मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संता आणी बंता

अमोल केळकर ·

पक्या 29/06/2008 - 01:35
विनोद गाण्यातून सांगण्याचा प्रयत्न चांगला आहे. 'सख्या रे घामट मी तरूणी ' पेक्षा निश्वितच चांगला.

पक्या 29/06/2008 - 01:35
विनोद गाण्यातून सांगण्याचा प्रयत्न चांगला आहे. 'सख्या रे घामट मी तरूणी ' पेक्षा निश्वितच चांगला.
लेखनविषय:
सरदारजींवरचे आपण नेहमी विनोद ऐकतो इतरांना सांगतो. त्यात ही संता आणी बंता ही आपली आवडती पात्रे. त्यांचा एक विनोद गाण्यातुन सांगण्याचा एक प्रयत्न. कसा वाटला हा प्रयोग ते अवश्य सांगा. आमची प्रेरणा - सध्या माझ्या १ वर्षाच्या मुलीचे अतीशय आवडते बालगीत ससा हो ससा जसा कापुस जसा त्याने कासवाशी पैज लाविली ! वेगे वेगे जाऊ नी डोंगरावर जाऊ ही शर्यत रे अपुली !!

ही तुमचीच मुलगी का?

श्रीकृष्ण सामंत ·

शितल 30/06/2008 - 01:31
लेखचा आशय मनाला भिडुन जातो, छान लिहिले आहे.

शितल 30/06/2008 - 01:31
लेखचा आशय मनाला भिडुन जातो, छान लिहिले आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
कुणी तरी म्हटलंय. " एखाद्दयाला समजून घेण्यातच वेळ घातला तर त्याच्यावर प्रेम करायची वेळच निघून जाणार.

जखम मनाची ताजी असता

श्रीकृष्ण सामंत ·

फटू 28/06/2008 - 22:14
छान अनुवाद केला आहे... पण प्रांजळ मत सांगायचं तर शब्दशः भाषांतर झाले आहे मुळ हिंदी गीताचे... मुळ शब्दांशी थोडीफार फारकत घेतली असती तर कदाचित अजुन चांगली रचना झाली असती... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

In reply to by फटू

फटूजी, प्रशंसे बद्दल आभार. घडता घडता घडेल ते घडेल अशी माझी वृत्ति असल्याने तसं होतं कोकणातला मी . रापण लावल्यावर जाळ्यात येतात ते मासे-शब्द्-मनात येतात. आपल्याला कुठे कस लावायला जायचंय. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

फटू 28/06/2008 - 22:14
छान अनुवाद केला आहे... पण प्रांजळ मत सांगायचं तर शब्दशः भाषांतर झाले आहे मुळ हिंदी गीताचे... मुळ शब्दांशी थोडीफार फारकत घेतली असती तर कदाचित अजुन चांगली रचना झाली असती... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

In reply to by फटू

फटूजी, प्रशंसे बद्दल आभार. घडता घडता घडेल ते घडेल अशी माझी वृत्ति असल्याने तसं होतं कोकणातला मी . रापण लावल्यावर जाळ्यात येतात ते मासे-शब्द्-मनात येतात. आपल्याला कुठे कस लावायला जायचंय. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
लेखनविषय:
(अनुवादीत.

वळु

राजस ·

बेसनलाडू 27/06/2008 - 22:20
चित्रपट खरोखरच चांगला आहे.तुम्ही मांडलेली चित्रपटाची डावी बाजू हीच त्याची उजवी बाजू कशी,हे सविस्तर सवडीने लिहीन. आज शुक्रवार असला,तरी कार्यालयीन व्यापातून सवड नाही :( (संक्षिप्त)बेसनलाडू

भाग्यश्री 27/06/2008 - 22:40
राजस तुमच्याशी सहमत! मलाही आवडला नाही.. किंवा मी म्हणीन हाईपच्या मानाने बोर वाटला.. वळू माजलेला वाटत नाही,त्याला पकडण्याचा सीनच आवडला नाही, प्रभावळकर, अमृता सुभाष वगैरेंचं काहीही काम नव्हतं पिक्चर मधे ई. .. मला बरं वाटतय अजुन कुणी तरी आहे असं वाटणारं! माझ्या ब्लॉगवर आणि इथे लिहीले आहे.. परत लिहायचा कंटाळा आला.. :( http://bhagyashreee.blogspot.com/

मला चित्रपट आवडला नाही. कधी एकदा तो वळु पकडतील आणि आम्ही याच्यातून सुटू असेच झाले होते. वळु पकडण्यासाठी गावक-यांच्या मुलाखती, प्रेमी जोडीचे फरार होणे, गावातील ते दोघे नेते, जाऊ दे !!! वळुला आता पकडतील तेव्हा पकडतील संपुर्ण चित्रपट पाहतांना मलाच दमुन गेल्यासारखे झाले होते. ग्रामीण भाषेतील संवादात त्यांचे हेल काढुन बोलणे काहीच्या काहीच. असो, चित्रपट नाहीच आवडला.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वसाधारणपणे मला चित्रपट आवडला.. व्यक्तिरेखा मस्त होत्या... पहिला अर्धा पाउण तास मला तरी भरपूर मजा आली... हसलो... दोन नेत्यांची चढाओढ, डॉक्युमेंटरीची गंमत छान...प्रभावळकर आणि निर्मिती सावंत यांचा पहिला सीन उत्तम... नंतर सिनेमा एकदम संथ झाला, काही घडेना... .. खटकलेल्या गोष्टी १. अतुल कुलकर्णी इतका गोंधळलेला कधीच पाहिला नव्हता. म्हणजे नेहमीसरखी इन्टेन्स (!) ऍक्टिंग करायचीय की चित्रपटाच्या जॉनरप्रमाणे विनोदी हे काही ठरेना बुवा त्याचे. २. वळू अगदीच सुमार .... ( लांबून एकदा बरा दिसला पण मागे लागतो त्या दृश्यात लोक उगीच का घाबरतात असे वाटले मग सगळा पर्पजच बोंबलला सिनेमाचा) ३. प्रभावळकरांचे सतत परसाकडेला जाणे यात विनोद काय ते कळेना... ______________________________________- ( पण तरी सिनेमा आवडला असंच म्हणेन... आपलं कसं आहे, एकदा डोक्यावर घ्यायचा म्हटलं की अगदी गुदमरून जाईल इतकं कौतुक करायचं आणि ठोकून काढायचं म्हटलं की मग बरं काही पहायचंच नाही... चालायचंच)

In reply to by डॉ. श्लोक _भातखंडे

राजस 28/06/2008 - 09:07
एकदा डोक्यावर घ्यायचा म्हटलं की अगदी गुदमरून जाईल इतकं कौतुक करायचं आणि ठोकून काढायचं म्हटलं की मग बरं काही पहायचंच नाही या दोन्ही गोष्टींना माझा विरोध आहे. परंतु डोक्यावर घ्यायचा तर त्यासाठी चित्रपट सुद्धा तेवढाच चांगला हवा ना. - राजस.

राजस 28/06/2008 - 08:31
चित्रपट आवडला नाही याच्याशी सहमत मित्र आहेत हे बघुन फार बरे वाटतेय. मला तर वाटले होते थोड्याफार शिव्या खाव्या लागतील. एखादा मराठी चित्रपट / दिग्दर्शक पुढे चाललाय तर मराठी माणसेच लागली पाय ओढायला असे ऐकायला मिळेल असे वाटले ;). त्यामुळे फक्त माझे मत आहे हो असा पवित्रा घेतला ;)). भाग्यश्री मायबोलीच्या दुव्याबद्दल धन्यवाद. तिथे सुद्धा दोन्ही मते वाचायला मिळतात. 'आवडला व नाही आवडला' अशी. आवड्ला असे म्हणणार्‍यांचे, साधा चित्रपट आहे, म्हणुन आवडला असे काही म्हणतात तर काही वळु हा प्रतिक आहे फक्त म्हणुन आवड्ला असे म्हणतात. परंतु त्यांनी toilet jokes (हा तिथे वापरलेला शब्द आहे) चा मुद्दा वगळलाय. असो. आतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट हवा म्हणजे वळु ज्युरासिक पार्क सारखा दिसायला हवा असे नव्हे. तर कथा, पटकथा, संवाद हे उत्कृष्ट पातळीवरचे हवेत असे वाटते. असो. कदाचित वळु ची बर्‍याच ठिकाणी चर्चा झाल्यामुळे इथे जास्त प्रतिक्रीया आल्या नसतील. परंतु तरीसुद्धा मि.पा. करांनी आपली मते इथे मांडावीत. बेसनलाडु आपण सुद्धा वेळ काढुन प्रतिसाद द्यावा अशी विनंती करतो. अवांतर - माझे मराठी संस्थळावरचे पहिलेच लिखाण, मि.पा. वरच चालु करतोय. त्या दृष्टीने लिखाणाचे सुद्धा परिक्षण केले तरी चालेल. आपला राजस.

विजुभाऊ 28/06/2008 - 13:28
मराठी चित्रपटात पहिल्यांदाच इतक्या प्रकारची भाषा एकाच गावातले गावकरी बोलतात नगरकडची साता-याची पुणेरी ग्रामीण पुणेरी नागरी कोल्हापुरी आणि औरंगाबादची आणि वैदर्भी हीसर्व वैषिश्ठ्ये असणारी भाषा असणारे गाव महाराष्ट्रात कोठे आहे. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विसोबा खेचर 28/06/2008 - 16:40
अलिकडे मराठी चित्रपट पाहणं सोडूनच दिलंय. म्हणजे तसे पाहतो, तेवढ्यापुरते बरे वाटतात परंतु चिरकाल स्मरणात राहतील इतके खास वाटत नाहीत. राजाभाऊ-गदिमा-बाबूजी, या त्रयीने दिलेला सुवर्णकाळ आता पुन्हा येणे नाही! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सूर्य 28/06/2008 - 21:28
राजाभाऊ-गदिमा-बाबूजी, या त्रयीने दिलेला सुवर्णकाळ आता पुन्हा येणे नाही! सहमत - सूर्य.

वळू.. एकदम अचूक निरिक्षण राजसराव! अनेक लोका॑नी आवर्जून बघायला सा॑गितला म्हणून परवा पाहिला.. स्टार काष्ट असूनही मला बोअर झाला... बिबटे पकडणार्‍या गड्डमवारसाहेबा॑ना अ॑गावरची माशीसुद्धा न उडवणार्‍या वळूला पकडणे एव्हढे अवघड का जावे.. खर॑ म्हणजे दुर्गम गावात राहणारी माणसे बैलाला घाबरणे ही गोष्टच अशक्य वाटते..गावात दोन तट असणे ह्यातही नवीन काय आहे.. न॑दू माधवने (नेहमीप्रमाणे) अभिनय छान केला आहे पण मुळात कथानकातच (स्क्रिप्ट) काही दम वाटला नाही.. जीवन्याने चा॑गले काम केले आहे. हळद रूसली कु॑कु हसल॑ कि॑वा लेक चालली सासरलाच्या तुलनेत 'बरा' एव्हढाच शेरा!

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

अघळ पघळ 28/06/2008 - 22:44
हळद रूसली कु॑कु हसल॑ कि॑वा लेक चालली सासरलाच्या तुलनेत 'बरा' एव्हढाच शेरा! अगदी मनातलं बोललात दाढे साहेब. (मिपाचे चित्रपट तज्ञ लाडू साहेबांच्या एक्सपर्ट मताच्या प्रतिक्षेत) अघळ पघळ :)

शैलेन्द्र 28/06/2008 - 22:50
"बर्‍याच दिवसांनी मराठी चित्रपट बघण्याचा योग आला. खरे तर मराठी चित्रपट बघायला मला आवडते. मध्यंतरीच्या काळात सचिन व महेश कोठारे चे चित्रपट छान असायचे."" कोणते हो ते चित्रपट?

आपला अभिजित 29/06/2008 - 09:43
परीक्षण कर्‍अणार्‍या इथल्या अनेकांना त्याची पार्श्वभूमी माहिती नाही, असे जाणवले. `जीवन्या'ने, `जीवन्या'ची भूमिका करणार्‍या नटाने, असे उल्लेख काहींनी केले आहेत. तो गिरीश कुलकर्णी या चित्रपटाचा कथा-पटकथा लेखक आणि निर्माता आहे, हेही माहीत नसेल, तर बोलण्यात काही अर्थ नाही. `हल्ली मी मराठी सिनेमाच पाहत नाही,` असं म्हटलं, की प्रत्येक जण मराठी सिनेमांना बोल लावायला मोकळा होतो. गदिमा-बाबूजी-राजा परांजपे यांच्या आठवणींत विव्हळ होणेही खूप सोपे आहे. तुम्ही अप्रतिम रहस्य आणि मनोवैज्ञानिक गूढ असलेला `कदाचित` पाहिलाय? श्वास, तुझ्या-माझ्यात, टिंग्या, आम्ही सातपुते, नवरा माझा नवसाचा, एक उनाड दिवस, सरीवर सरी, तू तिथं मी, सरकारनामा, बिनधास्त, क्षण असे उत्तमोत्तम चित्रपट पाहिलेत? काही त्रुटी वगळता सातच्या आत घरात, सावरखेड एक गाव आदी चित्रपटही आधुनिकता आणि तंत्राच्या बाबतीत उत्तम होते. `वळू' हा काही शतकातील सर्वोत्तम चित्रपट आहे, असं मी म्हणत नाही. पण तो उत्तम आणि वेगळा आहे. वळू हे प्रतीक वापरून गावचं उत्तम चित्र उभारणं, हा मूळ उद्देश आहे, आणि तो साध्य झालाय. चित्रपट ज्याभोवती घडतो, तो वळू अगदीच गरीब वाटतो, असं मलाही वाटलं. पण हा अगदी लो बजेट चित्रपट होता. नावाजलेल्या कलाकाराना घेण्याचं काही प्रयोजन नव्हतं, पण ती प्रसिद्धीसाठीची व्यवस्था असावी. दिलीप प्रभावळकरांचा विनोद थोडा पातळी सोडून आहे, हे खरं. हा चित्रपट तयार झाल्यानंतर `मुक्ता आर्टस' त्याच्याशी जोडली गेली, हे विसरता कामा नये. जेवढी प्रसिद्धी झाली, तेवढा वळू ग्रेट नाही, हे कबूल. (या न्यायाने साडे-माडे तीन आणि दे धक्का तर प्रसिद्धीच्या मानाने शतपटीने वाईट होते.) पण तरीही वळू `वाईट' कुठल्याही प्रकारे म्हणता येत नाही. निदान मराठी चित्रपट नियमितपणे न बघणार्‍यांना तरी तो अधिकार नक्कीच नाही!

In reply to by आपला अभिजित

भाग्यश्री 29/06/2008 - 10:24
मी तुम्ही उल्लेखलेले जवळपास सगळे पिक्चर्स पाहीलेत.. आणि बरेचसे आवडले आहेत. निदान करमणूक या क्रायटेरीयामधे ते पास झालेत.. मला वळू पाहून करमणूक नाही झाली म्हटलं तर काय प्रॉब्लेम आहे? प्रत्येकाची आवड.. ! तुम्हाला जर मला आवडणारा पिक्चर, आवडला नाही तर उद्या मी हे नाही म्हणणार की तुम्हाला असं म्हणायचा अधिकार नाही.. पिक्चर पाहणार्‍या प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे,आणि दुसर्‍याच्या मताचा आदर करावा हे समजते.. बाकी,वळू हे प्रतीक वापरून गावचं उत्तम चित्र उभारणं, हा मूळ उद्देश आहे ते वळू प्रतिक बितिक बर्‍याच लोकांना झेपलं नाही, हे अपयश नाही का वाटत? मला तरी वाटले..म्हणून हा खटाटोप.. जाता जाता, जिवन्याच काम करणारा तो गिरीष कुलकर्णी आहे,त्याने काय काम केलय, हे माहीत आहे, पण जर ते माहीत असल्याने काय फरक पडतो?? आणि ते माहीत नसेल तर बोलायचा अधिकार नाही?!! काहीही हा! लोकं त्यांना वाटतय ते बोलतात,बर्‍यापैकी मुद्दे मांडून बोलतात, तर ते त्यांच मत, असं समजून तुम्ही फक्त चांगल्या बाजू मांडा की राव.. उगीच नावं ठेवणार्‍या लोकांना का नावं ठेवताय??

In reply to by आपला अभिजित

राजस 29/06/2008 - 10:25
अभिजीत आपल्या मताचा मी आदर करतो. एखाद्या मराठी चित्रपटाबद्दल मत मांडणे किंवा त्याचे समीक्षण करणे म्हणजे त्या चित्रपटाला बोल लावणे नव्हे. 'वळु' या चित्रपटाचा एवढा गवगवा होतो आहे तर तो खरोखरच चांगला आहे की नाही या बद्दल मत मांडणे यात काय चुक आहे ? कि बाकीचे (पेपरमधे व इतर ठिकाणी ) चांगले म्हणत असतील म्हणुन आपणही 'चांगला आहे' असे आंधळेपणाने म्हणायचे. माफ करा अभिजीत साहेब पण हे नाही जमत आपल्याला. गदिमा-बाबूजी-राजा परांजपे यांच्या आठवणींत विव्हळ होणेही खूप सोपे आहे. होणारच हो. ते चित्रपट आठ्वुन तर बघा. काही त्रुटी वगळता सातच्या आत घरात, सावरखेड एक गाव आदी चित्रपटही आधुनिकता आणि तंत्राच्या बाबतीत उत्तम होते. तंत्राच्या बाबतीत वळु सुद्धा चांगला आहे असे माझे मत मी मांडले आहे. तुम्ही बहुतेक लेख नीट वाचलेला दिसत नाही. दिलीप प्रभावळकरांचा विनोद थोडा पातळी सोडून आहे, हे खरं. थोडा ? तो बराच पातळी सोडुन व खालच्या दर्जाचा आहे असे माझे मत आहे. (या न्यायाने साडे-माडे तीन आणि दे धक्का तर प्रसिद्धीच्या मानाने शतपटीने वाईट होते.) पण तरीही वळू `वाईट' कुठल्याही प्रकारे म्हणता येत नाही. याच न्यायाने वळु ला चांगले म्हणता येणार नाही. अभिजीत साहेब जर मराठी चित्रपटाचा दर्जा चांगला व्हावा असे वाटत असेल तर आपण एवढ्या तेवढ्या वर खुष होउन चालणार नाही हो. एकदा लो बजेट चित्रपट आहे म्हटले तर कसाही चित्रपट काढण्याचे लायसन्स मिळाले असे नाही. बाकी जिवन्या या कलाकाराबद्द्ल. त्याने केलेल्या अभिनयाबद्दल सगळ्यांनी कौतुक केले आहे. याचा अर्थ त्याच्या बाकीच्या भुमिका काय आहेत हे माहीत नाही असा होत नाही. असो. आपला - राजस

शेवटि ज्याची त्याची आवड म्हणायची आणि सोडून द्यायचे असेल तर वळू टु़कार म्हणून सोडून देता येईल. पण एकूनच वळूच्या अनुषंगाने उभे केलेले गाव आणि त्यातील भानगडी मात्र पटल्या. जसे डॉक्युमेंट्री जर सरकार दरबारी दाखवली गेली तर आपल्याला फायदा होईल म्हणून बर्‍याच लोकानी वैयक्तिक मागण्या बोलून दाखवणे. वळू खरेच मारतो का नाही हे न बघता तो केवळ मारकुटा आहे असा प्रचार करणे आणि इतर कोणतीही गोष्ट वळूच्या नावावर खपवणे. अशा गावातल्या इतर भानगडी उत्कृष्टपणे दाखवल्या आहेत. वळू मला तर फार आवडला बुवा. पुण्याचे पेशवे

वेताळ 29/06/2008 - 10:35
माझ्या मित्रानी हा सिनेमा पाहिला अन मला सांगितले होते अजिबात बघु नकोस इतका रद्दड सिनेमा आहे.आजकाल मराठी चित्रपटाना चांगले दिवस आले आहेत हे म्हटले जाते ते कशाबद्दल अजुन कळाले नाही.का सबसिडी मिळवण्यासाठी हे लोक इतके गचाळ पिक्चर काढत आहेत.माझे एक मत आहे भरत जाधव ला अजिबात टाईमिंग जमत नाही. मकरंद ला आता हेल पुरे असे सांगण्याची पाळी आली आहे.बाकी अभिनेत्रीच्या बाबतीत बोलणे न बरे. हळद रूसली कु॑कु हसल॑ कि॑वा लेक चालली सासरलाच्या तुलनेत 'बरा' एव्हढाच शेरा! हे मात्र दाढे साहेब मला पटले नाही.लेक चालली सासर ला हा महाराष्ट्रात वळु पेक्षा खुप चालला व त्याने निर्मात्याला पैसा मिळवुन दिला. यशस्वी सिनेमा म्हणजे कोणता? ज्याला चार समिक्षकानी पाहुन वाहवा दिली तो का जो हजारो प्रेक्षकानी तिकिट काढुन थियटर मध्ये पाहिला तो? वळु सिनेमा विनोदी म्हणुन बघायला जाता व न हसता परत येता त्या पेक्षा लेक चालली सासरला पिक्चर बघुन किमान मुली तरी रडतात. काहीहि असो आता आपली आवड निवड बदललेली आहे. आमिरखान ने वळु पाहिला म्हणुन वळु पाहणारे खुप आहेत.जसे मुक्ता आर्टचे नाव वळु बरोबर आहे म्हणुन पाहणारे आहेत तसे. मला वाटत नाही आमिर ला व सुभाष घई ना नीट मराठी येत असावे. असो आता आपले बच्चनसाहेब ही मराठी सिनेमा काढणार आहेत.आता त्याना का मराठीचा पुळका आला आहे हे सांगायची गरज नाही. वेताळ

देवदत्त 29/06/2008 - 12:51
काल ही चर्चा वाचली व योगायोगाने रात्रीच 'वळू' पाहण्याचा योग आला. पण पूर्ण पाहता आला नाही. अर्धाच पाहिला. त्यामुळे सिनेमा किती चांगला/वाईट ह्याबाबत ठोस मत देणे चुकीचे ठरेल. पण जेवढा पाहिला तेवढा सिनेमा हळू हळू चालणारा वाटला. तेवढी पकड घेऊ शकला नाही म्हणजेच पुढे काय होणार ह्याची उत्कंठा लागून राहिली नाही. तरी जमेल तेव्हा हा सिनेमा मी पूर्ण पाहीनच. त्याला पकडण्यासाठी फॉरेस्ट ऑफीसरची नेमणुक विचीत्र वाटते. सुरूवातीलाच फोनवर बोलणे झाल्यावर तो (ऑफिसर) आपल्या बायकोला सांगतोच की 'महत्वाची मिटींग सोडून मला तिकडे का पाठवत आहेत ते कळत नाही. काहीतरी कारण असेल.' ते कारण सिनेमात पुढे सांगितले आहे का? नसेल तर मग त्या वाक्यातच आपल्याला उत्तर मानावे लागेल :) त्यात सरकार राज मधली दिलीप प्रभावळकरांची भुमिका बघितल्यानंतर त्यांना या भुमिकेत बघायचे म्हणजे एक शिक्षा आहे. ते तर आहेच हो. एका सिनेमात लोकांना एखाद्याचे काम आवडले की त्यांच्याबद्दल अपेक्षा वाढतात किंवा त्याच प्रकारच्या भूमिकेच्या अपेक्षा आपल्या मनात असतात. तसे म्हणायला गेलो तर सरकार राज मधील दिलीप प्रभावळकरांची भूमिका मला एवढी खास नाही वाटली. त्यामागे हेच कारण असेल. म्हणूनच अतुल कुलकर्णीही एवढा खास नसेल वाटला. राजाभाऊ-गदिमा-बाबूजी, या त्रयीने दिलेला सुवर्णकाळ आता पुन्हा येणे नाही! सहमत. चालतं हो तात्या. हे सर्व बाबतीत आहे. चितळे मास्तर म्हणालेच की 'एव्हरीथींग हॅज चेंज्ड'. ;) (अहो, इथे 'ज्' कसा वेगळा ठेवावा? :( ) आजकाल मराठी चित्रपटाना चांगले दिवस आले आहेत हे म्हटले जाते ते कशाबद्दल अजुन कळाले नाही.का सबसिडी मिळवण्यासाठी हे लोक इतके गचाळ पिक्चर काढत आहेत. यशस्वी सिनेमा म्हणजे कोणता? ज्याला चार समिक्षकानी पाहुन वाहवा दिली तो का जो हजारो प्रेक्षकानी तिकिट काढुन थियटर मध्ये पाहिला तो? वेताळराव, एकाच प्रतिसादात तुम्ही परस्परविरोधी विधाने लिहिलीत असे वाटते. एक वळू आवडला नाही म्हणून तुम्ही सर्व चित्रपटांना नावे ठेवत आहात का? तुम्हीच लिहिल्याप्रमाणे इतके वर्षे मराठी सिनेमाला नावे ठेवणार्‍या प्रेक्षकांनी जर आता हजारोंच्या घरात सिनेमागृहात जाऊन मराठी सिनेमे पाहणे सुरू केले, त्यांना यश दिले, मग का नाही म्हणावे की मराठी सिनेमांना चांगले दिवस आले आहेत? मी तर मानतो की मराठी सिनेमा बदलला आहे. त्यांना प्रेक्षक पुन्हा मिळाला. ह्यामागे नट, लेखक, दिग्दर्शक, जाहीराती, सरकार आणि मराठी वाहिन्या सर्वांचाच हातभार आहे. मी ही १० वर्षांपासून जो वाद घालत आलो आहे की 'तुम्ही चांगले सिनेमे द्या, आम्ही पाहू', हे आता माझ्या समोर साध्य झालेले दिसत आहे. :) अभिजीत ह्यांचे म्हणणे पटते. पार्श्वभूमी माहित असली की आपल्या सिनेमाबद्दलच्या अपेक्षा/ मते बदलतात. (सिनेमाच का, बहुतेक सर्व गोष्टींत हे लागू पडते) आणि सध्या मी एकच करतो, नवीन सिनेमा पाहायला जाताना/घेताना मी जास्त अपेक्षा ठेवत नाही. त्यामुळे मग थोड्या हलक्या वातावरणात सिनेमाची मजा लुटता येते :D

गिरिजा 29/06/2008 - 19:49
मला असं वाटत की, "वळू" बद्दल खूप प्रसिद्धी झाल्यामुळे तो बघितला आणि आवडला नाही, म्हणुन अशा प्रतिक्रिया येत असाव्यात. पण चित्रपट वाईट / चांगला हा आपल्यापुरता असतो. त्याला "जनरलाईज्ड वाईट / चांगला" म्हणु शकत नाही. खूप प्रसिद्धी झाल्यावर आपण काहीतरी अपेक्षा ठेवून जातो आणि आपल्याला आवडणारं काही नसलं की "वाईट" म्हणुन टाकतो. "सरकार राज" बद्दल ही मि. पा. वर बरीच चर्चा झाली आहे. प्रत्येकाची आवड, विचार करण्याची पद्धत, स्वभाव, एखाद्या गोष्टीमध्ये इंव्हॉल्व्ह होण्याची सवय या सगळ्या गोष्टी या बाबतीत महत्वाच्या आहेत. जसं की - काहींना कथानक अगदीच साधे आहे असे वाटले आणि म्हणुन "वळू" आवडला नाही, तर काहींना कथानक साधे असुनही सादरीकरण आवडल्याने "वळू" आवडला. मी वयाने आणि अनुभवानेही लहान आहे, पण मला राजा परांजपेंचा "जगाच्या पाठिवर" आवडला नाही. हा फरक विचार करण्याची पद्धतीत आहे. त्या पिक्चरमध्ये इतरांना जे भावलं, ते मला जाणवलच नाही, पण म्हणुन मी तो वाईट म्हणणार नाही. अशा गोष्टींवर मी चर्चा करतच नाही कधी पण अगदीच राहवलं नाही, "सरकार राज" च्या चर्चेत मी म्हटल्याप्रमाणे, प्रत्येक गोष्टीत काही ना काही चांगले असतेच, आणि नेहमी असा विचार करून बघावा, आपण तर एवढंसुद्धा करू शकत नाही. -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

मी तर मानतो की मराठी सिनेमा बदलला आहे. त्यांना प्रेक्षक पुन्हा मिळाला. ह्यामागे नट, लेखक, दिग्दर्शक, जाहीराती, सरकार आणि मराठी वाहिन्या सर्वांचाच हातभार आहे. मी ही १० वर्षांपासून जो वाद घालत आलो आहे की 'तुम्ही चांगले सिनेमे द्या, आम्ही पाहू', हे आता माझ्या समोर साध्य झालेले दिसत आहे संपूर्ण सहमत .. गाण्यांच्या बाबतीत थोडी मेहनत घ्यायला हवी असे वाटते .. जितक्या संख्येने सिनेमे येतायेत तितकी चांगली गाणी मला ऐकायला मिळाली नाहीत.

सचीन जी 30/06/2008 - 13:39
मी गेल्या कित्येक वर्षात - काय द्याचे बोला, देवराई आणि नवरा माझा नवसाचा हे दोन / तीनच मराठी सिनेमा पाहिले आणि क्षमस्व पण मला ते एकदम टुकार वाटले ( देवराई सुद्धा). या पेक्षा सचिन आणि महेशचे काही जुने चित्रपट नक्किच फार बरे होते असं वाटतं. दादा कोंडके, शांताराम बापु तर अप्रतिमच ! पण राजदत्त, जब्बार पण आवडले. मधे शरद पिळगावकरांचा अपराध बघण्याचा योग आला. काळाच्या पुढचा पण व्यावसायिक चित्रपट! या दर्जाचे चित्रपट कधी येणार ? मकरंद, भरत इ.इ. भरताड आणि मोनोटोनस मंडळीना आणि किती दिवस झेलायचं? सचीन जी

In reply to by सचीन जी

भाग्यश्री 30/06/2008 - 22:15
देवराई फार छान वाटला मला.. स्क्रिझोफेनिक लोकांबद्दल मला तरी तेव्हाच नीट कळाले,आधी फक्त नाव माहीत होते..आणि छान घेतलेत त्यांचे प्रॉब्लेम्स,त्याचं हळूहळू सुधारणे वगैरे.. तसा मला कायद्याच बोला पण आवडला(त्याचा ओरीजनल माय कझिन विनी, तर अप्रतीमच आहे!)असो.. पसंद अपनी अपनी! बाकी मकरंद्,भरत जाधव मंडळींबद्द्ल सहमत! तेच तेच प्रकारचे जोक्स, तोच ऍक्सेंट वापरून केलेले ढीगानी मुव्हीजचा कंटाळा आलाय.. त्यामानाने सचिन्,महेशचे (जुनेच) पिक्चर्स खरेच बरे होते हे अगदी पटलं! त्या आधीचे बाबुजी-गदीमा जोडीचे तर अजुनच सुंदर..

आपला अभिजित 30/06/2008 - 22:56
`वळू'बद्दल मते व्यक्त केलीच आहेत. काल "सनई चौघडे' पाहायला गेलो होतो. "अलका'मध्ये दुपारी दोनच्या "शो'ला पावणेदोनलाच बाल्कनी संपली होती! चक्क ब्लॅक सुरू होते. तरुणाईची ही.........गर्दी बघून मी तर बेशुद्धच पडायचा बाकी होतो. कधी काळी सचिन, महेश कोठारेंचे चित्रपट बघून वाटायचं, हे कधी मोठमोठ्या चित्रपटगृहांत बघायला मिळणार? मल्टिप्लेक्‍स संस्कृती आली, तेव्हा वाटलं, आपले मराठी चित्रपट इथे कधी पोचणार? पण ती वेळही आलेय. बाकी, "सनई चौघडे'सारखा चित्रपट बघायला दुपारच्या वेळी "अलका'सारख्या हल्लीच्या काळात "मागासलेल्या' थिएटरमध्ये गर्दी होणं, यातच त्याचं यश आलं. चित्रपट चांगला आहे. निदान, तरुण पिढीला आवडेल, असा. न पटणाऱ्या गोष्टी बऱ्याच आहेत, पण त्यानं तरुण प्रेक्षकांना पुन्हा थिएटरकडे वळवलंय, हे मात्र खरं! ---------

बेसनलाडू 27/06/2008 - 22:20
चित्रपट खरोखरच चांगला आहे.तुम्ही मांडलेली चित्रपटाची डावी बाजू हीच त्याची उजवी बाजू कशी,हे सविस्तर सवडीने लिहीन. आज शुक्रवार असला,तरी कार्यालयीन व्यापातून सवड नाही :( (संक्षिप्त)बेसनलाडू

भाग्यश्री 27/06/2008 - 22:40
राजस तुमच्याशी सहमत! मलाही आवडला नाही.. किंवा मी म्हणीन हाईपच्या मानाने बोर वाटला.. वळू माजलेला वाटत नाही,त्याला पकडण्याचा सीनच आवडला नाही, प्रभावळकर, अमृता सुभाष वगैरेंचं काहीही काम नव्हतं पिक्चर मधे ई. .. मला बरं वाटतय अजुन कुणी तरी आहे असं वाटणारं! माझ्या ब्लॉगवर आणि इथे लिहीले आहे.. परत लिहायचा कंटाळा आला.. :( http://bhagyashreee.blogspot.com/

मला चित्रपट आवडला नाही. कधी एकदा तो वळु पकडतील आणि आम्ही याच्यातून सुटू असेच झाले होते. वळु पकडण्यासाठी गावक-यांच्या मुलाखती, प्रेमी जोडीचे फरार होणे, गावातील ते दोघे नेते, जाऊ दे !!! वळुला आता पकडतील तेव्हा पकडतील संपुर्ण चित्रपट पाहतांना मलाच दमुन गेल्यासारखे झाले होते. ग्रामीण भाषेतील संवादात त्यांचे हेल काढुन बोलणे काहीच्या काहीच. असो, चित्रपट नाहीच आवडला.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वसाधारणपणे मला चित्रपट आवडला.. व्यक्तिरेखा मस्त होत्या... पहिला अर्धा पाउण तास मला तरी भरपूर मजा आली... हसलो... दोन नेत्यांची चढाओढ, डॉक्युमेंटरीची गंमत छान...प्रभावळकर आणि निर्मिती सावंत यांचा पहिला सीन उत्तम... नंतर सिनेमा एकदम संथ झाला, काही घडेना... .. खटकलेल्या गोष्टी १. अतुल कुलकर्णी इतका गोंधळलेला कधीच पाहिला नव्हता. म्हणजे नेहमीसरखी इन्टेन्स (!) ऍक्टिंग करायचीय की चित्रपटाच्या जॉनरप्रमाणे विनोदी हे काही ठरेना बुवा त्याचे. २. वळू अगदीच सुमार .... ( लांबून एकदा बरा दिसला पण मागे लागतो त्या दृश्यात लोक उगीच का घाबरतात असे वाटले मग सगळा पर्पजच बोंबलला सिनेमाचा) ३. प्रभावळकरांचे सतत परसाकडेला जाणे यात विनोद काय ते कळेना... ______________________________________- ( पण तरी सिनेमा आवडला असंच म्हणेन... आपलं कसं आहे, एकदा डोक्यावर घ्यायचा म्हटलं की अगदी गुदमरून जाईल इतकं कौतुक करायचं आणि ठोकून काढायचं म्हटलं की मग बरं काही पहायचंच नाही... चालायचंच)

In reply to by डॉ. श्लोक _भातखंडे

राजस 28/06/2008 - 09:07
एकदा डोक्यावर घ्यायचा म्हटलं की अगदी गुदमरून जाईल इतकं कौतुक करायचं आणि ठोकून काढायचं म्हटलं की मग बरं काही पहायचंच नाही या दोन्ही गोष्टींना माझा विरोध आहे. परंतु डोक्यावर घ्यायचा तर त्यासाठी चित्रपट सुद्धा तेवढाच चांगला हवा ना. - राजस.

राजस 28/06/2008 - 08:31
चित्रपट आवडला नाही याच्याशी सहमत मित्र आहेत हे बघुन फार बरे वाटतेय. मला तर वाटले होते थोड्याफार शिव्या खाव्या लागतील. एखादा मराठी चित्रपट / दिग्दर्शक पुढे चाललाय तर मराठी माणसेच लागली पाय ओढायला असे ऐकायला मिळेल असे वाटले ;). त्यामुळे फक्त माझे मत आहे हो असा पवित्रा घेतला ;)). भाग्यश्री मायबोलीच्या दुव्याबद्दल धन्यवाद. तिथे सुद्धा दोन्ही मते वाचायला मिळतात. 'आवडला व नाही आवडला' अशी. आवड्ला असे म्हणणार्‍यांचे, साधा चित्रपट आहे, म्हणुन आवडला असे काही म्हणतात तर काही वळु हा प्रतिक आहे फक्त म्हणुन आवड्ला असे म्हणतात. परंतु त्यांनी toilet jokes (हा तिथे वापरलेला शब्द आहे) चा मुद्दा वगळलाय. असो. आतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट हवा म्हणजे वळु ज्युरासिक पार्क सारखा दिसायला हवा असे नव्हे. तर कथा, पटकथा, संवाद हे उत्कृष्ट पातळीवरचे हवेत असे वाटते. असो. कदाचित वळु ची बर्‍याच ठिकाणी चर्चा झाल्यामुळे इथे जास्त प्रतिक्रीया आल्या नसतील. परंतु तरीसुद्धा मि.पा. करांनी आपली मते इथे मांडावीत. बेसनलाडु आपण सुद्धा वेळ काढुन प्रतिसाद द्यावा अशी विनंती करतो. अवांतर - माझे मराठी संस्थळावरचे पहिलेच लिखाण, मि.पा. वरच चालु करतोय. त्या दृष्टीने लिखाणाचे सुद्धा परिक्षण केले तरी चालेल. आपला राजस.

विजुभाऊ 28/06/2008 - 13:28
मराठी चित्रपटात पहिल्यांदाच इतक्या प्रकारची भाषा एकाच गावातले गावकरी बोलतात नगरकडची साता-याची पुणेरी ग्रामीण पुणेरी नागरी कोल्हापुरी आणि औरंगाबादची आणि वैदर्भी हीसर्व वैषिश्ठ्ये असणारी भाषा असणारे गाव महाराष्ट्रात कोठे आहे. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विसोबा खेचर 28/06/2008 - 16:40
अलिकडे मराठी चित्रपट पाहणं सोडूनच दिलंय. म्हणजे तसे पाहतो, तेवढ्यापुरते बरे वाटतात परंतु चिरकाल स्मरणात राहतील इतके खास वाटत नाहीत. राजाभाऊ-गदिमा-बाबूजी, या त्रयीने दिलेला सुवर्णकाळ आता पुन्हा येणे नाही! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सूर्य 28/06/2008 - 21:28
राजाभाऊ-गदिमा-बाबूजी, या त्रयीने दिलेला सुवर्णकाळ आता पुन्हा येणे नाही! सहमत - सूर्य.

वळू.. एकदम अचूक निरिक्षण राजसराव! अनेक लोका॑नी आवर्जून बघायला सा॑गितला म्हणून परवा पाहिला.. स्टार काष्ट असूनही मला बोअर झाला... बिबटे पकडणार्‍या गड्डमवारसाहेबा॑ना अ॑गावरची माशीसुद्धा न उडवणार्‍या वळूला पकडणे एव्हढे अवघड का जावे.. खर॑ म्हणजे दुर्गम गावात राहणारी माणसे बैलाला घाबरणे ही गोष्टच अशक्य वाटते..गावात दोन तट असणे ह्यातही नवीन काय आहे.. न॑दू माधवने (नेहमीप्रमाणे) अभिनय छान केला आहे पण मुळात कथानकातच (स्क्रिप्ट) काही दम वाटला नाही.. जीवन्याने चा॑गले काम केले आहे. हळद रूसली कु॑कु हसल॑ कि॑वा लेक चालली सासरलाच्या तुलनेत 'बरा' एव्हढाच शेरा!

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

अघळ पघळ 28/06/2008 - 22:44
हळद रूसली कु॑कु हसल॑ कि॑वा लेक चालली सासरलाच्या तुलनेत 'बरा' एव्हढाच शेरा! अगदी मनातलं बोललात दाढे साहेब. (मिपाचे चित्रपट तज्ञ लाडू साहेबांच्या एक्सपर्ट मताच्या प्रतिक्षेत) अघळ पघळ :)

शैलेन्द्र 28/06/2008 - 22:50
"बर्‍याच दिवसांनी मराठी चित्रपट बघण्याचा योग आला. खरे तर मराठी चित्रपट बघायला मला आवडते. मध्यंतरीच्या काळात सचिन व महेश कोठारे चे चित्रपट छान असायचे."" कोणते हो ते चित्रपट?

आपला अभिजित 29/06/2008 - 09:43
परीक्षण कर्‍अणार्‍या इथल्या अनेकांना त्याची पार्श्वभूमी माहिती नाही, असे जाणवले. `जीवन्या'ने, `जीवन्या'ची भूमिका करणार्‍या नटाने, असे उल्लेख काहींनी केले आहेत. तो गिरीश कुलकर्णी या चित्रपटाचा कथा-पटकथा लेखक आणि निर्माता आहे, हेही माहीत नसेल, तर बोलण्यात काही अर्थ नाही. `हल्ली मी मराठी सिनेमाच पाहत नाही,` असं म्हटलं, की प्रत्येक जण मराठी सिनेमांना बोल लावायला मोकळा होतो. गदिमा-बाबूजी-राजा परांजपे यांच्या आठवणींत विव्हळ होणेही खूप सोपे आहे. तुम्ही अप्रतिम रहस्य आणि मनोवैज्ञानिक गूढ असलेला `कदाचित` पाहिलाय? श्वास, तुझ्या-माझ्यात, टिंग्या, आम्ही सातपुते, नवरा माझा नवसाचा, एक उनाड दिवस, सरीवर सरी, तू तिथं मी, सरकारनामा, बिनधास्त, क्षण असे उत्तमोत्तम चित्रपट पाहिलेत? काही त्रुटी वगळता सातच्या आत घरात, सावरखेड एक गाव आदी चित्रपटही आधुनिकता आणि तंत्राच्या बाबतीत उत्तम होते. `वळू' हा काही शतकातील सर्वोत्तम चित्रपट आहे, असं मी म्हणत नाही. पण तो उत्तम आणि वेगळा आहे. वळू हे प्रतीक वापरून गावचं उत्तम चित्र उभारणं, हा मूळ उद्देश आहे, आणि तो साध्य झालाय. चित्रपट ज्याभोवती घडतो, तो वळू अगदीच गरीब वाटतो, असं मलाही वाटलं. पण हा अगदी लो बजेट चित्रपट होता. नावाजलेल्या कलाकाराना घेण्याचं काही प्रयोजन नव्हतं, पण ती प्रसिद्धीसाठीची व्यवस्था असावी. दिलीप प्रभावळकरांचा विनोद थोडा पातळी सोडून आहे, हे खरं. हा चित्रपट तयार झाल्यानंतर `मुक्ता आर्टस' त्याच्याशी जोडली गेली, हे विसरता कामा नये. जेवढी प्रसिद्धी झाली, तेवढा वळू ग्रेट नाही, हे कबूल. (या न्यायाने साडे-माडे तीन आणि दे धक्का तर प्रसिद्धीच्या मानाने शतपटीने वाईट होते.) पण तरीही वळू `वाईट' कुठल्याही प्रकारे म्हणता येत नाही. निदान मराठी चित्रपट नियमितपणे न बघणार्‍यांना तरी तो अधिकार नक्कीच नाही!

In reply to by आपला अभिजित

भाग्यश्री 29/06/2008 - 10:24
मी तुम्ही उल्लेखलेले जवळपास सगळे पिक्चर्स पाहीलेत.. आणि बरेचसे आवडले आहेत. निदान करमणूक या क्रायटेरीयामधे ते पास झालेत.. मला वळू पाहून करमणूक नाही झाली म्हटलं तर काय प्रॉब्लेम आहे? प्रत्येकाची आवड.. ! तुम्हाला जर मला आवडणारा पिक्चर, आवडला नाही तर उद्या मी हे नाही म्हणणार की तुम्हाला असं म्हणायचा अधिकार नाही.. पिक्चर पाहणार्‍या प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे,आणि दुसर्‍याच्या मताचा आदर करावा हे समजते.. बाकी,वळू हे प्रतीक वापरून गावचं उत्तम चित्र उभारणं, हा मूळ उद्देश आहे ते वळू प्रतिक बितिक बर्‍याच लोकांना झेपलं नाही, हे अपयश नाही का वाटत? मला तरी वाटले..म्हणून हा खटाटोप.. जाता जाता, जिवन्याच काम करणारा तो गिरीष कुलकर्णी आहे,त्याने काय काम केलय, हे माहीत आहे, पण जर ते माहीत असल्याने काय फरक पडतो?? आणि ते माहीत नसेल तर बोलायचा अधिकार नाही?!! काहीही हा! लोकं त्यांना वाटतय ते बोलतात,बर्‍यापैकी मुद्दे मांडून बोलतात, तर ते त्यांच मत, असं समजून तुम्ही फक्त चांगल्या बाजू मांडा की राव.. उगीच नावं ठेवणार्‍या लोकांना का नावं ठेवताय??

In reply to by आपला अभिजित

राजस 29/06/2008 - 10:25
अभिजीत आपल्या मताचा मी आदर करतो. एखाद्या मराठी चित्रपटाबद्दल मत मांडणे किंवा त्याचे समीक्षण करणे म्हणजे त्या चित्रपटाला बोल लावणे नव्हे. 'वळु' या चित्रपटाचा एवढा गवगवा होतो आहे तर तो खरोखरच चांगला आहे की नाही या बद्दल मत मांडणे यात काय चुक आहे ? कि बाकीचे (पेपरमधे व इतर ठिकाणी ) चांगले म्हणत असतील म्हणुन आपणही 'चांगला आहे' असे आंधळेपणाने म्हणायचे. माफ करा अभिजीत साहेब पण हे नाही जमत आपल्याला. गदिमा-बाबूजी-राजा परांजपे यांच्या आठवणींत विव्हळ होणेही खूप सोपे आहे. होणारच हो. ते चित्रपट आठ्वुन तर बघा. काही त्रुटी वगळता सातच्या आत घरात, सावरखेड एक गाव आदी चित्रपटही आधुनिकता आणि तंत्राच्या बाबतीत उत्तम होते. तंत्राच्या बाबतीत वळु सुद्धा चांगला आहे असे माझे मत मी मांडले आहे. तुम्ही बहुतेक लेख नीट वाचलेला दिसत नाही. दिलीप प्रभावळकरांचा विनोद थोडा पातळी सोडून आहे, हे खरं. थोडा ? तो बराच पातळी सोडुन व खालच्या दर्जाचा आहे असे माझे मत आहे. (या न्यायाने साडे-माडे तीन आणि दे धक्का तर प्रसिद्धीच्या मानाने शतपटीने वाईट होते.) पण तरीही वळू `वाईट' कुठल्याही प्रकारे म्हणता येत नाही. याच न्यायाने वळु ला चांगले म्हणता येणार नाही. अभिजीत साहेब जर मराठी चित्रपटाचा दर्जा चांगला व्हावा असे वाटत असेल तर आपण एवढ्या तेवढ्या वर खुष होउन चालणार नाही हो. एकदा लो बजेट चित्रपट आहे म्हटले तर कसाही चित्रपट काढण्याचे लायसन्स मिळाले असे नाही. बाकी जिवन्या या कलाकाराबद्द्ल. त्याने केलेल्या अभिनयाबद्दल सगळ्यांनी कौतुक केले आहे. याचा अर्थ त्याच्या बाकीच्या भुमिका काय आहेत हे माहीत नाही असा होत नाही. असो. आपला - राजस

शेवटि ज्याची त्याची आवड म्हणायची आणि सोडून द्यायचे असेल तर वळू टु़कार म्हणून सोडून देता येईल. पण एकूनच वळूच्या अनुषंगाने उभे केलेले गाव आणि त्यातील भानगडी मात्र पटल्या. जसे डॉक्युमेंट्री जर सरकार दरबारी दाखवली गेली तर आपल्याला फायदा होईल म्हणून बर्‍याच लोकानी वैयक्तिक मागण्या बोलून दाखवणे. वळू खरेच मारतो का नाही हे न बघता तो केवळ मारकुटा आहे असा प्रचार करणे आणि इतर कोणतीही गोष्ट वळूच्या नावावर खपवणे. अशा गावातल्या इतर भानगडी उत्कृष्टपणे दाखवल्या आहेत. वळू मला तर फार आवडला बुवा. पुण्याचे पेशवे

वेताळ 29/06/2008 - 10:35
माझ्या मित्रानी हा सिनेमा पाहिला अन मला सांगितले होते अजिबात बघु नकोस इतका रद्दड सिनेमा आहे.आजकाल मराठी चित्रपटाना चांगले दिवस आले आहेत हे म्हटले जाते ते कशाबद्दल अजुन कळाले नाही.का सबसिडी मिळवण्यासाठी हे लोक इतके गचाळ पिक्चर काढत आहेत.माझे एक मत आहे भरत जाधव ला अजिबात टाईमिंग जमत नाही. मकरंद ला आता हेल पुरे असे सांगण्याची पाळी आली आहे.बाकी अभिनेत्रीच्या बाबतीत बोलणे न बरे. हळद रूसली कु॑कु हसल॑ कि॑वा लेक चालली सासरलाच्या तुलनेत 'बरा' एव्हढाच शेरा! हे मात्र दाढे साहेब मला पटले नाही.लेक चालली सासर ला हा महाराष्ट्रात वळु पेक्षा खुप चालला व त्याने निर्मात्याला पैसा मिळवुन दिला. यशस्वी सिनेमा म्हणजे कोणता? ज्याला चार समिक्षकानी पाहुन वाहवा दिली तो का जो हजारो प्रेक्षकानी तिकिट काढुन थियटर मध्ये पाहिला तो? वळु सिनेमा विनोदी म्हणुन बघायला जाता व न हसता परत येता त्या पेक्षा लेक चालली सासरला पिक्चर बघुन किमान मुली तरी रडतात. काहीहि असो आता आपली आवड निवड बदललेली आहे. आमिरखान ने वळु पाहिला म्हणुन वळु पाहणारे खुप आहेत.जसे मुक्ता आर्टचे नाव वळु बरोबर आहे म्हणुन पाहणारे आहेत तसे. मला वाटत नाही आमिर ला व सुभाष घई ना नीट मराठी येत असावे. असो आता आपले बच्चनसाहेब ही मराठी सिनेमा काढणार आहेत.आता त्याना का मराठीचा पुळका आला आहे हे सांगायची गरज नाही. वेताळ

देवदत्त 29/06/2008 - 12:51
काल ही चर्चा वाचली व योगायोगाने रात्रीच 'वळू' पाहण्याचा योग आला. पण पूर्ण पाहता आला नाही. अर्धाच पाहिला. त्यामुळे सिनेमा किती चांगला/वाईट ह्याबाबत ठोस मत देणे चुकीचे ठरेल. पण जेवढा पाहिला तेवढा सिनेमा हळू हळू चालणारा वाटला. तेवढी पकड घेऊ शकला नाही म्हणजेच पुढे काय होणार ह्याची उत्कंठा लागून राहिली नाही. तरी जमेल तेव्हा हा सिनेमा मी पूर्ण पाहीनच. त्याला पकडण्यासाठी फॉरेस्ट ऑफीसरची नेमणुक विचीत्र वाटते. सुरूवातीलाच फोनवर बोलणे झाल्यावर तो (ऑफिसर) आपल्या बायकोला सांगतोच की 'महत्वाची मिटींग सोडून मला तिकडे का पाठवत आहेत ते कळत नाही. काहीतरी कारण असेल.' ते कारण सिनेमात पुढे सांगितले आहे का? नसेल तर मग त्या वाक्यातच आपल्याला उत्तर मानावे लागेल :) त्यात सरकार राज मधली दिलीप प्रभावळकरांची भुमिका बघितल्यानंतर त्यांना या भुमिकेत बघायचे म्हणजे एक शिक्षा आहे. ते तर आहेच हो. एका सिनेमात लोकांना एखाद्याचे काम आवडले की त्यांच्याबद्दल अपेक्षा वाढतात किंवा त्याच प्रकारच्या भूमिकेच्या अपेक्षा आपल्या मनात असतात. तसे म्हणायला गेलो तर सरकार राज मधील दिलीप प्रभावळकरांची भूमिका मला एवढी खास नाही वाटली. त्यामागे हेच कारण असेल. म्हणूनच अतुल कुलकर्णीही एवढा खास नसेल वाटला. राजाभाऊ-गदिमा-बाबूजी, या त्रयीने दिलेला सुवर्णकाळ आता पुन्हा येणे नाही! सहमत. चालतं हो तात्या. हे सर्व बाबतीत आहे. चितळे मास्तर म्हणालेच की 'एव्हरीथींग हॅज चेंज्ड'. ;) (अहो, इथे 'ज्' कसा वेगळा ठेवावा? :( ) आजकाल मराठी चित्रपटाना चांगले दिवस आले आहेत हे म्हटले जाते ते कशाबद्दल अजुन कळाले नाही.का सबसिडी मिळवण्यासाठी हे लोक इतके गचाळ पिक्चर काढत आहेत. यशस्वी सिनेमा म्हणजे कोणता? ज्याला चार समिक्षकानी पाहुन वाहवा दिली तो का जो हजारो प्रेक्षकानी तिकिट काढुन थियटर मध्ये पाहिला तो? वेताळराव, एकाच प्रतिसादात तुम्ही परस्परविरोधी विधाने लिहिलीत असे वाटते. एक वळू आवडला नाही म्हणून तुम्ही सर्व चित्रपटांना नावे ठेवत आहात का? तुम्हीच लिहिल्याप्रमाणे इतके वर्षे मराठी सिनेमाला नावे ठेवणार्‍या प्रेक्षकांनी जर आता हजारोंच्या घरात सिनेमागृहात जाऊन मराठी सिनेमे पाहणे सुरू केले, त्यांना यश दिले, मग का नाही म्हणावे की मराठी सिनेमांना चांगले दिवस आले आहेत? मी तर मानतो की मराठी सिनेमा बदलला आहे. त्यांना प्रेक्षक पुन्हा मिळाला. ह्यामागे नट, लेखक, दिग्दर्शक, जाहीराती, सरकार आणि मराठी वाहिन्या सर्वांचाच हातभार आहे. मी ही १० वर्षांपासून जो वाद घालत आलो आहे की 'तुम्ही चांगले सिनेमे द्या, आम्ही पाहू', हे आता माझ्या समोर साध्य झालेले दिसत आहे. :) अभिजीत ह्यांचे म्हणणे पटते. पार्श्वभूमी माहित असली की आपल्या सिनेमाबद्दलच्या अपेक्षा/ मते बदलतात. (सिनेमाच का, बहुतेक सर्व गोष्टींत हे लागू पडते) आणि सध्या मी एकच करतो, नवीन सिनेमा पाहायला जाताना/घेताना मी जास्त अपेक्षा ठेवत नाही. त्यामुळे मग थोड्या हलक्या वातावरणात सिनेमाची मजा लुटता येते :D

गिरिजा 29/06/2008 - 19:49
मला असं वाटत की, "वळू" बद्दल खूप प्रसिद्धी झाल्यामुळे तो बघितला आणि आवडला नाही, म्हणुन अशा प्रतिक्रिया येत असाव्यात. पण चित्रपट वाईट / चांगला हा आपल्यापुरता असतो. त्याला "जनरलाईज्ड वाईट / चांगला" म्हणु शकत नाही. खूप प्रसिद्धी झाल्यावर आपण काहीतरी अपेक्षा ठेवून जातो आणि आपल्याला आवडणारं काही नसलं की "वाईट" म्हणुन टाकतो. "सरकार राज" बद्दल ही मि. पा. वर बरीच चर्चा झाली आहे. प्रत्येकाची आवड, विचार करण्याची पद्धत, स्वभाव, एखाद्या गोष्टीमध्ये इंव्हॉल्व्ह होण्याची सवय या सगळ्या गोष्टी या बाबतीत महत्वाच्या आहेत. जसं की - काहींना कथानक अगदीच साधे आहे असे वाटले आणि म्हणुन "वळू" आवडला नाही, तर काहींना कथानक साधे असुनही सादरीकरण आवडल्याने "वळू" आवडला. मी वयाने आणि अनुभवानेही लहान आहे, पण मला राजा परांजपेंचा "जगाच्या पाठिवर" आवडला नाही. हा फरक विचार करण्याची पद्धतीत आहे. त्या पिक्चरमध्ये इतरांना जे भावलं, ते मला जाणवलच नाही, पण म्हणुन मी तो वाईट म्हणणार नाही. अशा गोष्टींवर मी चर्चा करतच नाही कधी पण अगदीच राहवलं नाही, "सरकार राज" च्या चर्चेत मी म्हटल्याप्रमाणे, प्रत्येक गोष्टीत काही ना काही चांगले असतेच, आणि नेहमी असा विचार करून बघावा, आपण तर एवढंसुद्धा करू शकत नाही. -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

मी तर मानतो की मराठी सिनेमा बदलला आहे. त्यांना प्रेक्षक पुन्हा मिळाला. ह्यामागे नट, लेखक, दिग्दर्शक, जाहीराती, सरकार आणि मराठी वाहिन्या सर्वांचाच हातभार आहे. मी ही १० वर्षांपासून जो वाद घालत आलो आहे की 'तुम्ही चांगले सिनेमे द्या, आम्ही पाहू', हे आता माझ्या समोर साध्य झालेले दिसत आहे संपूर्ण सहमत .. गाण्यांच्या बाबतीत थोडी मेहनत घ्यायला हवी असे वाटते .. जितक्या संख्येने सिनेमे येतायेत तितकी चांगली गाणी मला ऐकायला मिळाली नाहीत.

सचीन जी 30/06/2008 - 13:39
मी गेल्या कित्येक वर्षात - काय द्याचे बोला, देवराई आणि नवरा माझा नवसाचा हे दोन / तीनच मराठी सिनेमा पाहिले आणि क्षमस्व पण मला ते एकदम टुकार वाटले ( देवराई सुद्धा). या पेक्षा सचिन आणि महेशचे काही जुने चित्रपट नक्किच फार बरे होते असं वाटतं. दादा कोंडके, शांताराम बापु तर अप्रतिमच ! पण राजदत्त, जब्बार पण आवडले. मधे शरद पिळगावकरांचा अपराध बघण्याचा योग आला. काळाच्या पुढचा पण व्यावसायिक चित्रपट! या दर्जाचे चित्रपट कधी येणार ? मकरंद, भरत इ.इ. भरताड आणि मोनोटोनस मंडळीना आणि किती दिवस झेलायचं? सचीन जी

In reply to by सचीन जी

भाग्यश्री 30/06/2008 - 22:15
देवराई फार छान वाटला मला.. स्क्रिझोफेनिक लोकांबद्दल मला तरी तेव्हाच नीट कळाले,आधी फक्त नाव माहीत होते..आणि छान घेतलेत त्यांचे प्रॉब्लेम्स,त्याचं हळूहळू सुधारणे वगैरे.. तसा मला कायद्याच बोला पण आवडला(त्याचा ओरीजनल माय कझिन विनी, तर अप्रतीमच आहे!)असो.. पसंद अपनी अपनी! बाकी मकरंद्,भरत जाधव मंडळींबद्द्ल सहमत! तेच तेच प्रकारचे जोक्स, तोच ऍक्सेंट वापरून केलेले ढीगानी मुव्हीजचा कंटाळा आलाय.. त्यामानाने सचिन्,महेशचे (जुनेच) पिक्चर्स खरेच बरे होते हे अगदी पटलं! त्या आधीचे बाबुजी-गदीमा जोडीचे तर अजुनच सुंदर..

आपला अभिजित 30/06/2008 - 22:56
`वळू'बद्दल मते व्यक्त केलीच आहेत. काल "सनई चौघडे' पाहायला गेलो होतो. "अलका'मध्ये दुपारी दोनच्या "शो'ला पावणेदोनलाच बाल्कनी संपली होती! चक्क ब्लॅक सुरू होते. तरुणाईची ही.........गर्दी बघून मी तर बेशुद्धच पडायचा बाकी होतो. कधी काळी सचिन, महेश कोठारेंचे चित्रपट बघून वाटायचं, हे कधी मोठमोठ्या चित्रपटगृहांत बघायला मिळणार? मल्टिप्लेक्‍स संस्कृती आली, तेव्हा वाटलं, आपले मराठी चित्रपट इथे कधी पोचणार? पण ती वेळही आलेय. बाकी, "सनई चौघडे'सारखा चित्रपट बघायला दुपारच्या वेळी "अलका'सारख्या हल्लीच्या काळात "मागासलेल्या' थिएटरमध्ये गर्दी होणं, यातच त्याचं यश आलं. चित्रपट चांगला आहे. निदान, तरुण पिढीला आवडेल, असा. न पटणाऱ्या गोष्टी बऱ्याच आहेत, पण त्यानं तरुण प्रेक्षकांना पुन्हा थिएटरकडे वळवलंय, हे मात्र खरं! ---------
लेखनविषय:
वळु बर्‍याच दिवसांनी मराठी चित्रपट बघण्याचा योग आला. खरे तर मराठी चित्रपट बघायला मला आवडते. मध्यंतरीच्या काळात सचिन व महेश कोठारे चे चित्रपट छान असायचे. परंतु त्यानंतर मराठी चित्रपट एकाच साच्यात अडकला तेंव्हापासुन तो नकोसा व्हायला लागला होता. श्वास पासुन ही परिस्थीती बदलायला लागली आहे. तर बरेच दिवसांनी चित्रपट बघितला, वळु. कथानक सर्वांना माहीत झालेच असेल. एका गावात वळुने उच्छाद मांडलेला असतो त्यामुळे फॉरेस्ट ऑफीसरला बोलावणे पाठवले जाते. त्याबरोबर त्याचा भाऊ डॉक्युमेंटरी करण्यासाठी येतो. गावकर्यांना एकत्र जमवुन डॉक्युमेंटरी करताना कथानक उलगडत जाते.

"एखादा वेटर सुद्धा छोटासा संदेश देवून जातो"

श्रीकृष्ण सामंत ·

शितल 27/06/2008 - 20:27
खर॑च लाख् मोलाच॑ आहे हे, फक्त नजरेला नजर मिळता माणुस अनेक शब्द जे तोडा॑तुन नाही बोलु शकत ते तो बोलुन जातो. गोवा हे ठिकाण मस्त आहे, आणि कोकणी माणसे जरा प्रेमळच असतात.(मी कोकणी आहे;) ) आपण एखाद्याला मदत केली की ती व्यक्ती ते लक्षात ठेवुन पुढच्या वेळी दुसर्‍याला मदत करते.

बहुगुणी 27/06/2008 - 21:06
बर्‍याच वर्षांपुर्वी बेस्ट बस मधून प्रवास करताना एका मित्राला आलेला अनुभवः भरपूर गर्दीच्या वेळी या मित्राने शेवटच्या स्टॉप चे तिकिट काढले. तो मधल्या मार्गिकेत उभा असताना एका सीटच्या कडेवर बसलेल्या आजीबाईंनी आपल्या शेजारील आजोबांना खिडकीकडे सरकायला लावून त्याला कडेला बसायला सांगितले. (पुढचा संवाद हिंदीत जसा झाला तसा देतोय, कारण तरच शब्दांची खुमारी कळेल.) आजी: दूर जाना है बेटा, बैठ लो| मित्रः नही जी, आप आरामसे बैठिये, क्युं तकलिफ उठाते है? वैसे भी जगह छोटी है| आजी: अरे, जगह छोटी होगी, दिल तो बडा है ना हमारा, क्या वो काफी नहीं?

सामंतसाहेब .. खूपच मस्त अनुभव !! माझ्या ब्लॉगवर 'क्या लाऊं साब !' नावाचा एक लेख आहे. त्या लेखाच्या शेवटी मी आंतरजालावर वाचलेली एक छोटीशी इंग्लिश गोष्ट नमूद केलीय. जरूर वाचून कळवलं तर आनंद होईल :) -------------------------- www.atakmatak.blogspot.com --------------------------

In reply to by संदीप चित्रे

अतिशय अभ्यासू वृत्तिने पण मनोरंजकतेने लिहिलेला हा लेख वाचून खूप बरं वाटलं. आणि शेवटी त्या लहान मुलाची हृदयस्पर्शी वागणूक वाचून मला पण हुंदका आला. सामंत www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिये बद्दल आणि प्रशंसे बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

नमस्कार, मी दरवर्षी किमान दोनदा गोव्याला जातो . जर मला त्या होटेलचा पत्ता दिलात तर मी नक्की जाईन. अशा माणसाला भेटायला नक्की आवडेल. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

In reply to by श्रीयुत संतोष जोशी

नमस्कार संतोषजी, खरंच मला त्या वेटरचं नांव आता लक्षात नाही.पण म्हापस्याचं कामतांचं ते हॉटेल होतं. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर 28/06/2008 - 17:57
हम्म! ष्टोरी बरी वाटली. वेटरचे व्यक्तिचित्रं अधिक चांगल्या रितीने खुलवता आले असते असे वाटते. अर्थात, हे माझे व्यक्तिगत मत. मुंबईच्या होटेलमधे गिऱ्हाईकाच्या डोळ्यामधे मला एकमेकाचा दुवा साधणारी नजर कमी दिसते.ते येतात,इकडे तिकडे बघतात,मेनु ऑर्डर करतात बस झालं.त्यांच्या नजरेत किंवा मनात कुणाशीही दुवा साधण्याची इच्छा नसतेचमुळी. हॉटेलात गेल्यावर अजून काय करायचं? मीदेखील इकडेतिकडे काही बघण्यासारखे आहे का ते बघतो (!), नंतर मेनू ऑर्डर करतो, मागवलेले खातो अन् पैशे देऊन चालू पडतो! आणि मुळात मुंबईकरांना इतका वेळ असतो का? शिवाय गिर्‍हाईकाने हॉटेलात गेल्यावर त्याने नजरेने किंवा मनाने वेटरमंडळींशी दुवा साधलाच पाहिजे, नव्हे ते त्याचे कर्तव्यच आहे असाच एकंदरीत तुमच्या वेटरचा सूर दिसला, जो मला गैर वाटला. एखादवेळेस एखाद्या गिर्‍हाईकाची वेटरशी सलगी, जवळीक जमणे समजू शकते पण म्हणून प्रत्येकच गिर्‍हाईकाच्या बाबतीत तसे होईल ही अपेक्षा चुकीची आहे. मला तसं गोवं मुंबई पेक्षा खूप आवडतं. इकडचे लोक मला जास्त प्रेमळ वाटतात शिवाय लेखात वेटरने दोनतीनदा मुंबईची गोव्याशी तुलना केली आहे. मी त्याला इतकंच म्हटलं असतं की 'बाबारे, आलास ना आता मुंबई सोडून? मग झालं तर! आमची मुंबई तिच्या गुणदोषांसकट राहू दे आमच्याचपाशी! तुझं मुंबईवाचून आणि मुंबईचं तुझ्यावाचून मुळीच अडत नाही. मुंबई काय आहे, कशी आहे, प्रेमळ आहे किंवा नाही, तिथे माणूसकी आहे किंवा नाही, हे २६ जुलै २००५ सारख्या प्रसंगातून कळतेच!' :) असो... सामंतसाहेब, पुलेशु.... आपला, (मुंबईकर) तात्या.

शितल 27/06/2008 - 20:27
खर॑च लाख् मोलाच॑ आहे हे, फक्त नजरेला नजर मिळता माणुस अनेक शब्द जे तोडा॑तुन नाही बोलु शकत ते तो बोलुन जातो. गोवा हे ठिकाण मस्त आहे, आणि कोकणी माणसे जरा प्रेमळच असतात.(मी कोकणी आहे;) ) आपण एखाद्याला मदत केली की ती व्यक्ती ते लक्षात ठेवुन पुढच्या वेळी दुसर्‍याला मदत करते.

बहुगुणी 27/06/2008 - 21:06
बर्‍याच वर्षांपुर्वी बेस्ट बस मधून प्रवास करताना एका मित्राला आलेला अनुभवः भरपूर गर्दीच्या वेळी या मित्राने शेवटच्या स्टॉप चे तिकिट काढले. तो मधल्या मार्गिकेत उभा असताना एका सीटच्या कडेवर बसलेल्या आजीबाईंनी आपल्या शेजारील आजोबांना खिडकीकडे सरकायला लावून त्याला कडेला बसायला सांगितले. (पुढचा संवाद हिंदीत जसा झाला तसा देतोय, कारण तरच शब्दांची खुमारी कळेल.) आजी: दूर जाना है बेटा, बैठ लो| मित्रः नही जी, आप आरामसे बैठिये, क्युं तकलिफ उठाते है? वैसे भी जगह छोटी है| आजी: अरे, जगह छोटी होगी, दिल तो बडा है ना हमारा, क्या वो काफी नहीं?

सामंतसाहेब .. खूपच मस्त अनुभव !! माझ्या ब्लॉगवर 'क्या लाऊं साब !' नावाचा एक लेख आहे. त्या लेखाच्या शेवटी मी आंतरजालावर वाचलेली एक छोटीशी इंग्लिश गोष्ट नमूद केलीय. जरूर वाचून कळवलं तर आनंद होईल :) -------------------------- www.atakmatak.blogspot.com --------------------------

In reply to by संदीप चित्रे

अतिशय अभ्यासू वृत्तिने पण मनोरंजकतेने लिहिलेला हा लेख वाचून खूप बरं वाटलं. आणि शेवटी त्या लहान मुलाची हृदयस्पर्शी वागणूक वाचून मला पण हुंदका आला. सामंत www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिये बद्दल आणि प्रशंसे बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

नमस्कार, मी दरवर्षी किमान दोनदा गोव्याला जातो . जर मला त्या होटेलचा पत्ता दिलात तर मी नक्की जाईन. अशा माणसाला भेटायला नक्की आवडेल. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

In reply to by श्रीयुत संतोष जोशी

नमस्कार संतोषजी, खरंच मला त्या वेटरचं नांव आता लक्षात नाही.पण म्हापस्याचं कामतांचं ते हॉटेल होतं. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर 28/06/2008 - 17:57
हम्म! ष्टोरी बरी वाटली. वेटरचे व्यक्तिचित्रं अधिक चांगल्या रितीने खुलवता आले असते असे वाटते. अर्थात, हे माझे व्यक्तिगत मत. मुंबईच्या होटेलमधे गिऱ्हाईकाच्या डोळ्यामधे मला एकमेकाचा दुवा साधणारी नजर कमी दिसते.ते येतात,इकडे तिकडे बघतात,मेनु ऑर्डर करतात बस झालं.त्यांच्या नजरेत किंवा मनात कुणाशीही दुवा साधण्याची इच्छा नसतेचमुळी. हॉटेलात गेल्यावर अजून काय करायचं? मीदेखील इकडेतिकडे काही बघण्यासारखे आहे का ते बघतो (!), नंतर मेनू ऑर्डर करतो, मागवलेले खातो अन् पैशे देऊन चालू पडतो! आणि मुळात मुंबईकरांना इतका वेळ असतो का? शिवाय गिर्‍हाईकाने हॉटेलात गेल्यावर त्याने नजरेने किंवा मनाने वेटरमंडळींशी दुवा साधलाच पाहिजे, नव्हे ते त्याचे कर्तव्यच आहे असाच एकंदरीत तुमच्या वेटरचा सूर दिसला, जो मला गैर वाटला. एखादवेळेस एखाद्या गिर्‍हाईकाची वेटरशी सलगी, जवळीक जमणे समजू शकते पण म्हणून प्रत्येकच गिर्‍हाईकाच्या बाबतीत तसे होईल ही अपेक्षा चुकीची आहे. मला तसं गोवं मुंबई पेक्षा खूप आवडतं. इकडचे लोक मला जास्त प्रेमळ वाटतात शिवाय लेखात वेटरने दोनतीनदा मुंबईची गोव्याशी तुलना केली आहे. मी त्याला इतकंच म्हटलं असतं की 'बाबारे, आलास ना आता मुंबई सोडून? मग झालं तर! आमची मुंबई तिच्या गुणदोषांसकट राहू दे आमच्याचपाशी! तुझं मुंबईवाचून आणि मुंबईचं तुझ्यावाचून मुळीच अडत नाही. मुंबई काय आहे, कशी आहे, प्रेमळ आहे किंवा नाही, तिथे माणूसकी आहे किंवा नाही, हे २६ जुलै २००५ सारख्या प्रसंगातून कळतेच!' :) असो... सामंतसाहेब, पुलेशु.... आपला, (मुंबईकर) तात्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार
" एखादी क्षुल्लक गोष्ट सुद्धा अशा घटनेला अर्थ आणून देते.एक मैत्रिचा हात, मनाला शांती आणून देतो.एका माणसापासून सुरवात होते आणि प्रसाद वाटावा तसं त्याचं होतं." तसा मी वरचेवर गोव्याला जात येत असतो.एखादा आठवडा राहायचं असल्यास मी माझ्या नेहमीच्या रेस्टॉरंट मधे राहतो.त्यामुळे माझा आजुबाजूच्या लोकांशी परिचय झालेला आहे.त्यांच्याकडे वेळ असेल तेव्हा ख्यालीखुषालीच्या गप्पाही होतात.असंच एकदा त्या होटेल मधल्या एका वेटरशी हलो-हाय झाल्यावर मी त्याला सहजच म्हणालो, "तुला मी इकडे नवीनच पहात आहे." ते ऐकून तो म्हणाला, "होय, मला इकडे येवून दोन तीन महिने झाले.मी पुर्वी मुंबईच्या एका होटेलमधे काम करीत होतो.

रत्नपारखी शिवराय : भाग एक - बाजी पासलकर.....एक झलक.....

उदय सप्रे ·

प्रगती 27/06/2008 - 20:04
डोळ्यासमोर बाजी पासलकर आणि महाराज उभे राहीले. तुमचं पुस्तक आमच्या लायब्ररीत ठेवायला आवडेल.

In reply to by प्रगती

उदय सप्रे 27/06/2008 - 20:24
प्रगती ताई, या पुस्तकाविषयीचं माझं मिपा वरच एक निवेदन आपण वाचलंत का?नसेल तर माझी अशी विनंती आहे की ते वाचा आणि मला सांगा की तुम्ही किती प्रती घेऊ शकाल्?(तुमच्यासारख्याच सुजाण वाचकांना देण्यासाठी.) आपण माझ्या केलेल्या कौतुका बध्दल पुन्हा एकदा आभार ! उअद्य सप्रे

बेसनलाडू 28/06/2008 - 04:20
मात्र कोकराची माता गोमाता कशी हे बाकी उलगडले नाही (आणि वाट चुकलेलं कोकरू आपल्या आईला-गोमातेला बघताच धावत सुटतं तसे राजे पालखीकडे धावले ). वासरू म्हणायचे असावे,असे वाटते. (धनगर)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

उदय सप्रे 28/06/2008 - 11:43
तुमचे म्हणणे १०१ % खरे आणि रास्त आहे ! मला वासरूच म्हणायचे होते आणि मूळ पुस्तकात पण वासरूच आहे.पण काल हे लिहिताना मात्र ही चूक हातून झाली आहे.इतक्या तांत्रिक चुका लक्षात आणून देणारे तुमचासारखे सुजाण वाचक मला दिल्याबध्दल मिपा चे शतशः आभार ! आणि तुमचे पण , खरेच ही फार मोठी चूक आहे, यावरून लक्षात येते की तुम्ही सारेच किती चोखंदळ वाचक आहात. आपला अतिशय ऋणी आहे. बाकी झलक कशी वाटली? उदय सप्रे

In reply to by विसोबा खेचर

उदय सप्रे 28/06/2008 - 18:13
तात्या, इतिहासातील इतकी पुस्तके वाचून झाली आहेत की त्यातील प्रत्येक पुस्तकातून काही ना काही मागोवा मिळत गेला.पण जी काही ठळक स्वरुपात संदर्भ ग्रंथ म्हाणून वापरली ती पुस्तके अशी (जी यादी पुस्तकात पण दिलेली असेल): १. राजा शिवछत्रपती-बाबासाहेब पुरंदरे २. सभासद बखर - संपादक भीमराव कुलकर्णी ३.बाजी पासलकर - कृष्णकांत नाईक ४. छत्रपती शिवाजी महाराज - कृष्णराव अर्जुन केळुस्कर मूळ इतिहासाला धक्का न लावता एक लेखक म्हणून वातावरण निर्मिती म्हणून बाजींचा शेवट लांबवला आहे - ते सासवडलाच गेले होते , पण पुस्तकाचा प्रवाह नांदता रहाण्यासाठी अशी कल्पनाशक्ती वापरावी लागतेच लेखकाला! उदय सप्रे

झकासराव 28/06/2008 - 16:48
झलक छानच वाटली आहे. मी ५ पुस्तकं घेवु शकेन. त्यासाठी कुठे संपर्क करु??? खरतर इच्छा अजुन खुप जास्त आहे पण सध्या ते शक्य नाही होणार. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by झकासराव

उदय सप्रे 28/06/2008 - 18:16
झकासराव, आपल्या अभिप्रायाबध्दल आभारी आहे. पुस्तकांसाठी अर्थातच माझ्याशी संपर्क करावा लागेल - माझा भ्रमणध्वनी मी खाली दिलेला आहेच , मी ठाणे येथे रहातो - आपण कुठे रहाता? पुस्तक छापून यायला अजून २ महिने तरी जातील पण तत्पूर्वी आपला गृहपाठ पूर्ण असावा म्हणून ही खटपट..... कळावे, उदय सप्रे भ्रमणध्वनी : ०९९६७५ ४२७०३ ठाणे

चतुरंग 28/06/2008 - 18:32
चित्रदर्शी वर्णन असल्याने भाग वाचनीय झालाय. एक साहित्यिक कृती म्हणून आवडली आणि लोकांनाही आवडेल अशी खात्री वाटते. आपला इतिहासाचा अभ्यास दांडगा आहे असे दिसते. त्याबाबत काही भाष्य करावे असा माझा अभ्यास नाही. त्यामुळे ऐतिहासिक संदर्भांची अचूकता ह्याबद्दल मी काहीच बोलू शकणार नाही. व्यक्तिशः मी किती पुस्तके घेऊ शकेन ह्याबद्दल आत्ता काहीच सांगू शकत नाही पण भारतात आलो की मी आपल्याला संपर्क करेन. चतुरंग

In reply to by चतुरंग

उदय सप्रे 28/06/2008 - 18:35
चतुरंग साहेब, महाराष्ट्र मंडळ-न्यूयॉर्क यांच्याशी संपर्क केला आहे , काही कळाले आणि त्यांना पण पुस्तके हवी असल्यास आप्ल्याला कळवीनच. उदय सप्रे

शितल 28/06/2008 - 23:47
अ॑गावर शहारा आणणारा प्रस्॑ग, आणि डोळे ही पाणावणारा. खुप छान शब्दात मा॑डला आहे. बाजी पासलकर ह्या॑च्या स्वराज्याच्या बलिदाना , मानाचा मुजरा.

प्रगती 27/06/2008 - 20:04
डोळ्यासमोर बाजी पासलकर आणि महाराज उभे राहीले. तुमचं पुस्तक आमच्या लायब्ररीत ठेवायला आवडेल.

In reply to by प्रगती

उदय सप्रे 27/06/2008 - 20:24
प्रगती ताई, या पुस्तकाविषयीचं माझं मिपा वरच एक निवेदन आपण वाचलंत का?नसेल तर माझी अशी विनंती आहे की ते वाचा आणि मला सांगा की तुम्ही किती प्रती घेऊ शकाल्?(तुमच्यासारख्याच सुजाण वाचकांना देण्यासाठी.) आपण माझ्या केलेल्या कौतुका बध्दल पुन्हा एकदा आभार ! उअद्य सप्रे

बेसनलाडू 28/06/2008 - 04:20
मात्र कोकराची माता गोमाता कशी हे बाकी उलगडले नाही (आणि वाट चुकलेलं कोकरू आपल्या आईला-गोमातेला बघताच धावत सुटतं तसे राजे पालखीकडे धावले ). वासरू म्हणायचे असावे,असे वाटते. (धनगर)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

उदय सप्रे 28/06/2008 - 11:43
तुमचे म्हणणे १०१ % खरे आणि रास्त आहे ! मला वासरूच म्हणायचे होते आणि मूळ पुस्तकात पण वासरूच आहे.पण काल हे लिहिताना मात्र ही चूक हातून झाली आहे.इतक्या तांत्रिक चुका लक्षात आणून देणारे तुमचासारखे सुजाण वाचक मला दिल्याबध्दल मिपा चे शतशः आभार ! आणि तुमचे पण , खरेच ही फार मोठी चूक आहे, यावरून लक्षात येते की तुम्ही सारेच किती चोखंदळ वाचक आहात. आपला अतिशय ऋणी आहे. बाकी झलक कशी वाटली? उदय सप्रे

In reply to by विसोबा खेचर

उदय सप्रे 28/06/2008 - 18:13
तात्या, इतिहासातील इतकी पुस्तके वाचून झाली आहेत की त्यातील प्रत्येक पुस्तकातून काही ना काही मागोवा मिळत गेला.पण जी काही ठळक स्वरुपात संदर्भ ग्रंथ म्हाणून वापरली ती पुस्तके अशी (जी यादी पुस्तकात पण दिलेली असेल): १. राजा शिवछत्रपती-बाबासाहेब पुरंदरे २. सभासद बखर - संपादक भीमराव कुलकर्णी ३.बाजी पासलकर - कृष्णकांत नाईक ४. छत्रपती शिवाजी महाराज - कृष्णराव अर्जुन केळुस्कर मूळ इतिहासाला धक्का न लावता एक लेखक म्हणून वातावरण निर्मिती म्हणून बाजींचा शेवट लांबवला आहे - ते सासवडलाच गेले होते , पण पुस्तकाचा प्रवाह नांदता रहाण्यासाठी अशी कल्पनाशक्ती वापरावी लागतेच लेखकाला! उदय सप्रे

झकासराव 28/06/2008 - 16:48
झलक छानच वाटली आहे. मी ५ पुस्तकं घेवु शकेन. त्यासाठी कुठे संपर्क करु??? खरतर इच्छा अजुन खुप जास्त आहे पण सध्या ते शक्य नाही होणार. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by झकासराव

उदय सप्रे 28/06/2008 - 18:16
झकासराव, आपल्या अभिप्रायाबध्दल आभारी आहे. पुस्तकांसाठी अर्थातच माझ्याशी संपर्क करावा लागेल - माझा भ्रमणध्वनी मी खाली दिलेला आहेच , मी ठाणे येथे रहातो - आपण कुठे रहाता? पुस्तक छापून यायला अजून २ महिने तरी जातील पण तत्पूर्वी आपला गृहपाठ पूर्ण असावा म्हणून ही खटपट..... कळावे, उदय सप्रे भ्रमणध्वनी : ०९९६७५ ४२७०३ ठाणे

चतुरंग 28/06/2008 - 18:32
चित्रदर्शी वर्णन असल्याने भाग वाचनीय झालाय. एक साहित्यिक कृती म्हणून आवडली आणि लोकांनाही आवडेल अशी खात्री वाटते. आपला इतिहासाचा अभ्यास दांडगा आहे असे दिसते. त्याबाबत काही भाष्य करावे असा माझा अभ्यास नाही. त्यामुळे ऐतिहासिक संदर्भांची अचूकता ह्याबद्दल मी काहीच बोलू शकणार नाही. व्यक्तिशः मी किती पुस्तके घेऊ शकेन ह्याबद्दल आत्ता काहीच सांगू शकत नाही पण भारतात आलो की मी आपल्याला संपर्क करेन. चतुरंग

In reply to by चतुरंग

उदय सप्रे 28/06/2008 - 18:35
चतुरंग साहेब, महाराष्ट्र मंडळ-न्यूयॉर्क यांच्याशी संपर्क केला आहे , काही कळाले आणि त्यांना पण पुस्तके हवी असल्यास आप्ल्याला कळवीनच. उदय सप्रे

शितल 28/06/2008 - 23:47
अ॑गावर शहारा आणणारा प्रस्॑ग, आणि डोळे ही पाणावणारा. खुप छान शब्दात मा॑डला आहे. बाजी पासलकर ह्या॑च्या स्वराज्याच्या बलिदाना , मानाचा मुजरा.
लेखनविषय:
बाजी लढताना एक घाव त्यांच्या पाठून त्यांच्या फिरंग समशेरधारी उजव्या हातावर झाला.वेदनेने कळवळलेले बाजी त्या भ्याडाचा प्रतिकार करण्यासाठी त्याही परिश्तितीत वळले आणि तोच क्षण साधत गनिमाची तलवार त्यांच्या छातीवर उतरली.पासष्ठ वर्षांचा तरणाबांड योध्दा-बाजी पडले ! आपल्या मागे वळण्याची इतिकर्तव्यता झाली हे लक्षात येताच फत्तेखान आपल्या सैन्यासह परत वळून पळून गेला.कावजी मल्हारला हे समजताच तो तीरासारखा सासवडला धावला.आपल्या धन्याचं जखमी शरीर पाठीवर लादून वाहून नेणारी बाजींची यशवंती घोडी आणि कावजी मल्हार यांच्या दु:खाची जात एकच होती !

हैदराबाद येथे झालेले मराठी बालनाट्य : 'राजकन्येची बाहुली'

विसुनाना ·

आम्हाला नाटकाची गोष्ट आवडली.. आणि मुलांच्या तोंडी खोटे प्रचारकी संवाद नव्हते हेही छानच... विसुनाना, आपण कष्ट घेऊन छान वृत्तांत लिहिला आहे...धन्यवाद... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्रियाली 27/06/2008 - 15:05
नाटकाचा, कथेचा, कलाकारांचा, कार्यक्रमाचा थोडक्यात वृत्तांत आवडला. पुढील कार्यक्रमांना शुभेच्छा आणि सर्व बालकलाकार आणि संबंधितांचे अभिनंदन! बालनाट्याचे चलच्चित्रण जालावर उपलब्ध झाले की त्याचा दुवाही द्यावा.

मिसळपाव 27/06/2008 - 17:06
विसुनाना, नाटकाची संकल्पना तर छान आहेच, पण फोटो आणि कॉमेंट्स वापरून तुम्ही ते चटकन आमच्यापर्यंत पोचवलंत. धन्यवाद. जालावर चलच्चित्रण यायची वाट बघतोय...

मनस्वी 27/06/2008 - 17:42
विसुनाना प्रयोग यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन! सचित्र वृत्तांत खूपच सुरेख. कथा, नेपथ्य आणि वेशभूषा आवडल्या. रंगधारा , द थिएटर स्ट्रीम, हैदराबाद ला अनेक शुभेच्छा. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

बालनाट्य प्रशिक्षणाच्या निमित्ताने आयोजित बालनाट्याचा सचित्र वृत्तांत आवडला !!! सर्व बालकरांचे तसेच लेखक,दिग्दर्शक,समन्वयक,ज्यांची संकल्पना आहे ते,नेपथ्य आणि वेशभूषाकार,प्रकाशयोजनाकार, संगीतकार, सर्वांचेच अभिनंदन करतो. विसुनाना, दिगदर्शकाची भेट झाली तर आमचा नमस्कार जरुर सांगा. मोठ्या मुलांकडून अभिनय करुन घेणे एकवेळ सोपे आहे. पण लहान मुलांकडून अभिनय करुन घेतांना फार लहान व्हावे लागते. ती जवाबदारी पेलणा-यांचे विशेष कौतुक वाटते !!! चलचित्राचीही वाट पाहत आहोत.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वरदा 27/06/2008 - 18:46
विसुनाना, नाटकाची संकल्पना तर छान आहेच, पण फोटो आणि कॉमेंट्स वापरून तुम्ही ते चटकन आमच्यापर्यंत पोचवलंत. धन्यवाद. जालावर चलच्चित्रण यायची वाट बघतोय... हेच म्हणते...

चित्रा 27/06/2008 - 20:03
फोटो पाहून छान वाटले! तुम्हा सर्वांचे अभिनंदन!

धनंजय 27/06/2008 - 22:28
मस्त, सचित्र वर्णन. (पण राजकन्येऐवजी रूपाला गादीवर बसवले असते तरीही चालले असते...)

विसुनाना 28/06/2008 - 10:58
प्रयोग यशस्वी करण्याचं सारं श्रेय बालकलाकारांचं आहे. आपण केलेल्या अभिनंदनाबद्दल आभार. ते त्यांच्यापर्यंत पोचवीनच. भडकमकर मास्तर, तुमच्यासारख्या नाटकातल्या जाणकार माणसाने केलेल्या कौतुकाने आनंद वाटला. बिरुटे सर, दिग्दर्शक कधीकधी भेटतात. त्यांच्या कानावर तुमचे मत घालतो. परंतु तेही या प्रयोगाचं श्रेय मुलांनाच देतील याची खात्री आहे. ;) धनंजय, तुमची सूचना विचारार्ह आहे.

विसोबा खेचर 28/06/2008 - 16:17
नानासाहेब, वृत्तांत अन् प्रकाशचित्रे, दोन्ही अतिशय सुरेख...! सर्व कलाकारांचे अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीकरता सुयश चिंतितो... आपला, (नाट्यप्रेमी) तात्या.

चतुरंग 28/06/2008 - 18:56
मुलांनी नाटक छानच केलंय तर. वेशभूषा आणि मेकप सुरेख जमलेत, मेहेनत जाणवते आहे. मुलांचं म्हणजे कसेही केले तरी चालेल असं कुठेही वाटत नाहीये हेच सर्व कलाकारांचे, दिग्दर्शकाचे आणि कलाकारांच्या पालकांचे यश! ('प्रॉम्टर' चा समानार्थी 'कुजबुज्या' आवडला :) ) चतुरंग

आम्हाला नाटकाची गोष्ट आवडली.. आणि मुलांच्या तोंडी खोटे प्रचारकी संवाद नव्हते हेही छानच... विसुनाना, आपण कष्ट घेऊन छान वृत्तांत लिहिला आहे...धन्यवाद... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्रियाली 27/06/2008 - 15:05
नाटकाचा, कथेचा, कलाकारांचा, कार्यक्रमाचा थोडक्यात वृत्तांत आवडला. पुढील कार्यक्रमांना शुभेच्छा आणि सर्व बालकलाकार आणि संबंधितांचे अभिनंदन! बालनाट्याचे चलच्चित्रण जालावर उपलब्ध झाले की त्याचा दुवाही द्यावा.

मिसळपाव 27/06/2008 - 17:06
विसुनाना, नाटकाची संकल्पना तर छान आहेच, पण फोटो आणि कॉमेंट्स वापरून तुम्ही ते चटकन आमच्यापर्यंत पोचवलंत. धन्यवाद. जालावर चलच्चित्रण यायची वाट बघतोय...

मनस्वी 27/06/2008 - 17:42
विसुनाना प्रयोग यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन! सचित्र वृत्तांत खूपच सुरेख. कथा, नेपथ्य आणि वेशभूषा आवडल्या. रंगधारा , द थिएटर स्ट्रीम, हैदराबाद ला अनेक शुभेच्छा. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

बालनाट्य प्रशिक्षणाच्या निमित्ताने आयोजित बालनाट्याचा सचित्र वृत्तांत आवडला !!! सर्व बालकरांचे तसेच लेखक,दिग्दर्शक,समन्वयक,ज्यांची संकल्पना आहे ते,नेपथ्य आणि वेशभूषाकार,प्रकाशयोजनाकार, संगीतकार, सर्वांचेच अभिनंदन करतो. विसुनाना, दिगदर्शकाची भेट झाली तर आमचा नमस्कार जरुर सांगा. मोठ्या मुलांकडून अभिनय करुन घेणे एकवेळ सोपे आहे. पण लहान मुलांकडून अभिनय करुन घेतांना फार लहान व्हावे लागते. ती जवाबदारी पेलणा-यांचे विशेष कौतुक वाटते !!! चलचित्राचीही वाट पाहत आहोत.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वरदा 27/06/2008 - 18:46
विसुनाना, नाटकाची संकल्पना तर छान आहेच, पण फोटो आणि कॉमेंट्स वापरून तुम्ही ते चटकन आमच्यापर्यंत पोचवलंत. धन्यवाद. जालावर चलच्चित्रण यायची वाट बघतोय... हेच म्हणते...

चित्रा 27/06/2008 - 20:03
फोटो पाहून छान वाटले! तुम्हा सर्वांचे अभिनंदन!

धनंजय 27/06/2008 - 22:28
मस्त, सचित्र वर्णन. (पण राजकन्येऐवजी रूपाला गादीवर बसवले असते तरीही चालले असते...)

विसुनाना 28/06/2008 - 10:58
प्रयोग यशस्वी करण्याचं सारं श्रेय बालकलाकारांचं आहे. आपण केलेल्या अभिनंदनाबद्दल आभार. ते त्यांच्यापर्यंत पोचवीनच. भडकमकर मास्तर, तुमच्यासारख्या नाटकातल्या जाणकार माणसाने केलेल्या कौतुकाने आनंद वाटला. बिरुटे सर, दिग्दर्शक कधीकधी भेटतात. त्यांच्या कानावर तुमचे मत घालतो. परंतु तेही या प्रयोगाचं श्रेय मुलांनाच देतील याची खात्री आहे. ;) धनंजय, तुमची सूचना विचारार्ह आहे.

विसोबा खेचर 28/06/2008 - 16:17
नानासाहेब, वृत्तांत अन् प्रकाशचित्रे, दोन्ही अतिशय सुरेख...! सर्व कलाकारांचे अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीकरता सुयश चिंतितो... आपला, (नाट्यप्रेमी) तात्या.

चतुरंग 28/06/2008 - 18:56
मुलांनी नाटक छानच केलंय तर. वेशभूषा आणि मेकप सुरेख जमलेत, मेहेनत जाणवते आहे. मुलांचं म्हणजे कसेही केले तरी चालेल असं कुठेही वाटत नाहीये हेच सर्व कलाकारांचे, दिग्दर्शकाचे आणि कलाकारांच्या पालकांचे यश! ('प्रॉम्टर' चा समानार्थी 'कुजबुज्या' आवडला :) ) चतुरंग
लेखनप्रकार
हैदराबाद येथील रंगधारा नाट्यसंस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या मराठी बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारंभ पोट्टी श्रीरामलु तेलुगु युनिव्हर्सिटीच्या एन्.टी. रामाराव कलामंदिरात दि. २२ जून २००८ रोजी संपन्न झाला. यावेळी 'राजकन्येची बाहुली' हे बालनाट्य आणि 'ओले,ओले, टीव्ही बोले' हे लघुनाट्य सादर करण्यात आले. दोन्ही बालनाट्ये अत्यंत उत्कृष्टरित्या सादर झाली.

तुझी याद..

पद्मश्री चित्रे ·

शितल 27/06/2008 - 22:39
मस्त कविता केली आहे. तुझा स्पर्श होता तनु मोहरावी मिठीने तुझ्या रातराणी फुलावी तुझ्या सोबती रात्र व्हावी सुगंधी फुलांनी ही हेवा करावा मनी हे तर सहीच.

मदनबाण 28/06/2008 - 08:02
तुझा स्पर्श होता तनु मोहरावी मिठीने तुझ्या रातराणी फुलावी तुझ्या सोबती रात्र व्हावी सुगंधी फुलांनी ही हेवा करावा मनी हे लय भारी..... (रातराणीच्या सुंगधाचा प्रेमी) मदनबाण.....

आनंदयात्री 28/06/2008 - 12:45
तुझे स्वप्न डोळ्यात जागेपणी ही मला जाणवे की तुझे स्वप्न मी दुरावा जरी हा तरी ओढ वाटे- तुझी याद आली पहाटे पहाटे क्या बात है फुलवा ... अजुन एक नितांतसुंदर कविता .. धन्यवाद !

शितल 27/06/2008 - 22:39
मस्त कविता केली आहे. तुझा स्पर्श होता तनु मोहरावी मिठीने तुझ्या रातराणी फुलावी तुझ्या सोबती रात्र व्हावी सुगंधी फुलांनी ही हेवा करावा मनी हे तर सहीच.

मदनबाण 28/06/2008 - 08:02
तुझा स्पर्श होता तनु मोहरावी मिठीने तुझ्या रातराणी फुलावी तुझ्या सोबती रात्र व्हावी सुगंधी फुलांनी ही हेवा करावा मनी हे लय भारी..... (रातराणीच्या सुंगधाचा प्रेमी) मदनबाण.....

आनंदयात्री 28/06/2008 - 12:45
तुझे स्वप्न डोळ्यात जागेपणी ही मला जाणवे की तुझे स्वप्न मी दुरावा जरी हा तरी ओढ वाटे- तुझी याद आली पहाटे पहाटे क्या बात है फुलवा ... अजुन एक नितांतसुंदर कविता .. धन्यवाद !
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
तुझी याद आली पहाटे पहाटे जणु चांदण्याला खुली रात भेटे तुझा स्पर्श होता तनु मोहरावी मिठीने तुझ्या रातराणी फुलावी तुझ्या सोबती रात्र व्हावी सुगंधी फुलांनी ही हेवा करावा मनी तुझे हट्ट सारे तुझ्या मागण्या या तुला सावरीता मी हरवुन जावे तुझे स्वप्न डोळ्यात जागेपणी ही मला जाणवे की तुझे स्वप्न मी दुरावा जरी हा तरी ओढ वाटे- तुझी याद आली पहाटे पहाटे

नभी चांदणे...(गझल)

पद्मश्री चित्रे ·

II राजे II 27/06/2008 - 11:58
कुठे अंत आता अशी रात ओली पिवोनी उजेडास जागीत होती क्षणामागुती धावती जीव सारे इथे शेवटाची सुरुवात होती छान ! आम्हाला जरा कवितेतले काही कळत नाही... पण जो अर्थ आम्ही घेत आहोत त्यानूसार आम्हाला ही कविता छान वाटली... तरी ही... कोणी बुध्दीमान मिपाकर कविते सोबत कवितेचा अर्थ देखील लिहावा ही विनंती... कवियत्रीला देखील हीच विनंती आहे !!! राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

कधी कधी निराशेचे क्षण संपत च नाहीत.. एका मागुन एक.. तरी ही आपण आशेपोटी धावतच रहातो.. कधी तरी याचा शेवट होईल असे मनाशी म्हणत... असे मला म्हणायचे आहे..

पुष्कराज 27/06/2008 - 13:19
खूपच सहज आहे तुमची कविता, छान ताकद आहे तुमच्यात कविता लिहण्याची पुष्कराज

कौस्तुभ 28/06/2008 - 09:38
जळे जीव कोणी उदासीत येथे पुकारीत कोणा निशा गात होती वाह हे तर छानच आहे!

धन्य्वाद सर्वांचे. >>तात्या, कविता खास वाटली नाही. राग नसावा... राग कसला? खरे मत दिलेत, धन्यवाद.. पुलेशु... म्हण्जे काय? बरेच दिवस विचारीन म्हणत होते...

इनोबा म्हणे 28/06/2008 - 13:18
कुठे अंत आता अशी रात ओली पिवोनी उजेडास जागीत होती क्षणामागुती धावती जीव सारे इथे शेवटाची सुरुवात होती छान! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

यशोधरा 28/06/2008 - 13:45
पुलेशु... म्हण्जे काय? बरेच दिवस विचारीन म्हणत होते... पुढील लेखनास शुभेच्छा :)

साती 28/06/2008 - 14:10
कविता चांगली आहे. कुठे अंत आता अशी रात ओली पिवोनी उजेडास जागीत होती चांगली कल्पना. साती

धोंडोपंत 29/06/2008 - 08:21
रचना वृत्तबद्ध आहे. पण याला गझल म्हणावे का? आमच्या मते नाही. काफिया, रदीफ आणि बहर(वृत्त) यांचे बंधन पाळून गझलेच्या फॉर्ममध्ये लिहिले म्हणजे गझल होत नाही असे वाटते. शेर धारदार पाहिजे. काळजात घुसला पाहिजे. आपण लिहिलेले शेर नुसते निवेदनात्मक आहेत. त्यात गझलेचा "धक्का" जाणवत नाही. शेर अंगावर आला पाहिजे. शेर लिहितांना त्यातील सानी मिसरा म्हणजे दुसरी ओळ लिहिणे फार जबाबदारीचे असते. तिथे कस लागतो. असो. पण गझलेचे तंत्र तुम्हाला व्यवस्थित जमले आहे. मंत्र शिका म्हणजे उत्तम गझल लिहाल. तुमच्या उत्तमोत्तम गझला आम्हाला वाचायच्या आहेत. पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

राघव 29/10/2010 - 10:15
खोदकाम करतांना अचानक सापडली ही रचना..! नभी चांदण्याची जुनी साथ होती उशाला कधीची उभी रात होती जळे जीव कोणी उदासीत येथे पुकारीत कोणा निशा गात होती कुणाला कसा सांग आता विसावा उसासून दु:खे हळू गात होती हे तीन शेर अतिशय आवडलेत! क्या बात है!! :) अवांतरः खूप दिवस झालेत.. फुलवातैनं लिहिलेलं इथं आलं नाही.. काय कारण असावे बरे??

II राजे II 27/06/2008 - 11:58
कुठे अंत आता अशी रात ओली पिवोनी उजेडास जागीत होती क्षणामागुती धावती जीव सारे इथे शेवटाची सुरुवात होती छान ! आम्हाला जरा कवितेतले काही कळत नाही... पण जो अर्थ आम्ही घेत आहोत त्यानूसार आम्हाला ही कविता छान वाटली... तरी ही... कोणी बुध्दीमान मिपाकर कविते सोबत कवितेचा अर्थ देखील लिहावा ही विनंती... कवियत्रीला देखील हीच विनंती आहे !!! राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

कधी कधी निराशेचे क्षण संपत च नाहीत.. एका मागुन एक.. तरी ही आपण आशेपोटी धावतच रहातो.. कधी तरी याचा शेवट होईल असे मनाशी म्हणत... असे मला म्हणायचे आहे..

पुष्कराज 27/06/2008 - 13:19
खूपच सहज आहे तुमची कविता, छान ताकद आहे तुमच्यात कविता लिहण्याची पुष्कराज

कौस्तुभ 28/06/2008 - 09:38
जळे जीव कोणी उदासीत येथे पुकारीत कोणा निशा गात होती वाह हे तर छानच आहे!

धन्य्वाद सर्वांचे. >>तात्या, कविता खास वाटली नाही. राग नसावा... राग कसला? खरे मत दिलेत, धन्यवाद.. पुलेशु... म्हण्जे काय? बरेच दिवस विचारीन म्हणत होते...

इनोबा म्हणे 28/06/2008 - 13:18
कुठे अंत आता अशी रात ओली पिवोनी उजेडास जागीत होती क्षणामागुती धावती जीव सारे इथे शेवटाची सुरुवात होती छान! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

यशोधरा 28/06/2008 - 13:45
पुलेशु... म्हण्जे काय? बरेच दिवस विचारीन म्हणत होते... पुढील लेखनास शुभेच्छा :)

साती 28/06/2008 - 14:10
कविता चांगली आहे. कुठे अंत आता अशी रात ओली पिवोनी उजेडास जागीत होती चांगली कल्पना. साती

धोंडोपंत 29/06/2008 - 08:21
रचना वृत्तबद्ध आहे. पण याला गझल म्हणावे का? आमच्या मते नाही. काफिया, रदीफ आणि बहर(वृत्त) यांचे बंधन पाळून गझलेच्या फॉर्ममध्ये लिहिले म्हणजे गझल होत नाही असे वाटते. शेर धारदार पाहिजे. काळजात घुसला पाहिजे. आपण लिहिलेले शेर नुसते निवेदनात्मक आहेत. त्यात गझलेचा "धक्का" जाणवत नाही. शेर अंगावर आला पाहिजे. शेर लिहितांना त्यातील सानी मिसरा म्हणजे दुसरी ओळ लिहिणे फार जबाबदारीचे असते. तिथे कस लागतो. असो. पण गझलेचे तंत्र तुम्हाला व्यवस्थित जमले आहे. मंत्र शिका म्हणजे उत्तम गझल लिहाल. तुमच्या उत्तमोत्तम गझला आम्हाला वाचायच्या आहेत. पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

राघव 29/10/2010 - 10:15
खोदकाम करतांना अचानक सापडली ही रचना..! नभी चांदण्याची जुनी साथ होती उशाला कधीची उभी रात होती जळे जीव कोणी उदासीत येथे पुकारीत कोणा निशा गात होती कुणाला कसा सांग आता विसावा उसासून दु:खे हळू गात होती हे तीन शेर अतिशय आवडलेत! क्या बात है!! :) अवांतरः खूप दिवस झालेत.. फुलवातैनं लिहिलेलं इथं आलं नाही.. काय कारण असावे बरे??
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
वृत- भुजंगप्रयात मात्रा- लगागा लगागा लगागा लगागा नभी चांदण्याची जुनी साथ होती उशाला कधीची उभी रात होती जळे जीव कोणी उदासीत येथे पुकारीत कोणा निशा गात होती कुणाला कसा सांग आता विसावा उसासून दु:खे हळू गात होती मला भासले अंत ना या क्षणाला पहाटेस ही रोजची रीत होती कुठे अंत आता अशी रात ओली पिवोनी उजेडास जागीत होती क्षणामागुती धावती जीव सारे इथे शेवटाची सुरुवात होती

मुरबाडी आमटी

श्रीयुत संतोष जोशी ·

स्नेहश्री 27/06/2008 - 11:51
छान पाउस आणि गरम गरम आमटी. वा!!!!! क्या बात है.......!!!!! --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

गिरिजा 27/06/2008 - 12:25
हे पहिल्यांदाच ऐकतेय.. पण भारी लागत असणार नक्कीच! आता पुढच्या वेळेस घरला गेले की हा बेत नक्की! -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

चित्रा 27/06/2008 - 20:01
मुरबाडी आमटी म्हणजे टिटवाळ्याजवळच्या मुरबाडकडची का हो?

विसोबा खेचर 28/06/2008 - 12:06
मुरबाडी आमटीच्या पाकृबद्दल धन्यवाद.. तुझ्याकडे ही आमटी खाल्ली आहे. क्लासच लागते. आता घरी नक्की करणार... :) आपला, (आमटीप्रेमी) तात्या.

स्नेहश्री 27/06/2008 - 11:51
छान पाउस आणि गरम गरम आमटी. वा!!!!! क्या बात है.......!!!!! --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

गिरिजा 27/06/2008 - 12:25
हे पहिल्यांदाच ऐकतेय.. पण भारी लागत असणार नक्कीच! आता पुढच्या वेळेस घरला गेले की हा बेत नक्की! -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

चित्रा 27/06/2008 - 20:01
मुरबाडी आमटी म्हणजे टिटवाळ्याजवळच्या मुरबाडकडची का हो?

विसोबा खेचर 28/06/2008 - 12:06
मुरबाडी आमटीच्या पाकृबद्दल धन्यवाद.. तुझ्याकडे ही आमटी खाल्ली आहे. क्लासच लागते. आता घरी नक्की करणार... :) आपला, (आमटीप्रेमी) तात्या.
साहित्य : १/२ वाटी मूगाची डाळ , १ वाटी तुरीची डाळ , लसूण (६ ते ७ पाकळ्या), ताजं खोबरं (एक वाटी),बडीशोप (एक चिमूट), मीठ , लाल तिखट , हळद , हिरवी मिरची ,कढीपत्ता ३ कांदे , १ बटाटा , २ टमाटो , तेल ,जिरं ,मोहरी. कृति : १कांदा ,बटाटा व टमाटो च्या फोडी करून घेणे. दोन्ही डाळी नीट धुवून गरम पाण्यात शिजण्यास ठेवणे.डाळ शिजत आली की त्यात थोडा कढीपत्ता (कच्चा) घालणे. २ कांदे लांब चिरून घेणे ; लसूण फक्त ठेचून घेणे ; पाऊण वाटी खोबरं व बडीशोप मिक्सरमधे वाटून घेणे ; तेलावर जिरं ,मोहरी ची फोडणी करून त्यात हिरवी मिरची (तुकडा),कढीपत्ता घालून त्यात चिरलेला कांदा घालणे. कांदा चांगला लाल ह