मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चकोल्या (वरणफळं )

श्रीयुत संतोष जोशी ·

विसोबा खेचर 26/06/2008 - 19:36
संतोषशेठ, सह्हीच पाकृ दिली आहेस. अगदी साधी व सोप्पी! आता माझी एक फर्माईश - मुरबाडी आमटीची पाकृ दे! :) तात्या.

सूर्य 26/06/2008 - 21:22
म्हणजे माझी खुपच आवडती. पाककृती दिल्याबद्दल धन्यवाद. - सूर्य.

आई शप्पथ !!! खूप दिवसानी ह्या पाककृतीची माहिती मिळाली !!! तोन्डाला पाणी सुटले!!! मिपा वरचे फो टो तर लाजवाब!!! आवडीने खाणारा ( खवय्या) पद्माकर

भाग्यश्री 26/06/2008 - 22:56
ओह मी कणकेत कधी हे सगळं घातलं नाही... नेहेमी नवरा म्हणायचा ती कणकेची चव ब्लान्ड लागते.. पण मी फक्त मीठ च घालयचे.. हे लक्षातच नाही आलं!! सहीच करून पाहते आजच!! http://bhagyashreee.blogspot.com/

चतुरंग 26/06/2008 - 23:30
माझी आवडती फळं! :) (स्वगत - चला आता ह्या आठवड्यात फळं करा, अशी फर्माईश करायचा एक सॉल्लिड मौका मिळाला ;) ) चतुरंग

ज्ञानेश 02/07/2008 - 23:38
खरच अप्रतिम डिश आहे...!!! आम्हि मस्त आस्वाद घेतला....आभारि आहोत...!!!

खादाड_बोका 08/07/2008 - 01:47
काल लॉग वीकेन्डचा शेवटचा दिवस होता. घरी आल्यावर करुन पाहीले. छान झाले. मी त्यात वाटाणे, फुलकोबी, गाजर टाकल्यामुळे चव ज्यास्त चान्गली लागत होती. ;)

विसोबा खेचर 26/06/2008 - 19:36
संतोषशेठ, सह्हीच पाकृ दिली आहेस. अगदी साधी व सोप्पी! आता माझी एक फर्माईश - मुरबाडी आमटीची पाकृ दे! :) तात्या.

सूर्य 26/06/2008 - 21:22
म्हणजे माझी खुपच आवडती. पाककृती दिल्याबद्दल धन्यवाद. - सूर्य.

आई शप्पथ !!! खूप दिवसानी ह्या पाककृतीची माहिती मिळाली !!! तोन्डाला पाणी सुटले!!! मिपा वरचे फो टो तर लाजवाब!!! आवडीने खाणारा ( खवय्या) पद्माकर

भाग्यश्री 26/06/2008 - 22:56
ओह मी कणकेत कधी हे सगळं घातलं नाही... नेहेमी नवरा म्हणायचा ती कणकेची चव ब्लान्ड लागते.. पण मी फक्त मीठ च घालयचे.. हे लक्षातच नाही आलं!! सहीच करून पाहते आजच!! http://bhagyashreee.blogspot.com/

चतुरंग 26/06/2008 - 23:30
माझी आवडती फळं! :) (स्वगत - चला आता ह्या आठवड्यात फळं करा, अशी फर्माईश करायचा एक सॉल्लिड मौका मिळाला ;) ) चतुरंग

ज्ञानेश 02/07/2008 - 23:38
खरच अप्रतिम डिश आहे...!!! आम्हि मस्त आस्वाद घेतला....आभारि आहोत...!!!

खादाड_बोका 08/07/2008 - 01:47
काल लॉग वीकेन्डचा शेवटचा दिवस होता. घरी आल्यावर करुन पाहीले. छान झाले. मी त्यात वाटाणे, फुलकोबी, गाजर टाकल्यामुळे चव ज्यास्त चान्गली लागत होती. ;)
साहित्य : तयार साधं वरण ; चिंच,गुळ,गोडामसाला,मीठ,लाल तिखट, कणिक , ओवा , कोथिंबीर , तेल , साजुक तूप , लसुण कृति : कणिक भिजवताना त्यात थोडं मीठ,लाल तिखट ,ओवा , कोथिंबीर घालणे. थोडं जाडसर लाटून त्याचे शंकरपाळे करणे. तयार वरण उकळायला ठेवून त्यात चिंच ,गुळ,गोडामसाला,मीठ,लाल तिखट घालणे. वरणाला साजुक तूपाची लसणाची फोडणी देणे आणि ते शंकरपाळे कच्चेच त्या उकळत्या वरणात सोडणे. शंकरपाळे वरणात नीट शिजल्यानंतर उतरवून भाताबरोबर किंवा नुसतं खायला सुद्धा खूप छान लागतं यात चिंच आणि गुळ जरा जास्तंच घालावे.

एक खटकलेली बातमी ...

भडकमकर मास्तर ·

शेखर 26/06/2008 - 15:35
मास्तर , एक चांगल्या विषयास तोंड फोडल्या बद्दल अभिनंदन... परंतु मला वाटते कि फसवुन ठेवलेला शरीरसंबध हा कायद्याने गुन्हा आहे. हे एक प्रकारचे लैंगिक शोषण आहे आणि कायद्यास अमान्य आहे.. शेखर

कौस्तुभ 26/06/2008 - 15:39
त्याने लग्नाला नकार दिला म्हणून ; सहा महिन्यांपासून घडत असलेल्या व तिच्या संमतीने होत असलेल्या रूटीन घटनेचे एकदम बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात रूपांतर झाले? ...विचार करण्यासारखा प्रश्न! यात सामाजीक संकेत पहाता दोन्हीही तितकेच गुन्हेगार आहेत. बलात्कारा मध्ये 'बल' हा शब्द आहे, जर असे संबंध ठेवताना बळाचा वापर झालाच नसेल तर, तो बलात्कार कसा होउ शकतो, आणि हल्ली स्त्री सबला आणि सुशीक्षीत झाली आहे, तेंव्हा वरचा प्रसंगात तो बलात्कार होउच शकत नाही !!!

ऋचा 26/06/2008 - 15:40
मला असं वाटतं की ती मुलगी का त्या मुलाला नाही म्हणाली नाही? का ती असं बोलली नाही की आपण आधी लग्न करुयात? म्हणजे असा त्याचा अर्थ होतो की तिलाही ते हवं होतं. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

ती तिच्या मर्जीने त्याच्याबरोबर पळून गेली... तिच्या मर्जीने संबंध ठेवले... ( त्याने कोणतेतरी कर्ज फेडणे, नोकरी लावून देणे, बढती देणे अशा आमिषाने हे केले तर एक वेळ शोषण होईल) ( याच लिस्ट मध्ये लग्न लावणे येते का? आले तर आमचे आर्ग्युमेंटच संपले की काय?? ) म्हणून तर म्हणतो, त्याने तिच्याशी सहा महिन्यांनी लग्न केले असते तर मग पूर्वी घडलेल्या त्या सार्‍या घटना गुन्हा नव्हत्या??? जर या प्रश्नाचे उत्तर "त्या घटना गुन्हा होत्या " असेल तर लग्नानंतरही त्या गुन्हाच असल्या पाहिजेत. आणि "त्या घटना गुन्हा नव्हत्या" असे उत्तर असेल तर आत्ता बलात्कार झाला असे तिने का म्हणावे?? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अवलिया 26/06/2008 - 15:49
माझ्या पोलिसांमधील मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार ९५ टक्के बलात्काराच्या केसेस सेटलमेंट नीट न झाल्यामुळे बाई फिर्याद करते आता बोला नाना

जर स्त्री कायद्याने सज्ञान असेल आणि तिच्या मर्जीने शारिरिक संबंध ठेवले गेले असतील तर तो कायद्याने बलात्कार मानला जात नाही. इथे तसेच असेल ,तर ती फसवणुक म्हणता येइल.. बलात्कार नाही..

In reply to by पद्मश्री चित्रे

धन्यवाद, तसे असेल तर गुन्हा नोंदवतानाही या पद्धतीने नोंदवला जाऊ नये आणि वर्तमानपत्रांनी सुद्धा बातमी देताना काळजी घ्यायला हवी... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

साती 26/06/2008 - 16:00
आय्.पी.सी. ३७५ नुसार एखाद्या पुरूषाने एखाद्या स्रीशी तिच्या मर्जीविरूद्ध केलेल्या संभोगाला बलात्कार म्हणतात. जर ती स्त्री त्या पुरुषाची पत्नी असेल आणि तिचे वय १५ वर्षांपेक्षा जास्त नसेल तर तिच्या मर्जीने केलेल्या या कृत्यालाही बलात्कारच समजले जाते. जर ती स्त्री पत्नी नसेल आणि तिचे वय १६ वर्षांपेक्षा जास्त नसेल तर तिच्या मर्जीने केलेले कृत्यही बलात्कारच. आपण म्हणता त्याप्रकारे सर्वकाही राजीखुशीने करून नंतर बलात्काराचा गुन्हा नोंदविल्याच्या खूप केसेस आहेत. अशा केसेसमध्ये एक्सपर्ट ओपिनियनसाठी कोर्टात जावे लागले आहे. तेव्हाचे एकंदर सवालजबाब फारच मजेशीर असतात. साती

In reply to by साती

अशा केसेसमध्ये एक्सपर्ट ओपिनियनसाठी कोर्टात जावे लागले आहे. योग्य माहितीबद्दल धन्यवाद... तेव्हाचे एकंदर सवालजबाब फारच मजेशीर असतात. हम्म्म.... कल्पना येतेय थोडीशी... (शक्य असल्यास, आपल्याला योग्य वाटल्यास) एखादी झलक देता येईल का? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

काळा_पहाड 26/06/2008 - 16:12
ते दोघे सहा महिने वेगवेगळ्या लॉजवर राहिले, वेगवेगळ्या शहरात राहिले, फिरले... मग नंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला.. मग ही पोलीसात गेली आणि त्याच्यावर बलात्काराचा आरोप करत फिर्याद दाखल केली...".... मला वाटते प्रेमाच्या धुंदीत ती त्याच्याबरोबर पळाली तेव्हा तिचा बावळटपणा म्हणा अथवा मुर्खपणा 'हा आपल्याशी लग्न करेल ' हा विश्वास तिला असावा. मात्र सहा महिन्यांनी जेव्हा त्याने नकार दिला तेव्हा तिच्यापुढे तीन पर्याय होते : १ . आत्महत्या २. आलीया भोगासी असावे सादर - या मार्गाने ती कुठे पोहोचेल हे शहाण्यास सांगणे न लगे. ३. घरी परतणे. त्यासाठी तिला 'फेस सेविंग' की काय म्हणतात ते हवे. त्यासाठी ही बलात्काराची ष्टोरी. काळा पहाड

In reply to by काळा_पहाड

काळा पहाड , धन्यवाद ३. घरी परतणे. त्यासाठी तिला 'फेस सेविंग' की काय म्हणतात ते हवे. त्यासाठी ही बलात्काराची ष्टोरी. हे एकदम पटण्यासारखे... एकूण कायदा हे प्रकरण फारसे गंभीररित्या घेत नाही असे दिसते, ते योग्यच...... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विसोबा खेचर 26/06/2008 - 16:12
ढोबळ मानाने सांगायचं तर १८, आणी काही केसेस मध्ये १६ वर्षांवरील स्त्रीशी तिच्या संमतीविरुद्ध जर बळजबरीने शारिरिक संबंध ठेवले किंवा तसे करण्याचा प्रयत्न केला तर तो भारतीय दंड संविधान कलम ३७५, ३७६ अनुसार बलात्काराचा गुन्हा ठरतो. आणि जरी संमती असली तरी १८ वर्षांखालील आणि काही केसेसमध्ये १६ वर्षाखालील मुलीशी शारिरिक संबंध ठेवल्यास तो बलात्काराच गुन्हा ठरतो! अर्थात, कलम ३७५, ३७६ बद्दल ही ढोबळ माहिती झाली. याची उपकलमे बरीच आहेत... आपला, (फौजदारी दाव्यांचा अभ्यास असलेला व स्वत: मोटर वाहन कायदा कलम १८५ अंतर्गत शिक्षा भोगलेला!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तिमा 29/06/2008 - 15:27
फौजदारी दाव्यांचा अभ्यास असलेला व स्वत: मोटर वाहन कायदा कलम १८५ अंतर्गत शिक्षा भोगलेला!) तात्या काय की बुवा, ह्याचा अर्थ कळंना, म्हंजी तुमी मोटरीवर बलात्कार केला व्हता का वो ?

ऋचा 26/06/2008 - 16:22
ते दोघे सहा महिने वेगवेगळ्या लॉजवर राहिले, वेगवेगळ्या शहरात राहिले, फिरले... मग नंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला.. मग ही पोलीसात गेली आणि त्याच्यावर बलात्काराचा आरोप करत फिर्याद दाखल केली...".... मुळात ते दोघे पळुन गेले ही त्यांची महाचुक आहे. आणि मग पळुन गेल्यावर रहायचा प्रश्न कायम असतोच कारण ह्या केसेस मधे मुलगा ८०% नालायक्,कामचुकार,.... असतो. आणि मग मुलीने आणलेले पैसे संपले की तीला टांग देऊन निघुन जायच. मी असं म्हणत नाहीये की मुलगाच चुक आहे, मुलगीही तितकीच जबाबदार आहे. मग हे अस सगळ झाल्यावर तीने मुलावर केस करु नये. ज्यावेळी पळुन जायचा निर्णय घेतला होता तेव्हा अक्कल शेण खात होती का? "प्यार अंधा होता है" वैगेरे ह्या गोष्टी ठीक आहेत पण त्या सिनेमात. खर्‍या आयुष्यात अस क्वचितच कधी घडतं. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

चाणक्य 26/06/2008 - 16:25
म्हणजे असा त्याचा अर्थ होतो की तिलाही ते हवं होतं.
सहमत. लग्नाची वेळ आल्यावर त्याने नकार दिला पण ईतके महीने "जे" चालंलं होतं ते अर्थातच दोघांच्याही संमतीनं च चालू होतं. 'बलात्काराची' कायदेशीर व्याख्या पुढीलप्रमाणे आहे (दुवा : http://www.netlawman.co.in/acts/indian-penal-code-1860.php?pageContentID=516) 375. Rape – A man is said to commit "rape" who, except in the case hereinafter excepted, has sexual intercourse with a woman under circumstances falling under any of the six following descriptions – Firstly – Against her will. Secondly – Without her consent. Thirdly – With her consent, when her consent has been obtained by putting her or any person in whom she is interested in fear of death or of hurt. Fourthly – With her consent, when the man knows that he is not her husband, and that her consent is given because she believes that he is another man to whom she is or believes herself to be lawfully married. Fifthly – With her consent, when, at the time of giving such consent, by reason of unsoundness of mind or intoxication or the administration by him personally or through another of any stupefying or unwholesome substance, she is unable to understand the nature and consequences of that to which she gives consent. Sixthly – With or without her consent, when she is under sixteen years of age. Explanation.-Penetration is sufficient to constitute the sexual intercourse necessary to the offence of rape. Exception.-Sexual intercourse by a man with his own wife, the wife not being under fifteen years of age, is not rape. या व्याख्येनुसार बघितलं तर मुलगी १६ वर्षाखालील असेल तर तिची मर्जी असो वा नसो, तो बलात्कार म्हणून गणला जातो. पण जर तिचं वय १६ वर्षापेक्षा जास्त असेल आणि तिने स्वखुषीने शरीरसंबंध ठेवले आणि ती घटना सबसेक्शन ३/४/५ च्या आवाक्याबाहेर असेल तर तो बलात्कार नसेल. मास्तर, घडलेल्या घटनांचे details समजल्याशिवाय काही निष्कर्ष काढता येणार नाही

झकासराव 26/06/2008 - 19:00
सहा महिन्यांपासून घडत असलेल्या व तिच्या संमतीने होत असलेल्या रूटीन घटनेचे एकदम बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात रूपांतर झाले>>>>>>>>>>.. मला वाटत की त्या कलमांमध्ये लग्नाच किंवा इतर कसलही आमिष दाखवुन शरिरसंबंध ठेवणे (हे त्या बाइच्या मर्जीने असल तरी) हा गुन्हाच आहे. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

आंबोळी 26/06/2008 - 19:42
एका अत्यंत संवेदनशील विषयाला तोंड फोडल्या बद्दल मास्तर तुमचे अभिनंदन! पेपरवाल्याना आणि एकुणच मेडियाला चटपटीत बातम्या पाहिजे आसतात. आता याच बातमीचे बघा.. " लग्नाचे आमीष दाखवून तरुणीला फसवले" अशी बातमी आसति तर गेला आसता का तुम्ही ती वाचायला? पण " लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार" अशी हेड्लाईन वाचुन लगेच तुम्ही पुर्ण बातमी वाचुन काढली आणि त्या अनुशंगाने इथे एक लेख ही चढवलात..... असो. पण तुम्ही उपस्थीत केलेले मुद्दे एकदम बिनचुक आहेत. अवांतर : तेवढे ६ महिने एखादीला फिरवुन पुन्हा बलात्काराच्या केस मधे न आडकण्याचे क्लासेस काढता आले तर बघा... (ह.घ्या) आंबोळी

मयुरयेलपले 26/06/2008 - 20:07
जरा त्यांच्यात आसलेला मुर्खपणा (प्रेम) समजुन घ्यायला हवा.. (बहुतांश केलेले निरीक्षण) प्रेमात पहिल्यांदा बर्याच विषयावर बोलता बोलता ते अनेक आनाभाका घेतात ... "जे काय माझ ते तुझ", "जगु सोबत, मरू पण सोबत" आणि आसे बरेच काहि... आणि या नियमां प्रमाणे ते सर्वस्व (तन, मन, धन) एकमेकाला देवुन बसतात (याला निस्वार्थ, खरे प्रेम करनारे आपवाद आसतात)...पण ज्यांच प्रेम हे आकर्षनातुन निर्माण झाल आहे... ते फक्त शारिरिक सोंदर्य आणि वासना या कडेच लक्ष देतात ... आणि यातुन अविचारि लोक (प्रेमि युगुल) लग्ना आगोदर शरिर संबंध ठेवायला हि कमि करत नाहित... पण शेवटि प्रेमान पोट भरत नाहि हे जेव्हा त्या मुलिला /मुलाला कळतं तेव्हा त्या (मुला/मुलि)पासुन सोडवणुक करण्याचा प्रयत्न केला जातो... आणि यातच त्यांचे आइ वडिल हे कायदे सल्लागाराकडुन सल्ला घेतात आणि आपलि बाजु किति पांढरि आहे हे दाखवण्या साठि वाट्टेल ते आरोप विरुध्द पक्षावर केले जातात.......... आणि हे तर का केल जात? कारण त्यांना हे समाजाला दाखवायच आसत माझ पोर लै गुणि होत पण. फसवल त्याला...!! आपला मयुर

मध्यंतरी एका वाहिनीवर एक बातमी बघितली ... यात एका युवतीने युवकावर आरोप केला होता .. व याला उत्तर म्हणुन मुलाने लैगिक अत्याचाराची/ जबरदस्तीची तक्रार गुदरली होती ... कायद्याच्या दृष्टीकोनातून स्त्री बलात्कार -कर्ती असणे शक्य आहे का ?

धनंजय 27/06/2008 - 04:36
लग्नापूर्वी शरीरसंबंध ठेवणे याबाबत ज्याचंत्याचं वैयक्तिक मत असलं तरी ते अत्यंत जबाबदारीचं काम आहे , असं आमचं वैयक्तिक मत आहे....
+१. हेच मत लग्न-बाह्य संबंधांबद्दलही. (म्हणजे लग्नाचे वचनही नसून संबंध ठेवण्याबद्दल.) तसेच लग्नानंतरही शरीरसंबंध ठेवताना जोडीदारांनी एकमेकांच्या इच्छेचा मान राखावा - केवळ भारतातला कायदा मुभा देतो म्हणून संमतीच्या सोपोस्काराला फाटा देऊ नये.

बलात्कार या शब्दाला असलेला आक्षेप समजू शकतो. पण शरीरसंबंधांना मुलीची संमती असल्यामुळे घडलेल्या प्रकारात काही गुन्हाच नाही, असं मात्र नाही. लग्न हा मुलीच्या उपजीविकेचा एक मार्ग मानला गेला आहे. आता परिस्थिती बरीच बदललेली असल्यामुळे सुदैवाने त्यासाठी लग्नावर अवलंबून राहण्याची गरज नाही खरी. पण तरीही सामाजिक स्वीकार, प्रतिष्ठा, अनेक आर्थिक आणि कायदेशीर फायदे यांसाठी लग्नाच्या शिक्कामोर्तबाची गरज अजूनही असतेच. शिवाय नवर्‍याखेरीज इतर कुणाशीही संबंध म्हणजे 'अब्रह्मण्यम' ही एक खोलवर रुजलेली समजूत अजूनही आपल्याकडे आहेच. या सगळ्याचा विचार करता, वरील घटना बलात्काराची नसेलही. पण त्यात त्या मुलाचा काहीच गुन्हा नाही, असं मात्र अजिबात म्हणता येणार नाही.

ऋचा 27/06/2008 - 10:29
>>नवर्‍याखेरीज इतर कुणाशीही संबंध म्हणजे 'अब्रह्मण्यम' ही एक खोलवर रुजलेली समजूत अजूनही आपल्याकडे आहेच. ही समजुत नाहीय. हे असच असावं. आणि जर कोणाला तसं वाटत नसेल तर त्यांनी हे असं घडल्यावर त्याचा तमाशा घालु नये. जे आहे ते स्विकारावं, कोणालाही दोषी मानु नये. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

वेताळ 27/06/2008 - 11:19
ज्यावेळी प्रेमप्रकरण चालु होते त्यावेळी कोणीच लग्नाबद्दल बोलत नाही. पहिला वाक्य असते कि तु मला आवडतेस,माझे तुझ्यावर प्रेम आहे ,हे हळुहळु वाढत जाते. ती त्याला हो म्हणते,मग चोरुन भेटायचे कुठे हे ठरवले जाते.चोरुन भेटताना कधी शारीरिक आकर्षण निर्माण होते हे कळत पण नाही. त्या आकर्षणातुन मिळणारा आनंद हवा हवा वाटु लागतो. सुरुवातीला मला हे आवडत नाही, आता नको लग्नानतंर बघु. अशी कारणे एकमेकाना सांगितली जातात. पण एक दिवस तो तिला लॉज नेतो. इथे आपण कशाला आलो हे तिला नक्कीच माहित असते. जे व्ह्यायचे ते होऊन जाते.सगळे घडुन गेल्यावर रडारड सुरु होते.तो तिला शांत करतो. परत लॉज न भेटण्याचे ठरते.तो तिला टाळु लागतो नंतर ती ला राहवत नाही व स्वःता त्याला लॉज भेटायला बोलवते. ह्यातुन पुढे लफडे चालु होते. वरील प्रसंग जवळजवळ सर्व म्हणजे ९०% सगळ्या ठिकाणी घडत असतो. चुक एकाची नसते ती दोघाची असते.एकांतात भेटायला तो बोलवतो म्हणजे नेमके काय होणार त्या मुलीला पण माहित असते.तीलाते अनुभवायचे असते म्हणुन ती पण जाते.एकांतात तो अन ती काय लग्नाची चर्चा करणार असतात काय? पण पळुन जाताना मात्र लग्न करायचे ह्या एकच उद्देश असतो. मुलीने त्या मुलाशी सबंध ठेवण्या अगोदर लग्ननाची काय काय तयारी त्याने केली आहे हे विचारले पाहिजे,वरिल प्रकरणात ती ६ महिने त्याच्या बरोबर वेगवेगळ्या लॉज वर मज्ज्जा करत बसली . ह्यात तिचा दोष नक्की आहे. परंतु एकादी मुलगी प्रेमाखातर तुमच्या बरोबर पळुन आली आहे, तिच्याशी लग्न न करता तुम्ही मज्जा करता व तीला सोडुन देता हा मोठा विश्वासघात आहे.त्यामुळे त्या मुलाला सहानुभुती दाखवणे ही पण एक चुक आहे.त्यामुळे हा बलात्काराचा गुन्हा होऊ शकतो. असे माझे मत आहे. वेताळ

In reply to by वेताळ

परंतु एकादी मुलगी प्रेमाखातर तुमच्या बरोबर पळुन आली आहे, तिच्याशी लग्न न करता तुम्ही मज्जा करता व तीला सोडुन देता हा मोठा विश्वासघात आहे.त्यामुळे त्या मुलाला सहानुभुती दाखवणे ही पण एक चुक आहे. सहमत .... त्यामुळे हा बलात्काराचा गुन्हा होऊ शकतो. असे माझे मत आहे. १०० % असहमत.. म्हणून तर वरती बलात्काराच्या गुन्ह्याची कोणीतरी व्याख्या दिलेली आहे.... विश्वासघात म्हणजे बलात्कार आहे का???

आपला अभिजित 28/06/2008 - 10:44
मित्रहो, व्रुत्तपत्रांना चवीने द्यायला आवडते, असे म्हणून तुम्हीही बरीच चवीचवीने चर्चा केली आहे. असो. बलात्काराची व्याख्या वरती कुणीतरी दिलीच आहे. त्यात `पेनिट्रेशन ऑफ पेनिस इन्टू व्हजायना' याचा पण समावेश आहे. म्हणजे पेनिट्रेशन नसेल, तर तोही बलात्कार धरला जात नाही, बहुधा. कोर्टात तर तो सिद्ध व्हायला बरेच तांत्रिक मुद्दे असतात. ते अनेकदा सिद्ध होत नाहीत. राहता राहिला प्रश्न व्रत्तपत्रातल्या बातम्यांचा आणि पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्यांचा. कोणतीही महिला तिच्यावर बलात्काराचा आरोप करू शकते. अनेकदा हा आरोप संमतीने झालेले शरीरसंबंध अंगाशी आले, की केला जातो, हे तर खरंच आहे. काही वेळा कॉलगर्ल आणि वेश्याही हा आरोप करतात. पण तांत्रिक द्रुष्ट्या तो बलात्कार म्हणूनच नोंदविला जातो. बातम्यांमध्येही तसाच उल्लेख करायला लागतो.

आम्हाघरीधन 30/06/2008 - 12:46
मित्रान्नो, "बाईच्या मर्जीने झाला तर सत्कार नाही तर बलात्कार." हीच सोपी व्याख्या आहे. जो वर तीची मर्जी आहे तो पर्यन्त तो बलात्कार ठरत नाही.

आंबोळी 30/06/2008 - 13:38
बाईच्या मर्जीने झाला तर सत्कार नाही तर बलात्कार हे सगळ्याना माहित आहे हो.... इथे प्रश्न पडलाय की ६ महिने झालेल्या सत्काराचे अचानक बलात्कारात रुपांतर कसे होते? सहा महिन्यांपासून घडत असलेल्या व तिच्या संमतीने होत असलेल्या रूटीन घटनेचे एकदम बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात रूपांतर झाले?इति मास्तर मुलाने लग्नाचे आमीष दाखवले आणि नंतर वायदा पाळला नाही म्हणून संमतीने घडला असला तरी तो बलात्कारच असा एकन्दर वरिल चर्चेतून गोषवारा निघेल. यावरून "काय द्याच बोला" मधील एक संवाद आठवला.... "सिध्ध काहीही करता येइल हो... पण त्यामुळे वास्तव कस बदलेल?" आता दुसरी केस बघू....काही वर्षापूर्वी वर्तमानपत्रात आलेली.. एका मध्यम वयाच्या(वय ३५-४०) लग्न झालेल्या स्त्रीने शेजारिच रहाणार्‍या एका कॉलेज मधे जाणार्‍या मुलावर (वय १७-१८) बलात्काराची फिर्याद दाखल केली. पोलिसानी अधिक तपास करता असे कळाले की त्या स्त्रीने त्याला व्यवस्थीत गटवले होते. नवरा घरात नाही हे बघुन ४-५ वेळा दोघांच्य संमतीने सत्कार झालेला होता . नंतर त्या मुलाला उपरती झाली व त्याने संबंध ठेवायला नकार दिला म्हणून चिडून त्या स्त्रीने त्या मुलावर बलात्काराचा आरोप केला. आता इथे बाईच्या मर्जी फिरली म्हणून लगेच हा बलात्कार कसा ठरतो? या केस मधे संबंध ठेवायच्या आधी कुठलेही अमीष कुणीही कुणालाही दाखवले नव्हते. असे आसेल तर नक्की कोण कुणावर ,कुठल्या कलमान्वये बलात्काराचि फिर्याद गुदरू शकतो?

इनोबा म्हणे 30/06/2008 - 14:08
परंतु एकादी मुलगी प्रेमाखातर तुमच्या बरोबर पळुन आली आहे, तिच्याशी लग्न न करता तुम्ही मज्जा करता व तीला सोडुन देता हा मोठा विश्वासघात आहे.त्यामुळे त्या मुलाला सहानुभुती दाखवणे ही पण एक चुक आहे. पण एखाद्या मुलीने मुलाबरोबर मज्जा मारुन नंतर लग्नाला नकार दिल्यास, त्या मुलीविरुद्ध मुलाला बलात्काराचा गुन्हा नोंदवता येऊ शकतो का? अशावेळी त्या मुलीला सहानुभुती दाखवणे ही सुद्धा चूकच म्हणावी लागेल. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

शेखर 26/06/2008 - 15:35
मास्तर , एक चांगल्या विषयास तोंड फोडल्या बद्दल अभिनंदन... परंतु मला वाटते कि फसवुन ठेवलेला शरीरसंबध हा कायद्याने गुन्हा आहे. हे एक प्रकारचे लैंगिक शोषण आहे आणि कायद्यास अमान्य आहे.. शेखर

कौस्तुभ 26/06/2008 - 15:39
त्याने लग्नाला नकार दिला म्हणून ; सहा महिन्यांपासून घडत असलेल्या व तिच्या संमतीने होत असलेल्या रूटीन घटनेचे एकदम बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात रूपांतर झाले? ...विचार करण्यासारखा प्रश्न! यात सामाजीक संकेत पहाता दोन्हीही तितकेच गुन्हेगार आहेत. बलात्कारा मध्ये 'बल' हा शब्द आहे, जर असे संबंध ठेवताना बळाचा वापर झालाच नसेल तर, तो बलात्कार कसा होउ शकतो, आणि हल्ली स्त्री सबला आणि सुशीक्षीत झाली आहे, तेंव्हा वरचा प्रसंगात तो बलात्कार होउच शकत नाही !!!

ऋचा 26/06/2008 - 15:40
मला असं वाटतं की ती मुलगी का त्या मुलाला नाही म्हणाली नाही? का ती असं बोलली नाही की आपण आधी लग्न करुयात? म्हणजे असा त्याचा अर्थ होतो की तिलाही ते हवं होतं. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

ती तिच्या मर्जीने त्याच्याबरोबर पळून गेली... तिच्या मर्जीने संबंध ठेवले... ( त्याने कोणतेतरी कर्ज फेडणे, नोकरी लावून देणे, बढती देणे अशा आमिषाने हे केले तर एक वेळ शोषण होईल) ( याच लिस्ट मध्ये लग्न लावणे येते का? आले तर आमचे आर्ग्युमेंटच संपले की काय?? ) म्हणून तर म्हणतो, त्याने तिच्याशी सहा महिन्यांनी लग्न केले असते तर मग पूर्वी घडलेल्या त्या सार्‍या घटना गुन्हा नव्हत्या??? जर या प्रश्नाचे उत्तर "त्या घटना गुन्हा होत्या " असेल तर लग्नानंतरही त्या गुन्हाच असल्या पाहिजेत. आणि "त्या घटना गुन्हा नव्हत्या" असे उत्तर असेल तर आत्ता बलात्कार झाला असे तिने का म्हणावे?? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अवलिया 26/06/2008 - 15:49
माझ्या पोलिसांमधील मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार ९५ टक्के बलात्काराच्या केसेस सेटलमेंट नीट न झाल्यामुळे बाई फिर्याद करते आता बोला नाना

जर स्त्री कायद्याने सज्ञान असेल आणि तिच्या मर्जीने शारिरिक संबंध ठेवले गेले असतील तर तो कायद्याने बलात्कार मानला जात नाही. इथे तसेच असेल ,तर ती फसवणुक म्हणता येइल.. बलात्कार नाही..

In reply to by पद्मश्री चित्रे

धन्यवाद, तसे असेल तर गुन्हा नोंदवतानाही या पद्धतीने नोंदवला जाऊ नये आणि वर्तमानपत्रांनी सुद्धा बातमी देताना काळजी घ्यायला हवी... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

साती 26/06/2008 - 16:00
आय्.पी.सी. ३७५ नुसार एखाद्या पुरूषाने एखाद्या स्रीशी तिच्या मर्जीविरूद्ध केलेल्या संभोगाला बलात्कार म्हणतात. जर ती स्त्री त्या पुरुषाची पत्नी असेल आणि तिचे वय १५ वर्षांपेक्षा जास्त नसेल तर तिच्या मर्जीने केलेल्या या कृत्यालाही बलात्कारच समजले जाते. जर ती स्त्री पत्नी नसेल आणि तिचे वय १६ वर्षांपेक्षा जास्त नसेल तर तिच्या मर्जीने केलेले कृत्यही बलात्कारच. आपण म्हणता त्याप्रकारे सर्वकाही राजीखुशीने करून नंतर बलात्काराचा गुन्हा नोंदविल्याच्या खूप केसेस आहेत. अशा केसेसमध्ये एक्सपर्ट ओपिनियनसाठी कोर्टात जावे लागले आहे. तेव्हाचे एकंदर सवालजबाब फारच मजेशीर असतात. साती

In reply to by साती

अशा केसेसमध्ये एक्सपर्ट ओपिनियनसाठी कोर्टात जावे लागले आहे. योग्य माहितीबद्दल धन्यवाद... तेव्हाचे एकंदर सवालजबाब फारच मजेशीर असतात. हम्म्म.... कल्पना येतेय थोडीशी... (शक्य असल्यास, आपल्याला योग्य वाटल्यास) एखादी झलक देता येईल का? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

काळा_पहाड 26/06/2008 - 16:12
ते दोघे सहा महिने वेगवेगळ्या लॉजवर राहिले, वेगवेगळ्या शहरात राहिले, फिरले... मग नंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला.. मग ही पोलीसात गेली आणि त्याच्यावर बलात्काराचा आरोप करत फिर्याद दाखल केली...".... मला वाटते प्रेमाच्या धुंदीत ती त्याच्याबरोबर पळाली तेव्हा तिचा बावळटपणा म्हणा अथवा मुर्खपणा 'हा आपल्याशी लग्न करेल ' हा विश्वास तिला असावा. मात्र सहा महिन्यांनी जेव्हा त्याने नकार दिला तेव्हा तिच्यापुढे तीन पर्याय होते : १ . आत्महत्या २. आलीया भोगासी असावे सादर - या मार्गाने ती कुठे पोहोचेल हे शहाण्यास सांगणे न लगे. ३. घरी परतणे. त्यासाठी तिला 'फेस सेविंग' की काय म्हणतात ते हवे. त्यासाठी ही बलात्काराची ष्टोरी. काळा पहाड

In reply to by काळा_पहाड

काळा पहाड , धन्यवाद ३. घरी परतणे. त्यासाठी तिला 'फेस सेविंग' की काय म्हणतात ते हवे. त्यासाठी ही बलात्काराची ष्टोरी. हे एकदम पटण्यासारखे... एकूण कायदा हे प्रकरण फारसे गंभीररित्या घेत नाही असे दिसते, ते योग्यच...... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विसोबा खेचर 26/06/2008 - 16:12
ढोबळ मानाने सांगायचं तर १८, आणी काही केसेस मध्ये १६ वर्षांवरील स्त्रीशी तिच्या संमतीविरुद्ध जर बळजबरीने शारिरिक संबंध ठेवले किंवा तसे करण्याचा प्रयत्न केला तर तो भारतीय दंड संविधान कलम ३७५, ३७६ अनुसार बलात्काराचा गुन्हा ठरतो. आणि जरी संमती असली तरी १८ वर्षांखालील आणि काही केसेसमध्ये १६ वर्षाखालील मुलीशी शारिरिक संबंध ठेवल्यास तो बलात्काराच गुन्हा ठरतो! अर्थात, कलम ३७५, ३७६ बद्दल ही ढोबळ माहिती झाली. याची उपकलमे बरीच आहेत... आपला, (फौजदारी दाव्यांचा अभ्यास असलेला व स्वत: मोटर वाहन कायदा कलम १८५ अंतर्गत शिक्षा भोगलेला!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तिमा 29/06/2008 - 15:27
फौजदारी दाव्यांचा अभ्यास असलेला व स्वत: मोटर वाहन कायदा कलम १८५ अंतर्गत शिक्षा भोगलेला!) तात्या काय की बुवा, ह्याचा अर्थ कळंना, म्हंजी तुमी मोटरीवर बलात्कार केला व्हता का वो ?

ऋचा 26/06/2008 - 16:22
ते दोघे सहा महिने वेगवेगळ्या लॉजवर राहिले, वेगवेगळ्या शहरात राहिले, फिरले... मग नंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला.. मग ही पोलीसात गेली आणि त्याच्यावर बलात्काराचा आरोप करत फिर्याद दाखल केली...".... मुळात ते दोघे पळुन गेले ही त्यांची महाचुक आहे. आणि मग पळुन गेल्यावर रहायचा प्रश्न कायम असतोच कारण ह्या केसेस मधे मुलगा ८०% नालायक्,कामचुकार,.... असतो. आणि मग मुलीने आणलेले पैसे संपले की तीला टांग देऊन निघुन जायच. मी असं म्हणत नाहीये की मुलगाच चुक आहे, मुलगीही तितकीच जबाबदार आहे. मग हे अस सगळ झाल्यावर तीने मुलावर केस करु नये. ज्यावेळी पळुन जायचा निर्णय घेतला होता तेव्हा अक्कल शेण खात होती का? "प्यार अंधा होता है" वैगेरे ह्या गोष्टी ठीक आहेत पण त्या सिनेमात. खर्‍या आयुष्यात अस क्वचितच कधी घडतं. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

चाणक्य 26/06/2008 - 16:25
म्हणजे असा त्याचा अर्थ होतो की तिलाही ते हवं होतं.
सहमत. लग्नाची वेळ आल्यावर त्याने नकार दिला पण ईतके महीने "जे" चालंलं होतं ते अर्थातच दोघांच्याही संमतीनं च चालू होतं. 'बलात्काराची' कायदेशीर व्याख्या पुढीलप्रमाणे आहे (दुवा : http://www.netlawman.co.in/acts/indian-penal-code-1860.php?pageContentID=516) 375. Rape – A man is said to commit "rape" who, except in the case hereinafter excepted, has sexual intercourse with a woman under circumstances falling under any of the six following descriptions – Firstly – Against her will. Secondly – Without her consent. Thirdly – With her consent, when her consent has been obtained by putting her or any person in whom she is interested in fear of death or of hurt. Fourthly – With her consent, when the man knows that he is not her husband, and that her consent is given because she believes that he is another man to whom she is or believes herself to be lawfully married. Fifthly – With her consent, when, at the time of giving such consent, by reason of unsoundness of mind or intoxication or the administration by him personally or through another of any stupefying or unwholesome substance, she is unable to understand the nature and consequences of that to which she gives consent. Sixthly – With or without her consent, when she is under sixteen years of age. Explanation.-Penetration is sufficient to constitute the sexual intercourse necessary to the offence of rape. Exception.-Sexual intercourse by a man with his own wife, the wife not being under fifteen years of age, is not rape. या व्याख्येनुसार बघितलं तर मुलगी १६ वर्षाखालील असेल तर तिची मर्जी असो वा नसो, तो बलात्कार म्हणून गणला जातो. पण जर तिचं वय १६ वर्षापेक्षा जास्त असेल आणि तिने स्वखुषीने शरीरसंबंध ठेवले आणि ती घटना सबसेक्शन ३/४/५ च्या आवाक्याबाहेर असेल तर तो बलात्कार नसेल. मास्तर, घडलेल्या घटनांचे details समजल्याशिवाय काही निष्कर्ष काढता येणार नाही

झकासराव 26/06/2008 - 19:00
सहा महिन्यांपासून घडत असलेल्या व तिच्या संमतीने होत असलेल्या रूटीन घटनेचे एकदम बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात रूपांतर झाले>>>>>>>>>>.. मला वाटत की त्या कलमांमध्ये लग्नाच किंवा इतर कसलही आमिष दाखवुन शरिरसंबंध ठेवणे (हे त्या बाइच्या मर्जीने असल तरी) हा गुन्हाच आहे. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

आंबोळी 26/06/2008 - 19:42
एका अत्यंत संवेदनशील विषयाला तोंड फोडल्या बद्दल मास्तर तुमचे अभिनंदन! पेपरवाल्याना आणि एकुणच मेडियाला चटपटीत बातम्या पाहिजे आसतात. आता याच बातमीचे बघा.. " लग्नाचे आमीष दाखवून तरुणीला फसवले" अशी बातमी आसति तर गेला आसता का तुम्ही ती वाचायला? पण " लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार" अशी हेड्लाईन वाचुन लगेच तुम्ही पुर्ण बातमी वाचुन काढली आणि त्या अनुशंगाने इथे एक लेख ही चढवलात..... असो. पण तुम्ही उपस्थीत केलेले मुद्दे एकदम बिनचुक आहेत. अवांतर : तेवढे ६ महिने एखादीला फिरवुन पुन्हा बलात्काराच्या केस मधे न आडकण्याचे क्लासेस काढता आले तर बघा... (ह.घ्या) आंबोळी

मयुरयेलपले 26/06/2008 - 20:07
जरा त्यांच्यात आसलेला मुर्खपणा (प्रेम) समजुन घ्यायला हवा.. (बहुतांश केलेले निरीक्षण) प्रेमात पहिल्यांदा बर्याच विषयावर बोलता बोलता ते अनेक आनाभाका घेतात ... "जे काय माझ ते तुझ", "जगु सोबत, मरू पण सोबत" आणि आसे बरेच काहि... आणि या नियमां प्रमाणे ते सर्वस्व (तन, मन, धन) एकमेकाला देवुन बसतात (याला निस्वार्थ, खरे प्रेम करनारे आपवाद आसतात)...पण ज्यांच प्रेम हे आकर्षनातुन निर्माण झाल आहे... ते फक्त शारिरिक सोंदर्य आणि वासना या कडेच लक्ष देतात ... आणि यातुन अविचारि लोक (प्रेमि युगुल) लग्ना आगोदर शरिर संबंध ठेवायला हि कमि करत नाहित... पण शेवटि प्रेमान पोट भरत नाहि हे जेव्हा त्या मुलिला /मुलाला कळतं तेव्हा त्या (मुला/मुलि)पासुन सोडवणुक करण्याचा प्रयत्न केला जातो... आणि यातच त्यांचे आइ वडिल हे कायदे सल्लागाराकडुन सल्ला घेतात आणि आपलि बाजु किति पांढरि आहे हे दाखवण्या साठि वाट्टेल ते आरोप विरुध्द पक्षावर केले जातात.......... आणि हे तर का केल जात? कारण त्यांना हे समाजाला दाखवायच आसत माझ पोर लै गुणि होत पण. फसवल त्याला...!! आपला मयुर

मध्यंतरी एका वाहिनीवर एक बातमी बघितली ... यात एका युवतीने युवकावर आरोप केला होता .. व याला उत्तर म्हणुन मुलाने लैगिक अत्याचाराची/ जबरदस्तीची तक्रार गुदरली होती ... कायद्याच्या दृष्टीकोनातून स्त्री बलात्कार -कर्ती असणे शक्य आहे का ?

धनंजय 27/06/2008 - 04:36
लग्नापूर्वी शरीरसंबंध ठेवणे याबाबत ज्याचंत्याचं वैयक्तिक मत असलं तरी ते अत्यंत जबाबदारीचं काम आहे , असं आमचं वैयक्तिक मत आहे....
+१. हेच मत लग्न-बाह्य संबंधांबद्दलही. (म्हणजे लग्नाचे वचनही नसून संबंध ठेवण्याबद्दल.) तसेच लग्नानंतरही शरीरसंबंध ठेवताना जोडीदारांनी एकमेकांच्या इच्छेचा मान राखावा - केवळ भारतातला कायदा मुभा देतो म्हणून संमतीच्या सोपोस्काराला फाटा देऊ नये.

बलात्कार या शब्दाला असलेला आक्षेप समजू शकतो. पण शरीरसंबंधांना मुलीची संमती असल्यामुळे घडलेल्या प्रकारात काही गुन्हाच नाही, असं मात्र नाही. लग्न हा मुलीच्या उपजीविकेचा एक मार्ग मानला गेला आहे. आता परिस्थिती बरीच बदललेली असल्यामुळे सुदैवाने त्यासाठी लग्नावर अवलंबून राहण्याची गरज नाही खरी. पण तरीही सामाजिक स्वीकार, प्रतिष्ठा, अनेक आर्थिक आणि कायदेशीर फायदे यांसाठी लग्नाच्या शिक्कामोर्तबाची गरज अजूनही असतेच. शिवाय नवर्‍याखेरीज इतर कुणाशीही संबंध म्हणजे 'अब्रह्मण्यम' ही एक खोलवर रुजलेली समजूत अजूनही आपल्याकडे आहेच. या सगळ्याचा विचार करता, वरील घटना बलात्काराची नसेलही. पण त्यात त्या मुलाचा काहीच गुन्हा नाही, असं मात्र अजिबात म्हणता येणार नाही.

ऋचा 27/06/2008 - 10:29
>>नवर्‍याखेरीज इतर कुणाशीही संबंध म्हणजे 'अब्रह्मण्यम' ही एक खोलवर रुजलेली समजूत अजूनही आपल्याकडे आहेच. ही समजुत नाहीय. हे असच असावं. आणि जर कोणाला तसं वाटत नसेल तर त्यांनी हे असं घडल्यावर त्याचा तमाशा घालु नये. जे आहे ते स्विकारावं, कोणालाही दोषी मानु नये. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

वेताळ 27/06/2008 - 11:19
ज्यावेळी प्रेमप्रकरण चालु होते त्यावेळी कोणीच लग्नाबद्दल बोलत नाही. पहिला वाक्य असते कि तु मला आवडतेस,माझे तुझ्यावर प्रेम आहे ,हे हळुहळु वाढत जाते. ती त्याला हो म्हणते,मग चोरुन भेटायचे कुठे हे ठरवले जाते.चोरुन भेटताना कधी शारीरिक आकर्षण निर्माण होते हे कळत पण नाही. त्या आकर्षणातुन मिळणारा आनंद हवा हवा वाटु लागतो. सुरुवातीला मला हे आवडत नाही, आता नको लग्नानतंर बघु. अशी कारणे एकमेकाना सांगितली जातात. पण एक दिवस तो तिला लॉज नेतो. इथे आपण कशाला आलो हे तिला नक्कीच माहित असते. जे व्ह्यायचे ते होऊन जाते.सगळे घडुन गेल्यावर रडारड सुरु होते.तो तिला शांत करतो. परत लॉज न भेटण्याचे ठरते.तो तिला टाळु लागतो नंतर ती ला राहवत नाही व स्वःता त्याला लॉज भेटायला बोलवते. ह्यातुन पुढे लफडे चालु होते. वरील प्रसंग जवळजवळ सर्व म्हणजे ९०% सगळ्या ठिकाणी घडत असतो. चुक एकाची नसते ती दोघाची असते.एकांतात भेटायला तो बोलवतो म्हणजे नेमके काय होणार त्या मुलीला पण माहित असते.तीलाते अनुभवायचे असते म्हणुन ती पण जाते.एकांतात तो अन ती काय लग्नाची चर्चा करणार असतात काय? पण पळुन जाताना मात्र लग्न करायचे ह्या एकच उद्देश असतो. मुलीने त्या मुलाशी सबंध ठेवण्या अगोदर लग्ननाची काय काय तयारी त्याने केली आहे हे विचारले पाहिजे,वरिल प्रकरणात ती ६ महिने त्याच्या बरोबर वेगवेगळ्या लॉज वर मज्ज्जा करत बसली . ह्यात तिचा दोष नक्की आहे. परंतु एकादी मुलगी प्रेमाखातर तुमच्या बरोबर पळुन आली आहे, तिच्याशी लग्न न करता तुम्ही मज्जा करता व तीला सोडुन देता हा मोठा विश्वासघात आहे.त्यामुळे त्या मुलाला सहानुभुती दाखवणे ही पण एक चुक आहे.त्यामुळे हा बलात्काराचा गुन्हा होऊ शकतो. असे माझे मत आहे. वेताळ

In reply to by वेताळ

परंतु एकादी मुलगी प्रेमाखातर तुमच्या बरोबर पळुन आली आहे, तिच्याशी लग्न न करता तुम्ही मज्जा करता व तीला सोडुन देता हा मोठा विश्वासघात आहे.त्यामुळे त्या मुलाला सहानुभुती दाखवणे ही पण एक चुक आहे. सहमत .... त्यामुळे हा बलात्काराचा गुन्हा होऊ शकतो. असे माझे मत आहे. १०० % असहमत.. म्हणून तर वरती बलात्काराच्या गुन्ह्याची कोणीतरी व्याख्या दिलेली आहे.... विश्वासघात म्हणजे बलात्कार आहे का???

आपला अभिजित 28/06/2008 - 10:44
मित्रहो, व्रुत्तपत्रांना चवीने द्यायला आवडते, असे म्हणून तुम्हीही बरीच चवीचवीने चर्चा केली आहे. असो. बलात्काराची व्याख्या वरती कुणीतरी दिलीच आहे. त्यात `पेनिट्रेशन ऑफ पेनिस इन्टू व्हजायना' याचा पण समावेश आहे. म्हणजे पेनिट्रेशन नसेल, तर तोही बलात्कार धरला जात नाही, बहुधा. कोर्टात तर तो सिद्ध व्हायला बरेच तांत्रिक मुद्दे असतात. ते अनेकदा सिद्ध होत नाहीत. राहता राहिला प्रश्न व्रत्तपत्रातल्या बातम्यांचा आणि पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्यांचा. कोणतीही महिला तिच्यावर बलात्काराचा आरोप करू शकते. अनेकदा हा आरोप संमतीने झालेले शरीरसंबंध अंगाशी आले, की केला जातो, हे तर खरंच आहे. काही वेळा कॉलगर्ल आणि वेश्याही हा आरोप करतात. पण तांत्रिक द्रुष्ट्या तो बलात्कार म्हणूनच नोंदविला जातो. बातम्यांमध्येही तसाच उल्लेख करायला लागतो.

आम्हाघरीधन 30/06/2008 - 12:46
मित्रान्नो, "बाईच्या मर्जीने झाला तर सत्कार नाही तर बलात्कार." हीच सोपी व्याख्या आहे. जो वर तीची मर्जी आहे तो पर्यन्त तो बलात्कार ठरत नाही.

आंबोळी 30/06/2008 - 13:38
बाईच्या मर्जीने झाला तर सत्कार नाही तर बलात्कार हे सगळ्याना माहित आहे हो.... इथे प्रश्न पडलाय की ६ महिने झालेल्या सत्काराचे अचानक बलात्कारात रुपांतर कसे होते? सहा महिन्यांपासून घडत असलेल्या व तिच्या संमतीने होत असलेल्या रूटीन घटनेचे एकदम बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात रूपांतर झाले?इति मास्तर मुलाने लग्नाचे आमीष दाखवले आणि नंतर वायदा पाळला नाही म्हणून संमतीने घडला असला तरी तो बलात्कारच असा एकन्दर वरिल चर्चेतून गोषवारा निघेल. यावरून "काय द्याच बोला" मधील एक संवाद आठवला.... "सिध्ध काहीही करता येइल हो... पण त्यामुळे वास्तव कस बदलेल?" आता दुसरी केस बघू....काही वर्षापूर्वी वर्तमानपत्रात आलेली.. एका मध्यम वयाच्या(वय ३५-४०) लग्न झालेल्या स्त्रीने शेजारिच रहाणार्‍या एका कॉलेज मधे जाणार्‍या मुलावर (वय १७-१८) बलात्काराची फिर्याद दाखल केली. पोलिसानी अधिक तपास करता असे कळाले की त्या स्त्रीने त्याला व्यवस्थीत गटवले होते. नवरा घरात नाही हे बघुन ४-५ वेळा दोघांच्य संमतीने सत्कार झालेला होता . नंतर त्या मुलाला उपरती झाली व त्याने संबंध ठेवायला नकार दिला म्हणून चिडून त्या स्त्रीने त्या मुलावर बलात्काराचा आरोप केला. आता इथे बाईच्या मर्जी फिरली म्हणून लगेच हा बलात्कार कसा ठरतो? या केस मधे संबंध ठेवायच्या आधी कुठलेही अमीष कुणीही कुणालाही दाखवले नव्हते. असे आसेल तर नक्की कोण कुणावर ,कुठल्या कलमान्वये बलात्काराचि फिर्याद गुदरू शकतो?

इनोबा म्हणे 30/06/2008 - 14:08
परंतु एकादी मुलगी प्रेमाखातर तुमच्या बरोबर पळुन आली आहे, तिच्याशी लग्न न करता तुम्ही मज्जा करता व तीला सोडुन देता हा मोठा विश्वासघात आहे.त्यामुळे त्या मुलाला सहानुभुती दाखवणे ही पण एक चुक आहे. पण एखाद्या मुलीने मुलाबरोबर मज्जा मारुन नंतर लग्नाला नकार दिल्यास, त्या मुलीविरुद्ध मुलाला बलात्काराचा गुन्हा नोंदवता येऊ शकतो का? अशावेळी त्या मुलीला सहानुभुती दाखवणे ही सुद्धा चूकच म्हणावी लागेल. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
गेल्याच महिन्यात वर्तमानपत्रात एक बातमी वाचली... मथळा होता " लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार" ......... असल्या बातम्या सतत वाचनात येतात... ही सुद्धा वाचली , त्यात नेहमीप्रमाणेच ..." एक गावाकडची मुलगी होती, कॉलेजात जाणारी , सज्ञान ..तिथे हा एक ओळखीचा मुलगा / बाप्या आला...तिला तो आवडला, प्रेम निर्माण झालं ... घरच्यांची परवानगी मिळणार नाही म्हणून मग त्याने तिला शहरात (पळवून !!! )आणलं... ते दोघे सहा महिने वेगवेगळ्या लॉजवर राहिले, वेगवेगळ्या शहरात राहिले, फिरले...

तो आणि त्याचा 'मी'

काळा_पहाड ·

वरदा 26/06/2008 - 21:23
देवालाही आपल्या प्रदर्शनीय पुजेत डांबणारा आपल्याच श्रेष्ठत्वात रमणारा तो आणि त्याचा 'मी'!!!!!!! ह्या ओळी खूपच आवडल्या!

विसोबा खेचर 28/06/2008 - 08:39
है स्साला! लै भारी कविता... सिद्धीविनायकाच्या दर्शनाची जाहीरातबाजी करत जाणारे बच्चन कुटुंबिय आठवले! :) तात्या.

वरदा 26/06/2008 - 21:23
देवालाही आपल्या प्रदर्शनीय पुजेत डांबणारा आपल्याच श्रेष्ठत्वात रमणारा तो आणि त्याचा 'मी'!!!!!!! ह्या ओळी खूपच आवडल्या!

विसोबा खेचर 28/06/2008 - 08:39
है स्साला! लै भारी कविता... सिद्धीविनायकाच्या दर्शनाची जाहीरातबाजी करत जाणारे बच्चन कुटुंबिय आठवले! :) तात्या.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
देवाजवळ जाताना 'मी'पणा सोडावा म्हणतात तसाच गेलोही. पण ! मला भेटला मुर्तिमंत अहंकार मुर्तिजवळ असण्याचा. मोठ्या कष्टाने मन सावरले प्रकटणाय्रा 'मी'पणाला आवरले मनोमन खात्री पटली तीव्रतर खंतही वाटली त्या गाभाय्रात देवच नव्हता ! होता फक्त एक -- अहंकार आध्यात्मिकतेचा बुरखा पांघरलेला देवालाही आपल्या प्रदर्शनीय पुजेत डांबणारा आपल्याच श्रेष्ठत्वात रमणारा तो आणि त्याचा 'मी'!!!!!!!
काळा पहाड

धमुचे केळवण (जेव्हा पुरी नि भाजी - )

अमोल केळकर ·

धमाल मुलगा 26/06/2008 - 14:26
अमोलभाऊ, धन्यवाद :) खास माझ्यासाठी केळवण लिहुन काढलंस म्हणून :) चल, तू दिलेल्या केळवणाला मी येऊन गेलो, आता तू ८ जुलैला लग्नाला नक्की येतोयस. :)

विसोबा खेचर 28/06/2008 - 08:36
आमटीतल्या शेंगाना कोवळा स्पर्श होता! वाटीतल्या रसाला केसर रंग होता ! आ़जीच्या ताटातली बेसन वडी मिळाली ! जेवुनी हेच सारे ढेकर मस्त आली. !! वा! क्या बात है... आपला, (आज्जीच्या हातची बेसनवडी आवडणारा) तात्या.

धमाल मुलगा 26/06/2008 - 14:26
अमोलभाऊ, धन्यवाद :) खास माझ्यासाठी केळवण लिहुन काढलंस म्हणून :) चल, तू दिलेल्या केळवणाला मी येऊन गेलो, आता तू ८ जुलैला लग्नाला नक्की येतोयस. :)

विसोबा खेचर 28/06/2008 - 08:36
आमटीतल्या शेंगाना कोवळा स्पर्श होता! वाटीतल्या रसाला केसर रंग होता ! आ़जीच्या ताटातली बेसन वडी मिळाली ! जेवुनी हेच सारे ढेकर मस्त आली. !! वा! क्या बात है... आपला, (आज्जीच्या हातची बेसनवडी आवडणारा) तात्या.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मनस्वी ताईंनी 'धमाल मुलासाठी 'केलेला केळवणाचा बेत पाहुन तोंडाला पाणी सुटले आणी हे काव्य ही स्फुरले चालः जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली ,झाली फुले कळ्यांची, झाडे भरास आली !! गीत - मंगेश पाडगावकर संगीत - यशवंत देव स्वर - अरुण दाते ' ------------------------------------------------------------------------ जेव्हा पुरी नि भाजी ताटात ही पडाली !

सस्नेह निमंत्रण.

धमाल मुलगा ·

ऋचा 26/06/2008 - 10:47
धमु तुला आणि धमीला शुभेच्छा. मला जमलं तर मी नक्की येईन. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

In reply to by ऋचा

श्रावण मोडक 06/07/2009 - 17:54
संदर्भ - दुसऱ्या पानावरील शेवटचा प्रतिसाद. धमाल यांचे निकटतम (चुकून प्रतिद्वंद्वी झालं होतं) मित्र परिकथेतील राजकुमार यांचा. अरे, खरंच की... धमाल मुला, काय प्रगती रे? की निव्वळ डिंकाच्या लाडवांचे मेन्यूच ठरवतोय अजून?

In reply to by सहज

पण सहज बोलतायत ते खरं आहे. धमाल मुलगा संपला आता... बाकि तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा, बायको ला (धमी ) ला मस्त शॉपींग करुन द्यायची , आठवड्यातुन २-३ दा बाहेर जायचं जेवायला (रोमॅन्टीक डिनर) :D ही महत्त्वाची कामं नं चुकता करायची. :D :D दिपाली :)

फटू 26/06/2008 - 11:03
हार्दीक शुभेच्छा... (आता तुला तुझं धमाल मुलगा हे नाव बदलून धमाल बाप्या असं करावं लागेल :D) आपलाच, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

In reply to by बेसनलाडू

राघव 08/07/2009 - 00:21
हार्दिक अभिनंदन अन् मनःपूर्वक शुभेच्छा! पत्रिकाही सुंदर आहे रे. राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )

II राजे II 26/06/2008 - 11:19
हार्दीक शुभेच्छा... राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

छोटा डॉन 26/06/2008 - 11:39
हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!!!! नुसत्या लांबनं शुभेच्छा देत नाही तर "लग्नाला यायचे " जरुर जमवीन ... फक्त आमाला नाचायला "बेंजो" बोलवुन ठेव म्हणजे झाले ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

केशवसुमार 26/06/2008 - 11:57
कैवल्य हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!!!! =D> (शुभेच्छुक)केशवसुमार स्वगतः अरे अरे अजून एक खपला रे :T ..वेलकम टू दी वल्ड ऑफ इडीयटस् =)) (इडियट्)केशवसुमार

मनस्वी 26/06/2008 - 12:00
अभिनंदन ढाक्या! :) तुम्हा दोघांनाही मनापासून शुभेच्छा! हे माझ्याकडून केळवण : मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

आंबोळी 26/06/2008 - 12:21
धम्या , भावी सहजीवनासाठी खुप शुभेछ्छा! माझ्याकडून हे केळवण सौजन्यःपेठकरकाका (धारी)आंबोळी

शेखस्पिअर 26/06/2008 - 12:32
आता खरी धमाल ..येणार. लग्नाला यायला जमेल असे वाटत नाही.. पण माझ्या भरपूर शुभेच्छा... हे १३ दिवस ,आयुष्यभर लक्षात राहतील ,असे काहीतरी कर... एंजॉय्..बॉय.

अनिल हटेला 26/06/2008 - 12:39
फार च अपरीहार्य कारणे असल्याने वैयक्तीक रीत्या उपस्थीत नसेन.... पण शुभेच्छा आहेतच.... आणी हो !!!!! सम्भलके सम्भल के सम्भल के !!!!!! अवान्तरः अजुन एक बकरा कटला रे~~~~~~~!!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

टारझन 26/06/2008 - 12:56
सर्व प्रथम मंडळातर्फे वधु-वराचे हार्दिक अभिनंदन. कार्यकर्ते देशोधडीला लागल्यामूळे (देशाबाहेर असल्याने) आपली अनमोल उपस्थिती देवू शकत नाहीत. फार आनंद झाला आहे... स्वगत : आनंद कसला कुबड्या, फुकाटचा गुलाबजाम चेपायचा चानोस ग्याला... असो पढ्च्या लग्नाला आम्ही ट्राय मारु (एक कार्यकर्ता) कुबड्या खवीस
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

चंबा मुतनाळ 26/06/2008 - 14:17
हार्दिक शुभेछ्छा!! मी हद्दपार असल्याने उपस्थित राहु शकत नाही, त्या बद्दल क्षमस्व! फुड्ल्या वर्सी बारश्याला नक्की येईन!! भ्रमरि

सुखी आणि समाधानी वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा! अवांतर - ते बॅचलर पार्टीचं काय झालं? असो, आल्यावर सवडीने करुयात पार्टी.....काय? एनीवे, लग्नात माझ्यावतीने २ पेग मारुन मस्त नाचुन घे!

वरदा 26/06/2008 - 17:22
तुला आणि धमीला खूप खूप शुभेच्छा!!! नांदा सौख्य भरे!!!!

शितल 26/06/2008 - 18:00
धमाल्या तुला आणि यशच्या मामीला विवाह स्॑स्काराच्या शुभेच्छा ! आणि आताच पासुन नाव घेण्याच्या तयारीला लाग ;) अरे नाही तर काही केल्या आठवत नाही :) बाकी मला करवली बनुन मिरविण्याची हौस राहिला ना भावाच्या लग्नात. ;)

In reply to by शितल

वरदा 26/06/2008 - 20:32
करवली म्हणून मस्त मज्जा केली असती ना आपण्...मिस करणार रे.....जरा ऑगस्ट मधे केलं असतंस लग्न तर? बरं आता मी तिथे आले की सहकुटुंब माझ्याकडे ये जेवायला...भांडुपला येतोस ना मग ठाण्याला यायला काहीच प्रॉब्लेम नाही.....

चतुरंग 26/06/2008 - 18:27
कैवल्य, तुला आणि चि.सौ.कां.शलाकालाही खूप खूप शुभेच्छा! संसारात अशीच धमाल कर!:) (स्वगत - आला, आला शेवटी धमालाचा पारतंत्र्यात जाण्याचा दिन जवळ आला! ;)) चतुरंग

झकासराव 26/06/2008 - 18:40
तुला आणि वहिनीनी अनेक शुभेच्छा रे :) लग्नात हजर राहण्याचा प्रयत्न करेनच. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

मिसळ 26/06/2008 - 20:26
धमाल उर्फ कैवल्य उर्फ निखिल, भावी वैवाहिक आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा !!! - मिसळ

धमाल -- तुला आणि शलाकाला हार्दिक शुभेच्छा !!! माझं लग्नंही आनंद मंगलमधेच झालंय :) ------------ मधुचंद्रासाठी अमेरिकावारी करता येत असेल तर बघ ..रहायची नक्की सोय करू ..एकांतासहित :)

प्रिय कैवल्य यास, तुला आणि चि.सौ.कां. शलाका हीस हार्दिक शुभेच्छा!!! तुमचे वैवाहीक जीवन आनंदाचे व सुखसमृद्दीचे जावो!!! तुझे, डांबिसकाका आणि काकू

अरुण मनोहर 27/06/2008 - 04:27
सुखी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आता लग्नानंतर धन आणि धबा मिपावर धमाल करणार.

चित्रा 27/06/2008 - 08:35
तुम्हाला दोघांना सुखी आणि समाधानी सहजीवनासाठी अनेक शुभेच्छा! आनंदमंगल कार्यालय बरेच प्रसिद्ध आहे असे वाटते आहे, पण नक्की डोळ्यासमोर येत नाही.

हार्दिक अभिनंदन. सुखी, समाधानी (विवाहा नंतरही) आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. लग्नाला येणारच आहे.

In reply to by श्रावण मोडक

त्या टारोत्कचावर वैजयंती शक्तीचा वापर करुन त्याचा वध केल्यावर आमच्याकडे कोणतीही अमोघ शक्ती शिल्लक नाही आता.....आमचं जीवन रीक्त भात्यासारखं झालं आहे! असो, रथाचं चाक चिखलात फसत आहे....चपला घालुन निघतो आम्ही.....चाक काढायला! - टिंग्याणुकर्ण

In reply to by ब्रिटिश टिंग्या

श्रावण मोडक 06/07/2009 - 19:10
रथाचं चाक चिखलात फसत आहे....चपला घालुन निघतो आम्ही.....चाक काढायला! अहो, ते निघालंच नव्हतं त्यावेळीही. त्याआधीच कर्णाची अवतारसमाप्ती झाली. आजही चाक निघणार नाही. चिखलही तुम्हीच निर्माण करून ठेवला आहे त्याला काय करणार? कृष्णाची उपासना सुरू करा... तेव्हाच तुमचे पालथे धंदे बंद होतील आणि या चिखलातून सुटका होईल तुमची. अर्जुन अद्याप मैदानावर आलेला नाही तोवर संधी आहे. ;)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

१०० चुहे खाकर टिंगी चली हजको. º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन 06/07/2009 - 19:29
१०० चुहे खाकर टिंगी चली हजको.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) टिंग्या साल्या ... उंदिरखाव !! उंदिरखाणारा कर्ण =)) =)) =)) तुझे बाण गंजले रे आता .. आता ते बाण साध्या उंदरांना मारायच्या कामाचे राहिलेत !! जल्ला सादा गल्लीचा कुत्रा पण घाबरत नाय तुला .. टारोत्कचाला मारायच्या बाता काय मारतोस ?

In reply to by प्रसन्न केसकर

विकास 06/07/2009 - 19:47
>>>...झाला माझा..... अशा वेळेस आपणच तळटीप म्हणून दिलेले इंग्रजी वाक्य वाचा. ;) बाकी आधी मला वाटले की ते वाक्य आपण ध मु साठी लिहीले आहे. असो. ध.मु. : लग्नाच्या पहील्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन!

ऋचा 26/06/2008 - 10:47
धमु तुला आणि धमीला शुभेच्छा. मला जमलं तर मी नक्की येईन. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

In reply to by ऋचा

श्रावण मोडक 06/07/2009 - 17:54
संदर्भ - दुसऱ्या पानावरील शेवटचा प्रतिसाद. धमाल यांचे निकटतम (चुकून प्रतिद्वंद्वी झालं होतं) मित्र परिकथेतील राजकुमार यांचा. अरे, खरंच की... धमाल मुला, काय प्रगती रे? की निव्वळ डिंकाच्या लाडवांचे मेन्यूच ठरवतोय अजून?

In reply to by सहज

पण सहज बोलतायत ते खरं आहे. धमाल मुलगा संपला आता... बाकि तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा, बायको ला (धमी ) ला मस्त शॉपींग करुन द्यायची , आठवड्यातुन २-३ दा बाहेर जायचं जेवायला (रोमॅन्टीक डिनर) :D ही महत्त्वाची कामं नं चुकता करायची. :D :D दिपाली :)

फटू 26/06/2008 - 11:03
हार्दीक शुभेच्छा... (आता तुला तुझं धमाल मुलगा हे नाव बदलून धमाल बाप्या असं करावं लागेल :D) आपलाच, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

In reply to by बेसनलाडू

राघव 08/07/2009 - 00:21
हार्दिक अभिनंदन अन् मनःपूर्वक शुभेच्छा! पत्रिकाही सुंदर आहे रे. राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )

II राजे II 26/06/2008 - 11:19
हार्दीक शुभेच्छा... राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

छोटा डॉन 26/06/2008 - 11:39
हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!!!! नुसत्या लांबनं शुभेच्छा देत नाही तर "लग्नाला यायचे " जरुर जमवीन ... फक्त आमाला नाचायला "बेंजो" बोलवुन ठेव म्हणजे झाले ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

केशवसुमार 26/06/2008 - 11:57
कैवल्य हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!!!! =D> (शुभेच्छुक)केशवसुमार स्वगतः अरे अरे अजून एक खपला रे :T ..वेलकम टू दी वल्ड ऑफ इडीयटस् =)) (इडियट्)केशवसुमार

मनस्वी 26/06/2008 - 12:00
अभिनंदन ढाक्या! :) तुम्हा दोघांनाही मनापासून शुभेच्छा! हे माझ्याकडून केळवण : मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

आंबोळी 26/06/2008 - 12:21
धम्या , भावी सहजीवनासाठी खुप शुभेछ्छा! माझ्याकडून हे केळवण सौजन्यःपेठकरकाका (धारी)आंबोळी

शेखस्पिअर 26/06/2008 - 12:32
आता खरी धमाल ..येणार. लग्नाला यायला जमेल असे वाटत नाही.. पण माझ्या भरपूर शुभेच्छा... हे १३ दिवस ,आयुष्यभर लक्षात राहतील ,असे काहीतरी कर... एंजॉय्..बॉय.

अनिल हटेला 26/06/2008 - 12:39
फार च अपरीहार्य कारणे असल्याने वैयक्तीक रीत्या उपस्थीत नसेन.... पण शुभेच्छा आहेतच.... आणी हो !!!!! सम्भलके सम्भल के सम्भल के !!!!!! अवान्तरः अजुन एक बकरा कटला रे~~~~~~~!!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

टारझन 26/06/2008 - 12:56
सर्व प्रथम मंडळातर्फे वधु-वराचे हार्दिक अभिनंदन. कार्यकर्ते देशोधडीला लागल्यामूळे (देशाबाहेर असल्याने) आपली अनमोल उपस्थिती देवू शकत नाहीत. फार आनंद झाला आहे... स्वगत : आनंद कसला कुबड्या, फुकाटचा गुलाबजाम चेपायचा चानोस ग्याला... असो पढ्च्या लग्नाला आम्ही ट्राय मारु (एक कार्यकर्ता) कुबड्या खवीस
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

चंबा मुतनाळ 26/06/2008 - 14:17
हार्दिक शुभेछ्छा!! मी हद्दपार असल्याने उपस्थित राहु शकत नाही, त्या बद्दल क्षमस्व! फुड्ल्या वर्सी बारश्याला नक्की येईन!! भ्रमरि

सुखी आणि समाधानी वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा! अवांतर - ते बॅचलर पार्टीचं काय झालं? असो, आल्यावर सवडीने करुयात पार्टी.....काय? एनीवे, लग्नात माझ्यावतीने २ पेग मारुन मस्त नाचुन घे!

वरदा 26/06/2008 - 17:22
तुला आणि धमीला खूप खूप शुभेच्छा!!! नांदा सौख्य भरे!!!!

शितल 26/06/2008 - 18:00
धमाल्या तुला आणि यशच्या मामीला विवाह स्॑स्काराच्या शुभेच्छा ! आणि आताच पासुन नाव घेण्याच्या तयारीला लाग ;) अरे नाही तर काही केल्या आठवत नाही :) बाकी मला करवली बनुन मिरविण्याची हौस राहिला ना भावाच्या लग्नात. ;)

In reply to by शितल

वरदा 26/06/2008 - 20:32
करवली म्हणून मस्त मज्जा केली असती ना आपण्...मिस करणार रे.....जरा ऑगस्ट मधे केलं असतंस लग्न तर? बरं आता मी तिथे आले की सहकुटुंब माझ्याकडे ये जेवायला...भांडुपला येतोस ना मग ठाण्याला यायला काहीच प्रॉब्लेम नाही.....

चतुरंग 26/06/2008 - 18:27
कैवल्य, तुला आणि चि.सौ.कां.शलाकालाही खूप खूप शुभेच्छा! संसारात अशीच धमाल कर!:) (स्वगत - आला, आला शेवटी धमालाचा पारतंत्र्यात जाण्याचा दिन जवळ आला! ;)) चतुरंग

झकासराव 26/06/2008 - 18:40
तुला आणि वहिनीनी अनेक शुभेच्छा रे :) लग्नात हजर राहण्याचा प्रयत्न करेनच. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

मिसळ 26/06/2008 - 20:26
धमाल उर्फ कैवल्य उर्फ निखिल, भावी वैवाहिक आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा !!! - मिसळ

धमाल -- तुला आणि शलाकाला हार्दिक शुभेच्छा !!! माझं लग्नंही आनंद मंगलमधेच झालंय :) ------------ मधुचंद्रासाठी अमेरिकावारी करता येत असेल तर बघ ..रहायची नक्की सोय करू ..एकांतासहित :)

प्रिय कैवल्य यास, तुला आणि चि.सौ.कां. शलाका हीस हार्दिक शुभेच्छा!!! तुमचे वैवाहीक जीवन आनंदाचे व सुखसमृद्दीचे जावो!!! तुझे, डांबिसकाका आणि काकू

अरुण मनोहर 27/06/2008 - 04:27
सुखी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आता लग्नानंतर धन आणि धबा मिपावर धमाल करणार.

चित्रा 27/06/2008 - 08:35
तुम्हाला दोघांना सुखी आणि समाधानी सहजीवनासाठी अनेक शुभेच्छा! आनंदमंगल कार्यालय बरेच प्रसिद्ध आहे असे वाटते आहे, पण नक्की डोळ्यासमोर येत नाही.

हार्दिक अभिनंदन. सुखी, समाधानी (विवाहा नंतरही) आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. लग्नाला येणारच आहे.

In reply to by श्रावण मोडक

त्या टारोत्कचावर वैजयंती शक्तीचा वापर करुन त्याचा वध केल्यावर आमच्याकडे कोणतीही अमोघ शक्ती शिल्लक नाही आता.....आमचं जीवन रीक्त भात्यासारखं झालं आहे! असो, रथाचं चाक चिखलात फसत आहे....चपला घालुन निघतो आम्ही.....चाक काढायला! - टिंग्याणुकर्ण

In reply to by ब्रिटिश टिंग्या

श्रावण मोडक 06/07/2009 - 19:10
रथाचं चाक चिखलात फसत आहे....चपला घालुन निघतो आम्ही.....चाक काढायला! अहो, ते निघालंच नव्हतं त्यावेळीही. त्याआधीच कर्णाची अवतारसमाप्ती झाली. आजही चाक निघणार नाही. चिखलही तुम्हीच निर्माण करून ठेवला आहे त्याला काय करणार? कृष्णाची उपासना सुरू करा... तेव्हाच तुमचे पालथे धंदे बंद होतील आणि या चिखलातून सुटका होईल तुमची. अर्जुन अद्याप मैदानावर आलेला नाही तोवर संधी आहे. ;)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

१०० चुहे खाकर टिंगी चली हजको. º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन 06/07/2009 - 19:29
१०० चुहे खाकर टिंगी चली हजको.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) टिंग्या साल्या ... उंदिरखाव !! उंदिरखाणारा कर्ण =)) =)) =)) तुझे बाण गंजले रे आता .. आता ते बाण साध्या उंदरांना मारायच्या कामाचे राहिलेत !! जल्ला सादा गल्लीचा कुत्रा पण घाबरत नाय तुला .. टारोत्कचाला मारायच्या बाता काय मारतोस ?

In reply to by प्रसन्न केसकर

विकास 06/07/2009 - 19:47
>>>...झाला माझा..... अशा वेळेस आपणच तळटीप म्हणून दिलेले इंग्रजी वाक्य वाचा. ;) बाकी आधी मला वाटले की ते वाक्य आपण ध मु साठी लिहीले आहे. असो. ध.मु. : लग्नाच्या पहील्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन!
लेखनविषय:
प्रति, समस्त मिसळपाव.कॉम कुटुंबीय. सप्रेम नमस्कार वि.वि. मंडळी, येत्या जुलै महिन्याच्या ८ तारखेस (आषाढ शु.६, शके १९२९) तुमचा मित्र "धमाल मुलगा" विवाहबध्द होत आहे. वैयक्तिकरित्या सर्वांनाच व्यक्तिशः भेटून निमंत्रण पत्रिका देणे केवळ अशक्य असल्याकारणे, सोबत पत्रिकेचे स्कॅन केलेले चित्र इथे चढवत आहे. कृपया हेच आग्रहाचे निमंत्रण समजुन ह्या विवाहसोहळ्यास उपस्थित राहून आम्हांस आपले शुभाशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती. आपलाच, धमाल उर्फ कैवल्य. विवाहस्थळ : आनंद मंगल कार्यालय, नेहरु स्टेडियम समोर्,सारसबागेपाशी, पुणे. मुहुर्तः ८-जुलै-२००८, वेळः स. ११वा.

तुम्ही आत्तापर्यंत कितीवेळा मराठी साहित्य संमेलनाला गेला आहात?

ॐकार ·

ध्रुव 26/06/2008 - 09:06
तुम्ही आत्तापर्यंत कितीवेळा मराठी साहित्य संमेलनाला गेला आहात? या कौलाचा आणि साहित्य संमेलन पल्याडला भरणार याचा काही संबंध आहे का? हा कौल घेण्यामागचे कारण नाही कळले. तुम्ही 'उगाच च' किंवा 'मला वाटलं म्हणून' या कारणांसाठी कौल घेणार नाहीत असे वाटते. अवांतरः कौल देणार्‍यांनी कारण माहित करुन घेणे गरजेचे वाटते. -- ध्रुव

In reply to by ध्रुव

ॐकार 26/06/2008 - 21:51
इथे चाललेल्या चर्चा पाहून वाटले की खरंच किती लोक साहित्य संमेलनाला गेले आहेत ते पाहू. थोडक्यात साहित्य संमेलनावरून कुणाचे काही अडते का? आणि अडले तर कुठे असा मोठा गहन प्रश्न पडला आहे. त्याचे उत्तर मिळतेय का पाहतो आहे ;)

एकदाही नाही... जायची मनापासून इच्छाही झाली नाही...( एकदा वाटले होते पुण्यात संमेलन होते तेव्हा) पण तेही काही विशेष नाही... अगम्य परिसंवाद / चर्चा मला आवडत नाहीत.... पुस्तकांसाठी गेले पाहिजे , हे खरे असले तरी सुदैवाने मला हवी ती पुस्तक विविध पुस्तकप्रदर्शनात मिळतात , त्यामुळे मी काही साहित्यसंमेलनाला जात नाही... साहित्यिक किंवा कवी मंडळींना पाहून मला स्वतःला लेखन / वाचनासाठी प्रेरणा वगैरे मिळत नाही, त्यांचं लेखन / काव्य हीच प्रेरणा पुरेशी आहे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

इनोबा म्हणे 27/06/2008 - 02:17
हेच म्हणतो... अगम्य परिसंवाद / चर्चा मला आवडत नाहीत.... आपलं पण हेच आहे...एकतर यातुन साध्य काहीच होत नाही...टाईमपास होतो तो फक्त वाद घालणार्‍यांचा... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मी अमेरिकेत राहतो म्हणून नाही पण मला हा विषय कौल घेण्यासाठी योग्य वाटला. 'खोक्याबाहेरचा विचार' केल्याबद्दल अभिनंदन ॐकार :)

एक 27/06/2008 - 02:21
एका चर्चेत विचारला होता... अर्थात मी कधीही सा. सं ला गेलो नाही आणि सा. सं ने नक्की काय साध्य होतं ते अजूनही क्लीयर झालेलं नाही.

अवांतर : या निमित्ताने आठवले की औरंगाबादला साहित्य संमेलन झालेले होते तेव्हा ई टीव्हीने तिथल्या आलेल्या लोकांसाठी प्रश्नमंजुषा घेतली, सर्व सामान्य लोकांसाठी... आणि ती प्रक्षेपितही केली... त्यात सर्व मंडळींनी अमाप तारे तोडले...( त्यात सगळे आपण टीव्हीवर दिसणार या उत्साहातली अगदीच पोरेसोरेही जास्त) कुसुमाग्रज म्हणजे पु.ल. देशपांडे केशवसुत म्हणजे व.पु.काळे असल्या टाईपची उत्तरे तिथे हसतमुखाने खूप जणांनी दिली त्यानंतर मला काही काळ खूप विनोदी वाटले आणि हसलो वगैरे मग मात्र सारेच कारुण्यपूर्ण आणि दु:खदायक झाले...पुन्हा कोणत्या चॅनलने हा प्रकार केला नाही बहुतेक... अर्थात त्या निमित्ताने त्या पोरांच्या कानावर काही साहित्यिक नावे पडली, हे ही नसे थोडके...कदाचित यासाठीच साहित्य संमेलन घेत असावेत... यातून कोणताही ठाम निष्कर्ष काढायची इच्छा नाही... एक अनुभव म्हणून नोंदवावेसे वाटले, इतकेच.. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

ध्रुव 26/06/2008 - 09:06
तुम्ही आत्तापर्यंत कितीवेळा मराठी साहित्य संमेलनाला गेला आहात? या कौलाचा आणि साहित्य संमेलन पल्याडला भरणार याचा काही संबंध आहे का? हा कौल घेण्यामागचे कारण नाही कळले. तुम्ही 'उगाच च' किंवा 'मला वाटलं म्हणून' या कारणांसाठी कौल घेणार नाहीत असे वाटते. अवांतरः कौल देणार्‍यांनी कारण माहित करुन घेणे गरजेचे वाटते. -- ध्रुव

In reply to by ध्रुव

ॐकार 26/06/2008 - 21:51
इथे चाललेल्या चर्चा पाहून वाटले की खरंच किती लोक साहित्य संमेलनाला गेले आहेत ते पाहू. थोडक्यात साहित्य संमेलनावरून कुणाचे काही अडते का? आणि अडले तर कुठे असा मोठा गहन प्रश्न पडला आहे. त्याचे उत्तर मिळतेय का पाहतो आहे ;)

एकदाही नाही... जायची मनापासून इच्छाही झाली नाही...( एकदा वाटले होते पुण्यात संमेलन होते तेव्हा) पण तेही काही विशेष नाही... अगम्य परिसंवाद / चर्चा मला आवडत नाहीत.... पुस्तकांसाठी गेले पाहिजे , हे खरे असले तरी सुदैवाने मला हवी ती पुस्तक विविध पुस्तकप्रदर्शनात मिळतात , त्यामुळे मी काही साहित्यसंमेलनाला जात नाही... साहित्यिक किंवा कवी मंडळींना पाहून मला स्वतःला लेखन / वाचनासाठी प्रेरणा वगैरे मिळत नाही, त्यांचं लेखन / काव्य हीच प्रेरणा पुरेशी आहे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

इनोबा म्हणे 27/06/2008 - 02:17
हेच म्हणतो... अगम्य परिसंवाद / चर्चा मला आवडत नाहीत.... आपलं पण हेच आहे...एकतर यातुन साध्य काहीच होत नाही...टाईमपास होतो तो फक्त वाद घालणार्‍यांचा... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मी अमेरिकेत राहतो म्हणून नाही पण मला हा विषय कौल घेण्यासाठी योग्य वाटला. 'खोक्याबाहेरचा विचार' केल्याबद्दल अभिनंदन ॐकार :)

एक 27/06/2008 - 02:21
एका चर्चेत विचारला होता... अर्थात मी कधीही सा. सं ला गेलो नाही आणि सा. सं ने नक्की काय साध्य होतं ते अजूनही क्लीयर झालेलं नाही.

अवांतर : या निमित्ताने आठवले की औरंगाबादला साहित्य संमेलन झालेले होते तेव्हा ई टीव्हीने तिथल्या आलेल्या लोकांसाठी प्रश्नमंजुषा घेतली, सर्व सामान्य लोकांसाठी... आणि ती प्रक्षेपितही केली... त्यात सर्व मंडळींनी अमाप तारे तोडले...( त्यात सगळे आपण टीव्हीवर दिसणार या उत्साहातली अगदीच पोरेसोरेही जास्त) कुसुमाग्रज म्हणजे पु.ल. देशपांडे केशवसुत म्हणजे व.पु.काळे असल्या टाईपची उत्तरे तिथे हसतमुखाने खूप जणांनी दिली त्यानंतर मला काही काळ खूप विनोदी वाटले आणि हसलो वगैरे मग मात्र सारेच कारुण्यपूर्ण आणि दु:खदायक झाले...पुन्हा कोणत्या चॅनलने हा प्रकार केला नाही बहुतेक... अर्थात त्या निमित्ताने त्या पोरांच्या कानावर काही साहित्यिक नावे पडली, हे ही नसे थोडके...कदाचित यासाठीच साहित्य संमेलन घेत असावेत... यातून कोणताही ठाम निष्कर्ष काढायची इच्छा नाही... एक अनुभव म्हणून नोंदवावेसे वाटले, इतकेच.. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

लग्नाआधी नि लग्नानंतर !

संदीप चित्रे ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
राम राम मंडळी --'शादी से पहले और शादी के बाद' ह्या माझ्या हिंदी कवितेचा मराठी अनुवाद :) ------------------------------- लग्नाआधी हाती हात शब्दांमधे मधुर मिठास फोनवर बोलणं तासनतास भेटल्यावरही रोजचं खास ..१ आकाशीचा रंग निळा वा असो घनघोर वर्षा कप कॉफीचा, एक छोटासा दोन जीवांना हो पुरेसा ..२ लग्न होता सारे संपले तिचे 'ना' केवळ नाव बदले संध्याकाळी येतो घरी मी घेऊनिया भाजीचे ओझे ..३ तसे एकांती बोलतो अजूनि वेळेचा ना हिशोब ठेवूनि घरखर्च नि 'फी' पोरांची जमा संपते चुटकीसरशी ..४ मात्र आटलं प्रेम नाही पण सांगाया वेळ नाही करता संवाद नजरेतूनी शब्दांचा फुका खेळ नाही ..५ -------------------------- w

जालावरील संक्षिप्त शब्द

विद्याधर३१ ·

खवः खरड वही खफः खरडायचा फळा सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

चतुरंग 25/06/2008 - 22:56
बेला - बेसनलाडू पिडा - पिवळा डांबिस धमु - माल मुलगा छोटि - छोटी टिंगी केसु - केशवसुमार (कृपया अहघ्या (अत्यंत हलके घ्या)) :) चतुरंग

टारझन 26/06/2008 - 04:26
ह.भ.प. :- ळूच जी ळवणारा भापो : भावना पोहोचल्या स्वलाकन : स्वता:ची लाल करुनघेऊ नये कुबड्या खविस
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

In reply to by टारझन

अजुन ऐक ह.भ.प.: हरभरे भरडण्यात पटाईत ह.भ.प.: हरी भक्त परायण (फक्त अती सात्वीक लोकांसाठी) सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

छोटा डॉन 26/06/2008 - 08:36
हा माझा आणि तात्यांचा फेवरीट .... " आ. का. का. क. ना. हे. ज. जा. आ." म्हणजे " आम्हाला काव्यातले काहीही कळत नाही हे जग जाहीर आहे" हा धम्याचा ... "क. ठ. हा. मा. घे. स्मा." म्हणजे " कपाळावर ठप्पकन हात मारुन घेणारी स्मायली" ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

खवः खरड वही खफः खरडायचा फळा सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

चतुरंग 25/06/2008 - 22:56
बेला - बेसनलाडू पिडा - पिवळा डांबिस धमु - माल मुलगा छोटि - छोटी टिंगी केसु - केशवसुमार (कृपया अहघ्या (अत्यंत हलके घ्या)) :) चतुरंग

टारझन 26/06/2008 - 04:26
ह.भ.प. :- ळूच जी ळवणारा भापो : भावना पोहोचल्या स्वलाकन : स्वता:ची लाल करुनघेऊ नये कुबड्या खविस
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

In reply to by टारझन

अजुन ऐक ह.भ.प.: हरभरे भरडण्यात पटाईत ह.भ.प.: हरी भक्त परायण (फक्त अती सात्वीक लोकांसाठी) सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

छोटा डॉन 26/06/2008 - 08:36
हा माझा आणि तात्यांचा फेवरीट .... " आ. का. का. क. ना. हे. ज. जा. आ." म्हणजे " आम्हाला काव्यातले काहीही कळत नाही हे जग जाहीर आहे" हा धम्याचा ... "क. ठ. हा. मा. घे. स्मा." म्हणजे " कपाळावर ठप्पकन हात मारुन घेणारी स्मायली" ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
सध्या आपण आंतरजालावर खूप शब्दांची संक्षिप्त रूपे वापरतो. जसे १) व्य. नि. / विरोप = व्यक्तिगत निरोप. २) ह. ह. पु. वा. = हसून हसून पुरे वाट ३) पु. ले. शु. = पुढील लेखनाला/स शुभेच्छा. यातील काही शब्दांचे पूर्णार्थ माहीत नसल्यास बरेच वेळा प्रतिसादांचा अर्थे समजत नाही. तरी आपण वापरत असलेले संक्षेप येथे नोंदवावे यासाठी हा धागा सुरु करत आहे. प्र क टा आ म्हणजे काय?

थोडक्यात, न विचारलेली गम्मत

श्रीकृष्ण सामंत ·

ध्रुव, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

ध्रुव, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
लेखनविषय:
लेखनप्रकार
“सुख जवापाडे दुःख पर्वता एव्ह्डे” यालाच, ”जीवन ऐसे नांव ” असं म्हणतात. जीवनात, ”कधी खुषी कधी गम” असतं, बालपण,तरूणपण आणि म्हातारपण हे शेवट पर्यंत जगल्यावर आयुष्यातल्या ह्या अनुभवायच्या पायऱ्या आहेत असं वाटतं. वसंत,ग्रीष्म वगैरे आयुष्यात ऋतु येतच राहणार. “नाचरे मोरा आंब्याच्या वनांत “ असं म्हणता,म्हणता “कां नाही हंसला नुसते मी नाही म्हटले नसते” असं म्हणे पर्यंत, ”मोहूनीया तुज संगे नयन खेळले जुगार” असं म्हणताना “जीवनात ही घडी अशीच राहूदे” असं म्हणावसं वाटत नाही असं मुळीच नाही. आणि,नंतर “थकले रे नंदलाला” असं म्हणायला काहिही वाटत नाही. ”जन पळभर म्हणतील हाय,हाय “ म्हणण्याची वेळ केव्हां येऊन

आता कशाला उद्दयाची बात

श्रीकृष्ण सामंत ·

सहज 25/06/2008 - 22:20
सामंत साहेब आज न लिहता उद्या लिहले असते तरी चालले असते!! ;-) आज उद्या कधीतरी इतर लोकांना प्रतिसाद द्या मग परवापासुन परत लेख, कविता लिहा. कृ. ह. घ्या.

In reply to by सहज

उद्दाचा उद्दया म्हणजेच तुमच्या भाषेत "परवा" ते तर मी करीतच आहे www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर 28/06/2008 - 08:32
काल, आज, उद्या? अहो काय ह्या कोलांट्या उड्या लावल्या आहेत? तुम्हाला नक्की म्हणायचं काय आहे ते कालही कळलं नव्हतं, आजही कळत नाहीये आणि उद्याही बहुदा कळणार नाही! :) आपला, (फक्त कालचा अन् आजचा, उद्याचं माहीत नसलेला!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

नमस्कार तात्याराव, म्हणूनच मी फक्त एव्हडंच म्हणत आहे "आता कशाल उद्दाची बात" www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

शेख-स्पिअर साहेब, प्याले रिचवून कविता सुचण्याचे दिवस आता गेले साहेब. एव्हडं खरं माझी ही कविता एकदा वाचून पिल्या सारखं कदाचीत वाटावं. किंवा पिऊन ही कविता एकदा वाचल्यावर "त्यापेक्षा आणखी एक पेला बरा" असंही वाटणं संभवतं. कविता सुचण्यासाठी प्याले रिचविण्याचे निमीत्त करणं हे काही खरं नाही बघा! मी स्वतः मात्र "सुपारीचं खांड" पण खात नाही.पेले कुठून रिचविणार सांगा? www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

अभिज्ञ 30/06/2008 - 22:44
किती प्याले रिचवल्यावर अश्या कविता सुचतात? :( सामंतजी, आपण काय करावे आणि काय करु नये हे सांगायचा मला काहिहि अधिकार नाहि. तरिहि एक गोष्ट खटकली ती सांगाविशी वाटते, आपले इथे बरेच लेखन आढळले,किमान तीस धाग्यांवर आपल्या प्रतिक्रिया आहेत. अन त्यातले २८ धागे हे आपणच सुरु केलेले आहेत.फ़ार क्वचित आपण इतर विषयांना प्रतिसाद देताना दिसता. इथे लिहिणारा प्रत्येकजण हा बाकिच्यांच्या लिखाणावर ब-या वाइट का होइना प्रतिक्रिया देताना आढळतो. तसा प्रकार आपल्या बाबतीत घडताना दिसत नाहि. इथे बाकिच्यांना प्रतिक्रिया लिहायलाच पाहिजे असा काहि नियम वगैरे नाहि..नसावा.... परंतु इथला एक नियमित वाचक म्हणून हि बाब खटकली,म्हणुनच ह्या प्रतिक्रियेचा खटाटोप. असो, तात्या,ह्या प्रतिक्रियेत काहि वावगे आढळल्यास ती जरुर उडवून लावावी,हि विनंती. अभिज्ञ

In reply to by अभिज्ञ

विसोबा खेचर 30/06/2008 - 23:45
अभिज्ञराव, तात्या,ह्या प्रतिक्रियेत काहि वावगे आढळल्यास ती जरुर उडवून लावावी,हि विनंती. आपल्या प्रतिक्रियेत काही वावगं असेल तर ते इतकंच की आपल्या प्रतिसादाचा 'आता कशाला उद्याची बात...' या कवितेशी काहीही संबंध नाही. ते विषयांतर वाटते व आपण आपले मत सामंतसाहेबांना पोष्टकार्ड पाठवून कळवायला हवे होतेत! असो, बाकी मी आपल्याशी पूर्ण सहमत आहे. परंतु सोडून द्या! कुणाला प्रतिक्रिया द्यायची किंवा नाही हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. शिवाय, अहो असतो एकेकाचा कुणालाही दाद न देण्याचा स्वभाव! त्याला काय इलाज? किंबहुना, मिपावरील इतर बरेचसे लेखन हे सामंतसाहेबांना कुठलीच बरीवाईट दाद देण्याच्या लायकीचे वाटत नसेल! कारणं अनेक असू शकतात... असो, आपला, (विश्लेषक) तात्या.

In reply to by अभिज्ञ

अभिज्ञजी, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.आपलं ऑबझरवेशन खरं आहे,आपल्याला खटकण्याजोग आहे,आणि आपल्या प्रतिक्रियेचा खटाटोप अगदी योग्य आहे. त्याचं असं आहे,मला ह्या संस्थळावर येवून अवघे एक दोन आठवडे झाले असतील.ह्या बहुचर्चीत संस्थाळावर मी एव्हडा रमून जाण्याचं मुख्य कारण माझ्या कविता अथवा लेखावर एव्हड्या अंतःकरणापासून लिहिलेल्या प्रतिक्रिया येतात की माझा मीच त्या वाचून आणि त्याला उत्तर देवून हरवून जातो. आता पावेतो मी माझ्या लेखनावरच्या प्रतिक्रियेचा सूर,नूर आणि किती धूर होतो ते निरखून पहात आणि वाचत होतो. मी या संस्थाळावरचे लेखन वाचत नाही असं नाही.पण एव्हडं खरं की जात्याच मी टिका केलीच पाहिजे म्हणून करायला उद्दयुक्त होत नाही.याचा अर्थ इतर तसं करतात असं मला मुळीच म्हणायचं नाही,नव्हे तर मला ते तंत्र कदाचीत जमत नसावं.पण मनाला अत्यंत भावलेलं एखाद्दा लेखनाचं भरभरून प्रशंसा करायला मागे पुढे पहात नाही. आता इथे आल्यावर जरा सराव झाल्याने बघुया कसं जमतं ते. तात्यांचं टिकास्त्र,डॉ,दिलीपजीचं मार्गदर्शन,फटू,बेसनलाडू,आपल्या सारखे अभिज्ञ यांच्या सुचना,अरूण मनोहर,सहज,राजे,शितल,विजूभाऊ,मदनबाण,पक्या,धृव,वैशाली हसबनीस,विश्वजीत,मयुरे लपते,चतुरंग,प्राजु,शेखर,यशोधरा,चाणाक्य,रुपेश आणि -कुणी चुकलं असेल तर ते अवधाने असं समजू नये- वगैरेची प्रशंसा त्याशिवाय आणखी किती तरी लोकांच्या प्रतिक्रिया वाचून लेखन करायला स्फुर्ति येते हे मात्र नक्कीच. वेळात वेळ काढून माझी पण प्रतिक्रिया देण्याचा मी प्रयत्न करीन. "किंबहुना, मिपावरील इतर बरेचसे लेखन हे सामंतसाहेबांना कुठलीच बरीवाईट दाद देण्याच्या लायकीचे वाटत नसेल!" असा चुकून सुद्धा विचार माझ्या मनात येणं म्हणजे पाप होईल. अहो लेखन ही निर्मिती आहे.अशी माझी धारणा आहे. आणि प्रत्येक लेखाचा मला आदर आहे. मीच माझ्या एका कवितेत म्हणतो " प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे सुगंध देवून सर्वा उल्हासित करावे" आपल्या सगळ्यांचा माझ्यावर कृपालोभ,कृपादृष्टी आणि लेखनावर वक्रदृष्टी ठेवून सुद्धा माझ्या वर लोभ असावा हीच विनंती. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

सहज 25/06/2008 - 22:20
सामंत साहेब आज न लिहता उद्या लिहले असते तरी चालले असते!! ;-) आज उद्या कधीतरी इतर लोकांना प्रतिसाद द्या मग परवापासुन परत लेख, कविता लिहा. कृ. ह. घ्या.

In reply to by सहज

उद्दाचा उद्दया म्हणजेच तुमच्या भाषेत "परवा" ते तर मी करीतच आहे www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर 28/06/2008 - 08:32
काल, आज, उद्या? अहो काय ह्या कोलांट्या उड्या लावल्या आहेत? तुम्हाला नक्की म्हणायचं काय आहे ते कालही कळलं नव्हतं, आजही कळत नाहीये आणि उद्याही बहुदा कळणार नाही! :) आपला, (फक्त कालचा अन् आजचा, उद्याचं माहीत नसलेला!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

नमस्कार तात्याराव, म्हणूनच मी फक्त एव्हडंच म्हणत आहे "आता कशाल उद्दाची बात" www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

शेख-स्पिअर साहेब, प्याले रिचवून कविता सुचण्याचे दिवस आता गेले साहेब. एव्हडं खरं माझी ही कविता एकदा वाचून पिल्या सारखं कदाचीत वाटावं. किंवा पिऊन ही कविता एकदा वाचल्यावर "त्यापेक्षा आणखी एक पेला बरा" असंही वाटणं संभवतं. कविता सुचण्यासाठी प्याले रिचविण्याचे निमीत्त करणं हे काही खरं नाही बघा! मी स्वतः मात्र "सुपारीचं खांड" पण खात नाही.पेले कुठून रिचविणार सांगा? www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

अभिज्ञ 30/06/2008 - 22:44
किती प्याले रिचवल्यावर अश्या कविता सुचतात? :( सामंतजी, आपण काय करावे आणि काय करु नये हे सांगायचा मला काहिहि अधिकार नाहि. तरिहि एक गोष्ट खटकली ती सांगाविशी वाटते, आपले इथे बरेच लेखन आढळले,किमान तीस धाग्यांवर आपल्या प्रतिक्रिया आहेत. अन त्यातले २८ धागे हे आपणच सुरु केलेले आहेत.फ़ार क्वचित आपण इतर विषयांना प्रतिसाद देताना दिसता. इथे लिहिणारा प्रत्येकजण हा बाकिच्यांच्या लिखाणावर ब-या वाइट का होइना प्रतिक्रिया देताना आढळतो. तसा प्रकार आपल्या बाबतीत घडताना दिसत नाहि. इथे बाकिच्यांना प्रतिक्रिया लिहायलाच पाहिजे असा काहि नियम वगैरे नाहि..नसावा.... परंतु इथला एक नियमित वाचक म्हणून हि बाब खटकली,म्हणुनच ह्या प्रतिक्रियेचा खटाटोप. असो, तात्या,ह्या प्रतिक्रियेत काहि वावगे आढळल्यास ती जरुर उडवून लावावी,हि विनंती. अभिज्ञ

In reply to by अभिज्ञ

विसोबा खेचर 30/06/2008 - 23:45
अभिज्ञराव, तात्या,ह्या प्रतिक्रियेत काहि वावगे आढळल्यास ती जरुर उडवून लावावी,हि विनंती. आपल्या प्रतिक्रियेत काही वावगं असेल तर ते इतकंच की आपल्या प्रतिसादाचा 'आता कशाला उद्याची बात...' या कवितेशी काहीही संबंध नाही. ते विषयांतर वाटते व आपण आपले मत सामंतसाहेबांना पोष्टकार्ड पाठवून कळवायला हवे होतेत! असो, बाकी मी आपल्याशी पूर्ण सहमत आहे. परंतु सोडून द्या! कुणाला प्रतिक्रिया द्यायची किंवा नाही हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. शिवाय, अहो असतो एकेकाचा कुणालाही दाद न देण्याचा स्वभाव! त्याला काय इलाज? किंबहुना, मिपावरील इतर बरेचसे लेखन हे सामंतसाहेबांना कुठलीच बरीवाईट दाद देण्याच्या लायकीचे वाटत नसेल! कारणं अनेक असू शकतात... असो, आपला, (विश्लेषक) तात्या.

In reply to by अभिज्ञ

अभिज्ञजी, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.आपलं ऑबझरवेशन खरं आहे,आपल्याला खटकण्याजोग आहे,आणि आपल्या प्रतिक्रियेचा खटाटोप अगदी योग्य आहे. त्याचं असं आहे,मला ह्या संस्थळावर येवून अवघे एक दोन आठवडे झाले असतील.ह्या बहुचर्चीत संस्थाळावर मी एव्हडा रमून जाण्याचं मुख्य कारण माझ्या कविता अथवा लेखावर एव्हड्या अंतःकरणापासून लिहिलेल्या प्रतिक्रिया येतात की माझा मीच त्या वाचून आणि त्याला उत्तर देवून हरवून जातो. आता पावेतो मी माझ्या लेखनावरच्या प्रतिक्रियेचा सूर,नूर आणि किती धूर होतो ते निरखून पहात आणि वाचत होतो. मी या संस्थाळावरचे लेखन वाचत नाही असं नाही.पण एव्हडं खरं की जात्याच मी टिका केलीच पाहिजे म्हणून करायला उद्दयुक्त होत नाही.याचा अर्थ इतर तसं करतात असं मला मुळीच म्हणायचं नाही,नव्हे तर मला ते तंत्र कदाचीत जमत नसावं.पण मनाला अत्यंत भावलेलं एखाद्दा लेखनाचं भरभरून प्रशंसा करायला मागे पुढे पहात नाही. आता इथे आल्यावर जरा सराव झाल्याने बघुया कसं जमतं ते. तात्यांचं टिकास्त्र,डॉ,दिलीपजीचं मार्गदर्शन,फटू,बेसनलाडू,आपल्या सारखे अभिज्ञ यांच्या सुचना,अरूण मनोहर,सहज,राजे,शितल,विजूभाऊ,मदनबाण,पक्या,धृव,वैशाली हसबनीस,विश्वजीत,मयुरे लपते,चतुरंग,प्राजु,शेखर,यशोधरा,चाणाक्य,रुपेश आणि -कुणी चुकलं असेल तर ते अवधाने असं समजू नये- वगैरेची प्रशंसा त्याशिवाय आणखी किती तरी लोकांच्या प्रतिक्रिया वाचून लेखन करायला स्फुर्ति येते हे मात्र नक्कीच. वेळात वेळ काढून माझी पण प्रतिक्रिया देण्याचा मी प्रयत्न करीन. "किंबहुना, मिपावरील इतर बरेचसे लेखन हे सामंतसाहेबांना कुठलीच बरीवाईट दाद देण्याच्या लायकीचे वाटत नसेल!" असा चुकून सुद्धा विचार माझ्या मनात येणं म्हणजे पाप होईल. अहो लेखन ही निर्मिती आहे.अशी माझी धारणा आहे. आणि प्रत्येक लेखाचा मला आदर आहे. मीच माझ्या एका कवितेत म्हणतो " प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे सुगंध देवून सर्वा उल्हासित करावे" आपल्या सगळ्यांचा माझ्यावर कृपालोभ,कृपादृष्टी आणि लेखनावर वक्रदृष्टी ठेवून सुद्धा माझ्या वर लोभ असावा हीच विनंती. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आज कालचा उद्दया असतो आणि आज उद्दयाचा काल असतो मग उद्दया जेव्हा ’आज’ होईल आणि ’आज’ त्याचा ’काल’ होईल तेव्हा त्या उद्दयाच्या उद्दयाला ’आजचा’ ’उद्दयाच’ म्हटलं जाईल आता आज जे होत राहिलंय त्याचं काल म्हणून होत जाणार जे उद्दया म्हणून होणार आहे त्याला आज म्हणून म्हटलं जाणार म्हणून “आता कशाला उद्दयाची बात बघ उडुनी चालली रात भर भरूनी पिऊ रस रंग नऊ चल बुडुनी जाऊ रंगात” हे माणूस सिनेमातलं गोड गाणं शांताबाई हुबळीकरांच्या तोंडून ऐकून मजा यायची. श्रीकृष्ण सामंत