मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बोंबलेवाडीत चिअरगर्ल्स

आपला अभिजित ·

चांगले लिहीले आहे. अजुन ऐउ दे. सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

बेसनलाडू 25/06/2008 - 23:21
ते उंच, धिप्पाड बैल पाहून आधी त्या चिअरगर्ल्सच बुजल्या. मग त्यांचे कपडे बघून ते बैल बुजले. हाहाहा!!! कुणीतरी त्यांच्यावर पैसे उडवले,क्रिकेटवरून तिसरे महायुद्ध वगैरे पण मनोरंजक. एकंदर लेख आवडला;पण कल्पनाविलास आणखी रंगवता आला असता,असे वाटले. (हसरा)बेसनलाडू द.मा.मिरासदार शैलीची,त्यांच्या पात्रांची व प्रसंगांची का कोण जाणे आठवण होऊन गेली. . (स्मरणशील)बेसनलाडू

अभय 26/06/2008 - 06:11
मध्येच एकीचा पाय चुकून दुसरीच्या पायावर पडला. ती किंचाळली. इंग्रजीत काहीतरी कचकचीत शिवीच हासडली तिनं. मग पहिलीचंही अवसान गळालं. तिनं झिरमाळ्या खेळवाव्यात तशा तिच्या झिंज्या उपटल्या. दोघी एकमेकींच्या उरावर बसल्या. हसुन हसुन पोट दुखले !! आजुबाजुचे लोक माझ्याकडे आ वासुन पाहात आहेत!! फारच छान !! अजुन येऊदे! :)) अभय

धमाल मुलगा 26/06/2008 - 14:30
गावात कुणी सार्वजनिक ठिकाणी घाण करू नये, म्हणून जागोजागी देवाबिवांचे फोटो आणि टाइल्स लावण्याची मोहीम त्यांनी काढली. त्या खर्चात स्वच्छतागृहंच बांधून झाली असती, असं लक्षात आलं. तेव्हा हणमंतरावांनी गावात शेकडो स्वच्छतागृहं उभारली. घरांच्या संख्येपेक्षा स्वच्छतागृहंच जास्त, अशी परिस्थिती झाली होती. काही लोक तर राहती घरं सोडून स्वच्छतागृहांतच राहायला गेले.
=))
ते उंच, धिप्पाड बैल पाहून आधी त्या चिअरगर्ल्सच बुजल्या. मग त्यांचे कपडे बघून ते बैल बुजले. त्यांना आवरल्यानंतर पुन्हा जमवाजमव झाली.
भारीच :)
या अनोख्या आणि अनपेक्षित कुस्तीचा धसका घेऊन त्यांना फीट आली होती. ""कुणीतही कांदा नाहीतर चप्पल आणा रे! '' गर्दीतून एक जण ओरडला.
हा हा हा..... मजा आली. अवांतरः हा 'आपला अभिजीत' गेले बरेच दिवस कुठे भुमिगत झाला होता बरे? (बघ बघ, गेल्या वेळी म्हणालास कोणी विचारले नाही, ह्या वेळी मी विचारले की नाही?)

झकासराव 26/06/2008 - 19:17
ते उंच, धिप्पाड बैल पाहून आधी त्या चिअरगर्ल्सच बुजल्या. मग त्यांचे कपडे बघून ते बैल बुजले. त्यांना आवरल्यानंतर पुन्हा जमवाजमव झाली.>>>>>>>>> =)) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

चांगले लिहीले आहे. अजुन ऐउ दे. सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

बेसनलाडू 25/06/2008 - 23:21
ते उंच, धिप्पाड बैल पाहून आधी त्या चिअरगर्ल्सच बुजल्या. मग त्यांचे कपडे बघून ते बैल बुजले. हाहाहा!!! कुणीतरी त्यांच्यावर पैसे उडवले,क्रिकेटवरून तिसरे महायुद्ध वगैरे पण मनोरंजक. एकंदर लेख आवडला;पण कल्पनाविलास आणखी रंगवता आला असता,असे वाटले. (हसरा)बेसनलाडू द.मा.मिरासदार शैलीची,त्यांच्या पात्रांची व प्रसंगांची का कोण जाणे आठवण होऊन गेली. . (स्मरणशील)बेसनलाडू

अभय 26/06/2008 - 06:11
मध्येच एकीचा पाय चुकून दुसरीच्या पायावर पडला. ती किंचाळली. इंग्रजीत काहीतरी कचकचीत शिवीच हासडली तिनं. मग पहिलीचंही अवसान गळालं. तिनं झिरमाळ्या खेळवाव्यात तशा तिच्या झिंज्या उपटल्या. दोघी एकमेकींच्या उरावर बसल्या. हसुन हसुन पोट दुखले !! आजुबाजुचे लोक माझ्याकडे आ वासुन पाहात आहेत!! फारच छान !! अजुन येऊदे! :)) अभय

धमाल मुलगा 26/06/2008 - 14:30
गावात कुणी सार्वजनिक ठिकाणी घाण करू नये, म्हणून जागोजागी देवाबिवांचे फोटो आणि टाइल्स लावण्याची मोहीम त्यांनी काढली. त्या खर्चात स्वच्छतागृहंच बांधून झाली असती, असं लक्षात आलं. तेव्हा हणमंतरावांनी गावात शेकडो स्वच्छतागृहं उभारली. घरांच्या संख्येपेक्षा स्वच्छतागृहंच जास्त, अशी परिस्थिती झाली होती. काही लोक तर राहती घरं सोडून स्वच्छतागृहांतच राहायला गेले.
=))
ते उंच, धिप्पाड बैल पाहून आधी त्या चिअरगर्ल्सच बुजल्या. मग त्यांचे कपडे बघून ते बैल बुजले. त्यांना आवरल्यानंतर पुन्हा जमवाजमव झाली.
भारीच :)
या अनोख्या आणि अनपेक्षित कुस्तीचा धसका घेऊन त्यांना फीट आली होती. ""कुणीतही कांदा नाहीतर चप्पल आणा रे! '' गर्दीतून एक जण ओरडला.
हा हा हा..... मजा आली. अवांतरः हा 'आपला अभिजीत' गेले बरेच दिवस कुठे भुमिगत झाला होता बरे? (बघ बघ, गेल्या वेळी म्हणालास कोणी विचारले नाही, ह्या वेळी मी विचारले की नाही?)

झकासराव 26/06/2008 - 19:17
ते उंच, धिप्पाड बैल पाहून आधी त्या चिअरगर्ल्सच बुजल्या. मग त्यांचे कपडे बघून ते बैल बुजले. त्यांना आवरल्यानंतर पुन्हा जमवाजमव झाली.>>>>>>>>> =)) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
लेखनविषय:
लेखनप्रकार
नाव बोंबलेवाडी असलं, तरी तिथं फारसं काही घडत नसे. विहिरीवरच्या भांडणांखेरीज बाकी शांतताच. म्हणायला गाव आधुनिक होतं, पण ते फक्त सरपंच हणमंतराव वाघमोडेंच्या लेखीच. जी काय आधुनिकता म्हणून होती, ती फक्त हणमंतरावांच्या घरीच. आता ती तिथं असायलाच हवी होती. हणमंतरावांच्या गेल्या तीन-चार पिढ्या राजकारणात होत्या. पणजोबा-आजोबा यांनी तर इंग्रजांच्या काळातही राजकारण गाजवलेले. हणमंतरावांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला, तर त्यांचे आजोबाच नेहरूंऐवजी पहिले पंतप्रधान व्हायचे खरे. पण "नव्या रक्ताला' वाव देण्यासाठी त्यांनी स्वतःचं रक्त गरम न होऊ देता ते पद सोडलं.

मातृशक्ती विरुद्ध मातृभाषा.

कलंत्री ·

भाग्यश्री 26/06/2008 - 13:18
त्या मुलाच्या आईचे काही चुक नाहीये.. त्यांनी प्रॅक्टीकल विचार केला.. आजकालच्या जगात इंग्लिश येणॅ गरजेचे आहे.. मराठी माध्यमातूनही अनेक पुढे येतात.. पण हल्ली मराठी शाळांचा दर्जा खालावला आहे.. आनिपानि वाले शिक्षक निदान शिकवायला तरी नसावेत, पण असतात मराठी शाळांमधे.. त्यामानाने इंग्रजी शाळा अधिक चांगल्या वाटतात मला.. आणि इंग्रजी माध्यम म्हणजे कॉन्व्हेंट नव्हे की आपली संस्कृती विसरून जातील मुलं लगेच! अभिनव इंग्रजी माध्यमाचे उदाहरण घ्या.. मला तरी उत्तम शाळा वाटते ती.. खरंतर चावून चोथा झालेला विषय आहे हा.. आणि सेमी-इंग्लिश हा त्यच्यावरचा उत्तम उपाय आहे, हे सुद्धा जगजाहीर आहे... !! http://bhagyashreee.blogspot.com/

संजीव नाईक 26/06/2008 - 14:40
भाग्यश्री खरंतर चावून चोथा झालेला विषय आहे हा.. आणि सेमी-इंग्लिश हा त्यच्यावरचा उत्तम उपाय आहे, हे सुद्धा जगजाहीर आहे... !! आपल्या तात्यांनी याच साठी मिपा सदर आपल्या समोर ठेवले. संजीव

विसोबा खेचर 26/06/2008 - 17:00
तसा हा चावून चोथा झालेलाच विषय आहे तरीदेखील माझे मत देतो.. माझ्या मते आपल्या अपत्याला कोणत्या माध्यमातून शिक्षण द्यायचे हे ठरवण्याचा अधिकार हा सर्वस्वी त्या अपत्याच्या आईवडिलांचा/पालनकर्त्याचा आहे, तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. आपल्या अपत्याचं भलंबुरं कशात आहे हे आईवडिलांनाच समजतं! त्यात इतरांनी मागता/न मागता सल्लामसलत जरूर करावी परंतु अंतीम निर्णय हा आईवडिलांचाच आहे/असतो हे जाणावे... 'विकृत मातृशक्ति' हा शब्दप्रयोग मला अत्यंत चुकीचा वाटतो/वाटला. माझ्या मते जिथे 'मातृ', 'माता' हे शब्द असतात तिथे विकृत असं काहीच नसतं! असो.. आपला, (मातृभक्त) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

टारझन 26/06/2008 - 17:49
या विषयाचा चोथा पण चावुन चवुन ........ झाला आहे.... इंग्रजी-मराठी माध्यमाचे आपआपले फायदे तोटे आहेत... प्रॅक्टिकल विचार केला तर ध्यानात येईल की यावर तोडगा आहे... इंग्रजी माध्यमाच्या एका महाभागाने "राम हा महाभारतात होता" हे विधान करून कॉलेजात आमची चांगली करमणूक केली होती. पण तो communicataion skills च्या जोरावर पटकन एका MNC मधे चिकटला. हा आमच्या मराठी माध्यमाचा तोटा. आपण मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालून आपले संस्कार घरी ही देवू शकता..
उद्या इंग्रजी माध्यमात याने एखाद्या मुलीशी सलगी केली तर?
हे दिवे मराठी शाळांतही लागल्याचे सर्वज्ञुत आहे. माध्यमाशी याचा संबंध नाही. हा विषय पूर्णपणे त्या विद्यार्थ्यावर अवलंबून आहे. आमच्या भाषेत सांगायचं झालं तर "म्हतारं देवळात झोपतं म्हणजे त्याला काय देवभक्त म्हणायचं का?" तसंच पोरगं इंग्रजी माध्यमात गेलं म्हणजे वाया गेलं , असं नव्हे .... (स्पष्टवक्ता) कुबड्या खवीस
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

In reply to by विसोबा खेचर

सहज 26/06/2008 - 19:31
माननीय कलंत्रीसाहेब, केवळ त्या आईने मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले म्हणुन त्या आईच्या विचारांचा तुम्ही "विकृत मातॄशक्ती " असा उल्लेख केलात? मराठी माध्यमातुन आपले शिक्षण झाले असावे असा एक अंदाज करुन विचारतो की "विकृत मातॄशक्ती " ह्या शब्दांऐवजी दुसरे कुठली शब्दयोजना वापरता येण्यासारखी नाही का? काय उपयोग झाला इतकी मराठी शिकल्याचा की योग्य ते शब्द सुचले नाहीत? आपला मुलगा व्यावहारिक आयुष्यात यशस्वी व्हावा या हेतुने कुणाचे वाटोळे न करता त्या आईने काही निर्णय घेतला तर तुम्ही एकदम विकृत म्हणुन मोकळे? ठीक आहे मध्यम मार्ग म्हणजे इंग्रजी शाळेत पहिली पासुन मराठी व मराठी शाळेत पहीली पासुन इंग्रजी शिकवा अन हा गुंता सोडला जावा. तसेच इंग्रजी शाळा म्हणजे आपोआप मराठी भाषा व मराठी संस्कृती यापासुन फारकत असा का बरे निघतो? मला वाटते काही जुन्या इंग्रजी शाळा सोडल्या तर महाराष्ट्रातील बर्‍याच इंग्रजी शाळा ह्या "भारतीय इंग्रजी शाळाच" आहेत. ------------------------------------------------------------- सतत एकांगी विचार केल्याने अशी कट्टरता येते व मग आशय पुसट होत जातो.

In reply to by सहज

मराठी माध्यमातुन आपले शिक्षण झाले असावे असा एक अंदाज करुन विचारतो की "विकृत मातॄशक्ती " ह्या शब्दांऐवजी दुसरे कुठली शब्दयोजना वापरता येण्यासारखी नाही का? काय उपयोग झाला इतकी मराठी शिकल्याचा की योग्य ते शब्द सुचले नाहीत? आपला मुलगा व्यावहारिक आयुष्यात यशस्वी व्हावा या हेतुने कुणाचे वाटोळे न करता त्या आईने काही निर्णय घेतला तर तुम्ही एकदम विकृत म्हणुन मोकळे? सहमत आहे. कोणत्याही पालकांची भुमिका आपली मुले भविष्यात कोणत्याही क्षेत्रात शिक्षण घेतांना कमी पडू नये अशी त्यांची भावना असते. ती विकृत मातृशक्ती कशी असू शकेल ?

मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेली पिढी कदाचित आज खूप मोठ्या पदावर असतीलही ,पण इंग्रजी माध्यमात ज्यांना परवडते त्यांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवले पाहिजेच आणि परवडत असूनही आपल्या मुलांना मराठी माध्यमातून शिक्षण देऊन त्यांचे भवितव्य आपण घडवू शकू असा विश्वास ज्या पालकांना आहे, त्यांनी मराठीतून येणारी पिढी घडवावी. ( इंग्रजी शिकणा-या विद्यार्थ्यांचे मराठीचे काय होणार त्याची चिंता करु नका, सुदैवाने त्यांच्या आजुबाजूचा समाज अजून मराठी बोलतो. आणि शासनाच्या कृपेने इंग्रजी माध्यमातील शाळेंमधे मराठी विषयही अभ्यासक्रमात आहेत म्हणे ? ) (प्रवेशाची लगबग सुरु झाल्यापासून ते जिथे जिथे शिक्षणाचा विषय निघाला की या विषयाचा इतका चोथा होतो की, कशाचा चोथा चावतोय तेही कळत नाही. )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजूबाजूचा समाज आणि मुले मोठ्या शहरात उदा. मुंबई (आता पुणेसुधा) मराठी बोलणारीच आहेत असे नाही. त्यामुळे जे इंग्रजी शाळेत शिकतील त्यांची मराठीशी नाळ जोडलेली राहील का असा प्रश्न माझ्या मनात उभा राहतो. पुण्याचे पेशवे

कलंत्री 03/07/2008 - 19:01
विकृत मातृशक्ति असा शब्द मला त्यावेळी सुचला आणि मी तो वापरला. कदाचित परक्या भाषेचा सोस किंवा आया कश्या चुकतात असा ही वापर करता आला असता. आई हा शब्द जेथे आहे तेथे विकृत शब्द कसा येईल ही भावना महत्वाची आहे. मला या भावनेबद्दल आदरच आहे. पण जेथे जेथे मराठी भाषा मारली जाते, डावळली जाते तेथे मला राग येतो. आई ही आई असतानाच एक स्त्रीही असते आणि कोठेतरी अपत्यभावाबरोबर समाजात आपल्याला मिरवता यावे, आपला मोठेपणा दिसावा म्हणून काही अश्या गोष्टीना ( इंग्रजी भाषेचा पूरस्कार) घडत असाव्या. अनेक साधारण स्त्रीया ही आपल्या लहान बाळांना डॅडी / मम्मी असे संबोधायाला भाग पाडतात, मुलांशी लाडे लाडे इंग्रजीत बोलता तेंव्हा वाईट वाटते. असो.

कलंत्री 03/07/2008 - 19:15
विनोबा भावे आपणा सर्वाना परीचित आहे, किंबहुना वंदनीयही आहे. विनोबांना अनेक देशी आणि परदेशी भाषा चांगल्या पद्धतीने अवगत होत्या. लहानपणी विनोबा पहाटे पहाटे पार्शियन अथवा अश्याच परकिय भाषेचे पाठांतर करीत होते. कुतुहलापोटी त्यांच्या आईने विचारले, "विनू कोणती भाषा आहे रे ही?", विनोबांनी त्या भाषेचे नाव सांगितले. आईने सांगितले की, विनु एक ऐकशील, सकाळी सकाळी तू संस्कृतचे वाचन, मनन आणि पठण करीत जा. सर्व भाषा चांगल्याच आहे पण संस्कृतची गोडी काही वेगळीच आहे. आईचा सल्ला विनोबांनी आपल्या आयुष्यभर पाळला. माझ्या मनात आता हा विचार येतो की मराठी भाषेतही ज्ञानोबा, एकनाथ, तुकाराम, मोरोपंत इत्यादी असताना विनोबाच्या आईने त्याना मराठीचे वाचन, मनन अथवा पठन करण्यास का नाही सांगितले? कदाचित एक कारण हे असेल की आपली भाषा ही सरळ र्‍हद्यात जात असेल आणि तीला अश्या अवडंबराची गरजही नसेल. आई आणि मुलगा यातील भाषेचा विचार करतांना ही आठवणही आठवली इतकेच!!!

II राजे II 04/07/2008 - 13:33
आपल्याला बुवा ही भाषा आवडते... मराठी मध्ये लिहणे... वाचने मला सोपं जाते... पण माझ्या पुढील पिढी मराठी मध्येच शिक्षण घ्यावे असे मला वाटत नाही... कारण... एक तर मागच्या काही पिढ्यानी इंग्रजीचा ईतका उदोउदो केला आहे की आज च्या घडीला मी फक्त मराठीमध्येच संभाषण व काम करुन जिवंत राहण्यालायक देखील काहीच कमवू शकत नाही.... कंपन्यामध्ये काम करताना ईंग्रजी हाच एक पर्याय पुढे आहे... व तुम्ही मराठी भक्तांनी ईंग्रजीचा विरोध सोडून प्रथम हिंदीचा विरोध करा.... आजकाल गावोगावी तरुण मुले हिंदीमध्येच संभाषण करत आहेत हे मी येथील दिल्ली मधील उदाहरण देत नाही.. अगदी कराड, सातारा.. कोल्हापुर... मधील १०००० वस्ती असलेले आंबेवाडी गावाची उदाहरणे देत आहे.... ! आमच्या गावी देखील माझे भाचे... पुतणे हे हिंदी मध्येच संभाषण करतात व माझ्यासारखे कोणी वयाने मोठे सामिल झाले तरच मराठी व कन्नड चा उपयोग करतात... ! तुमची मराठीची तळमळ आम्हाला माहीत आहे.. व आम्ही आमच्या परिने प्रयत्न देखील करतो पण.. आज अचानक एकदम सगळेच मराठी मध्ये जरा अवघड आहे हो ! अजून एक गोष्ट... तुम्ही महाजालावर प्रयत्न करत आहात... येथे मिपावर व ऑर्कुटवर जे मराठी बांधव आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त ती लोक आहेत जी महाराष्ट्रापासून दुर आहेत्... तेव्हा मराठीचा सर्वस्वी वापर आपल्याला तरी सध्या जमणार नाही.... जाता जाता..... कोल्हापुर नगरपालिके मध्ये मागील वर्षी गेलो होतो... तेथे सर्वात जास्त ईंग्रजीचाच वापर होतो फॉर्म साठी ! राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

मराठी भाषा सुंदर आहे, आपली मातृभाषा आहे ती आपल्याला यायलाच हवी हे सर्व मान्य आहे. परंतु इंग्रजीचा अति दुस्वासही चुकीचाच म्हणावा लागेल. व्यावसायिक आयुष्यात भारतात आणि भारताबाहेरही इंग्रजी भाषेची गरज भासते. आणि त्या वयात नव्याने शिकणे कठीण जाते. इंग्रजी माध्यमात शिकूनही मराठी भाषा जोपासता येते. कोठेतरी अपत्यभावाबरोबर समाजात आपल्याला मिरवता यावे, आपला मोठेपणा दिसावा म्हणून काही अश्या गोष्टीना ( इंग्रजी भाषेचा पूरस्कार) घडत असाव्या. हा निष्कर्ष घाईघाईने काढलेला आणि म्हणुन चुकीचा वाटतो. आपले मुल बाहेरील जगाच्या स्पर्धेत, चढाओढीत मागे पडू नये, भविष्यात त्याचे नुकसान होऊ नये ह्या विचारांपोटी आई किंवा वडील असा निर्णय घेतात आणि त्यात काही गैर नाही. 'विकृत मातृशक्ती' हा शब्द तर अत्यंत अपमानास्पद आहे. फारातफार चुकीची किंवा अपरिपक्व विचारपद्धती असे म्हणता येईल.

भाग्यश्री 26/06/2008 - 13:18
त्या मुलाच्या आईचे काही चुक नाहीये.. त्यांनी प्रॅक्टीकल विचार केला.. आजकालच्या जगात इंग्लिश येणॅ गरजेचे आहे.. मराठी माध्यमातूनही अनेक पुढे येतात.. पण हल्ली मराठी शाळांचा दर्जा खालावला आहे.. आनिपानि वाले शिक्षक निदान शिकवायला तरी नसावेत, पण असतात मराठी शाळांमधे.. त्यामानाने इंग्रजी शाळा अधिक चांगल्या वाटतात मला.. आणि इंग्रजी माध्यम म्हणजे कॉन्व्हेंट नव्हे की आपली संस्कृती विसरून जातील मुलं लगेच! अभिनव इंग्रजी माध्यमाचे उदाहरण घ्या.. मला तरी उत्तम शाळा वाटते ती.. खरंतर चावून चोथा झालेला विषय आहे हा.. आणि सेमी-इंग्लिश हा त्यच्यावरचा उत्तम उपाय आहे, हे सुद्धा जगजाहीर आहे... !! http://bhagyashreee.blogspot.com/

संजीव नाईक 26/06/2008 - 14:40
भाग्यश्री खरंतर चावून चोथा झालेला विषय आहे हा.. आणि सेमी-इंग्लिश हा त्यच्यावरचा उत्तम उपाय आहे, हे सुद्धा जगजाहीर आहे... !! आपल्या तात्यांनी याच साठी मिपा सदर आपल्या समोर ठेवले. संजीव

विसोबा खेचर 26/06/2008 - 17:00
तसा हा चावून चोथा झालेलाच विषय आहे तरीदेखील माझे मत देतो.. माझ्या मते आपल्या अपत्याला कोणत्या माध्यमातून शिक्षण द्यायचे हे ठरवण्याचा अधिकार हा सर्वस्वी त्या अपत्याच्या आईवडिलांचा/पालनकर्त्याचा आहे, तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. आपल्या अपत्याचं भलंबुरं कशात आहे हे आईवडिलांनाच समजतं! त्यात इतरांनी मागता/न मागता सल्लामसलत जरूर करावी परंतु अंतीम निर्णय हा आईवडिलांचाच आहे/असतो हे जाणावे... 'विकृत मातृशक्ति' हा शब्दप्रयोग मला अत्यंत चुकीचा वाटतो/वाटला. माझ्या मते जिथे 'मातृ', 'माता' हे शब्द असतात तिथे विकृत असं काहीच नसतं! असो.. आपला, (मातृभक्त) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

टारझन 26/06/2008 - 17:49
या विषयाचा चोथा पण चावुन चवुन ........ झाला आहे.... इंग्रजी-मराठी माध्यमाचे आपआपले फायदे तोटे आहेत... प्रॅक्टिकल विचार केला तर ध्यानात येईल की यावर तोडगा आहे... इंग्रजी माध्यमाच्या एका महाभागाने "राम हा महाभारतात होता" हे विधान करून कॉलेजात आमची चांगली करमणूक केली होती. पण तो communicataion skills च्या जोरावर पटकन एका MNC मधे चिकटला. हा आमच्या मराठी माध्यमाचा तोटा. आपण मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालून आपले संस्कार घरी ही देवू शकता..
उद्या इंग्रजी माध्यमात याने एखाद्या मुलीशी सलगी केली तर?
हे दिवे मराठी शाळांतही लागल्याचे सर्वज्ञुत आहे. माध्यमाशी याचा संबंध नाही. हा विषय पूर्णपणे त्या विद्यार्थ्यावर अवलंबून आहे. आमच्या भाषेत सांगायचं झालं तर "म्हतारं देवळात झोपतं म्हणजे त्याला काय देवभक्त म्हणायचं का?" तसंच पोरगं इंग्रजी माध्यमात गेलं म्हणजे वाया गेलं , असं नव्हे .... (स्पष्टवक्ता) कुबड्या खवीस
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

In reply to by विसोबा खेचर

सहज 26/06/2008 - 19:31
माननीय कलंत्रीसाहेब, केवळ त्या आईने मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले म्हणुन त्या आईच्या विचारांचा तुम्ही "विकृत मातॄशक्ती " असा उल्लेख केलात? मराठी माध्यमातुन आपले शिक्षण झाले असावे असा एक अंदाज करुन विचारतो की "विकृत मातॄशक्ती " ह्या शब्दांऐवजी दुसरे कुठली शब्दयोजना वापरता येण्यासारखी नाही का? काय उपयोग झाला इतकी मराठी शिकल्याचा की योग्य ते शब्द सुचले नाहीत? आपला मुलगा व्यावहारिक आयुष्यात यशस्वी व्हावा या हेतुने कुणाचे वाटोळे न करता त्या आईने काही निर्णय घेतला तर तुम्ही एकदम विकृत म्हणुन मोकळे? ठीक आहे मध्यम मार्ग म्हणजे इंग्रजी शाळेत पहिली पासुन मराठी व मराठी शाळेत पहीली पासुन इंग्रजी शिकवा अन हा गुंता सोडला जावा. तसेच इंग्रजी शाळा म्हणजे आपोआप मराठी भाषा व मराठी संस्कृती यापासुन फारकत असा का बरे निघतो? मला वाटते काही जुन्या इंग्रजी शाळा सोडल्या तर महाराष्ट्रातील बर्‍याच इंग्रजी शाळा ह्या "भारतीय इंग्रजी शाळाच" आहेत. ------------------------------------------------------------- सतत एकांगी विचार केल्याने अशी कट्टरता येते व मग आशय पुसट होत जातो.

In reply to by सहज

मराठी माध्यमातुन आपले शिक्षण झाले असावे असा एक अंदाज करुन विचारतो की "विकृत मातॄशक्ती " ह्या शब्दांऐवजी दुसरे कुठली शब्दयोजना वापरता येण्यासारखी नाही का? काय उपयोग झाला इतकी मराठी शिकल्याचा की योग्य ते शब्द सुचले नाहीत? आपला मुलगा व्यावहारिक आयुष्यात यशस्वी व्हावा या हेतुने कुणाचे वाटोळे न करता त्या आईने काही निर्णय घेतला तर तुम्ही एकदम विकृत म्हणुन मोकळे? सहमत आहे. कोणत्याही पालकांची भुमिका आपली मुले भविष्यात कोणत्याही क्षेत्रात शिक्षण घेतांना कमी पडू नये अशी त्यांची भावना असते. ती विकृत मातृशक्ती कशी असू शकेल ?

मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेली पिढी कदाचित आज खूप मोठ्या पदावर असतीलही ,पण इंग्रजी माध्यमात ज्यांना परवडते त्यांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवले पाहिजेच आणि परवडत असूनही आपल्या मुलांना मराठी माध्यमातून शिक्षण देऊन त्यांचे भवितव्य आपण घडवू शकू असा विश्वास ज्या पालकांना आहे, त्यांनी मराठीतून येणारी पिढी घडवावी. ( इंग्रजी शिकणा-या विद्यार्थ्यांचे मराठीचे काय होणार त्याची चिंता करु नका, सुदैवाने त्यांच्या आजुबाजूचा समाज अजून मराठी बोलतो. आणि शासनाच्या कृपेने इंग्रजी माध्यमातील शाळेंमधे मराठी विषयही अभ्यासक्रमात आहेत म्हणे ? ) (प्रवेशाची लगबग सुरु झाल्यापासून ते जिथे जिथे शिक्षणाचा विषय निघाला की या विषयाचा इतका चोथा होतो की, कशाचा चोथा चावतोय तेही कळत नाही. )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजूबाजूचा समाज आणि मुले मोठ्या शहरात उदा. मुंबई (आता पुणेसुधा) मराठी बोलणारीच आहेत असे नाही. त्यामुळे जे इंग्रजी शाळेत शिकतील त्यांची मराठीशी नाळ जोडलेली राहील का असा प्रश्न माझ्या मनात उभा राहतो. पुण्याचे पेशवे

कलंत्री 03/07/2008 - 19:01
विकृत मातृशक्ति असा शब्द मला त्यावेळी सुचला आणि मी तो वापरला. कदाचित परक्या भाषेचा सोस किंवा आया कश्या चुकतात असा ही वापर करता आला असता. आई हा शब्द जेथे आहे तेथे विकृत शब्द कसा येईल ही भावना महत्वाची आहे. मला या भावनेबद्दल आदरच आहे. पण जेथे जेथे मराठी भाषा मारली जाते, डावळली जाते तेथे मला राग येतो. आई ही आई असतानाच एक स्त्रीही असते आणि कोठेतरी अपत्यभावाबरोबर समाजात आपल्याला मिरवता यावे, आपला मोठेपणा दिसावा म्हणून काही अश्या गोष्टीना ( इंग्रजी भाषेचा पूरस्कार) घडत असाव्या. अनेक साधारण स्त्रीया ही आपल्या लहान बाळांना डॅडी / मम्मी असे संबोधायाला भाग पाडतात, मुलांशी लाडे लाडे इंग्रजीत बोलता तेंव्हा वाईट वाटते. असो.

कलंत्री 03/07/2008 - 19:15
विनोबा भावे आपणा सर्वाना परीचित आहे, किंबहुना वंदनीयही आहे. विनोबांना अनेक देशी आणि परदेशी भाषा चांगल्या पद्धतीने अवगत होत्या. लहानपणी विनोबा पहाटे पहाटे पार्शियन अथवा अश्याच परकिय भाषेचे पाठांतर करीत होते. कुतुहलापोटी त्यांच्या आईने विचारले, "विनू कोणती भाषा आहे रे ही?", विनोबांनी त्या भाषेचे नाव सांगितले. आईने सांगितले की, विनु एक ऐकशील, सकाळी सकाळी तू संस्कृतचे वाचन, मनन आणि पठण करीत जा. सर्व भाषा चांगल्याच आहे पण संस्कृतची गोडी काही वेगळीच आहे. आईचा सल्ला विनोबांनी आपल्या आयुष्यभर पाळला. माझ्या मनात आता हा विचार येतो की मराठी भाषेतही ज्ञानोबा, एकनाथ, तुकाराम, मोरोपंत इत्यादी असताना विनोबाच्या आईने त्याना मराठीचे वाचन, मनन अथवा पठन करण्यास का नाही सांगितले? कदाचित एक कारण हे असेल की आपली भाषा ही सरळ र्‍हद्यात जात असेल आणि तीला अश्या अवडंबराची गरजही नसेल. आई आणि मुलगा यातील भाषेचा विचार करतांना ही आठवणही आठवली इतकेच!!!

II राजे II 04/07/2008 - 13:33
आपल्याला बुवा ही भाषा आवडते... मराठी मध्ये लिहणे... वाचने मला सोपं जाते... पण माझ्या पुढील पिढी मराठी मध्येच शिक्षण घ्यावे असे मला वाटत नाही... कारण... एक तर मागच्या काही पिढ्यानी इंग्रजीचा ईतका उदोउदो केला आहे की आज च्या घडीला मी फक्त मराठीमध्येच संभाषण व काम करुन जिवंत राहण्यालायक देखील काहीच कमवू शकत नाही.... कंपन्यामध्ये काम करताना ईंग्रजी हाच एक पर्याय पुढे आहे... व तुम्ही मराठी भक्तांनी ईंग्रजीचा विरोध सोडून प्रथम हिंदीचा विरोध करा.... आजकाल गावोगावी तरुण मुले हिंदीमध्येच संभाषण करत आहेत हे मी येथील दिल्ली मधील उदाहरण देत नाही.. अगदी कराड, सातारा.. कोल्हापुर... मधील १०००० वस्ती असलेले आंबेवाडी गावाची उदाहरणे देत आहे.... ! आमच्या गावी देखील माझे भाचे... पुतणे हे हिंदी मध्येच संभाषण करतात व माझ्यासारखे कोणी वयाने मोठे सामिल झाले तरच मराठी व कन्नड चा उपयोग करतात... ! तुमची मराठीची तळमळ आम्हाला माहीत आहे.. व आम्ही आमच्या परिने प्रयत्न देखील करतो पण.. आज अचानक एकदम सगळेच मराठी मध्ये जरा अवघड आहे हो ! अजून एक गोष्ट... तुम्ही महाजालावर प्रयत्न करत आहात... येथे मिपावर व ऑर्कुटवर जे मराठी बांधव आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त ती लोक आहेत जी महाराष्ट्रापासून दुर आहेत्... तेव्हा मराठीचा सर्वस्वी वापर आपल्याला तरी सध्या जमणार नाही.... जाता जाता..... कोल्हापुर नगरपालिके मध्ये मागील वर्षी गेलो होतो... तेथे सर्वात जास्त ईंग्रजीचाच वापर होतो फॉर्म साठी ! राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

मराठी भाषा सुंदर आहे, आपली मातृभाषा आहे ती आपल्याला यायलाच हवी हे सर्व मान्य आहे. परंतु इंग्रजीचा अति दुस्वासही चुकीचाच म्हणावा लागेल. व्यावसायिक आयुष्यात भारतात आणि भारताबाहेरही इंग्रजी भाषेची गरज भासते. आणि त्या वयात नव्याने शिकणे कठीण जाते. इंग्रजी माध्यमात शिकूनही मराठी भाषा जोपासता येते. कोठेतरी अपत्यभावाबरोबर समाजात आपल्याला मिरवता यावे, आपला मोठेपणा दिसावा म्हणून काही अश्या गोष्टीना ( इंग्रजी भाषेचा पूरस्कार) घडत असाव्या. हा निष्कर्ष घाईघाईने काढलेला आणि म्हणुन चुकीचा वाटतो. आपले मुल बाहेरील जगाच्या स्पर्धेत, चढाओढीत मागे पडू नये, भविष्यात त्याचे नुकसान होऊ नये ह्या विचारांपोटी आई किंवा वडील असा निर्णय घेतात आणि त्यात काही गैर नाही. 'विकृत मातृशक्ती' हा शब्द तर अत्यंत अपमानास्पद आहे. फारातफार चुकीची किंवा अपरिपक्व विचारपद्धती असे म्हणता येईल.
मे च्या सुट्टीत बऱ्याच ठिकाणी जाण्याचा योग आला. या निमित्त्याने आमच्या पुतणीच्या गावी मागच्या आठवड्यात गेलो होतो. आमचा नातू २ -१/४ वर्षाचा झाल्याअसल्या मुळे त्याला बालवाडीत ( के जी त )टाकण्याचा उत्साह त्यांच्या घरात वाहत होता. मी ही त्या गडबडीत सहभागी झालो होतो. त्याचे नवीन जोडे, नवीन गणवेश, छोटीशी पिशवी, ओळखपत्र इत्यादीचा थाट काय वर्णावा? घरात त्याच्या जाण्याचे, आवरासावरीचे आणि रडण्याचेही कौतुक होते. तो शाळेत गेल्यावर सहजच विचारले की येथे मराठी शाळा चांगली आहे ना? म्हणजे बालवाडी ते १० वी पर्यंत परत विचार करायला नको ना.

पुलिहोरा

वैशाली हसमनीस ·

कर्नाटकात यालाच पुलियोगारे असे म्हण्तात ... या पदार्थाची आम्ही करतो ती सोप्प्प्प्पी कृती: प्रथम नेहमी सारखा कुकरवर भात लावावा. तो झाल्यावर एका पातेल्यात पुलियोगारेचा तयार मसाला भातासोबत तेलात परतावा ... शिळा भात ही टेष्टी लागतो इकडे हा दह्याबरोबर देतात. बाकी वरिजनल कृतीसाठी वैशाली ताईंचे आभार

विसोबा खेचर 26/06/2008 - 08:14
पुलिहोराची पाकृही नेहमीप्रमाणे मस्त! अजूनही येऊ द्या..... तात्या.

अन्या दातार 17/07/2008 - 00:28
पुलिहोरा का पुलिहारा? मी तरी आंध्रात पुलिहारा असे ऐकले आहे! कृपया खुलासा व्हावा.

प्रियाली 17/07/2008 - 03:10
साध्या सरळ भाषेत याला टॅमरिंड राईस म्हणतात. ;) पण आल्याचं (जिंजर) काय झालं? मिरची+कढीपत्ता+आल्याशिवाय या भाताला चव येणार नाही. (दाक्षिणात्य) प्रियाली

कर्नाटकात यालाच पुलियोगारे असे म्हण्तात ... या पदार्थाची आम्ही करतो ती सोप्प्प्प्पी कृती: प्रथम नेहमी सारखा कुकरवर भात लावावा. तो झाल्यावर एका पातेल्यात पुलियोगारेचा तयार मसाला भातासोबत तेलात परतावा ... शिळा भात ही टेष्टी लागतो इकडे हा दह्याबरोबर देतात. बाकी वरिजनल कृतीसाठी वैशाली ताईंचे आभार

विसोबा खेचर 26/06/2008 - 08:14
पुलिहोराची पाकृही नेहमीप्रमाणे मस्त! अजूनही येऊ द्या..... तात्या.

अन्या दातार 17/07/2008 - 00:28
पुलिहोरा का पुलिहारा? मी तरी आंध्रात पुलिहारा असे ऐकले आहे! कृपया खुलासा व्हावा.

प्रियाली 17/07/2008 - 03:10
साध्या सरळ भाषेत याला टॅमरिंड राईस म्हणतात. ;) पण आल्याचं (जिंजर) काय झालं? मिरची+कढीपत्ता+आल्याशिवाय या भाताला चव येणार नाही. (दाक्षिणात्य) प्रियाली
साहित्य--दोन वाट्या बासमती तांदूळ,प्रत्येकी पाव वाटी चणा डाळ्,उडीद डाळ व शेंगदाणे,जिरे, कढीपत्ता,लिंबाएवढी चिंच,मोहोरी,हिंग,मीठ,तेल कृति --प्रथम बासमती तांदूळाचा भात शिजवून घ्यावा,नंतर तेल गरम करून त्यात मोहोरी ,हिंग,जिरे,कढीपत्ता टाकून फोडणी करून त्यातच चणा डाळ,उडीद डाळ व शेंगदाणे तळून घ्यावेत. नंतर भात त्यात घालावा, त्यात चिंचेचे पाणी व मीठ घालून सर्व मिश्रण वरखाली हालवून एक वाफ आणावी. हा भात रसम किंवा सांबार बरोबर खावा.

फिरती इमारत - स्पीनिंग टॉवर

सहज ·

अमोल केळकर 25/06/2008 - 15:47
सहजच विचार आला , हे डिझाईन मुकेश अंबानीला त्यांच्या नवीन महालासाठी दाखवलेतर? म्हणजे बघा आपल्या महालातील वरच्या मजल्यावरुन सी फेस बघणार्‍या मुकेशभाईंना दिवसातुन काही वेळा तरी मजला फिरत असल्याने अस्सल मुंबईचे / मुंबईकरांचे दर्शन घडेल. ;;)

In reply to by अमोल केळकर

मनस्वी 25/06/2008 - 15:58
सी फेस बघणार्‍या मुकेशभाईंना दिवसातुन काही वेळा तरी मजला फिरत असल्याने अस्सल मुंबईचे / मुंबईकरांचे दर्शन घडेल.
हम्म्म.. खरंय!... पण..... त्याने त्याला काही फरक पडेल असं वाटतं? बाकी इमारतीची संकल्पना अदभुत आणि सुरेख!
आपल्या घरातुन ३६० अंशात शहराचे दर्शन घडवणारी एकमेव इमारत ह्या वैशिष्ट्यामुळे सर्व युनिट्स हातोहात खपतील असा फिशर यांचा दावा.
हा माझाही दावा आहे! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

बाहेरुन इमारतीचा आकार म्हणजे एक वेगळेच लाटेसारखे बदलते स्वरुप असणार. कविकल्पनाच वाटते आहे! मस्त चित्र आणि अचंबित करणारी माहिती! टॉवरवर असलेले फिरते रेस्टॉरंट माहित होते पण आता सगळा टॉवरच्या टॉवर फिरणार म्हणजे.. कल्पनेच्या पलिकडचेच आहे! स्वाती

आनंद घारे 25/06/2008 - 16:45
साधारण ३३० मिलीयन यु एस डॉलर्स ही तितकी महाग किंमत नाही म्हणजे चौरस फुटाला किती पडतील?

In reply to by आनंद घारे

सहज 26/06/2008 - 08:47
चित्राताईंनी दिलेल्या ह्या दुव्यावरच्या माहीतीनुसार चौरस फुटाचा भाव -यु एस डॉलर ३००० १३३० चौ फू लहान गाळा साधारण ४ मिलीयन व १२९०० चौ फू चा ३८.७ मिलीयन Sales of individual apartments will begin in September, with asking prices of around $3,000 per square foot. The smallest, at 1,330 square feet, would cost about $4 million and the largest, a 12,900-square-foot villa, $38.7 million.

II राजे II 25/06/2008 - 16:49
:) छान आहे प्रोर्जेक्ट चलचित्रे देखील पाहीली... राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

ऍडीजोशी 25/06/2008 - 18:17
फिरतं घर सोडाच, दोन्ही हात लांब करून फिरता येईल इतकं तरी घर मुंबईत असावं असं माझं स्वप्न आहे :) आपला, चाळकरी ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

वरदा 25/06/2008 - 19:58
काय मस्त कल्पना.... ह्या इमारतीत एकदा जायचा मला चान्स मिळाला तरी पुरे.....

सहजा, आपली माहिती अजबच आहे !!! चलचित्र पाहिली, अद्भुतच !!! मोठ्या राहाटपाळण्यात बसल्यावर डोळे गरगरतात आपलं कसं जमायचं राव !!! :( वास्तु विशारद डेव्हीड फिशरला साष्टांग दंडवत !!!

भाग्यश्री 25/06/2008 - 21:18
फार्र भारी प्रकार दिसतोय हा! चित्रं पाहून तर चाट पडले! स्ट्रॅटोस्फिअरच्या फिरत्या रेस्टॉरंट मधे पहील्यांदा गेले होते, तेव्हा इतकी अवाक झाले होते की धड जेवण पण गेले नाही, नुस्तेच वरून लास वेगास पाहणे चालले होते.. ! या बिल्डींग मधे राहीले तर काय होईल!! खूप मस्त !! काय एकेक चमत्कार येतात ना...! http://bhagyashreee.blogspot.com/

चित्रा 26/06/2008 - 03:56
या बातमीबद्दल धन्यवाद, हे अजिबात माहिती नव्हते.. अत्यंत धाडसी आणि आकर्षक कल्पना, पण ही आपल्याला का बरे आधी सुचले नाही असे अनेक आर्किटेक्ट लोकांना वाटले असणार! जे काही वाचले त्यावरून अशी इमारत बांधणे आजच्या घडीला अशक्य वाटत नाही, पण अत्यंत अवघड आहे. कुठच्याही बिल्डिंग कोडमध्ये अशा इमारतीसाठी कलमे नसणार, त्यामुळे अशी इमारत बांधणे हे इंजिनीअर लोकांसाठी दिव्य काम होणार :-) आणि त्यांच्या आजवरच्या सगळ्या शिक्षणाची परीक्षा पाहणारी असणार. :-) त्यातच एबीसी न्यूजवर वरील इमारतीच्या आर्किटेक्टबद्दल अविश्वास दाखवणारी बातमी आहे - . http://abcnews.go.com/International/wireStory?id=5241644 आणि यावरून लोकांचे चर्वितचर्वण इथे पहा :-) http://www.inhabitat.com/2007/05/16/david-fishers-twirling-wind-power-tower/

चंबा मुतनाळ 26/06/2008 - 07:45
मागील वर्षी दुबई प्रॉपर्टी रिंग ह्या कंपनीने २०० गाळे असलेली फिरती इमारतीच्या आराखडा प्रसिद्ध केला होता. सोलार पॉवर ने नियंत्रीत तंत्रज्ञानावर आधारीत इमारतीत एक मजला गोलाकार फिरायला एक दिवस लागणार आहे. म्हण्जे काही मजल्यांना सतत सूर्य आणि काहींना अजिबात नाही, असे नाहीका होणार? मला आपले स्थिर घरच बरे!!

विसोबा खेचर 26/06/2008 - 08:35
छान छान! च्यामारी ऐकावं ते नवलंच...! पण खरं सांगायचं तर माझ्यासारख्या दोन मजल्याच्या जुन्या इमारतीत राहणार्‍या आणि दोन टायमाचा डाळभात मिळवण्याची चिंता असलेल्या मुंबईकराला अश्या हालणार्‍या डुलणार्‍या अन् मारे फिरणार्‍या इमारतींचं काय पण कवतिक नाय! :) बाकी चालू द्या.. :) आपला, तात्या बर्वा. -- "काय अंतुशेठ, रत्नागिरी झकपक झाली हो तुमची! विजेचे दिवे आले. तुमच्या घरी आली की नाही वीज?" "अहो छे हो! काळोख आहे तो बरा आहे. उद्या वीज येऊन बघायचं काय, तर पोफडे उडालेल्या भिंती अन् गळकी कौलच ना? ते बघायला वीज हो कशाला पाहिजे? आमचं दळिद्र आपलं अंधारातच दडलेलं बरं! :)

अमोल केळकर 25/06/2008 - 15:47
सहजच विचार आला , हे डिझाईन मुकेश अंबानीला त्यांच्या नवीन महालासाठी दाखवलेतर? म्हणजे बघा आपल्या महालातील वरच्या मजल्यावरुन सी फेस बघणार्‍या मुकेशभाईंना दिवसातुन काही वेळा तरी मजला फिरत असल्याने अस्सल मुंबईचे / मुंबईकरांचे दर्शन घडेल. ;;)

In reply to by अमोल केळकर

मनस्वी 25/06/2008 - 15:58
सी फेस बघणार्‍या मुकेशभाईंना दिवसातुन काही वेळा तरी मजला फिरत असल्याने अस्सल मुंबईचे / मुंबईकरांचे दर्शन घडेल.
हम्म्म.. खरंय!... पण..... त्याने त्याला काही फरक पडेल असं वाटतं? बाकी इमारतीची संकल्पना अदभुत आणि सुरेख!
आपल्या घरातुन ३६० अंशात शहराचे दर्शन घडवणारी एकमेव इमारत ह्या वैशिष्ट्यामुळे सर्व युनिट्स हातोहात खपतील असा फिशर यांचा दावा.
हा माझाही दावा आहे! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

बाहेरुन इमारतीचा आकार म्हणजे एक वेगळेच लाटेसारखे बदलते स्वरुप असणार. कविकल्पनाच वाटते आहे! मस्त चित्र आणि अचंबित करणारी माहिती! टॉवरवर असलेले फिरते रेस्टॉरंट माहित होते पण आता सगळा टॉवरच्या टॉवर फिरणार म्हणजे.. कल्पनेच्या पलिकडचेच आहे! स्वाती

आनंद घारे 25/06/2008 - 16:45
साधारण ३३० मिलीयन यु एस डॉलर्स ही तितकी महाग किंमत नाही म्हणजे चौरस फुटाला किती पडतील?

In reply to by आनंद घारे

सहज 26/06/2008 - 08:47
चित्राताईंनी दिलेल्या ह्या दुव्यावरच्या माहीतीनुसार चौरस फुटाचा भाव -यु एस डॉलर ३००० १३३० चौ फू लहान गाळा साधारण ४ मिलीयन व १२९०० चौ फू चा ३८.७ मिलीयन Sales of individual apartments will begin in September, with asking prices of around $3,000 per square foot. The smallest, at 1,330 square feet, would cost about $4 million and the largest, a 12,900-square-foot villa, $38.7 million.

II राजे II 25/06/2008 - 16:49
:) छान आहे प्रोर्जेक्ट चलचित्रे देखील पाहीली... राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

ऍडीजोशी 25/06/2008 - 18:17
फिरतं घर सोडाच, दोन्ही हात लांब करून फिरता येईल इतकं तरी घर मुंबईत असावं असं माझं स्वप्न आहे :) आपला, चाळकरी ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

वरदा 25/06/2008 - 19:58
काय मस्त कल्पना.... ह्या इमारतीत एकदा जायचा मला चान्स मिळाला तरी पुरे.....

सहजा, आपली माहिती अजबच आहे !!! चलचित्र पाहिली, अद्भुतच !!! मोठ्या राहाटपाळण्यात बसल्यावर डोळे गरगरतात आपलं कसं जमायचं राव !!! :( वास्तु विशारद डेव्हीड फिशरला साष्टांग दंडवत !!!

भाग्यश्री 25/06/2008 - 21:18
फार्र भारी प्रकार दिसतोय हा! चित्रं पाहून तर चाट पडले! स्ट्रॅटोस्फिअरच्या फिरत्या रेस्टॉरंट मधे पहील्यांदा गेले होते, तेव्हा इतकी अवाक झाले होते की धड जेवण पण गेले नाही, नुस्तेच वरून लास वेगास पाहणे चालले होते.. ! या बिल्डींग मधे राहीले तर काय होईल!! खूप मस्त !! काय एकेक चमत्कार येतात ना...! http://bhagyashreee.blogspot.com/

चित्रा 26/06/2008 - 03:56
या बातमीबद्दल धन्यवाद, हे अजिबात माहिती नव्हते.. अत्यंत धाडसी आणि आकर्षक कल्पना, पण ही आपल्याला का बरे आधी सुचले नाही असे अनेक आर्किटेक्ट लोकांना वाटले असणार! जे काही वाचले त्यावरून अशी इमारत बांधणे आजच्या घडीला अशक्य वाटत नाही, पण अत्यंत अवघड आहे. कुठच्याही बिल्डिंग कोडमध्ये अशा इमारतीसाठी कलमे नसणार, त्यामुळे अशी इमारत बांधणे हे इंजिनीअर लोकांसाठी दिव्य काम होणार :-) आणि त्यांच्या आजवरच्या सगळ्या शिक्षणाची परीक्षा पाहणारी असणार. :-) त्यातच एबीसी न्यूजवर वरील इमारतीच्या आर्किटेक्टबद्दल अविश्वास दाखवणारी बातमी आहे - . http://abcnews.go.com/International/wireStory?id=5241644 आणि यावरून लोकांचे चर्वितचर्वण इथे पहा :-) http://www.inhabitat.com/2007/05/16/david-fishers-twirling-wind-power-tower/

चंबा मुतनाळ 26/06/2008 - 07:45
मागील वर्षी दुबई प्रॉपर्टी रिंग ह्या कंपनीने २०० गाळे असलेली फिरती इमारतीच्या आराखडा प्रसिद्ध केला होता. सोलार पॉवर ने नियंत्रीत तंत्रज्ञानावर आधारीत इमारतीत एक मजला गोलाकार फिरायला एक दिवस लागणार आहे. म्हण्जे काही मजल्यांना सतत सूर्य आणि काहींना अजिबात नाही, असे नाहीका होणार? मला आपले स्थिर घरच बरे!!

विसोबा खेचर 26/06/2008 - 08:35
छान छान! च्यामारी ऐकावं ते नवलंच...! पण खरं सांगायचं तर माझ्यासारख्या दोन मजल्याच्या जुन्या इमारतीत राहणार्‍या आणि दोन टायमाचा डाळभात मिळवण्याची चिंता असलेल्या मुंबईकराला अश्या हालणार्‍या डुलणार्‍या अन् मारे फिरणार्‍या इमारतींचं काय पण कवतिक नाय! :) बाकी चालू द्या.. :) आपला, तात्या बर्वा. -- "काय अंतुशेठ, रत्नागिरी झकपक झाली हो तुमची! विजेचे दिवे आले. तुमच्या घरी आली की नाही वीज?" "अहो छे हो! काळोख आहे तो बरा आहे. उद्या वीज येऊन बघायचं काय, तर पोफडे उडालेल्या भिंती अन् गळकी कौलच ना? ते बघायला वीज हो कशाला पाहिजे? आमचं दळिद्र आपलं अंधारातच दडलेलं बरं! :)
लेखनविषय:
इस्त्रायली-इटालियन वास्तु विशारद डेव्हीड फिशर यांनी एका नव्या फिरत्या इमारतीचे डिझाईन केले आहे. स्त्रोत - ऑब्सर्वर.कॉम चित्र स्त्रोत - ऑब्सर्वर.कॉम वैशिष्ट्ये ही संभाव्य ६८ मजली स्कायस्क्रॅपर मजलेवार गोलाकार फिरणारी असणार आहे. एका मजल्याचे एक आवर्तन पुर्ण होण्यास ९० मिनटे लागतील [एका मिनीटाला ६ मिटर या गतीने] व आतल्या लोकांना मळमळणार नाही :-) असे फिशर म्हणाले. प्रत्येक मजला हा "डोनटच्या" आकाराचा असणार आहे. विंड टर्बाईनच्या तंत्रज्ञानाने ही इमारत गोलाकार फिरताना स्व:ताची उर्जानिर्मीती दे

ऑनलाईन मराठी -> इंग्रजी डिक्शनरी

अभिरत भिरभि-या ·

अरुण मनोहर 25/06/2008 - 16:42
धन्यवाद. ही उपयुक्त लीन्क आहे. सरपंचांना विनंती की हा दुवा कृपया मिपावर दर्शनी ठेवावा.

विकास 25/06/2008 - 19:30
अमेरिका मराठीसाठी आर्थिक मदत करते; संमेलने भरवु इछ्छिते आणि आपण नुसता विरोध करतो ( ह्.घ्या.) आपण ह.घ्या. म्हणाला असलात तरी यातील थोडीफार माहीती असल्याने इतरांच्या माहीतीकरता लिहीत आहे: नॅशनल सायन्स फाउंडेशन ही अमेरिकन सरकारची एक संस्था आहे जीच्याकडून अनेक मूलभूत आणि उपयुक्त प्रकल्प कोट्यावधी डॉलर्स खर्च करून होत असतात. तोच भाग येथील आर्थिक परीस्थिती चांगली असताना इतर सरकारी खाती करत असतात. त्यात अनुदानासाठी विविध विषय दिले असतात आणि त्या अंतर्गत विविध विद्यापिठे आणि कधी कधी बिनसरकारी/विनानफा तत्वावरील संस्थापण सहभागी असतात. त्या मग त्याच्या साठी स्वतःचा प्रकल्प प्रस्ताव सादर करतात आणि मग पुढचे रामायण असते, ते वरील उदाहरण म्हणून घेत सांगतो. मला वरील डिक्शनरी प्रकल्प कसा तयार झाला हे माहीत नाही तेंव्हा कृपया हे उदाहरण म्हणून घ्या - मुद्दा इतकाच सांगायचा आहे की प्रकल्प कसे तयार केले जातात आणि अनुदान दिले जाते हे यातून कळावे आपण कुठे कमी पडतो ते समजावे: वरील संदर्भातील शिक्षण खाते एक अनुदान जाहीर करेल की जगातील विविध भाषांच्या अभ्यासा करता आम्ही प्रकल्पाला $१० लाख रूपये ठेवले आहेत. त्यात दहा प्रकल्पांना अनुदान मिळू शकेल. त्या साठीचे क्वालीफिकेशन, एलीजिबिलीटी इत्यादी सांगीतलेली असते आणि तसा प्रकल्प सादर करायची अंतिम तारीख, किती पानात, किती संदर्भ वगैरे सांगितलेले असते. मग त्या विषयातील विविध तज्ञ प्राध्यापक/संशोधक त्यांचे चालू असलेले अथवा चालू करण्याची इच्छा असलेले संशोधन कसे या मधे बसवायचे यावर विचार करतात. मग एखाद्याच्या डोक्यात त्यामुळे मराठी ही भाषा येते. त्याचा संदर्भ मग दिला जातो - मराठी का, महत्व, उपयोग वगैरे सर्व वकीली थाटात "कन्व्हिन्स" करत लिहीलेले असते. या उदाहरणातील शिक्षण खाते असे प्रकल्प आले की त्यातील देशभरातील ज्यांनी प्रकल्प सादर केले नाहीत अशा तज्ञांशी,संपर्क साधतात. त्यांना हे प्रकल्प तपासायला/परीक्षण करण्याच्या समितीत येण्याचे निमंत्रण देतात. त्यात त्यांचा "कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट" असता कामा नये. या संदर्भात प्राध्यापक आणि त्याच्या/तिच्या हाताखालील विद्यार्थी/विद्यार्थिनी ज्यांनी प्रबंध लिहीला असे यांचा "कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट" हा आयुष्यभरचा मानलेला असतो. म्हणजे प्राध्यापकाने विद्यार्थ्याचे आणि उलट, कधी प्रकल्प परीक्षण करायला येता येत नाही. मग अशा समितीत सबग्रूप्स असतात त्यांना १० अनुदानासांठी आलेले सुमारे १०० प्रकल्प विचार परीक्षणासाठी आधी पाठवले जातात. म्हणजे प्रत्येकाला साधारण १५-२० प्रकल्प वाचायला लागतात. त्यावर भाष्य करावे लागते - (भाषा, विचार, कल्पना, उपयोग, अनुभव इत्यादी) कशावर भाष्य करायचे हे सांगितले असते. यात गोपनियता राखायचे बंधन असते. ते झाल्यावर सर्वांची एक कॉमन बैठक होते. त्यात प्रत्येक सबग्रूप आपापले तपासलेल्या प्रकल्पाला प्रत्येक परीक्षकाने कुठची ग्रेड दिली ते सांगतात. जर सबग्रूप ५ लोकांचा असला तर त्यात किमान ३ एस्कलंट आणि २ वेरी गूड, किंवा ५ ही एक्सलंट, अथवा ४ एक्सलंट आणि १ गूड इतके शेरे असलेले प्रकल्प संपूर्ण समितीच्या चर्चेसाठी सिलेक्ट केले जातात. त्यामुळे चर्चेआधीच ५० एक प्रकल्प बाद होतात. मग प्रत्येक सबग्रूप त्यांच्यातील निवडलेल्या प्रकल्पावर बोलतो/ते. मग सर्वांचे व्होटींग होते. ते सर्व झाल्यावर जे ५० प्रकल्प आधीच बाद झालेले असतात त्यांतील कुठल्याही प्रकल्पावर जर कुणाही सदस्यास चर्चा घडवून आणायची असल्यास वेळ दिला जातो. मग सर्व मतदान झाल्यावर गाळत गाळत २० एक प्रकल्प राहतात. त्यांचे परत सरकारी खात्यातील त्या विषयातील तज्ञांकडून अंतर्गत परीक्षण केले जाते. मग शेवटी १५ एक राहतात त्यांच्या प्रमुख प्राध्यापक/संशोधकाशी पैशावरून थोडीफार चर्चा होते. मग त्यातील योग्य प्रकल्प निवडले जातात. मग ते जिथले असतात तिथल्या काँग्रेसमन आणि सिनेटर्सना आधी सांगितले जाते. आणि मग अनुदान दिले म्हणून जाहीर होते. यात सर्व धुतल्या तांदळासारखे स्वच्छ तरी देखील होत असेल असे नाही, पण जरी काही लबाडी होत असली तरी त्याला खूपच मर्यादा आहेत. आणि लबाडी होण्या पेक्षा वशिलेबाजी शेवटच्या घडीला होऊ शकते पण त्यासाठी बाहेरील तज्ञांनी एकत्रीत पणे (जे सर्वच एकमेकांना ओळखत नसतात) ते प्रकल्प निवडून त्यांचे गुणात्मक परीक्षण केलेले असतेच. बरं इतके झाल्यावर, त्या प्रकल्पाचा पैसा त्या साठी वापरला गेला आहे हे सांगायला सातत्याने अहवाल द्यावे लागतात आणि सार्‍या जगासाठी ते खुले ठेवावे लागते. मला सांगा यातील कुठल्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार आणि थोडाफार अपवाद वगळता भारतसरकार अनुदान देत असते? म्हणून अशी तुलना (आपण म्हणत असलेली तुलना) ही संत्रे-सफरचंद तुलनेसारखी ठरते. सुरवातीस म्हणल्याप्रमाणे जरी ह.घ्या. विधान असले तरी येथील अनेकांना अमेरिकेतील पैसे खर्च करणे दिसू शकते पण त्यामागची पारदर्शकता आणि पद्धत दिसत नाही, म्हणून हा लेखन प्रपंच. (सांगायची गरज नाही पण शंका येत असल्यास - वरील लिखाण हे दोन्ही बाजूने अनुभवाधारीत आहे.)

विकासराव या माहीतीसाठी आपले आभार. आपल्यासारख्यांमुळे मला या गोष्टींबद्दल माहीती झाली. पण मराठीभाषेबद्द्ल आतापर्यंत कोणी कोणी मेहनत घेतली आहे त्यांची नावे कळू शकतील का? पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विकास 25/06/2008 - 23:56
नमस्कार पेशवे साहेब, या दुव्यावर आपल्याला पुढील माहीती मिळेल. अगदी प्रोजेक्ट प्रपोजल पण ठेवलेले आहे ज्यात पैसे कसे पाहीजेत पासून सर्वच्या सर्व माहीती जगजाहीर आहे. धन्यवाद!

ऋचा 26/06/2008 - 10:59
हा दुवा पहा. http://www.khandbahale.com/englishmarathi.php "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

अरुण मनोहर 25/06/2008 - 16:42
धन्यवाद. ही उपयुक्त लीन्क आहे. सरपंचांना विनंती की हा दुवा कृपया मिपावर दर्शनी ठेवावा.

विकास 25/06/2008 - 19:30
अमेरिका मराठीसाठी आर्थिक मदत करते; संमेलने भरवु इछ्छिते आणि आपण नुसता विरोध करतो ( ह्.घ्या.) आपण ह.घ्या. म्हणाला असलात तरी यातील थोडीफार माहीती असल्याने इतरांच्या माहीतीकरता लिहीत आहे: नॅशनल सायन्स फाउंडेशन ही अमेरिकन सरकारची एक संस्था आहे जीच्याकडून अनेक मूलभूत आणि उपयुक्त प्रकल्प कोट्यावधी डॉलर्स खर्च करून होत असतात. तोच भाग येथील आर्थिक परीस्थिती चांगली असताना इतर सरकारी खाती करत असतात. त्यात अनुदानासाठी विविध विषय दिले असतात आणि त्या अंतर्गत विविध विद्यापिठे आणि कधी कधी बिनसरकारी/विनानफा तत्वावरील संस्थापण सहभागी असतात. त्या मग त्याच्या साठी स्वतःचा प्रकल्प प्रस्ताव सादर करतात आणि मग पुढचे रामायण असते, ते वरील उदाहरण म्हणून घेत सांगतो. मला वरील डिक्शनरी प्रकल्प कसा तयार झाला हे माहीत नाही तेंव्हा कृपया हे उदाहरण म्हणून घ्या - मुद्दा इतकाच सांगायचा आहे की प्रकल्प कसे तयार केले जातात आणि अनुदान दिले जाते हे यातून कळावे आपण कुठे कमी पडतो ते समजावे: वरील संदर्भातील शिक्षण खाते एक अनुदान जाहीर करेल की जगातील विविध भाषांच्या अभ्यासा करता आम्ही प्रकल्पाला $१० लाख रूपये ठेवले आहेत. त्यात दहा प्रकल्पांना अनुदान मिळू शकेल. त्या साठीचे क्वालीफिकेशन, एलीजिबिलीटी इत्यादी सांगीतलेली असते आणि तसा प्रकल्प सादर करायची अंतिम तारीख, किती पानात, किती संदर्भ वगैरे सांगितलेले असते. मग त्या विषयातील विविध तज्ञ प्राध्यापक/संशोधक त्यांचे चालू असलेले अथवा चालू करण्याची इच्छा असलेले संशोधन कसे या मधे बसवायचे यावर विचार करतात. मग एखाद्याच्या डोक्यात त्यामुळे मराठी ही भाषा येते. त्याचा संदर्भ मग दिला जातो - मराठी का, महत्व, उपयोग वगैरे सर्व वकीली थाटात "कन्व्हिन्स" करत लिहीलेले असते. या उदाहरणातील शिक्षण खाते असे प्रकल्प आले की त्यातील देशभरातील ज्यांनी प्रकल्प सादर केले नाहीत अशा तज्ञांशी,संपर्क साधतात. त्यांना हे प्रकल्प तपासायला/परीक्षण करण्याच्या समितीत येण्याचे निमंत्रण देतात. त्यात त्यांचा "कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट" असता कामा नये. या संदर्भात प्राध्यापक आणि त्याच्या/तिच्या हाताखालील विद्यार्थी/विद्यार्थिनी ज्यांनी प्रबंध लिहीला असे यांचा "कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट" हा आयुष्यभरचा मानलेला असतो. म्हणजे प्राध्यापकाने विद्यार्थ्याचे आणि उलट, कधी प्रकल्प परीक्षण करायला येता येत नाही. मग अशा समितीत सबग्रूप्स असतात त्यांना १० अनुदानासांठी आलेले सुमारे १०० प्रकल्प विचार परीक्षणासाठी आधी पाठवले जातात. म्हणजे प्रत्येकाला साधारण १५-२० प्रकल्प वाचायला लागतात. त्यावर भाष्य करावे लागते - (भाषा, विचार, कल्पना, उपयोग, अनुभव इत्यादी) कशावर भाष्य करायचे हे सांगितले असते. यात गोपनियता राखायचे बंधन असते. ते झाल्यावर सर्वांची एक कॉमन बैठक होते. त्यात प्रत्येक सबग्रूप आपापले तपासलेल्या प्रकल्पाला प्रत्येक परीक्षकाने कुठची ग्रेड दिली ते सांगतात. जर सबग्रूप ५ लोकांचा असला तर त्यात किमान ३ एस्कलंट आणि २ वेरी गूड, किंवा ५ ही एक्सलंट, अथवा ४ एक्सलंट आणि १ गूड इतके शेरे असलेले प्रकल्प संपूर्ण समितीच्या चर्चेसाठी सिलेक्ट केले जातात. त्यामुळे चर्चेआधीच ५० एक प्रकल्प बाद होतात. मग प्रत्येक सबग्रूप त्यांच्यातील निवडलेल्या प्रकल्पावर बोलतो/ते. मग सर्वांचे व्होटींग होते. ते सर्व झाल्यावर जे ५० प्रकल्प आधीच बाद झालेले असतात त्यांतील कुठल्याही प्रकल्पावर जर कुणाही सदस्यास चर्चा घडवून आणायची असल्यास वेळ दिला जातो. मग सर्व मतदान झाल्यावर गाळत गाळत २० एक प्रकल्प राहतात. त्यांचे परत सरकारी खात्यातील त्या विषयातील तज्ञांकडून अंतर्गत परीक्षण केले जाते. मग शेवटी १५ एक राहतात त्यांच्या प्रमुख प्राध्यापक/संशोधकाशी पैशावरून थोडीफार चर्चा होते. मग त्यातील योग्य प्रकल्प निवडले जातात. मग ते जिथले असतात तिथल्या काँग्रेसमन आणि सिनेटर्सना आधी सांगितले जाते. आणि मग अनुदान दिले म्हणून जाहीर होते. यात सर्व धुतल्या तांदळासारखे स्वच्छ तरी देखील होत असेल असे नाही, पण जरी काही लबाडी होत असली तरी त्याला खूपच मर्यादा आहेत. आणि लबाडी होण्या पेक्षा वशिलेबाजी शेवटच्या घडीला होऊ शकते पण त्यासाठी बाहेरील तज्ञांनी एकत्रीत पणे (जे सर्वच एकमेकांना ओळखत नसतात) ते प्रकल्प निवडून त्यांचे गुणात्मक परीक्षण केलेले असतेच. बरं इतके झाल्यावर, त्या प्रकल्पाचा पैसा त्या साठी वापरला गेला आहे हे सांगायला सातत्याने अहवाल द्यावे लागतात आणि सार्‍या जगासाठी ते खुले ठेवावे लागते. मला सांगा यातील कुठल्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार आणि थोडाफार अपवाद वगळता भारतसरकार अनुदान देत असते? म्हणून अशी तुलना (आपण म्हणत असलेली तुलना) ही संत्रे-सफरचंद तुलनेसारखी ठरते. सुरवातीस म्हणल्याप्रमाणे जरी ह.घ्या. विधान असले तरी येथील अनेकांना अमेरिकेतील पैसे खर्च करणे दिसू शकते पण त्यामागची पारदर्शकता आणि पद्धत दिसत नाही, म्हणून हा लेखन प्रपंच. (सांगायची गरज नाही पण शंका येत असल्यास - वरील लिखाण हे दोन्ही बाजूने अनुभवाधारीत आहे.)

विकासराव या माहीतीसाठी आपले आभार. आपल्यासारख्यांमुळे मला या गोष्टींबद्दल माहीती झाली. पण मराठीभाषेबद्द्ल आतापर्यंत कोणी कोणी मेहनत घेतली आहे त्यांची नावे कळू शकतील का? पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विकास 25/06/2008 - 23:56
नमस्कार पेशवे साहेब, या दुव्यावर आपल्याला पुढील माहीती मिळेल. अगदी प्रोजेक्ट प्रपोजल पण ठेवलेले आहे ज्यात पैसे कसे पाहीजेत पासून सर्वच्या सर्व माहीती जगजाहीर आहे. धन्यवाद!

ऋचा 26/06/2008 - 10:59
हा दुवा पहा. http://www.khandbahale.com/englishmarathi.php "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
जालावर फिरत असताना हि डिक्शनरीची लिंक सापडली.... १ http://dsal.uchicago.edu/dictionaries/molesworth/ २ http://dsal.uchicago.edu/dictionaries/vaze/ खालील दोन ग्रंथांचे इ-रुपांतरण केलेले दिसते .... Molesworth, J. T. (James Thomas). A dictionary, Marathi and English. 2d ed., rev. and enl. Bombay: Printed for government at the Bombay Education Society's press, 1857. Vaze, Shridhar Ganesh. The Aryabhusan school dictionary, Marathi-English. Poona: Arya-Bhushan Press, 1911. गमतीचा भाग म्हणजे या प्रकल्पा साठी आर्थिक मदत अमेरिकेच्या शिक्षण खात्याने केली आहे .. बघा ...

२५ जुन- १९८३

अमोल केळकर ·

II राजे II 25/06/2008 - 12:03
कोणा कडे ह्या मॅच ची पुर्ण रेकॉर्डीग आहे का ???? राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

सुनील 25/06/2008 - 12:12
सुनील गावस्कर यांनी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सत्कार समारंभात अगदी आवर्जून मराठीत भाषण केले होते, असे आठवते. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ध्रुव 25/06/2008 - 12:24
अशा आठवणी कायमच आपल्या बरोबर राहातील... जर मला बरोबर आठवत असेल तर आजच पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराला ४० वर्षे पुर्ण झाली आहेत. -- ध्रुव

आणि कपिल "मला मराठी येत नाही." हे वाक्य मराठीतून बोलला होता ते ही आठवले. खूप दंगा मस्ती करत विश्वकप पाहिला होता..तेव्हा कलर्ड टीव्ही इतके सर्वत्र झालेले नव्हते.आमच्याकडेही कृष्णधवल टीव्हीच होता. जाहिरातींचा सुकाळू नसल्याने ड्रींक ब्रेक मध्ये मैदानावर खेळाडू आणि पंचाचे पेयपान इ. दाखवत असत. ते खेळाच्या मैदानाबाहेर काय बोलतात त्याची फार उत्सुकता होती. त्यावेळी अर्थातच स्टंपजवळ मायक्रोफोन वगैरे प्रकार नव्हतेच.पण खूप मजा आली होती त्यावेळी.. स्वाती

मनस्वी 25/06/2008 - 13:21
मला हे चित्रण सापडले.... कपिलच्या नजरेतून आनंद आणि समाधान ओसंडून वहातेय! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

झकासराव 25/06/2008 - 14:21
मी त्यावेळी वय वर्षे तीन असल्याने त्यावेळचे काहीच आठवत नाही. पण नंतर एका क्लिपिंग मध्ये कपिलचा तो झेल पाहिला. जबराच झेल होता. राजे बहुतेक स्टार क्रिकेट वर दाखवणार आहेत मॅच परत. त्याविषयी जास्त माहिती मिळाली तर मी सांगेनच जर अजुन दुसर्‍या कोणाला माहीत असेल तर त्यानी सांगा. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

मी तिसरीत होतो... सगळ्या मोठ्यांबरोबर शक्य तेवढ्या उशीरापर्यंत पाहत होतो मॅच ते आठवतंय... भारताची बॅटिंग पाहिली मी, आणि मग लवकर झोपलो ..... आणि दुसर्‍या दिवशी रविवार होता बहुतेक... सकाळी उठून मला आनंदाची बातमी कळाली... त्या दिवशी पुण्यात हत्तीवरून साखर वाटली होती, असा फोटो पेपरला होता दुसर्‍या दिवशी.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विसोबा खेचर 25/06/2008 - 15:10
हम्म! आम्ही मंडळी २५ वर्ष झाली तरी अजून त्याच नशेत आहोत! चांगलं आहे, चालू द्या... :) आपला, (आस्ट्रेलिया संघाचा प्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विकास 25/06/2008 - 17:30
आम्ही मंडळी २५ वर्ष झाली तरी अजून त्याच नशेत आहोत! अगदी खरे आहे. ती रात्र चांगली लक्षात आहे (भारतात रात्री दिसली होती). त्याच बरोबर लक्षात आहे पाश्चात्य खेळाडू आणि माध्यमांचा माजरटपणा... पण त्यानंतर दृष्टीकोन बदलत गेला. (इतरांचा आणि आपलाच आपल्याबद्दल) त्या दृष्टीनेपण या दिवसाचे महत्व आहे.

In reply to by विकास

प्रमोद देव 25/06/2008 - 20:48
भारतीयांना कोणत्याही खेळातले अत्युच्चपद क्वचितच मिळते त्यामुळे असे प्रसंग ते सहजासहजी विसरत नाहीत. आपण नेहमीच हरत असतो त्यामुळे कितीही वाईट पद्धतीने हरलो तरी ते कशाला लक्षात ठेवायचे. ;) खरे तर आपण भारतीय अतिशय दिलदार आहोत म्हणूनच प्रत्येक वेळी आपण प्रतिस्पर्ध्यांना जिंकवत असतो. पण आपल्यातलेच काही अखिलाडू वृत्तीचे लोक कधीकधी स्वत:च जिंकून आपल्या ह्या लौकिकाला बट्टा लावतात आणि वर त्याची रजत जयंती देखिल थाटामाटात साजरी करतात. :D मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

कधीच विसरणार नाही (भारतात रात्री मॅच संपली) मी १३ वर्षांचा होतो त्यामुळे जवळपास संपूर्ण सामना लक्षात आहे. माझा सहा वर्षांनी लहान धाकटा भाऊही पूर्ण मॅच संपेपर्यंत जागला होता :) विशेष लक्षात राहिलेले क्षण -- -- गावसकर लवकर आउट झाला आणि आम्ही एकदम निराश झालो -- श्रीकांतने उजव्या गुढघ्यावर बसत मारलेला लाजबाब कव्हर ड्राईव्ह -- बलविंदरसिंग संधूच्या ड्रीम बॉलवर, ग्रिनीजने बॅट उंचावून 'वेल लेफ्ट' केले आणि झपकन तो बॉल आत शिरून ऑफ स्टंफ उडवून गेला -- रिचर्ड्सची बेदरकार चाल आणि झपाट्याची खेळी -- कपिलने घेतलेला रिचर्डसचा केवळ अशक्यप्राय झेल -- विंडीजचा स्कोअर १२०+ झाल्यावरची घालमेल -- मोहिंदरने घेतलेली शेवटची विकेट -- सगळी कॉलनी रात्री उशीरापर्यंत रस्त्यावर :)

चंबा मुतनाळ 26/06/2008 - 08:41
त्या वेळेस मी मँचेस्टर, इंग्लंड मध्ये शिकत होतो. तेंव्हा मॅचेस दिवसाच्या होत, त्यामुळे मी कॉले़जमधे होतो. लॉर्डवर जाऊन मॅच बघायची काही ऐपत नव्हती तेंव्हा, त्यामुळे खोलीवर येऊन संध्याकाळी हायलाईट्स बघीतल्या. मात्र तेंव्हा जेष्ठ पत्रकार चंद्रशेखर संत व त्या वेळचे स्पोर्ट्स स्टार चे पत्रकार विश्वनाथ माझ्या फ्ल्याट वर राहीले होते हे आठवते!! मात्र त्याआधीची भारत-इंग्लंड्ची ओल्ड ट्रॅफोर्डची कसोटी मात्र मी बघायला गेलो होतो, आणी तेंव्हा गावस्कर, पाटील, परकार वगैरेंना भेटलो होतो!!

II राजे II 25/06/2008 - 12:03
कोणा कडे ह्या मॅच ची पुर्ण रेकॉर्डीग आहे का ???? राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

सुनील 25/06/2008 - 12:12
सुनील गावस्कर यांनी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सत्कार समारंभात अगदी आवर्जून मराठीत भाषण केले होते, असे आठवते. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ध्रुव 25/06/2008 - 12:24
अशा आठवणी कायमच आपल्या बरोबर राहातील... जर मला बरोबर आठवत असेल तर आजच पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराला ४० वर्षे पुर्ण झाली आहेत. -- ध्रुव

आणि कपिल "मला मराठी येत नाही." हे वाक्य मराठीतून बोलला होता ते ही आठवले. खूप दंगा मस्ती करत विश्वकप पाहिला होता..तेव्हा कलर्ड टीव्ही इतके सर्वत्र झालेले नव्हते.आमच्याकडेही कृष्णधवल टीव्हीच होता. जाहिरातींचा सुकाळू नसल्याने ड्रींक ब्रेक मध्ये मैदानावर खेळाडू आणि पंचाचे पेयपान इ. दाखवत असत. ते खेळाच्या मैदानाबाहेर काय बोलतात त्याची फार उत्सुकता होती. त्यावेळी अर्थातच स्टंपजवळ मायक्रोफोन वगैरे प्रकार नव्हतेच.पण खूप मजा आली होती त्यावेळी.. स्वाती

मनस्वी 25/06/2008 - 13:21
मला हे चित्रण सापडले.... कपिलच्या नजरेतून आनंद आणि समाधान ओसंडून वहातेय! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

झकासराव 25/06/2008 - 14:21
मी त्यावेळी वय वर्षे तीन असल्याने त्यावेळचे काहीच आठवत नाही. पण नंतर एका क्लिपिंग मध्ये कपिलचा तो झेल पाहिला. जबराच झेल होता. राजे बहुतेक स्टार क्रिकेट वर दाखवणार आहेत मॅच परत. त्याविषयी जास्त माहिती मिळाली तर मी सांगेनच जर अजुन दुसर्‍या कोणाला माहीत असेल तर त्यानी सांगा. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

मी तिसरीत होतो... सगळ्या मोठ्यांबरोबर शक्य तेवढ्या उशीरापर्यंत पाहत होतो मॅच ते आठवतंय... भारताची बॅटिंग पाहिली मी, आणि मग लवकर झोपलो ..... आणि दुसर्‍या दिवशी रविवार होता बहुतेक... सकाळी उठून मला आनंदाची बातमी कळाली... त्या दिवशी पुण्यात हत्तीवरून साखर वाटली होती, असा फोटो पेपरला होता दुसर्‍या दिवशी.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विसोबा खेचर 25/06/2008 - 15:10
हम्म! आम्ही मंडळी २५ वर्ष झाली तरी अजून त्याच नशेत आहोत! चांगलं आहे, चालू द्या... :) आपला, (आस्ट्रेलिया संघाचा प्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विकास 25/06/2008 - 17:30
आम्ही मंडळी २५ वर्ष झाली तरी अजून त्याच नशेत आहोत! अगदी खरे आहे. ती रात्र चांगली लक्षात आहे (भारतात रात्री दिसली होती). त्याच बरोबर लक्षात आहे पाश्चात्य खेळाडू आणि माध्यमांचा माजरटपणा... पण त्यानंतर दृष्टीकोन बदलत गेला. (इतरांचा आणि आपलाच आपल्याबद्दल) त्या दृष्टीनेपण या दिवसाचे महत्व आहे.

In reply to by विकास

प्रमोद देव 25/06/2008 - 20:48
भारतीयांना कोणत्याही खेळातले अत्युच्चपद क्वचितच मिळते त्यामुळे असे प्रसंग ते सहजासहजी विसरत नाहीत. आपण नेहमीच हरत असतो त्यामुळे कितीही वाईट पद्धतीने हरलो तरी ते कशाला लक्षात ठेवायचे. ;) खरे तर आपण भारतीय अतिशय दिलदार आहोत म्हणूनच प्रत्येक वेळी आपण प्रतिस्पर्ध्यांना जिंकवत असतो. पण आपल्यातलेच काही अखिलाडू वृत्तीचे लोक कधीकधी स्वत:च जिंकून आपल्या ह्या लौकिकाला बट्टा लावतात आणि वर त्याची रजत जयंती देखिल थाटामाटात साजरी करतात. :D मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

कधीच विसरणार नाही (भारतात रात्री मॅच संपली) मी १३ वर्षांचा होतो त्यामुळे जवळपास संपूर्ण सामना लक्षात आहे. माझा सहा वर्षांनी लहान धाकटा भाऊही पूर्ण मॅच संपेपर्यंत जागला होता :) विशेष लक्षात राहिलेले क्षण -- -- गावसकर लवकर आउट झाला आणि आम्ही एकदम निराश झालो -- श्रीकांतने उजव्या गुढघ्यावर बसत मारलेला लाजबाब कव्हर ड्राईव्ह -- बलविंदरसिंग संधूच्या ड्रीम बॉलवर, ग्रिनीजने बॅट उंचावून 'वेल लेफ्ट' केले आणि झपकन तो बॉल आत शिरून ऑफ स्टंफ उडवून गेला -- रिचर्ड्सची बेदरकार चाल आणि झपाट्याची खेळी -- कपिलने घेतलेला रिचर्डसचा केवळ अशक्यप्राय झेल -- विंडीजचा स्कोअर १२०+ झाल्यावरची घालमेल -- मोहिंदरने घेतलेली शेवटची विकेट -- सगळी कॉलनी रात्री उशीरापर्यंत रस्त्यावर :)

चंबा मुतनाळ 26/06/2008 - 08:41
त्या वेळेस मी मँचेस्टर, इंग्लंड मध्ये शिकत होतो. तेंव्हा मॅचेस दिवसाच्या होत, त्यामुळे मी कॉले़जमधे होतो. लॉर्डवर जाऊन मॅच बघायची काही ऐपत नव्हती तेंव्हा, त्यामुळे खोलीवर येऊन संध्याकाळी हायलाईट्स बघीतल्या. मात्र तेंव्हा जेष्ठ पत्रकार चंद्रशेखर संत व त्या वेळचे स्पोर्ट्स स्टार चे पत्रकार विश्वनाथ माझ्या फ्ल्याट वर राहीले होते हे आठवते!! मात्र त्याआधीची भारत-इंग्लंड्ची ओल्ड ट्रॅफोर्डची कसोटी मात्र मी बघायला गेलो होतो, आणी तेंव्हा गावस्कर, पाटील, परकार वगैरेंना भेटलो होतो!!
२५ जुन १९८३ भारतीय क्रिकेट इतिहासातील सोनेरी दिवस .या दिवशी भारताने कपिल देवच्या नेतॄत्वाखाली विश्वचषक जिंकला होता. आज या गोष्टीला २५ वर्ष पुर्ण झाली. सांघिक कामगिरी, अष्टपैलू -मेहनती खेळाडू यांच्या जोरावर भारतीय संघाने दैदिप्यमान यश संपादन केले. नुकताच त्यावेळच्या भारतीय संघातील खेळाडुंना २५ लाख रु. देऊन दिल्ली येथे सत्कार करण्यात आला. (ज्यावेळी संघ भारतात कप जिंकुन आला त्यावेळी बोर्डाकडे खेळाडुंना द्यायला पैसे नव्हते. लता मंगेशकरांचा एक कार्यक्रम ठेवुन बोर्डाने कसेबसे १ लाख रु.

छायाचित्र परिक्षण - १

सूर्य ·

विसोबा खेचर 25/06/2008 - 11:16
वा सूर्या! अरे गुलाबाचं फूल कुणाला आवडत नाही? फारच सुरेख चित्रं आहे हे! तसा इथे पण एक उपक्रम चालु करावा असे मनात आले म्हणुन छायाचित्र परिक्षण असा मिपाक्रम चालु करत आहे. जियो...! तरीसुद्धा मि.पा. वरिल माझे हे पहिलेच पोस्ट. मिपा परिवारात सहर्ष स्वागत...! आपला, (गुलाबप्रेमी) तात्या.

प्राजु 25/06/2008 - 11:21
नक्की प्रतिक्रीया दिली असती... पण चित्रच दिसत नाहिये हो माझ्या पिसी वर... काय करावे.. :? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मनस्वी 25/06/2008 - 12:10
सूर्या, मला छायाचित्र आवडले. मला फुलं आणि निसर्गाची छायाचित्रे आवडतात म्हणून हे छायाचित्र आवडले. अजून येउदेत. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

सूर्य 25/06/2008 - 12:15
दिसत नसेल तर कृपया आय.इ. मधुन बघण्याचा प्रयत्न करावा. मी फायर फॉक्स मधुन अपलोड केले असले तरी मलासुद्धा फायर फॉक्स मधुन दिसत नाहिये :( - सूर्य

ही परीक्षणाची कल्पना आवडली. गुलाबाचा टवटवीत फ्रेशपणा आणि हिरव्या पानांच्या सिंहासनावर विराजमान ऐटदार गुलाबराज! असा फोटो आवडला.

In reply to by बेसनलाडू

टारझन 26/06/2008 - 10:48
=)) वा ! वा !! वा !!! बेसनलाडवा असाच टवटवीत रहा ....... =)) =)) =)).... कल्पना च करवत नाही गड्या.... तो फोटोतला गूलाब कोमेजेल आज ना उद्या (नाही तर परवा नकीच) पण मिपाचा टवटवीत बेसनलाडू तस्साच टन्नक राहील... हाणला कोणाच्या डोक्यात तर टेंगूळ आल्याशिवाय रहाणार नाही (टवटवीत बेसनलाडू चा पंखा) कुबड्या
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

भाग्यश्री 25/06/2008 - 13:10
मस्तचे! रंग आणि टवटवीत पणा सुंदर.. पण फांदी दिसत नसल्याने फुल अधांतरी वाटतय! :) http://bhagyashreee.blogspot.com/

मदनबाण 25/06/2008 - 13:44
सुंदर फोटो... हा फोटो पाहुन एक फोटो मलाही इथ ध्यावा वाटतोय.....(हा वॉलपेपर आहे,,माहितीजालावरुन घेतलेला..) (गुलकंद प्रेमी) मदनबाण.....

धनंजय 25/06/2008 - 20:18
फारच लोभस दृष्टिभ्रम - डेप्थ ऑफ फोकसने केलेली किमया. लाल-हिरवी गडद रंगसंगती क्लासिकच आहे. (मिपा वर मातब्बर प्रकाशचित्रकार आहेत - त्यांच्याकडून उत्तम चर्चा होईल, आणि काही शिकायलाही मिळेल. मिपाक्रम सुरू केल्याबद्दल "जियो!")

गुलाबाचं चित्र लै भारी आलंय !!! अहो सेठ, आम्ही आपली अनेक चित्र पाहिली आहेत. त्यातल्या कलेला आणि कलाकाराला आम्ही केव्हाच ओळखलंय !!! ही म्हणजे रसिकांची परिक्षा आहे, असे वाटते :) -दिलीप बिरुटे (सूर्यचा मित्र चंद्र )

शितल 25/06/2008 - 22:01
मस्त गुलाबाचा फोटो आणि मदणबाण्ने ही मस्त फोटो चढविला आहे

कोलबेर 26/06/2008 - 06:19
सूर्य भाऊ तुमच्या चित्रावर किंचीत हिरवट पिवळ्या रंगाची कास्ट आली आहे असे वाटते. ती काढून टाकल्यावर चित्रातील आणखी डिटेल्स दिसता आहेत. मूळ चित्र हिरवी छटा कमी केल्यावर

सूर्य 26/06/2008 - 10:10
धन्यवाद कोलबेर भाऊ ;). मी चित्र शक्यतो ओरिजिनलच ठेवतो. पण याचे मुख्य कारण प्रोसेस करण्याचा कंटाळा हे आहे ;). दुसरे म्हणजे फोटोशॉप परवडत नाही आणि जिंप येत नाही :(. असो. पण तुम्ही हिरवी छ्टा गडद केल्यानंतरचे चित्र ओरिजिनल पेक्षा भारी दिसतेय खरे. पिवळी छटा कशी कमी केली काही सांगता येइल का ? - सूर्य.

धमाल मुलगा 26/06/2008 - 15:11
सुंदर! सूर्य, फोटोसाठी निवडलेला गुलाब मस्तच. आणि फोटोही सुंदर! त्यात कोलबेरशेठचा सिध्दहस्त फिरल्याने फोटोतला उठुन दिसणारा रंग आणि त्यावरचे उन्ह-सावलीचे खेळही अप्रतिम :) आणखी येऊ दे.

फुलपाखरु 29/06/2008 - 19:45
माझ्या घरासमोरच्या झाडावरती अमेरिचन रॉबिन पक्ष्यानी घरटं बांधलं होते. घरटं बांधण्यापासून ते पिल्लांच्या जन्मापर्यंतचा प्रवास छायाचित्रांच्या रुपात आहे माझ्याकडे. याच धाग्यामध्ये अपलोड केली तर चालतील का ? का नवीन धागा सुरु करायला हवा? जागा चुकली असेल तर माफ करा. इथे नवीन असल्यामुले अजुन सरावलेले नाही.

पक्या 30/06/2008 - 11:38
छान आहे चित्र, सूर्य >> घरटं बांधण्यापासून ते पिल्लांच्या जन्मापर्यंतचा प्रवास छायाचित्रांच्या रुपात आहे माझ्याकडे. याच धाग्यामध्ये अपलोड केली तर चालतील का ? का नवीन धागा सुरु करायला हवा? फूलपाखरूजी, मला वाटतं की नविनच धागा सुरू करा. तुमच्याकडचा छायाचित्रांच्या रुपातील घरटं बांधण्यापासून ते पिल्लांच्या जन्मापर्यंतचा प्रवास आवडेल बघायला. येऊ द्यात लवकर.

विसोबा खेचर 25/06/2008 - 11:16
वा सूर्या! अरे गुलाबाचं फूल कुणाला आवडत नाही? फारच सुरेख चित्रं आहे हे! तसा इथे पण एक उपक्रम चालु करावा असे मनात आले म्हणुन छायाचित्र परिक्षण असा मिपाक्रम चालु करत आहे. जियो...! तरीसुद्धा मि.पा. वरिल माझे हे पहिलेच पोस्ट. मिपा परिवारात सहर्ष स्वागत...! आपला, (गुलाबप्रेमी) तात्या.

प्राजु 25/06/2008 - 11:21
नक्की प्रतिक्रीया दिली असती... पण चित्रच दिसत नाहिये हो माझ्या पिसी वर... काय करावे.. :? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मनस्वी 25/06/2008 - 12:10
सूर्या, मला छायाचित्र आवडले. मला फुलं आणि निसर्गाची छायाचित्रे आवडतात म्हणून हे छायाचित्र आवडले. अजून येउदेत. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

सूर्य 25/06/2008 - 12:15
दिसत नसेल तर कृपया आय.इ. मधुन बघण्याचा प्रयत्न करावा. मी फायर फॉक्स मधुन अपलोड केले असले तरी मलासुद्धा फायर फॉक्स मधुन दिसत नाहिये :( - सूर्य

ही परीक्षणाची कल्पना आवडली. गुलाबाचा टवटवीत फ्रेशपणा आणि हिरव्या पानांच्या सिंहासनावर विराजमान ऐटदार गुलाबराज! असा फोटो आवडला.

In reply to by बेसनलाडू

टारझन 26/06/2008 - 10:48
=)) वा ! वा !! वा !!! बेसनलाडवा असाच टवटवीत रहा ....... =)) =)) =)).... कल्पना च करवत नाही गड्या.... तो फोटोतला गूलाब कोमेजेल आज ना उद्या (नाही तर परवा नकीच) पण मिपाचा टवटवीत बेसनलाडू तस्साच टन्नक राहील... हाणला कोणाच्या डोक्यात तर टेंगूळ आल्याशिवाय रहाणार नाही (टवटवीत बेसनलाडू चा पंखा) कुबड्या
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

भाग्यश्री 25/06/2008 - 13:10
मस्तचे! रंग आणि टवटवीत पणा सुंदर.. पण फांदी दिसत नसल्याने फुल अधांतरी वाटतय! :) http://bhagyashreee.blogspot.com/

मदनबाण 25/06/2008 - 13:44
सुंदर फोटो... हा फोटो पाहुन एक फोटो मलाही इथ ध्यावा वाटतोय.....(हा वॉलपेपर आहे,,माहितीजालावरुन घेतलेला..) (गुलकंद प्रेमी) मदनबाण.....

धनंजय 25/06/2008 - 20:18
फारच लोभस दृष्टिभ्रम - डेप्थ ऑफ फोकसने केलेली किमया. लाल-हिरवी गडद रंगसंगती क्लासिकच आहे. (मिपा वर मातब्बर प्रकाशचित्रकार आहेत - त्यांच्याकडून उत्तम चर्चा होईल, आणि काही शिकायलाही मिळेल. मिपाक्रम सुरू केल्याबद्दल "जियो!")

गुलाबाचं चित्र लै भारी आलंय !!! अहो सेठ, आम्ही आपली अनेक चित्र पाहिली आहेत. त्यातल्या कलेला आणि कलाकाराला आम्ही केव्हाच ओळखलंय !!! ही म्हणजे रसिकांची परिक्षा आहे, असे वाटते :) -दिलीप बिरुटे (सूर्यचा मित्र चंद्र )

शितल 25/06/2008 - 22:01
मस्त गुलाबाचा फोटो आणि मदणबाण्ने ही मस्त फोटो चढविला आहे

कोलबेर 26/06/2008 - 06:19
सूर्य भाऊ तुमच्या चित्रावर किंचीत हिरवट पिवळ्या रंगाची कास्ट आली आहे असे वाटते. ती काढून टाकल्यावर चित्रातील आणखी डिटेल्स दिसता आहेत. मूळ चित्र हिरवी छटा कमी केल्यावर

सूर्य 26/06/2008 - 10:10
धन्यवाद कोलबेर भाऊ ;). मी चित्र शक्यतो ओरिजिनलच ठेवतो. पण याचे मुख्य कारण प्रोसेस करण्याचा कंटाळा हे आहे ;). दुसरे म्हणजे फोटोशॉप परवडत नाही आणि जिंप येत नाही :(. असो. पण तुम्ही हिरवी छ्टा गडद केल्यानंतरचे चित्र ओरिजिनल पेक्षा भारी दिसतेय खरे. पिवळी छटा कशी कमी केली काही सांगता येइल का ? - सूर्य.

धमाल मुलगा 26/06/2008 - 15:11
सुंदर! सूर्य, फोटोसाठी निवडलेला गुलाब मस्तच. आणि फोटोही सुंदर! त्यात कोलबेरशेठचा सिध्दहस्त फिरल्याने फोटोतला उठुन दिसणारा रंग आणि त्यावरचे उन्ह-सावलीचे खेळही अप्रतिम :) आणखी येऊ दे.

फुलपाखरु 29/06/2008 - 19:45
माझ्या घरासमोरच्या झाडावरती अमेरिचन रॉबिन पक्ष्यानी घरटं बांधलं होते. घरटं बांधण्यापासून ते पिल्लांच्या जन्मापर्यंतचा प्रवास छायाचित्रांच्या रुपात आहे माझ्याकडे. याच धाग्यामध्ये अपलोड केली तर चालतील का ? का नवीन धागा सुरु करायला हवा? जागा चुकली असेल तर माफ करा. इथे नवीन असल्यामुले अजुन सरावलेले नाही.

पक्या 30/06/2008 - 11:38
छान आहे चित्र, सूर्य >> घरटं बांधण्यापासून ते पिल्लांच्या जन्मापर्यंतचा प्रवास छायाचित्रांच्या रुपात आहे माझ्याकडे. याच धाग्यामध्ये अपलोड केली तर चालतील का ? का नवीन धागा सुरु करायला हवा? फूलपाखरूजी, मला वाटतं की नविनच धागा सुरू करा. तुमच्याकडचा छायाचित्रांच्या रुपातील घरटं बांधण्यापासून ते पिल्लांच्या जन्मापर्यंतचा प्रवास आवडेल बघायला. येऊ द्यात लवकर.
तिकडे छायाचित्र टिका असा उपक्रम चालु आहे. तसा इथे पण एक उपक्रम चालु करावा असे मनात आले म्हणुन छायाचित्र परिक्षण असा मिपाक्रम चालु करत आहे. चित्र आवडले की नाही. आवडले असेल तर त्याची कारणे. आवडले नसेल तर का नाही आवडले आणि कशी सुधारणा केली असती तर अजुन चांगले झाले असते याविषली चर्चा अपेक्षित आहे. आशा आहे की मि.पा. वरच्या माझ्या मित्रांना हा मिपाक्रम आवडेल. मि.पा. वर थोडेफार प्रतिसाद मी दिले असले तरीसुद्धा मि.पा. वरिल माझे हे पहिलेच पोस्ट. त्यानिमित्ताने लाल गुलाबाचे छायाचित्र इथे अपलोड करत आहे.

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(२)

विजुभाऊ ·

ऋचा 25/06/2008 - 10:39
मस्तच!!! एक हवा का झौका आता है. तुम्हारे पास होने का एहसास दिलाता है आंख खुल जाती है........ सामने कुछ खामोशी पाता हुं हे मला आवडलं :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

प्राजु 25/06/2008 - 10:55
तुम्ही खरंच सिक्सर मारला आहे. कभी कभी मरे दिल में खयाल आता है च्या शायरी ची आठवण झाली. खूपच सुंदर लिहिले आहे. कभी कभी मेरे दिल में खयाल आता है.. के जैसे बजती है शहनाईयॉसी राहो में.. ..... मै जानता हूं के तू गैर है मगर यू ही.... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

II राजे II 25/06/2008 - 10:59
ते अबोल्याचे क्षण त्यावेळी किती छान वाटायचे ना.......... ...........तुझ्यातले ते निरागसपणच मला भावलं होतं.... असं सारखं सारखं काळजात हात नका हो घालू.... कोठे तरी आत खुप दर्द होतो... :) राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

विसोबा खेचर 25/06/2008 - 11:35
तुझ्या सोबत असताना मला एखाद्या पारिजातकच्या फ़ुला सोबत असल्यासारखे वाटायचे. पारिजातकाच्या नाजुकपण बरोबर ती केशरी पांढरी रंगसंगती त्याला वेगळाच सात्वीकपणा देउन जाते. तसेच काहीसे........मी एकदा हे तुला सांगितले होते..........त्यावर तू मान तिरकी करुन छानसे स्मित केले होतेस.....अगदी पारिजातकाच्या नाजूक फ़ुलासारखे. वा! फारच सुंदर...! तात्या.

फटू 25/06/2008 - 12:11
तुमचा हा सुंदर लेख वाचला आणि आम्ही नकळत तीन वर्षांनी मागे गेलो... थेट अभियांत्रीकिच्या तिसर्‍या वर्षाला... सुंदर लिहिलंय... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मनस्वी 25/06/2008 - 12:27
मस्त लिहिलंय विजुभाऊ!
घड्याळच नव्हे तर आख्खं कॆलेंडर मागे न्यायचं आहे मला...
मी पण क्षणभर भूतकाळात गेले.. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

धमाल मुलगा 25/06/2008 - 12:32
क्या बात है विजुभाऊ! मस्तच!
तू तरी सांग काय पहिले होतेस माझ्यात तू? देशील उत्तर कधी याचे? मी तुला जेंव्हा हे विचारले तेंव्हा तू हसली होतीस....त्या हसण्यात मी विरघळुन गेलो आणि आपण काही प्रश्न विचारला आहे हेच विसरुन गेलो.
हाऽऽय.. खरंच! हे अगदी..अगदी असंच.
पारिजातकाच्या नाजुकपण बरोबर ती केशरी पांढरी रंगसंगती त्याला वेगळाच सात्वीकपणा देउन जाते. तसेच काहीसे........मी एकदा हे तुला सांगितले होते..........त्यावर तू मान तिरकी करुन छानसे स्मित केले होतेस.....अगदी पारिजातकाच्या नाजूक फ़ुलासारखे.
मस्तच. पारिजातकाची नाजुकता आणि शुचिर्भुतता ह्यांच्या उपमेचा सुंदर वापर :)
तुम नही आओगी...ये तो पता है बाहर झांकना फ़िज़ुल है.... ये दिल को समझाने की भी अब आदतसी हो गयी है.
क्या बात है!! क्या बात है!! जियो विजुभाऊ :)

अनिल हटेला 25/06/2008 - 12:34
लै भारी विजुभाउ........ ह्रदयाच्या नाजुक तारा छेडल्यासारख्या झाल्यात......... आणी आठवल ते गीत.... "चलो एक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो...." येऊ देत पु. भा. प्र.. -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

मदनबाण 25/06/2008 - 14:12
व्वा,,,इजुभाऊ लय झकास..... खिडकी से बाहर झांकना अब ये आदतसी हो गयी हैं उस मोड से तुम्हे आते निहारना ये भी आदतसी हो गयी हैं सॉलिड..... मदनबाण.....

ऍडीजोशी 25/06/2008 - 14:52
भाऊ :) आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

>>>इन्ताजार मे बिताया छोटासा पल भी पुरे दिन जितना लंबा लगता है और साथ बीताया दिन भी चन्द लम्हो में समेट जाता है. अगदी खरं... सुरेखच लिहिल आहे...

इनोबा म्हणे 25/06/2008 - 17:14
विजुभाऊ... अगदी भूतकाळात घेउन गेला तुम्ही. घड्याळच नव्हे तर आख्खं कॆलेंडर मागे न्यायचं आहे मला... खरंच, असं करता आलं तर... इन्ताजार मे बिताया छोटासा पल भी पुरे दिन जितना लंबा लगता है और साथ बीताया दिन भी चन्द लम्हो में समेट जाता है. तुम्हारा कहा एकाध छोटा लब्ज़ भी बहुत कुछ कह जाता है. और वो घन्टो की बातचित भी कुछ मायने नही रखती. मस्तच... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

शितल 25/06/2008 - 17:43
तुला यायला ऊशीर झाला की तू काटे फ़िरवुन ते थोडेसे मागे करायचीस..आणि म्हणायचीस बघ आले की नाही मी बरोब्बर वेळेवर......हम....वेडी..... काटे मागे फ़िरवुन का कधी भूतकाळात रमता येते. हो कधी कधी येते..... कभी लगता है की तुम एक वो पुलिन्दा हो अतीत और वर्तमान जिसमे एक साथ समेटा हो तुम्हारी उन्ही नम आंखोंमे ज़ज़्बातों का बारूद भी है मै इसे करिश्मा कहु या फ़िर क्या कहु ये तय नही कर पाता हु बस तुम्हारी तरह ही..... बहुत कुछ चाहते हुवे भी.... बोल नही पाता हुं.. सह्ही....... वेडेच होतो आपण दोघेही...छोट्या छोट्या गोष्टींवरुन भांडायचो....भांडलो की अबोला धरायचो.आणि अगोदर आपल्या दोघातलं कोण बोलतय याची वाट बघत बसायचो...... ते अबोल्याचे क्षण त्यावेळी किती छान वाटायचे ना.......... खुप छान...

वरदा 25/06/2008 - 18:02
खरे तर आसपास कितीही वर्दळ असली तरी आपण आपल्याच नादात असायचो....आपले लक्षच नसायचे... रस्ता काही फ़क्त आपल्यासाठीच केला असावा असे आपण चालायचो..... हात हातात घेतला की ते तुला आवडायचे नाही..तू म्हणायचीस की प्रेमात मालकीहक्क कशाला.....पण मग थोड्यावेळाने तूच माझा हात हातात घ्यायचीस.....मग मी सहजच गालात हसायचो..तु रागवायचीस..थोडावेळ आपण पुन्हा अबोल व्हायचो..... मस्तच. ............तुझ्यातले ते निरागसपणच मला भावलं होतं.... "काय पाहिलेस माझ्यात " याप्रश्नाला मी हे उत्तर दिले असते तर तू काय प्रतिक्रिया दिली असतीस कोण जाणे पण त्यावर मी मात्र म्हणालो असतो. एक सादासा फ़ूल और उसकी सादिसी पंखुडिया कुछ जादूसा कर देते हैं किसी राह पडे पत्थर को..... ................. भगवान बना देते है....... झक्कास!!! शब्दच नाहीत प्रतिक्रीया द्यायला आणखी... सगळा लेखच छान आहे...पारिजातकाच्या फुलाची उपमा मस्तच... प्रतिक्रीयेलाही (क्रमशः) टाकावं काय? :?

In reply to by वरदा

इनोबा म्हणे 25/06/2008 - 18:40
प्रतिक्रीयेलाही (क्रमशः) टाकावं काय? बरोबर बोललीस वरदा... विजुभाऊंची तारीफ करावी तेवढी कमीच आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

डोमकावळा 25/06/2008 - 19:09
पारिजातकाच्या नाजुकपण बरोबर ती केशरी पांढरी रंगसंगती त्याला वेगळाच सात्वीकपणा देउन जाते. तसेच काहीसे........मी एकदा हे तुला सांगितले होते..........त्यावर तू मान तिरकी करुन छानसे स्मित केले होतेस.....अगदी पारिजातकाच्या नाजूक फ़ुलासारखे.
झकास.... अतिशय सुरेख लिहीलय... आवडलं.. :)

आनंदयात्री 26/06/2008 - 09:53
एक सादासा फ़ूल और उसकी सादिसी पंखुडिया कुछ जादूसा कर देते हैं ... तुम नही आओगी...ये तो पता है बाहर झांकना फ़िज़ुल है.... ये दिल को समझाने की भी अब आदतसी हो गयी है. ... !! धम्याच्या शब्दात : साला, अंदर दबाया हुआ दर्द क्यों झिंजोडते हो ज़नाब? हम तो खुश थे उसे भूला के, क्यों याद दिलाते हो जनाब? आपलाच, ...

ऋचा 25/06/2008 - 10:39
मस्तच!!! एक हवा का झौका आता है. तुम्हारे पास होने का एहसास दिलाता है आंख खुल जाती है........ सामने कुछ खामोशी पाता हुं हे मला आवडलं :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

प्राजु 25/06/2008 - 10:55
तुम्ही खरंच सिक्सर मारला आहे. कभी कभी मरे दिल में खयाल आता है च्या शायरी ची आठवण झाली. खूपच सुंदर लिहिले आहे. कभी कभी मेरे दिल में खयाल आता है.. के जैसे बजती है शहनाईयॉसी राहो में.. ..... मै जानता हूं के तू गैर है मगर यू ही.... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

II राजे II 25/06/2008 - 10:59
ते अबोल्याचे क्षण त्यावेळी किती छान वाटायचे ना.......... ...........तुझ्यातले ते निरागसपणच मला भावलं होतं.... असं सारखं सारखं काळजात हात नका हो घालू.... कोठे तरी आत खुप दर्द होतो... :) राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

विसोबा खेचर 25/06/2008 - 11:35
तुझ्या सोबत असताना मला एखाद्या पारिजातकच्या फ़ुला सोबत असल्यासारखे वाटायचे. पारिजातकाच्या नाजुकपण बरोबर ती केशरी पांढरी रंगसंगती त्याला वेगळाच सात्वीकपणा देउन जाते. तसेच काहीसे........मी एकदा हे तुला सांगितले होते..........त्यावर तू मान तिरकी करुन छानसे स्मित केले होतेस.....अगदी पारिजातकाच्या नाजूक फ़ुलासारखे. वा! फारच सुंदर...! तात्या.

फटू 25/06/2008 - 12:11
तुमचा हा सुंदर लेख वाचला आणि आम्ही नकळत तीन वर्षांनी मागे गेलो... थेट अभियांत्रीकिच्या तिसर्‍या वर्षाला... सुंदर लिहिलंय... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मनस्वी 25/06/2008 - 12:27
मस्त लिहिलंय विजुभाऊ!
घड्याळच नव्हे तर आख्खं कॆलेंडर मागे न्यायचं आहे मला...
मी पण क्षणभर भूतकाळात गेले.. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

धमाल मुलगा 25/06/2008 - 12:32
क्या बात है विजुभाऊ! मस्तच!
तू तरी सांग काय पहिले होतेस माझ्यात तू? देशील उत्तर कधी याचे? मी तुला जेंव्हा हे विचारले तेंव्हा तू हसली होतीस....त्या हसण्यात मी विरघळुन गेलो आणि आपण काही प्रश्न विचारला आहे हेच विसरुन गेलो.
हाऽऽय.. खरंच! हे अगदी..अगदी असंच.
पारिजातकाच्या नाजुकपण बरोबर ती केशरी पांढरी रंगसंगती त्याला वेगळाच सात्वीकपणा देउन जाते. तसेच काहीसे........मी एकदा हे तुला सांगितले होते..........त्यावर तू मान तिरकी करुन छानसे स्मित केले होतेस.....अगदी पारिजातकाच्या नाजूक फ़ुलासारखे.
मस्तच. पारिजातकाची नाजुकता आणि शुचिर्भुतता ह्यांच्या उपमेचा सुंदर वापर :)
तुम नही आओगी...ये तो पता है बाहर झांकना फ़िज़ुल है.... ये दिल को समझाने की भी अब आदतसी हो गयी है.
क्या बात है!! क्या बात है!! जियो विजुभाऊ :)

अनिल हटेला 25/06/2008 - 12:34
लै भारी विजुभाउ........ ह्रदयाच्या नाजुक तारा छेडल्यासारख्या झाल्यात......... आणी आठवल ते गीत.... "चलो एक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो...." येऊ देत पु. भा. प्र.. -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

मदनबाण 25/06/2008 - 14:12
व्वा,,,इजुभाऊ लय झकास..... खिडकी से बाहर झांकना अब ये आदतसी हो गयी हैं उस मोड से तुम्हे आते निहारना ये भी आदतसी हो गयी हैं सॉलिड..... मदनबाण.....

ऍडीजोशी 25/06/2008 - 14:52
भाऊ :) आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

>>>इन्ताजार मे बिताया छोटासा पल भी पुरे दिन जितना लंबा लगता है और साथ बीताया दिन भी चन्द लम्हो में समेट जाता है. अगदी खरं... सुरेखच लिहिल आहे...

इनोबा म्हणे 25/06/2008 - 17:14
विजुभाऊ... अगदी भूतकाळात घेउन गेला तुम्ही. घड्याळच नव्हे तर आख्खं कॆलेंडर मागे न्यायचं आहे मला... खरंच, असं करता आलं तर... इन्ताजार मे बिताया छोटासा पल भी पुरे दिन जितना लंबा लगता है और साथ बीताया दिन भी चन्द लम्हो में समेट जाता है. तुम्हारा कहा एकाध छोटा लब्ज़ भी बहुत कुछ कह जाता है. और वो घन्टो की बातचित भी कुछ मायने नही रखती. मस्तच... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

शितल 25/06/2008 - 17:43
तुला यायला ऊशीर झाला की तू काटे फ़िरवुन ते थोडेसे मागे करायचीस..आणि म्हणायचीस बघ आले की नाही मी बरोब्बर वेळेवर......हम....वेडी..... काटे मागे फ़िरवुन का कधी भूतकाळात रमता येते. हो कधी कधी येते..... कभी लगता है की तुम एक वो पुलिन्दा हो अतीत और वर्तमान जिसमे एक साथ समेटा हो तुम्हारी उन्ही नम आंखोंमे ज़ज़्बातों का बारूद भी है मै इसे करिश्मा कहु या फ़िर क्या कहु ये तय नही कर पाता हु बस तुम्हारी तरह ही..... बहुत कुछ चाहते हुवे भी.... बोल नही पाता हुं.. सह्ही....... वेडेच होतो आपण दोघेही...छोट्या छोट्या गोष्टींवरुन भांडायचो....भांडलो की अबोला धरायचो.आणि अगोदर आपल्या दोघातलं कोण बोलतय याची वाट बघत बसायचो...... ते अबोल्याचे क्षण त्यावेळी किती छान वाटायचे ना.......... खुप छान...

वरदा 25/06/2008 - 18:02
खरे तर आसपास कितीही वर्दळ असली तरी आपण आपल्याच नादात असायचो....आपले लक्षच नसायचे... रस्ता काही फ़क्त आपल्यासाठीच केला असावा असे आपण चालायचो..... हात हातात घेतला की ते तुला आवडायचे नाही..तू म्हणायचीस की प्रेमात मालकीहक्क कशाला.....पण मग थोड्यावेळाने तूच माझा हात हातात घ्यायचीस.....मग मी सहजच गालात हसायचो..तु रागवायचीस..थोडावेळ आपण पुन्हा अबोल व्हायचो..... मस्तच. ............तुझ्यातले ते निरागसपणच मला भावलं होतं.... "काय पाहिलेस माझ्यात " याप्रश्नाला मी हे उत्तर दिले असते तर तू काय प्रतिक्रिया दिली असतीस कोण जाणे पण त्यावर मी मात्र म्हणालो असतो. एक सादासा फ़ूल और उसकी सादिसी पंखुडिया कुछ जादूसा कर देते हैं किसी राह पडे पत्थर को..... ................. भगवान बना देते है....... झक्कास!!! शब्दच नाहीत प्रतिक्रीया द्यायला आणखी... सगळा लेखच छान आहे...पारिजातकाच्या फुलाची उपमा मस्तच... प्रतिक्रीयेलाही (क्रमशः) टाकावं काय? :?

In reply to by वरदा

इनोबा म्हणे 25/06/2008 - 18:40
प्रतिक्रीयेलाही (क्रमशः) टाकावं काय? बरोबर बोललीस वरदा... विजुभाऊंची तारीफ करावी तेवढी कमीच आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

डोमकावळा 25/06/2008 - 19:09
पारिजातकाच्या नाजुकपण बरोबर ती केशरी पांढरी रंगसंगती त्याला वेगळाच सात्वीकपणा देउन जाते. तसेच काहीसे........मी एकदा हे तुला सांगितले होते..........त्यावर तू मान तिरकी करुन छानसे स्मित केले होतेस.....अगदी पारिजातकाच्या नाजूक फ़ुलासारखे.
झकास.... अतिशय सुरेख लिहीलय... आवडलं.. :)

आनंदयात्री 26/06/2008 - 09:53
एक सादासा फ़ूल और उसकी सादिसी पंखुडिया कुछ जादूसा कर देते हैं ... तुम नही आओगी...ये तो पता है बाहर झांकना फ़िज़ुल है.... ये दिल को समझाने की भी अब आदतसी हो गयी है. ... !! धम्याच्या शब्दात : साला, अंदर दबाया हुआ दर्द क्यों झिंजोडते हो ज़नाब? हम तो खुश थे उसे भूला के, क्यों याद दिलाते हो जनाब? आपलाच, ...
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

काय करावे कळत नव्हते

कौस्तुभ ·

प्राजु 25/06/2008 - 11:01
वेगळ्या प्रकारची आहे कविता. काय करावे कळत नव्हते रक्त व्यथेतून रुकत नव्हते ह्रुदयावर फिरलेल्या त्या मोरपीसांचे अरे घाव काय थोडे होते इथे रक्त व्यथेतून खळत नव्हते हे कसे वाटेल.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

अरुण मनोहर 26/06/2008 - 02:34
प्राजुताई माफ करा. रागवू नका. पण मला असे वाटते की कवीच्या मूळ संकल्पना बदलू नये. कधी कधी उत्साहाच्या भरांत कवीला नेमके जे म्हणायचे आहे त्याच्या विरु द्धच सुचवले जाते. आता इथेच पहा- कवी म्हणतो-
काय करावे कळत नव्हते रक्त व्यथेतून स्त्रवत नव्हते ह्रुदयावर फिरलेल्या त्या मोरपीसांचे अरे घाव काय थोडे होते
म्हणजे मोरपिसांचे घाव बसून देखील रक्त आलेच नव्हते. तुम्ही सुचवले- रक्त व्यथेतून खळत नव्हते म्हणजे रक्त आले व येवढे प्रचंड की ते थांबेचना. ह्या दोन अगदी वेगळ्या कल्पना आहेत. हां, आता तुम्हाला केवळ एक वेगळी संकल्पना म्हणून तसे सुचवायचे असेल तर ती एक वेगळीच कविता होईल. कौस्तूभची कविता आवडली....

मदनबाण 25/06/2008 - 16:57
काय करावे कळत नव्हते रक्त व्यथेतून रुकत नव्हते ह्रुदयावर फिरलेल्या त्या मोरपीसांचे अरे घाव काय थोडे होते हे फार आवडल..... मदनबाण.....

शितल 25/06/2008 - 22:35
काय करावे कळत नव्हते समोर असून दिसत नव्हते ती हाक ओठांवर पेलण्याला शब्द माझे धजत नव्हते हे मस्त

प्राजु 25/06/2008 - 11:01
वेगळ्या प्रकारची आहे कविता. काय करावे कळत नव्हते रक्त व्यथेतून रुकत नव्हते ह्रुदयावर फिरलेल्या त्या मोरपीसांचे अरे घाव काय थोडे होते इथे रक्त व्यथेतून खळत नव्हते हे कसे वाटेल.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

अरुण मनोहर 26/06/2008 - 02:34
प्राजुताई माफ करा. रागवू नका. पण मला असे वाटते की कवीच्या मूळ संकल्पना बदलू नये. कधी कधी उत्साहाच्या भरांत कवीला नेमके जे म्हणायचे आहे त्याच्या विरु द्धच सुचवले जाते. आता इथेच पहा- कवी म्हणतो-
काय करावे कळत नव्हते रक्त व्यथेतून स्त्रवत नव्हते ह्रुदयावर फिरलेल्या त्या मोरपीसांचे अरे घाव काय थोडे होते
म्हणजे मोरपिसांचे घाव बसून देखील रक्त आलेच नव्हते. तुम्ही सुचवले- रक्त व्यथेतून खळत नव्हते म्हणजे रक्त आले व येवढे प्रचंड की ते थांबेचना. ह्या दोन अगदी वेगळ्या कल्पना आहेत. हां, आता तुम्हाला केवळ एक वेगळी संकल्पना म्हणून तसे सुचवायचे असेल तर ती एक वेगळीच कविता होईल. कौस्तूभची कविता आवडली....

मदनबाण 25/06/2008 - 16:57
काय करावे कळत नव्हते रक्त व्यथेतून रुकत नव्हते ह्रुदयावर फिरलेल्या त्या मोरपीसांचे अरे घाव काय थोडे होते हे फार आवडल..... मदनबाण.....

शितल 25/06/2008 - 22:35
काय करावे कळत नव्हते समोर असून दिसत नव्हते ती हाक ओठांवर पेलण्याला शब्द माझे धजत नव्हते हे मस्त
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
काय करावे कळत नव्हते मागुनही मिळत नव्हते सरपटणार्या त्या आयुष्याला हक्काचे असे बिळच नव्हते -------------------------- काय करावे कळत नव्हते कुणी आपुले म्हणतच नव्हते शिवलेल्या त्या कावळ्याला जिवंतपणि जगणेच नव्हते -------------------------- काय करावे कळत नव्हते समोर असून दिसत नव्हते ती हाक ओठांवर पेलण्याला शब्द माझे धजत नव्हते ---------------------------- काय करावे कळत नव्हते रक्त व्यथेतून रुकत नव्हते ह्रुदयावर फिरलेल्या त्या मोरपीसांचे अरे घाव काय थोडे होते -- कौस्तुभ

आणिबाणी

विकास ·

विसोबा खेचर 25/06/2008 - 10:36
अलिकडच्या काही दशकांच्या काळातील घेतलेला थोडक्यात परंतु छान आढावा! विकासराव, लेख आवडला. पण सामाजीक विषमता आणि समस्या या कमी होण्या ऐवजी लोकसंख्येच्या पटीत वाढण्याऐवजी त्याहून अधीक जोरात वाढत असल्यासारखे वाटत आहे... हे मात्र अगदी खरं! तात्या.

सहज 25/06/2008 - 11:02
हं. "चलता है" "बर मगं/ सो व्हॉट" ही एकमेव फिलॉसॉफी, बाजारपेठेचे गणीत व भ्रष्टाचार अश्या शॉर्टकटचा आधार घेउन झुंडिचा प्रवास चाललाय खरा. आता बघा "डबेवाला" हा कधी ग्लॅमरचा विषय नव्हता की चर्चेचा पण तरीही विदेशातील प्रमुख विद्यापीठात मुंबईत जेवणाचे डबे पुरवणार्‍यांची केस स्ट्डी शिकली / शिकवली जाते. तसेच बहुदा हा भारतीय लोकशाहीचा / देशाचा प्रवास कधी काळी आधुनीक स्वतंत्र लोकशाहीचा आदर्श प्रवास म्हणून शिकला / शिकवला जाईल. कारण कोणावरही न अवलंबुन कश्याही परिस्थीतीत शेवटी जमेल तसे बरे आयुष्य करायचा सामान्य माणसाचा जीवनध्यास हे एका चमत्कारासारखेच आहे. सर्व्हायव्हल!!! फक्त तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!!

अनिल हटेला 25/06/2008 - 13:44
एग्री विथ सहज!!!! खर आहे.... कित्तीही नकरार्थी विचार केला तरी, जे मिळवलये ते नाकारता येणार नाही... आणी पूर्ण जगात बहुधा आपणच एक लोकशाही राष्ट्र होतो... आणी आहोत.... आणी लोकशाही म्हणुनच राहू.... येणा-या काही दशकात जगाला नविन आशेचा किरण बनुन आपणच तारणार आहोत.... हसण्यावारी घेउ नका..... पण हे होणार च बघा..... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

२५ जून हा महत्त्वाचा दिवस एकूण... विकास आणि सहज यांचे पोस्ट आवडले... ... अवांतर : मी काही महिने आणीबाणीत काढले आहेत..आठवत नाही काही... :( ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

कोणीही काहीही काम न करता आमची बेनसन ऍन्ड जॉन्सन क॑पनी जशी टिकली आहे तशीच भारतातली लोकशाही आहे.. :) विनोबा॑च्या अनुयायी निर्मला देशपा॑डे या॑चे नुकतेच निधन झाले तेव्हाही मला खिल्लीतील 'आम्ही सूक्ष्मात जातो" आठवल॑. (भाईकाका॑चे 'खिल्ली' हे पुस्तक वाचून लोळलेला) प्रसाद

आम्हाला काही गंभीर लिहायला आवडत नाही हे आत्तापर्यंत मिपाकरांच्या (चाणाक्ष वगैरे!!) लक्षांत आलं असेलच!:) परंतू आणीबाणीच्या कालखंडाचा साक्षीदार म्हणून आणि पुढील पिढीला अचूक माहिती मिळावी म्हणून हा लेखनप्रपंच!! ही मूळ लेखावर टीका नाही तर केवळ तपशिलातल्या दुरुस्त्या!! विकासराव, राग नसावा... पण एक दिवस दुर्गा भागवत आणि पुल देशपांडे हे आणिबाणीविरुद्ध कडाडल्याचे समजले. दुर्गा भागवत कडाडल्या. पुल बरेच दिवस गप्प होते. पुलंचा या लढ्यातील जाहीर सहभाग निवडणुकांच्या आधी काही काळच सुरु झाला. अर्थात पुल भ्याले होते असा त्याचा अर्थ नव्हे. पुल त्यावेळेला जयप्रकाशांच्या तुरुंगातील डायरीचे मराठीत भाषांतर करीत होते. त्यावेळेस हे काम धोक्याचे असल्याने गुप्तता बाळगणे व कुणाला संशय येऊ न देणे आवश्यक होते. म्हणून पुल व्होकल नव्हते. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण (त्यांना हेडमास्टर म्हणायचे) यांनी पुलंना विदूषक म्हणून हिणावले. शंकररावांनी नव्हे तर यशवंतरावांनी! पुलंनी त्यावेळेस राजकारणावर काही टिप्पणी केली तेंव्हा "विदूषकाला राजकारणातलं काय कळतंय?" अशी ती कॉमेंट होती. आणिबाणी हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातला एक काळाकुट्ट कालखंड होता यात संशय नाहीच. आणीबाणी जाहीर होण्यापूर्वी गुजरातेत नवनिर्माण आंदोलन आणि बिहारमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनातूनच जेपींचे नेतृत्व पुढे आले. जेपीच्या त्यावेळच्या भाषणांतून हे स्पष्ट होते की त्यांना निवडणुका लढून लोकशाहीद्वारे सत्ता बदलयची नव्हती, त्यांना संपूर्ण क्रांती हवी होती. त्यातच त्यांनी रामलीला मैदानावर केलेल्या भाषणात "लष्कर आणि पोलीसांनी आपल्याला न पटणारे आदेश मानू नयेत" अशी हाक दिली. आता लष्कर आणि पोलीसांचे काम दिलेल्या आदेशाचे पालन करणे हे असते, त्या आदेशावर विचारमंथन करणे नव्हे! त्यामुळे लष्करी बंडाचा (म्युटिनी) धोका उत्पन्न होऊ शकतो. कोणतेही सरकार अशी चिथावणी सहन करणे अशक्यच आहे. जेपींचे हेतू जरी पवित्र होते तरी या भाषणाने त्यांनी मर्यादा ओलांडली व सरकारला कारवाई करण्यासाठी निमित्त दिले. सर्व विरोधी नेत्यांना जरी अटक झाली तरी त्यांना राजबंद्यांचा दर्जा दिला गेला होता. त्यांना सक्तमजुरी करावी लागत नव्हती. लिहा-वाचायची, एकमेकांत चर्चा करायची सवलत होती. अपवाद जॉर्ज फर्नांडिसांचा! ते बडोदा डायनामाईट केस मध्ये फौजदारी आरोपी होते. त्यांना या सवलती मिळणे शक्य नव्हते, म्हणून ते भूमिगत झाले. तुरूंगात सगळ्यात त्रास सोसला तो समाजवाद्यांनी नव्हे तर रा.स्व. संघाच्या लोकांनी आणि आनंदमार्गीयांनी!! काही गंमतीच्या गोष्टी! आता वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल!! --आणीबाणीच्या या संपूर्ण कालखंडात शिवसेना सत्तारूढ काँग्रेसबरोबर होती. नंतर गांधी फॅमिलीवर टीकेचे आसूड ओढणारे सेनाप्रमुख त्यावेळी यशवंतरावांच्या जोडीने सभा घेत फिरत होते. --सारी वृत्तपत्रे आणीबाणीला भिऊन होती. अपवाद फक्त एक्सप्रेस ग्रुप (इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता इ.) आणि दक्षिणेत चो रामस्वामींचा! एक्सप्रेस ग्रूपच्या या विरोधामागे स्वतः श्री रामनाथ गोएंकांची प्रेरणा होती. आताचा लोकसत्ता पाहून त्यांनी खचितच आत्महत्या केली असती!!!:) --या कालखंडात स्मगलर, काळाबाजारवाले, गुंड यांच्यावरही कारवाई झाली. वस्तूंच्या किंमती खाली उतरल्या, स्थानिक गुंडगिरी कमी झाली... इंदिरा गांघींनी जशी आणिबाणी लादली तशी त्यांनी स्वतःच ती उठवलीही. आणि त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्या संसदेत विरोधी बाकावर जाऊन बसल्याही. आणीबाणी ही जशी भारतीय लोकशाहीच्या इतिहासातली काळीकुट्ट घटना आहे तशीच त्या हुकूमशहाने ती उठवून नंतर पराभव झाल्यावर विरोधी पक्ष म्हणून बसणे ही उज्ज्वल घटना आहे. जगाच्या इतिहासात असे दुसरे उदाहरण नाही. आणीबाणीच समर्थन करण्याची मुळीच इच्छा नाही. पण आता इतकी वर्षे उलटून गेल्यावर त्या काळाचे भावनारहित विश्लेषण करण्याचा श्री. विकास यांनी जो प्रयत्न केला आहे त्याला हातभार लागावा म्हणून हे लिहीले. यात कोणत्याही नेत्याचे समर्थन वा उपमर्द करण्याचा हेतू नाही. सर्वच जण त्या सर्वशक्तीमान काळाच्या बुद्धिबळाच्या पटावरचे मोहरे होते... रामकाका म्हाळगींचा स्वयंसेवक, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

प्रमोद देव 25/06/2008 - 23:56
पिवळा डांबिस साहेबांशी सहमत आहे. त्यांनी त्यावेळच्या घटनांचे अगदी अचूक शब्दात वर्णन केलंय. पिडांसाहेब आपल्या स्मरणशक्तीला दाद देतो. एक छोटीशी भर: आणीबाणी उठल्यावर मटाचे त्यावेळचे संपादक गोविंदराव तळवलकर ह्यांनी , आणीबाणीला विरोध न करता मटाचे धोरण बोटचेपे राहिल्याबद्दल समस्त वाचकांची जाहीर लेखी माफी मागितली होती...हे स्पष्टपणे आठवतंय. अवांतर:संसदेला ज्या दिवशी घेराव घालण्याचा कार्यक्रम जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली ठरला होता ,योगायोगाने त्याच दिवशी मी आणि माझे काही मित्र दिल्लीत होतो. अर्थात त्या लढ्याशी आमचा अर्थाअर्थी काही संबंध नव्हता ही गोष्ट अलाहिदा! त्या दिवशी आमची झालेली परवड इथे वाचता येईल. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by पिवळा डांबिस

विकास 25/06/2008 - 23:51
अहो डांबिसराव, इतके मस्त लिहीताना मला राग कशाला येईल. आणि इथे बर्‍याच लोकांना माहीत आहे पण (फॉर द रेकॉर्ड) परत सांगतो: कधी काही वाद घातला तरी तो मी व्यक्तिगत घेत नाही आणि मनात ठेवत नाही. माझा लिहीतानाचा उद्देश हा कुठल्याही बाजूने अथवा विरुद्ध लिहीण्याचा नक्कीच नव्हता पण काही नवीन गोष्टी कळल्या तर म्हणून हा प्रपंच नक्कीच होता. आपला विस्तृत प्रतिसाद वाचून तो उद्देश साध्य झाला असे वाटले. थोडीफार जी माझ्या माहीतीप्रमाणे वेगळी माहीती आहे तीचा केवळ उल्लेख करतो पण यात कोण बरोबर आणि कोण चूक हा उद्देश नाही कारण संदर्भ आत्ता डोळ्यासमोर नाहीत. त्याचबरोबर अजून काही पिंका :-)
  1. पुलंच्या बाबतीतील विधान मान्य आहे. ते आधी शांतच होते. कारण आपण सांगीतलेच.
  2. आपण म्हणत असाल तर यशवंतराव चव्हाण म्हणाले असतील पण यशवंतराव गप्प गप्प असायचे आणि निवडणूकीच्या नंतर त्यांनी काँग्रेसपक्ष सोडला पण होता (नंतर दुर्दैवाने - स्वगृही येणे हा वाक्प्रचार त्यांनी रूढ केला आणि स्वतःची मानहानी करून घेतली). म्हणून शंकरराव जे त्यावेळेस झैलसिंगाच्या बरोबरीने संजय गांधीच्या चपला विमानात शिडीवरून चढताना पडल्या, त्या उचलण्यासाठी धावले, त्यांनी म्हणल्या सारखे वाटले. असो.
  3. जयप्रकाश नारायणांसंदर्भात आपले म्हणणे बरोबरच आहे. म्हणूनच मी त्यांचा विशेष उल्लेख केला नाही. पण त्याच्या आधी आणि नंतर अशा अनेक घटना घडल्या ज्या मुळे देश संकटात आल्यासारखी परीस्थिती निर्माण झाली पण त्यामुळे आणिबाणी जाहीर करावी लागली नाही. जेपींना कायद्याने गप्प बसवता आले असते. त्यांचे अनेक हाल रुग्णालयात केल्याच्या कथा पण आहेत, जशा जॉर्ज फर्नांडीस आणि त्यांच्या भावाबद्दल ऐकल्याचे आठवते तसेच.
  4. बाळासाहेबांचे विसरलो होतो. ते अजूनही त्याचे समर्थन करत असतात :-) विनोबांचे अनुशासन पर्व आणि मौनव्रत धारण करून टाळ्या वाजवणे हे दुसरे प्रकार...
  5. रामनाथ गोएंका हे वेगळे व्यक्तिमत्व होते. तेच चो रामस्वामींबद्दल
  6. जशी गुंडगिरी कमी झाली तशीच जबरदस्तीने नसबंदींची प्रकरणेपण खूप झाली.
  7. इंदीरा गांधींनी निवडणूका जाहीर केल्या आणि त्यात हरल्यानंतर आणिबाणी रद्द केली होती (हंगामी राष्ट्रपती बीडी जत्ती)
  8. "आणीबाणी ही जशी भारतीय लोकशाहीच्या इतिहासातली काळीकुट्ट घटना आहे तशीच त्या हुकूमशहाने ती उठवून नंतर पराभव झाल्यावर विरोधी पक्ष म्हणून बसणे ही उज्ज्वल घटना आहे. जगाच्या इतिहासात असे दुसरे उदाहरण नाही." हे योग्य निरीक्षण आहे आणि बर्‍याच अर्थी अभिमानास्पद. म्हणूनच वाटते की त्यावेळेस जे जनतेने दाखवले तसे मतांच्या साधनाने आजही दाखवले जात असले तरी एकंदरीत निष्क्रीयता वाढली आहे. त्याच बरोबर असेही म्हणावेसे वाटते की स्वतःच्या अक्षम्य चुका समजल्यावर बाकी कुठल्याही प्रकारचे राजकारण जरी केले असले तरी त्या चुका मान्य करून निर्णय बदलायला "इंदीराजींनी" कमीपणा वाटून घेतला नाही - आणिबाणीच्या वेळेस आणि नंतर पंजाब प्रश्नीपण ज्यात त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला.
  9. "तुरूंगात सगळ्यात त्रास सोसला तो समाजवाद्यांनी नव्हे तर रा.स्व. संघाच्या लोकांनी आणि आनंदमार्गीयांनी!!" - हे ही विधान बरोबर आहे. रा.स्व. संघावर तर बंदी घातली गेली होती. तरी देखील निवडणूका जिंकल्यावर जनता पक्षाचे राज्य आल्यावर सरसंघचालक बाळासाहेब देवरस सत्ताधार्‍यांना उद्देशून म्हणाले होते की "फर्गेट अँड फरगिव्ह". ते अर्थातच ऐकले गेले नाही आणि इंदीरा गांधीना प्रसिद्धि आणि नंतर सत्ता मिळणे त्यामुळे काही अंशी सोपे गेले.
- तेंव्हा प्राथमिक शाळेत असल्याने, रामभाऊ म्हाळगींची मिरवणूक घरावरून जात असताना नुसतीच (एक्साईट होवून) पाहील्याचे अजूनही आठवत असलेला आणि त्यावेळेच्या घोषणा लक्षात असलेला... :-)

चतुरंग 25/06/2008 - 23:24
नेहेमीपेक्षा काहीतरी वेगळेच सुरु आहे हे आजोबा-बाबा-आई इ.च्या बोलण्यातून जाणवे. वर्तमानपत्रातही वेगवेगळे फोटो येत पण त्यावरुन फार काही कळण्याचे ते वय नव्हते. आणीबाणी उठली त्यानंतर निवडणुका होऊन जनता पक्षाचे सरकार आले त्यावेळी बर्‍याच लोकांना आनंद झालेला दिसला. नंतर मोठा झाल्यावर थोडेफार ह्याबद्दल वाचले आणि जास्त कळत गेले. पिडाकाका म्हणतात ते खरे आहे - एकदा 'लष्करशाहीच्या रक्ताची' चटक लागलेला नेता सहजासहजी लोकशाही येऊ देत नाही, पण भारतातल्या लोकशाहीचे हे वैशिष्ठ्य ठरले! आताची परिस्थिती ही कमालीची गोंधळाची आहे. लोकसंख्या हाच एक मोठा प्रश्न बनून राहिला आहे. त्यावर अंकुश आणण्याचे मात्र कोणत्याही राजकीय पक्षाचे धोरण दिसत नाही हे सखेदाश्चर्य आहे. अर्थात आपण सामान्य लोकतरी त्याला कुठे हातभार लावतो म्हणा, पहिली मुलगी झाली की 'ह्म्म, मुलगीच का? आता मुलगा कधी?' म्हणून सूर आळवले जातातच! लोकसंख्या काय फक्त आमच्यामुळेच वाढते आहे का, बाकीच्यांनी नको का विचार करायला? असे सर्वांनाच वाटते! :) अनेक आघाड्यांवर प्रगती आणि त्याचवेळी अनेक आघाड्यावर परंपरागत अधोगती असे फार टोकाचे संमिश्र चित्र आहे. चतुरंग

खरे आहे. हिस्टरी रिपीट्स इटसेल्फ असे म्हणतात. सत्ताधारी बदलले तरी "लहरी राजा, प्रजा आंधळी.." सारखा प्रकार कायम राहीला. आणि राहतोच. आज उगाच या लेखाची आठवण झाली. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by नंदन

अगदी असेच म्हणावेसे वाटते... राजा प्रजा वाक्य खासच निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by निखिल देशपांडे

दशानन 03/12/2009 - 16:12
सर्वांशी बाय डीफॉल्ट सहमत. ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

sneharani 03/12/2009 - 15:49
असेच म्हणते.. माहितीपूर्ण लेख..!

समंजस 03/12/2009 - 16:06
जी गोष्ट सहजपणे मिळते, किंवा जन्मतःच विनासायास मिळते (उदा. स्वातंत्र्य, पैसा, शिक्षण) त्या गोष्टींचे मोल हे सहसा कळत नाही. ह्या गोष्टी मिळवण्या करीता काय कष्ट करावे लागतात, काय त्रास होतो हे जाणवत नाही. ही जाणीव जेव्हा होते, तेव्हाच समाजपरीवर्तन होतं, चांगली कार्ये होतात. सध्याच्या काळातील समाजाची उदासीन मानसीकता कदाचीत ह्यामुळेच आहे.

In reply to by समंजस

विसोबा खेचर 03/12/2009 - 16:11
जी गोष्ट सहजपणे मिळते, किंवा जन्मतःच विनासायास मिळते (उदा. स्वातंत्र्य, पैसा, शिक्षण) त्या गोष्टींचे मोल हे सहसा कळत नाही. ह्या गोष्टी मिळवण्या करीता काय कष्ट करावे लागतात, काय त्रास होतो हे जाणवत नाही.
सहमत आहे..
ही जाणीव जेव्हा होते, तेव्हाच समाजपरीवर्तन होतं, चांगली कार्ये होतात.
आणि ज्यांना ही जाणीव नसते त्यांना ती वेळीच करून द्यावी लागते.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

समंजस 03/12/2009 - 16:55
आणि ज्यांना ही जाणीव नसते त्यांना ती वेळीच करून द्यावी लागते.. सहमत.. मात्र खुपच कठीण काम आहे...

यशोधरा 03/12/2009 - 17:17
लेख आवडला. पिडांकाकांचा प्रतिसाद व विकास ह्यांचे त्यावरचे उत्तरही वाचनीय.

विजुभाऊ 03/12/2009 - 17:19
इंदीरा गांधी असताना त्यानी जागतीक राजकारणात जो कणखर पणा दाखवला , भारतीय अर्थीक आघाडीवर काही अवघड निर्णय घेतले त्याचीच फळे आज आपण उपभोगतोय. कारगील /कंदहार प्रकरणी त्यांची उणीव फारच जाणवली. आजच्या इतके बोटचेपे राजकारण त्यानी कधीच केले नव्हते. निर्णय घेतले आणि त्याचे परीणाम कधीच नाकारले नाही. दुर्दैवाने त्यावेळी साधनशुचितेच्या गप्पा मारणारे तथाकथीत विरोधक आता त्या गप्पाही विसरले आहेत. निर्णय घेणारा नेता ही एका राष्ट्राच्या समृद्धी साठीची गरज असते. आणीबाणी पुकारायची भाजप सरकारला जर वेळ आली असती तर त्यानी त्याचे किती गोडवे गायले असते कोण जाणे.

स्वाती२ 03/12/2009 - 18:57
लेख आवडला. पिडांचा प्रतिसादही वाचनिय. लोकशाही म्हणजे काय हे ही निटसं कळलं नव्हत अशा वयात आणिबाणी आली. गावातील ओळखीची बरीच माणसे तुरुंगात होती. माझ्या मित्राचा काका संघातला तो भुमिगत झालेला. मित्राची आई साधी गृहिणी पण गुपचूप कार्य करु लागली. माझी आई आणि त्याची आई घरात सतत हलक्या आवाजात कुजबुजायच्या. मग निवडणूका जाहिर झाल्यावर बिल्ले वाटणे, रात्री पोस्टर लावणे चालायच. जनता पार्टी निवडून आली आणि ४-५ महिन्यात गावातील बर्‍याच काँग्रेसजनांनी पार्टी बदलली. त्यांना स्थानिक पातळीवर सत्ताही मिळाली. 'असे का?' या प्रश्नाचे उत्तर थोडे मोठे झाल्यावर यथावकाश मिळाले.

विसोबा खेचर 25/06/2008 - 10:36
अलिकडच्या काही दशकांच्या काळातील घेतलेला थोडक्यात परंतु छान आढावा! विकासराव, लेख आवडला. पण सामाजीक विषमता आणि समस्या या कमी होण्या ऐवजी लोकसंख्येच्या पटीत वाढण्याऐवजी त्याहून अधीक जोरात वाढत असल्यासारखे वाटत आहे... हे मात्र अगदी खरं! तात्या.

सहज 25/06/2008 - 11:02
हं. "चलता है" "बर मगं/ सो व्हॉट" ही एकमेव फिलॉसॉफी, बाजारपेठेचे गणीत व भ्रष्टाचार अश्या शॉर्टकटचा आधार घेउन झुंडिचा प्रवास चाललाय खरा. आता बघा "डबेवाला" हा कधी ग्लॅमरचा विषय नव्हता की चर्चेचा पण तरीही विदेशातील प्रमुख विद्यापीठात मुंबईत जेवणाचे डबे पुरवणार्‍यांची केस स्ट्डी शिकली / शिकवली जाते. तसेच बहुदा हा भारतीय लोकशाहीचा / देशाचा प्रवास कधी काळी आधुनीक स्वतंत्र लोकशाहीचा आदर्श प्रवास म्हणून शिकला / शिकवला जाईल. कारण कोणावरही न अवलंबुन कश्याही परिस्थीतीत शेवटी जमेल तसे बरे आयुष्य करायचा सामान्य माणसाचा जीवनध्यास हे एका चमत्कारासारखेच आहे. सर्व्हायव्हल!!! फक्त तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!!

अनिल हटेला 25/06/2008 - 13:44
एग्री विथ सहज!!!! खर आहे.... कित्तीही नकरार्थी विचार केला तरी, जे मिळवलये ते नाकारता येणार नाही... आणी पूर्ण जगात बहुधा आपणच एक लोकशाही राष्ट्र होतो... आणी आहोत.... आणी लोकशाही म्हणुनच राहू.... येणा-या काही दशकात जगाला नविन आशेचा किरण बनुन आपणच तारणार आहोत.... हसण्यावारी घेउ नका..... पण हे होणार च बघा..... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

२५ जून हा महत्त्वाचा दिवस एकूण... विकास आणि सहज यांचे पोस्ट आवडले... ... अवांतर : मी काही महिने आणीबाणीत काढले आहेत..आठवत नाही काही... :( ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

कोणीही काहीही काम न करता आमची बेनसन ऍन्ड जॉन्सन क॑पनी जशी टिकली आहे तशीच भारतातली लोकशाही आहे.. :) विनोबा॑च्या अनुयायी निर्मला देशपा॑डे या॑चे नुकतेच निधन झाले तेव्हाही मला खिल्लीतील 'आम्ही सूक्ष्मात जातो" आठवल॑. (भाईकाका॑चे 'खिल्ली' हे पुस्तक वाचून लोळलेला) प्रसाद

आम्हाला काही गंभीर लिहायला आवडत नाही हे आत्तापर्यंत मिपाकरांच्या (चाणाक्ष वगैरे!!) लक्षांत आलं असेलच!:) परंतू आणीबाणीच्या कालखंडाचा साक्षीदार म्हणून आणि पुढील पिढीला अचूक माहिती मिळावी म्हणून हा लेखनप्रपंच!! ही मूळ लेखावर टीका नाही तर केवळ तपशिलातल्या दुरुस्त्या!! विकासराव, राग नसावा... पण एक दिवस दुर्गा भागवत आणि पुल देशपांडे हे आणिबाणीविरुद्ध कडाडल्याचे समजले. दुर्गा भागवत कडाडल्या. पुल बरेच दिवस गप्प होते. पुलंचा या लढ्यातील जाहीर सहभाग निवडणुकांच्या आधी काही काळच सुरु झाला. अर्थात पुल भ्याले होते असा त्याचा अर्थ नव्हे. पुल त्यावेळेला जयप्रकाशांच्या तुरुंगातील डायरीचे मराठीत भाषांतर करीत होते. त्यावेळेस हे काम धोक्याचे असल्याने गुप्तता बाळगणे व कुणाला संशय येऊ न देणे आवश्यक होते. म्हणून पुल व्होकल नव्हते. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण (त्यांना हेडमास्टर म्हणायचे) यांनी पुलंना विदूषक म्हणून हिणावले. शंकररावांनी नव्हे तर यशवंतरावांनी! पुलंनी त्यावेळेस राजकारणावर काही टिप्पणी केली तेंव्हा "विदूषकाला राजकारणातलं काय कळतंय?" अशी ती कॉमेंट होती. आणिबाणी हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातला एक काळाकुट्ट कालखंड होता यात संशय नाहीच. आणीबाणी जाहीर होण्यापूर्वी गुजरातेत नवनिर्माण आंदोलन आणि बिहारमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनातूनच जेपींचे नेतृत्व पुढे आले. जेपीच्या त्यावेळच्या भाषणांतून हे स्पष्ट होते की त्यांना निवडणुका लढून लोकशाहीद्वारे सत्ता बदलयची नव्हती, त्यांना संपूर्ण क्रांती हवी होती. त्यातच त्यांनी रामलीला मैदानावर केलेल्या भाषणात "लष्कर आणि पोलीसांनी आपल्याला न पटणारे आदेश मानू नयेत" अशी हाक दिली. आता लष्कर आणि पोलीसांचे काम दिलेल्या आदेशाचे पालन करणे हे असते, त्या आदेशावर विचारमंथन करणे नव्हे! त्यामुळे लष्करी बंडाचा (म्युटिनी) धोका उत्पन्न होऊ शकतो. कोणतेही सरकार अशी चिथावणी सहन करणे अशक्यच आहे. जेपींचे हेतू जरी पवित्र होते तरी या भाषणाने त्यांनी मर्यादा ओलांडली व सरकारला कारवाई करण्यासाठी निमित्त दिले. सर्व विरोधी नेत्यांना जरी अटक झाली तरी त्यांना राजबंद्यांचा दर्जा दिला गेला होता. त्यांना सक्तमजुरी करावी लागत नव्हती. लिहा-वाचायची, एकमेकांत चर्चा करायची सवलत होती. अपवाद जॉर्ज फर्नांडिसांचा! ते बडोदा डायनामाईट केस मध्ये फौजदारी आरोपी होते. त्यांना या सवलती मिळणे शक्य नव्हते, म्हणून ते भूमिगत झाले. तुरूंगात सगळ्यात त्रास सोसला तो समाजवाद्यांनी नव्हे तर रा.स्व. संघाच्या लोकांनी आणि आनंदमार्गीयांनी!! काही गंमतीच्या गोष्टी! आता वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल!! --आणीबाणीच्या या संपूर्ण कालखंडात शिवसेना सत्तारूढ काँग्रेसबरोबर होती. नंतर गांधी फॅमिलीवर टीकेचे आसूड ओढणारे सेनाप्रमुख त्यावेळी यशवंतरावांच्या जोडीने सभा घेत फिरत होते. --सारी वृत्तपत्रे आणीबाणीला भिऊन होती. अपवाद फक्त एक्सप्रेस ग्रुप (इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता इ.) आणि दक्षिणेत चो रामस्वामींचा! एक्सप्रेस ग्रूपच्या या विरोधामागे स्वतः श्री रामनाथ गोएंकांची प्रेरणा होती. आताचा लोकसत्ता पाहून त्यांनी खचितच आत्महत्या केली असती!!!:) --या कालखंडात स्मगलर, काळाबाजारवाले, गुंड यांच्यावरही कारवाई झाली. वस्तूंच्या किंमती खाली उतरल्या, स्थानिक गुंडगिरी कमी झाली... इंदिरा गांघींनी जशी आणिबाणी लादली तशी त्यांनी स्वतःच ती उठवलीही. आणि त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्या संसदेत विरोधी बाकावर जाऊन बसल्याही. आणीबाणी ही जशी भारतीय लोकशाहीच्या इतिहासातली काळीकुट्ट घटना आहे तशीच त्या हुकूमशहाने ती उठवून नंतर पराभव झाल्यावर विरोधी पक्ष म्हणून बसणे ही उज्ज्वल घटना आहे. जगाच्या इतिहासात असे दुसरे उदाहरण नाही. आणीबाणीच समर्थन करण्याची मुळीच इच्छा नाही. पण आता इतकी वर्षे उलटून गेल्यावर त्या काळाचे भावनारहित विश्लेषण करण्याचा श्री. विकास यांनी जो प्रयत्न केला आहे त्याला हातभार लागावा म्हणून हे लिहीले. यात कोणत्याही नेत्याचे समर्थन वा उपमर्द करण्याचा हेतू नाही. सर्वच जण त्या सर्वशक्तीमान काळाच्या बुद्धिबळाच्या पटावरचे मोहरे होते... रामकाका म्हाळगींचा स्वयंसेवक, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

प्रमोद देव 25/06/2008 - 23:56
पिवळा डांबिस साहेबांशी सहमत आहे. त्यांनी त्यावेळच्या घटनांचे अगदी अचूक शब्दात वर्णन केलंय. पिडांसाहेब आपल्या स्मरणशक्तीला दाद देतो. एक छोटीशी भर: आणीबाणी उठल्यावर मटाचे त्यावेळचे संपादक गोविंदराव तळवलकर ह्यांनी , आणीबाणीला विरोध न करता मटाचे धोरण बोटचेपे राहिल्याबद्दल समस्त वाचकांची जाहीर लेखी माफी मागितली होती...हे स्पष्टपणे आठवतंय. अवांतर:संसदेला ज्या दिवशी घेराव घालण्याचा कार्यक्रम जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली ठरला होता ,योगायोगाने त्याच दिवशी मी आणि माझे काही मित्र दिल्लीत होतो. अर्थात त्या लढ्याशी आमचा अर्थाअर्थी काही संबंध नव्हता ही गोष्ट अलाहिदा! त्या दिवशी आमची झालेली परवड इथे वाचता येईल. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by पिवळा डांबिस

विकास 25/06/2008 - 23:51
अहो डांबिसराव, इतके मस्त लिहीताना मला राग कशाला येईल. आणि इथे बर्‍याच लोकांना माहीत आहे पण (फॉर द रेकॉर्ड) परत सांगतो: कधी काही वाद घातला तरी तो मी व्यक्तिगत घेत नाही आणि मनात ठेवत नाही. माझा लिहीतानाचा उद्देश हा कुठल्याही बाजूने अथवा विरुद्ध लिहीण्याचा नक्कीच नव्हता पण काही नवीन गोष्टी कळल्या तर म्हणून हा प्रपंच नक्कीच होता. आपला विस्तृत प्रतिसाद वाचून तो उद्देश साध्य झाला असे वाटले. थोडीफार जी माझ्या माहीतीप्रमाणे वेगळी माहीती आहे तीचा केवळ उल्लेख करतो पण यात कोण बरोबर आणि कोण चूक हा उद्देश नाही कारण संदर्भ आत्ता डोळ्यासमोर नाहीत. त्याचबरोबर अजून काही पिंका :-)
  1. पुलंच्या बाबतीतील विधान मान्य आहे. ते आधी शांतच होते. कारण आपण सांगीतलेच.
  2. आपण म्हणत असाल तर यशवंतराव चव्हाण म्हणाले असतील पण यशवंतराव गप्प गप्प असायचे आणि निवडणूकीच्या नंतर त्यांनी काँग्रेसपक्ष सोडला पण होता (नंतर दुर्दैवाने - स्वगृही येणे हा वाक्प्रचार त्यांनी रूढ केला आणि स्वतःची मानहानी करून घेतली). म्हणून शंकरराव जे त्यावेळेस झैलसिंगाच्या बरोबरीने संजय गांधीच्या चपला विमानात शिडीवरून चढताना पडल्या, त्या उचलण्यासाठी धावले, त्यांनी म्हणल्या सारखे वाटले. असो.
  3. जयप्रकाश नारायणांसंदर्भात आपले म्हणणे बरोबरच आहे. म्हणूनच मी त्यांचा विशेष उल्लेख केला नाही. पण त्याच्या आधी आणि नंतर अशा अनेक घटना घडल्या ज्या मुळे देश संकटात आल्यासारखी परीस्थिती निर्माण झाली पण त्यामुळे आणिबाणी जाहीर करावी लागली नाही. जेपींना कायद्याने गप्प बसवता आले असते. त्यांचे अनेक हाल रुग्णालयात केल्याच्या कथा पण आहेत, जशा जॉर्ज फर्नांडीस आणि त्यांच्या भावाबद्दल ऐकल्याचे आठवते तसेच.
  4. बाळासाहेबांचे विसरलो होतो. ते अजूनही त्याचे समर्थन करत असतात :-) विनोबांचे अनुशासन पर्व आणि मौनव्रत धारण करून टाळ्या वाजवणे हे दुसरे प्रकार...
  5. रामनाथ गोएंका हे वेगळे व्यक्तिमत्व होते. तेच चो रामस्वामींबद्दल
  6. जशी गुंडगिरी कमी झाली तशीच जबरदस्तीने नसबंदींची प्रकरणेपण खूप झाली.
  7. इंदीरा गांधींनी निवडणूका जाहीर केल्या आणि त्यात हरल्यानंतर आणिबाणी रद्द केली होती (हंगामी राष्ट्रपती बीडी जत्ती)
  8. "आणीबाणी ही जशी भारतीय लोकशाहीच्या इतिहासातली काळीकुट्ट घटना आहे तशीच त्या हुकूमशहाने ती उठवून नंतर पराभव झाल्यावर विरोधी पक्ष म्हणून बसणे ही उज्ज्वल घटना आहे. जगाच्या इतिहासात असे दुसरे उदाहरण नाही." हे योग्य निरीक्षण आहे आणि बर्‍याच अर्थी अभिमानास्पद. म्हणूनच वाटते की त्यावेळेस जे जनतेने दाखवले तसे मतांच्या साधनाने आजही दाखवले जात असले तरी एकंदरीत निष्क्रीयता वाढली आहे. त्याच बरोबर असेही म्हणावेसे वाटते की स्वतःच्या अक्षम्य चुका समजल्यावर बाकी कुठल्याही प्रकारचे राजकारण जरी केले असले तरी त्या चुका मान्य करून निर्णय बदलायला "इंदीराजींनी" कमीपणा वाटून घेतला नाही - आणिबाणीच्या वेळेस आणि नंतर पंजाब प्रश्नीपण ज्यात त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला.
  9. "तुरूंगात सगळ्यात त्रास सोसला तो समाजवाद्यांनी नव्हे तर रा.स्व. संघाच्या लोकांनी आणि आनंदमार्गीयांनी!!" - हे ही विधान बरोबर आहे. रा.स्व. संघावर तर बंदी घातली गेली होती. तरी देखील निवडणूका जिंकल्यावर जनता पक्षाचे राज्य आल्यावर सरसंघचालक बाळासाहेब देवरस सत्ताधार्‍यांना उद्देशून म्हणाले होते की "फर्गेट अँड फरगिव्ह". ते अर्थातच ऐकले गेले नाही आणि इंदीरा गांधीना प्रसिद्धि आणि नंतर सत्ता मिळणे त्यामुळे काही अंशी सोपे गेले.
- तेंव्हा प्राथमिक शाळेत असल्याने, रामभाऊ म्हाळगींची मिरवणूक घरावरून जात असताना नुसतीच (एक्साईट होवून) पाहील्याचे अजूनही आठवत असलेला आणि त्यावेळेच्या घोषणा लक्षात असलेला... :-)

चतुरंग 25/06/2008 - 23:24
नेहेमीपेक्षा काहीतरी वेगळेच सुरु आहे हे आजोबा-बाबा-आई इ.च्या बोलण्यातून जाणवे. वर्तमानपत्रातही वेगवेगळे फोटो येत पण त्यावरुन फार काही कळण्याचे ते वय नव्हते. आणीबाणी उठली त्यानंतर निवडणुका होऊन जनता पक्षाचे सरकार आले त्यावेळी बर्‍याच लोकांना आनंद झालेला दिसला. नंतर मोठा झाल्यावर थोडेफार ह्याबद्दल वाचले आणि जास्त कळत गेले. पिडाकाका म्हणतात ते खरे आहे - एकदा 'लष्करशाहीच्या रक्ताची' चटक लागलेला नेता सहजासहजी लोकशाही येऊ देत नाही, पण भारतातल्या लोकशाहीचे हे वैशिष्ठ्य ठरले! आताची परिस्थिती ही कमालीची गोंधळाची आहे. लोकसंख्या हाच एक मोठा प्रश्न बनून राहिला आहे. त्यावर अंकुश आणण्याचे मात्र कोणत्याही राजकीय पक्षाचे धोरण दिसत नाही हे सखेदाश्चर्य आहे. अर्थात आपण सामान्य लोकतरी त्याला कुठे हातभार लावतो म्हणा, पहिली मुलगी झाली की 'ह्म्म, मुलगीच का? आता मुलगा कधी?' म्हणून सूर आळवले जातातच! लोकसंख्या काय फक्त आमच्यामुळेच वाढते आहे का, बाकीच्यांनी नको का विचार करायला? असे सर्वांनाच वाटते! :) अनेक आघाड्यांवर प्रगती आणि त्याचवेळी अनेक आघाड्यावर परंपरागत अधोगती असे फार टोकाचे संमिश्र चित्र आहे. चतुरंग

खरे आहे. हिस्टरी रिपीट्स इटसेल्फ असे म्हणतात. सत्ताधारी बदलले तरी "लहरी राजा, प्रजा आंधळी.." सारखा प्रकार कायम राहीला. आणि राहतोच. आज उगाच या लेखाची आठवण झाली. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by नंदन

अगदी असेच म्हणावेसे वाटते... राजा प्रजा वाक्य खासच निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by निखिल देशपांडे

दशानन 03/12/2009 - 16:12
सर्वांशी बाय डीफॉल्ट सहमत. ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

sneharani 03/12/2009 - 15:49
असेच म्हणते.. माहितीपूर्ण लेख..!

समंजस 03/12/2009 - 16:06
जी गोष्ट सहजपणे मिळते, किंवा जन्मतःच विनासायास मिळते (उदा. स्वातंत्र्य, पैसा, शिक्षण) त्या गोष्टींचे मोल हे सहसा कळत नाही. ह्या गोष्टी मिळवण्या करीता काय कष्ट करावे लागतात, काय त्रास होतो हे जाणवत नाही. ही जाणीव जेव्हा होते, तेव्हाच समाजपरीवर्तन होतं, चांगली कार्ये होतात. सध्याच्या काळातील समाजाची उदासीन मानसीकता कदाचीत ह्यामुळेच आहे.

In reply to by समंजस

विसोबा खेचर 03/12/2009 - 16:11
जी गोष्ट सहजपणे मिळते, किंवा जन्मतःच विनासायास मिळते (उदा. स्वातंत्र्य, पैसा, शिक्षण) त्या गोष्टींचे मोल हे सहसा कळत नाही. ह्या गोष्टी मिळवण्या करीता काय कष्ट करावे लागतात, काय त्रास होतो हे जाणवत नाही.
सहमत आहे..
ही जाणीव जेव्हा होते, तेव्हाच समाजपरीवर्तन होतं, चांगली कार्ये होतात.
आणि ज्यांना ही जाणीव नसते त्यांना ती वेळीच करून द्यावी लागते.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

समंजस 03/12/2009 - 16:55
आणि ज्यांना ही जाणीव नसते त्यांना ती वेळीच करून द्यावी लागते.. सहमत.. मात्र खुपच कठीण काम आहे...

यशोधरा 03/12/2009 - 17:17
लेख आवडला. पिडांकाकांचा प्रतिसाद व विकास ह्यांचे त्यावरचे उत्तरही वाचनीय.

विजुभाऊ 03/12/2009 - 17:19
इंदीरा गांधी असताना त्यानी जागतीक राजकारणात जो कणखर पणा दाखवला , भारतीय अर्थीक आघाडीवर काही अवघड निर्णय घेतले त्याचीच फळे आज आपण उपभोगतोय. कारगील /कंदहार प्रकरणी त्यांची उणीव फारच जाणवली. आजच्या इतके बोटचेपे राजकारण त्यानी कधीच केले नव्हते. निर्णय घेतले आणि त्याचे परीणाम कधीच नाकारले नाही. दुर्दैवाने त्यावेळी साधनशुचितेच्या गप्पा मारणारे तथाकथीत विरोधक आता त्या गप्पाही विसरले आहेत. निर्णय घेणारा नेता ही एका राष्ट्राच्या समृद्धी साठीची गरज असते. आणीबाणी पुकारायची भाजप सरकारला जर वेळ आली असती तर त्यानी त्याचे किती गोडवे गायले असते कोण जाणे.

स्वाती२ 03/12/2009 - 18:57
लेख आवडला. पिडांचा प्रतिसादही वाचनिय. लोकशाही म्हणजे काय हे ही निटसं कळलं नव्हत अशा वयात आणिबाणी आली. गावातील ओळखीची बरीच माणसे तुरुंगात होती. माझ्या मित्राचा काका संघातला तो भुमिगत झालेला. मित्राची आई साधी गृहिणी पण गुपचूप कार्य करु लागली. माझी आई आणि त्याची आई घरात सतत हलक्या आवाजात कुजबुजायच्या. मग निवडणूका जाहिर झाल्यावर बिल्ले वाटणे, रात्री पोस्टर लावणे चालायच. जनता पार्टी निवडून आली आणि ४-५ महिन्यात गावातील बर्‍याच काँग्रेसजनांनी पार्टी बदलली. त्यांना स्थानिक पातळीवर सत्ताही मिळाली. 'असे का?' या प्रश्नाचे उत्तर थोडे मोठे झाल्यावर यथावकाश मिळाले.
२५ जून १९७५ ला पंतप्रधान इंदीरा गांधी आणि केंद्रीय मंत्रीमंडळाच्या शिफारशीनुसार तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी देशांतर्गत आणिबाणी घोषित केली आणि कधी नव्हे ते प्रथमच स्वतंत्र भारताच्या इतिहासात औपचारीकरीत्या हुकूमशाही अस्तित्वात आली. त्यावेळचे अनेक किस्से खूप लहान असून देखील आठवतात - व्यक्तिगत म्हणाल तर अचानक शाळेत कुठलीतरी गाणी म्हणायची सुरवात झाली (सक्ती झाली असावी पण कळले नाही). त्या व्यतिरीक्त काहीच समजले नाही. पण एक दिवस दुर्गा भागवत आणि पुल देशपांडे हे आणिबाणीविरुद्ध कडाडल्याचे समजले.