोडल्या जातात की नाही, माहित नाही. पण संमेलनाच्या निमित्तानं मराठी माणसं जोडल्या जाताहेत हीच एक आनंदाची गोष्ट दिसत आहे. आम्ही आपले आभारी आहोत !!! -दिलीप बिरुटे

प्रियाली 23/06/2008 - 21:22
इतके खर्च करून साहित्यसंमेलने, तीही आता परदेशांत कशाला हवीत? त्यापेक्षा एक करावे, बे एरियातील मंडळींनी साहित्य संमेलन आयोजित करावे. भारतातील सर्व साहित्यिकांना, इतर खंडातील साहित्यिक आणि रसिकांना इ-साहित्यसंमेलनाचे एक संकेतस्थळ काढून कॉन्फरन्स-जोडणीने जोडून घ्यावे. जो तो आपापल्या घरी बसून साहित्य संमेलनाचा आनंद घेऊ शकेल.

In reply to by प्रियाली

बेसनलाडू 23/06/2008 - 21:29
भारतातील आंतरजालाचा वेग लक्षात घेता ई-संमेलन महाकठीण गोष्ट आहे.समांतर साहित्य संमेलनाची कल्पना तितकीशी वाईट नाही.अशा समांतर संमेलनाच्या ठिकाणी कॉन्फरन्स करणे अधिक सुलभ होईलसे वाटते. (तांत्रिक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

प्रियाली 23/06/2008 - 22:18
प्रतिसादाखाली ह. घ्या सांगायचे राहून गेले.
भारतातील आंतरजालाचा वेग लक्षात घेता ई-संमेलन महाकठीण गोष्ट आहे.
मान्य आहे परंतु अनेकांचा खर्च मंडळाने देऊ करण्यापेक्षाही कठीण व्हावे का?

In reply to by प्रियाली

बेसनलाडू 23/06/2008 - 22:27
मान्य आहे परंतु अनेकांचा खर्च मंडळाने देऊ करण्यापेक्षाही कठीण व्हावे का? एम टी एन् एल् च्या ब्रॉडब्यान्ड कनेक्शनचा अनुभव (!) घेतल्यापासून चित्र जरासे आशादायक बनले आहे हे खरे असले तरी महाराष्ट्राच्या बहुसंख्य भागांत असलेले बी एस् एन् एल् चे कनेक्शन नि डायल-अप्स यांना रिप्लेस् करायचा खर्च अमेरिकेत येऊन संमेलनास हजेरी लावणार्‍या निवडक माणसांच्या दरदिवसा दरमाणशी १५हजार रुपये (असे पाच दिवस) या खर्चापेक्षा जास्त असण्याचा अंदाज आहे :) (अंदाजपंचे)बेसनलाडू बाकी,शेरेटन,क्राउन प्लाझा,हिल्टन आणि मेरिअट् मध्ये वगैरे रहायची व्यवस्था करण्याऐवजी बे एरिया महाराष्ट्र मंडळाच्या सदस्यांच्या घरी आमंत्रितांची ५ दिवसांची व्यवस्था केली गेली,मंडळाच्या सदस्यांच्या गाड्यांनी एअरपोर्ट पिक-अप्स नि ड्रॉप-ऑफ्स तसेच सॅनफ्रान्सिस्को दर्शन उरकता आले,तर हा दरदिवसा दरमाणशी १५ हजाराचा खर्चही वाचेल :) (काटकसरी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

प्रियाली 23/06/2008 - 22:31
जेथे कनेक्शन चांगले आहे तेथे लोकांना (त्या त्या गावात) एकत्र जमून एका हॉलमध्ये असे केले किंवा एखाद्या जमण्याच्या ठीकाणी जलद कनेक्शनची जोडणी करून घेतली तर अगदी घरात बसून नको परंतु गावात बसून तरी करता यावे. हेच इतर देशांतील आणि बे एरियापासून हजार मैल दूर राहणार्‍या आमच्यासारख्या गरीब भारतीयांनाही परवडेल असे वाटते. ;)
बाकी,शेरेटन,क्राउन प्लाझा,हिल्टन आणि मेरिअट् मध्ये वगैरे रहायची व्यवस्था करण्याऐवजी बे एरिया महाराष्ट्र मंडळाच्या सदस्यांच्या घरी आमंत्रितांची ५ दिवसांची व्यवस्था केली गेली,मंडळाच्या सदस्यांच्या गाड्यांनी एअरपोर्ट पिक-अप्स नि ड्रॉप-ऑफ्स तसेच सॅनफ्रान्सिस्को दर्शन उरकता आले,तर हा दरदिवसा दरमाणशी १५ हजाराचा खर्चही वाचेल
आणि मला वाटलं की येणार्‍या पाहुण्यांना घरात ठेवणे आणि त्यांना गाव फिरवणे हे म. मं.च्या कार्यकारी समितीचे आद्य कर्तव्य आहे. ;) बहुधा बर्‍याच ठीकाणी तसेच होत असावे.

In reply to by प्रियाली

ध्रुव 24/06/2008 - 08:46
जेथे कनेक्शन चांगले आहे तेथे लोकांना (त्या त्या गावात) एकत्र जमून एका हॉलमध्ये असे केले किंवा एखाद्या जमण्याच्या ठीकाणी जलद कनेक्शनची जोडणी करून घेतली तर अगदी घरात बसून नको परंतु गावात बसून तरी करता यावे. +१ तात्पुरते एक कनेक्शन घेऊन एका मोठ्या हॉलमध्येही हे करता येईल. इतकाही वेग कमी नाही हो ;) -- ध्रुव

In reply to by बेसनलाडू

सर्किट 24/06/2008 - 09:51
मिष्टर बेसनलाडू, एकीकडे तुमचे सिस्को टेलिप्रेझेन्स भारतात टाकते आहे. परवाच माझी त्य टेलीप्रेझेन्सवर एक मीटिंग झाली. अगदी खोलीत स्वतःच हजर असल्यासारखे वाटते. सिस्को झिंदाबाद. आणि तुम्ही म्हणता की हे रिमोट संमेलन शक्य नाही म्हणून ! असे कसे बुवा ? अओ, पैसे खर्च केले की वाट्टेल तितकी ब्यांडविड्थ मिळते. हो , भारतात देखील. बघा, सिस्को ला साहित्य संमेलनसाठी स्पॉन्सर म्हणून आठवले प्रयत्न करताहेत. तुम्ही पण चेम्बर्स ला पटवा. म्हणा बिरुटे सरांना हे संमेलन घर बसता बघता यावे ह्यासाठी सिस्कोच्य राऊटर्सचा खप वाढेल !!! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू 24/06/2008 - 11:38
अओ, पैसे खर्च केले की वाट्टेल तितकी ब्यांडविड्थ मिळते.हो , भारतात देखील. हो का? मग येथल्या संमेलनावर बे एरिया महाराष्ट्र मंडळाचा जो खर्च होणार आहे,तो तिकडे वळवूया.रसिकांचा दरदिवसा दरमाणशी १५हजार रु. खर्च करण्याऐवजी मंडळाने ते पैसे सिस्कोला द्यावेत,कसे?म्हणजे संमेलन तिकडेही अनुभवता येईल आणि अमेरिकेत यायला न मिळण्याबद्दलच्या तक्रारी दूर होतील.मला या वर्षीचा बोनसही मिळेल पूर्ण! ;) :P (सिस्कोआइट)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सर्किट 24/06/2008 - 11:45
:-) :-) २५ टके मिळला असेल की मार्च मध्ये ;-) असो, अरे हेच होणार आहे. सिस्को स्पॉन्सर म्हणून सा सम्मेलनाला २ कोटी रुपये देईल. चेम्बर्स विलासराव शी एकांतात चर्चा करेल, आणि २०-२५ कोटी महाराष्ट्र सरकार सिस्कोचे राऊटर्स घेण्यात घालवेल. हे मराठी बाणा दाखवून २५ लाख वाचवणारे लोक, २५ कोटी आनंदात खर्च करतील ;-) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

नंदन 24/06/2008 - 11:52
>>> चेम्बर्स विलासराव शी एकांतात चर्चा करेल, आणि २०-२५ कोटी महाराष्ट्र सरकार सिस्कोचे राऊटर्स घेण्यात घालवेल. यालाच "राऊटिंग" (किंवा रि-राऊटिंग) म्हणत असावेत. 'राऊ ते राऊटेड : महाराष्ट्राचा एक प्रवास' ह्या विषयावर परिसंवादही भरवता येईल की. :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

सर्किट 24/06/2008 - 11:55
परिसंवादाची आयडिया मस्त !!! (क्वालकॉमचे पण भले करेलच की मायबाप सरकार. ते स्पॉन्सरशिपचे बघ :-) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

धमाल मुलगा 24/06/2008 - 14:11
आणि २०-२५ कोटी महाराष्ट्र सरकार सिस्कोचे राऊटर्स घेण्यात घालवेल. हे मराठी बाणा दाखवून २५ लाख वाचवणारे लोक, २५ कोटी आनंदात खर्च करतील
सर्किटराव, हे राऊटर्स जर high end communication वर आधारित असलेल्या मिटिंग्जसाठी वापरता येऊ शकले तर ते पैसे व्यर्थ कसे खर्च होतील? त्यांचा उपयोग साहित्य संमेलनानंतरही होऊ शकेल ना? कदाचित ह्या आणि अश्या प्रसंगी सबसिडाईज्ड भाडं आकारुन आणि इतर वेळी व्यावसायिक दृष्टीने उपयोग करुन त्या २५ कोटींचा योग्य तो उपभोग घेता येऊ शकेल. अर्थात ह्यासाठी, सरकार आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी असणार्‍यांची व ते निर्णय अमलात आणणार्‍या सरकारी अधिकार्‍यांची इच्छाशक्ती असणे हेही तितकेच किंबहुना जास्त महत्वाचे. असे झाल्यास कररुपाने गोळा केलेला जनतेचा पैसा उत्तम तंत्रज्ञान वापरात आणण्यासाठी वापरला गेल्याचं समाधानही मिळेल...आणी ते पुन्हा पुन्हा वापरताही येइलच की. पण अनुदानास्तव दिलेले २५ लाख एकदा गेले की गेलेच ! त्याउप्पर, मराठी साहित्य संमेलनासाठी दिले जाणारे अनुदान हे भारतीय करदात्यांच्या करातुन जाणार असताना, त्याचा उपभोग मात्र भारतातील काही मुठभरच अमेरिकेत जाऊन घेऊ शकतील, संमेलनास उपस्थित राहू शकतील हे मात्र योग्य वाटत नाही.

ऋषिकेश 23/06/2008 - 22:40
चर्चा विषयाशी १००% सहमत! पण हे सरकारला कळले तरी ते अंमलात आणायचे धाडस दाखवणार नाहि असे खेदाने म्हणावेसे वाटते :( -('मिसळ'लेला) ऋषिकेश

मुक्तसुनीत 23/06/2008 - 23:17
पैशाच्या मुद्द्यावर मूळ प्रस्तावाशी सहमत आहे. हा सगळा बनाव सरकारी खर्चात अमेरिकावारी करण्याचा दिसतो. यामागे वाचक संस्कृती, सांस्कृतिक देवाणघेवाण याबद्दल फारसा विचार दिसत नाही आहे. दर दोन वर्षांनी बृहन्महाराष्ट्रमंडळाचा (बीएमएम )उत्सव अमेरिकेमधे होतच असतो. साहित्यिकांबरोबर इतर सांस्कृतिक/राजकीय/संशोधनादि क्षेत्रातील लोकांची हजेरी लागत असते. या पार्श्वभूमीवर , साहित्य संमेलनाचा पसारा मांडण्याचे कारण कळत नाही. बीएमएम च्या या सोहळ्याला अमेरिकाभरच्या मंडळांमधे सहकार्य असते. एकूण व्यवस्था , अर्थशास्त्र आणि लोकांचा प्रतिसाद या सगळ्याची सांगड घातलेली असते. मोठ्या प्रमाणात नियोजन केलेले असते. बे एरिया चे मंडळ (खरे तर सवतासुभा होऊन बनलेली २ मंडळे) कितीही मोठे असले तरी त्याना या प्रकारचा समन्वय साधण्याशिवाय पर्याय नाही. तसे काही होते आहे का हे अजून स्पष्ट झालेले दिसत नाही. "लोकांच्या २५ कोटींवर काही रावबहादूरांनी सहकुटुंब केलेली मज्जा" इतपत जर या संमेलनाचे स्वरूप रहाणार असेल तर ते अश्लाघ्य आहे.

चित्रा 23/06/2008 - 23:48
या मराठी साहित्य संमेलनाचा भार (विशेषतः प्रवासखर्च) भारतीय करदात्यांवर पडू नये हे नक्कीच.

विकास 24/06/2008 - 01:00
असले संमेलन हे सॅनफ्रॅन्सिस्को किंवा भारताबाहेर होऊ नये असे वाटते. पण जरा वेगळे लिहावेसे वाटते - आधी बर्‍याच प्रतिक्रीयेतून आलेला मुद्दा - देशी सरकारी पैशाने होणारा देशी तमाशा हा देशातील रसिकांपुरताच मर्यादीत असावा हे एक कारण झाले... पण आता वाचल्याप्रमाणे बे एरीयावासी याचा खर्च उचलणार आहेत! तरी पण हे अखिल भारतीय कसे काय झाले? माझ्या दृष्टीने मुद्दा वेगळाच आहे: "अखिल भारतीय मराठी साहीत्य महामंडळ" अशी सेवाभावी संस्था (नॉन प्रॉफिट) भारताबाहेर कसे काय आधिवेशन करते? त्यांच्या घटनेत देशाबाहेर कार्यक्रमास वाव आहे का? येथे करदात्यांचा मुद्दा दोन प्रकारे आहे: एक म्हणजे सरकारी अनुदान आणि दुसरे म्हणजे अशा कार्यक्रमांना देणग्या देणार्‍यांना परत करसवलत - म्हणजे करवसुली कमी.. आत्ताच म.टा.चा या संदर्भात अग्रलेख वाचला. त्यातील काही वाक्ये खाली सांगत आहे:
....'मराठी ग्रंथकार सभे'ने १८८५मध्ये महात्मा जोतिबा फुले यांना साहित्य संमेलनाचे आमंत्रण दिले, तेव्हा त्यांनी अत्यंत रोखठोक शब्दांत आयोजकांना कसे खडसावले होते, याची आज आठवण होणे स्वाभाविक आहे. 'आमचे साहित्य आम्ही निर्माण करू आणि आमच्या ग्रंथकार सभा आम्ही घेऊ. उच्चभ्रू ब्राह्माणी ग्रंथकार स्त्री-शूदातिशूदांच्या प्रश्ानवर अवाक्षरही लिहीत नाहीत. त्यामुळे अशा ग्रंथकार सभेमार्फत देश-समाजाचा अजिबात उत्कर्ष होणार नाही,' अशा शब्दांत महात्मा फुल्यांनी त्यांना वास्तवाची जाणीव करून दिली होती. ... आता या संमेलनाच्या निमित्ताने सॅन फ्रान्सिस्को आणि बे एरिया परिसरातील 'केएफसी' (म्हणजे केंटुकी फ्राईड चिकन) व 'मॅक' (म्हणजे मॅक्डोनाल्ड!) या दुकानादुकानांत मराठीचा गजर होईल आणि इंग्लंडमधल्या नव्हे तरी अमेरिकेतल्या साहेबाला मराठी मात्रेचे चार वळसे दिल्याचे समाधान पदरी पडेल. तेवढे पुण्य पदरात पाडून 'माय'देशी परतल्यावर पुन्हा एकदा या 'महाराष्ट्र देशी 'मऱ्हाटी' भाषेला भवितव्य उरलेच नाही!' म्हणून गळे काढून रडायला महामंडळ मोकळे होईल! १८८५च्या 'ग्रंथकार सभे'ला विरोध करताना महात्मा फुल्यांनी त्या संमेलनाच्या आयोजकांची 'घालमोडेदादा' या शब्दांत संभावना केली होती. अमेरिकेतल्या या संमेलनाच्या आयोजकांसाठीही त्यापेक्षा चांगला शब्द सुचणे कठीण आहे!

In reply to by विकास

मुक्तसुनीत 24/06/2008 - 01:17
अर्थकारणाचा भाग वगळता , परदेशी संमेलन भरवण्याला विरोध नीटसा समजला नाही. इंदौर, ग्वाल्हेर , बडोदे , वगैरे ठिकाणी संमेलने होतात. मॉरिशसला जागतिक मराठी परिषदेचा पहिला मोठ्ठा सोहळा होतो. आणि त्यात पुल, कुसुमाग्रज, शरद पवार वगैरे वगैरे लोक आशीर्वादाला असतात. असे असल्यास मग परदेशालाच विरोध का ? शेवटी , SFO ला संमेलन होते याचा अर्थ तिकडे मराठी समाजाचा एक छोटासा तुकडा आहे हे नजरेआड करून कसे चालेल ? हे संमेलन काही आफ्रिकेतल्या एका निर्जन भागात तर होत नाही. परदेशस्थ मराठी लोकांमधे या निमित्ताने काही सांस्कृतिक दळणवळण होईल, परदेशातील मराठी वाचक संस्कृतीला या निमित्ताने थोडा उजाळा मिळेल असे काही तरी चांगले हाती लागेलच की. " कुंपणापलिकडले शेत" यासारखे, परदेशी लोकांच्या मराठी साहित्याचे संकलन निघाले सुमारे २५ वर्षांपूर्वी. त्यानंतरच्या काळात एकतासारखी मराठी प्रकाशने , महाराष्ट्र फाऊंडेशन सारख्या १ मिलियन डॉलर्स पाठवणार्‍या संस्था, बीएमेम सारखी संमेलने , परदेशस्थांनी चालवलेली मनोगत सारखी संस्थळे या सार्‍या गोष्टी , परदेशी मराठी संस्कृती जिवंतच नव्हे तर वर्धिष्णू आहे याचे द्योतक आहेत. विरोध आयते खाण्याला असावा. करदात्यांच्या पैशाच्या अपव्ययाबद्दल असावा . परदेशी भरलेली संमेलने हा प्रकार नवा नाही आणि त्याला विरोधाकरता विरोध अयोग्य वाटतो.

In reply to by मुक्तसुनीत

विकास 24/06/2008 - 03:20
परदेशी भरलेली संमेलने हा प्रकार नवा नाही आणि त्याला विरोधाकरता विरोध अयोग्य वाटतो. माझा मुद्दा कदाचीत मी तितकासा नीट स्पष्ट केला नाही असे वाटते. तो तात्विक असण्यापेक्षा कायद्याशी संबंधीत होता आणि आहे. अ.भा. म. सा. प. ही संस्था भारतापुरती मर्यादीत आहे. तीचे "मिशन"/"ध्येय" हे भारताबाहेर कामे करायला आणि त्यात पैसे खर्च करण्यासाठीची नाही.... त्यामुळे अशा संस्थेअंतर्गत राजरोसपणे असले कार्यक्रम करणे याने अजून एक अनिष्ठ प्रथा पडते आहे असे माझे म्हणणे आहे आणि त्याला विरोध आहे. अशा पद्धतीचा सोहळा बीएमएम खाली अथवा जागतीक मराठी परीषदे खाली झाल्यास तो योग्य आहे. (अवांतरः सध्या जागतीक मराठी परीषद काय करतेय?). थोडक्यात त्यामुळे भारतात भारतीयांसाठीचे संमेलन पण राहील ज्याचीपण गरज आहे आणि बाहेर पण संमेलन होऊ शकेल. दुसरा भाग (ज्या साठी विरोध नाही पण लॉजिस्टी़कल इश्यू नक्की वाटतो): बीएमएम आधिवेशनाला (जेंव्हा बॉस्टन मधे झाले तेंव्हा त्याच्या कार्यकारणीत सक्रीय होतो - अंदाजे ४००० लोकं जमले होते) साधारण ३ ते ५००० लोकं जमतात - कोणी नाटकात भाग घेतल्यामुळे येतो तर कोणी भाग घेतलेल्यांबरोबर. कोणी स्थानीक (म्हणजे आजूबाजूची राज्ये धरून) असतात म्हणून तर कोणी त्यातील भारतीय कलाकारांना पहायला म्हणून. पण केवळ साहीत्यासाठी म्हणून लोकं जमणे जरा अवघड वाटते. याचा अर्थ म्हणून असा प्रयत्न करूच नये असा नाही. पण मग त्यामुळे देखील ते वेगळे म्हणून करावे असे वाटते.

In reply to by विकास

मुक्तसुनीत 24/06/2008 - 01:29
फुल्यांनी ब्राम्हणी वर्चस्वावर , तत्कालीन ग्रंथसभेतल्या जातीपातीआधारित व्यवस्थेवर ओढलेले कोरडे आणि प्रस्तुत साहित्यसंमेलनाला मटा सारख्या टॅब्लोईडच्या संपादकाने केलेला विरोध यातील संगती मला कळली नाही. फुले-आंबेडकर-सावरकर-टिळक यांची कुठलीही वक्तव्ये आउट्-ऑफ-कॉन्टेक्स्ट घ्यावी आणि दुगाण्या झाडाव्या हे बाकी मराठी टेब्लॉईडच्या संपादकाला शोभते. असो.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली 24/06/2008 - 05:15
प्रकाटाआ हाच वरिजनल प्रतिसाद होता काय हो? तसे असल्यास बे एरियात साहित्य संमेलन घेणं आत्यंतिक गरजेचं आहे. भांडणांचे धडे, मराठी बाणा इ. इ. मूळापासून गिरवायला हवेत सर्केश्वर तुम्ही! कधीतरी उगवायचं आणि प्रकाटाआ सारखे प्रतिसाद देऊन जायचं... बरं दिसत नाही हो! ;) ह. घ्या. ;)

In reply to by प्रियाली

सर्किट 24/06/2008 - 07:00
ह्या उत्कृष्टविष्हयावर मला नुस्ता प्रतिसाद न देता पूर्ण लेखच लिहायला हवा, म्हणून हा अल्पमती प्रतिसाद काढून टाकला आहे. क्षमस्व. - सर्किट

सर्किट 24/06/2008 - 07:03
वरील एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे संएलनाचा खर्च कोटींमध्ये, आणि सरकारचे अनुदान फक्त पंचवीस लाख ? बे एरियातले दहा लोक गोळा केले, की तेवढे पैशे निघतील सहज ! - सर्किट

मनस्वी 24/06/2008 - 11:55
साहित्य महामंडळावर "ब्लॉगविश्‍वा'तून टीकास्त्र मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

मयुरयेलपले 24/06/2008 - 12:11
प्रतिक्रिया लिहायच आवरल नाहि म्हणुन.... आमच्या पंढरपुरात वारि निमित्त हजारो जादा बस गाड्या सोडतात.... १०-१२ विमान जिथ संमेलन आहे तिथ सोडलि तर कसं.. :W कारण परत "आरे भारतात आपले शाल श्रिफळ राहिले जरा घेवुन येतो.. तिकिटाला पइसे द्या " होनारच .... ;) किती प्रोब्लेम संपतिल.... :? आपला मयुर

मयुरयेलपले 24/06/2008 - 12:20
थोड लिहितो आजुन विमान कंपनि च्या ऐड च्या बदल्यात.. प्रवास फु़कट... वाटल्यास २५ लाख त्यांना दिले तर??? मी कर भरत नाहि... त्या मुळे मला फरक नाहि ... कर भरनार्या ना काय वाट्त??(ह.घ्या.) आपला मयुर

विसुनाना 24/06/2008 - 13:08
मिसळपावच्या जगाच्या पाठीवरील सर्व गैर- बे-एरियावासी (गैर आणि बे कसेसे वाटते. असो.) सदस्यांना सदर सहित्य संमेलनासाठी मोफत येणेजाणे, खाणेपिणे, पहाणे आणि रहाणे यांची व्यवस्था करण्यात येईल. असे बे एरिया मराठी मंडळ या संस्थेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. ;) आता बोला. (ह. घ्या. हे. वे.सां. न. ल.)
अ भा म सा महामंडळ या विनोदी संस्थेच्या झालेल्या सभेत, येते मराठी साहित्य संमेलन हे अमेरीकेत घ्यायचे ठरवले आहे. अमेरीकेतही अनेक मराठी साहित्यप्रेमी राहतात त्यामुळे तेथील रसिकांनाही सहित्य संमेलनात सहभागी होण्याचा आनंद मिळावा ही गोष्ट समजू शकते. पण महाराष्ट्र सरकार याकरता दरवर्षी जे लख्खो रुपायांचे अनुदान देते ते अनुदान मात्र या वर्षी राज्यसरकारने देऊ नये असे वाटते.

दुसरी बाजू ऐकली पाहिजे

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
ताई म्हणे बाळूला जावून सांगते आईला तुच मारीलेस मला ऐकून हे आई म्हणे ताईला दुसरी बाजू ऐकली पाहिजे कोकरू म्हणे लांडग्याला जावून सांगते मर्कटाला तुच खाणार मला अन करीशी नुसता बहाणा ऐकून हे मर्कट म्हणे कोकराला दुसरी बाजू ऐकली पाहिजे प्रवीण मारे प्रमोदला पोलीस सांगती कोर्टाला ऐकून हे जज्ज सांगे कोर्टाला दुसरी बाजू ऐकली पाहिजे अपराधी अन निरपराधी बाजू मांडती अपुली आईची प्रीती मर्कटाची भीती अन जज्ज्याची कार्यपद्धती वापरूनी ते ते मध्यस्थी अपुल्या निर्णयास येती शेवटी योग्य निर्णय मात्र ठरवित असते नियती श्रीकृष्ण सामंत

प्रेमचि चटणी,प्रेमचि भाकर.

श्रीकृष्ण सामंत ·

मयुरयेलपले 22/06/2008 - 23:27
छान आहे... फक्त प्रेम,अगदी सिम्पल,सरळपणे देवू केलेलं प्रेम होतं.सुरवातीपासूनचं ते प्रेम होतं.त्यात निव्वळ माणुसकी,काळजी,संरक्षणाची खात्री,आणि एक विश्वासाची हमी होती. प्रेम करण्याच्या क्रियेत बदल घडवून आणण्याची क्षमता असते ह्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. प्रेमातून जखम सुद्धा भरून आणून बरं करण्याची शक्ति आहे. आपला मयुर

चतुरंग 23/06/2008 - 00:16
पण असं चटकन का संपवलंत? अजून लिहायला हवं होतंत. लहानग्या लूकचा पोरका, बापुडवाणा चेहेरा डोळ्यांसमोर आला आणि छातीत हललं! प्रेमात फार मोठी ताकद असते हे नक्कीच! चतुरंग

शितल 23/06/2008 - 02:50
प्रेमाने सर्व काही साध्य होते, हे खरे. नशिबवान आहे पास्कल, जगात आई-वडिला॑ शिवाय जगणे ही कल्पना ही शक्य नाही, आणि असे प्रेम आई - वडिला॑शिवाय कोणी ही देऊ शकत नाही

विसोबा खेचर 23/06/2008 - 05:30
प्रेमातून जखम सुद्धा भरून आणून बरं करण्याची शक्ति आहे. सहमत आहे.. आपला, (प्रेमळ) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्राजु 23/06/2008 - 09:41
प्रेमामध्ये जखम भरू काढण्याचीच नाही तर.. पुन्हा नव्याने होणारी जखम जास्ती खोलवर न होऊ देण्याचीही ताकद आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चाणक्य 23/06/2008 - 12:37
बिचार्‍या लूक वर काय परिस्थिती ओढवली. त्याचं नशीब चांगलं म्हणून त्याला मेरी आणि पास्कल सारखे आई-वडील मिळाले. मेरी आणि पास्कलचं खरंच कौतुक आहे चाणक्य

मयुरयेलपले 22/06/2008 - 23:27
छान आहे... फक्त प्रेम,अगदी सिम्पल,सरळपणे देवू केलेलं प्रेम होतं.सुरवातीपासूनचं ते प्रेम होतं.त्यात निव्वळ माणुसकी,काळजी,संरक्षणाची खात्री,आणि एक विश्वासाची हमी होती. प्रेम करण्याच्या क्रियेत बदल घडवून आणण्याची क्षमता असते ह्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. प्रेमातून जखम सुद्धा भरून आणून बरं करण्याची शक्ति आहे. आपला मयुर

चतुरंग 23/06/2008 - 00:16
पण असं चटकन का संपवलंत? अजून लिहायला हवं होतंत. लहानग्या लूकचा पोरका, बापुडवाणा चेहेरा डोळ्यांसमोर आला आणि छातीत हललं! प्रेमात फार मोठी ताकद असते हे नक्कीच! चतुरंग

शितल 23/06/2008 - 02:50
प्रेमाने सर्व काही साध्य होते, हे खरे. नशिबवान आहे पास्कल, जगात आई-वडिला॑ शिवाय जगणे ही कल्पना ही शक्य नाही, आणि असे प्रेम आई - वडिला॑शिवाय कोणी ही देऊ शकत नाही

विसोबा खेचर 23/06/2008 - 05:30
प्रेमातून जखम सुद्धा भरून आणून बरं करण्याची शक्ति आहे. सहमत आहे.. आपला, (प्रेमळ) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्राजु 23/06/2008 - 09:41
प्रेमामध्ये जखम भरू काढण्याचीच नाही तर.. पुन्हा नव्याने होणारी जखम जास्ती खोलवर न होऊ देण्याचीही ताकद आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चाणक्य 23/06/2008 - 12:37
बिचार्‍या लूक वर काय परिस्थिती ओढवली. त्याचं नशीब चांगलं म्हणून त्याला मेरी आणि पास्कल सारखे आई-वडील मिळाले. मेरी आणि पास्कलचं खरंच कौतुक आहे चाणक्य
लेखनविषय:
लेखनप्रकार
“प्रेम करण्याच्या क्रियेत बदल घडवून आणण्याची क्षमता असते ह्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. प्रेमातून जखम सुद्धा भरून आणून बरं करण्याची शक्ति आहे.” बऱ्याच वर्षानी मी गोव्याला माझ्या मोठया वहिनीच्या माहेरी गेलो होतो.लहानपणी नेहमीच उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या वहिनी बरोबर मी गोव्याला जात असे. त्यामुळे त्यांच्या आजूबाजुच्या लोकांशी पुर्वी पासून ओळख होती.वहिनीच्या माहेरच्या बंगल्याच्या सभोवताली मच्छिमार लोकांची वस्ती होती.घर समुद्राच्या जवळ असल्याने ही अशी मिक्स वसाहत तयार झाली होती. आणखी बरेच बंगले आजुबाजुला होते.पण शेजारच्या झोपडी वजा घरात एक ख्रिश्चन कुटुंब राहत असे.