मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आवाहन : कै. सुचेता जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा (पुणे)

अजय जोशी ·

पैसा 06/03/2014 - 19:46
मिपावरील हौशी कवींनी जरूर भाग घ्यावा! सहज चौकशी. कविता हळुवार पाहिजेत कीविनोदी वगैरे कसल्याही चालतील? मिपावरचे कवी हळुवार कविता लिहिणारे मोजून ३/४ असतील. विडंबनं आणि विनोदी कविता मात्र भरपूर मिळतील!

पैसा 06/03/2014 - 19:46
मिपावरील हौशी कवींनी जरूर भाग घ्यावा! सहज चौकशी. कविता हळुवार पाहिजेत कीविनोदी वगैरे कसल्याही चालतील? मिपावरचे कवी हळुवार कविता लिहिणारे मोजून ३/४ असतील. विडंबनं आणि विनोदी कविता मात्र भरपूर मिळतील!
कविता पाठविण्यासाठी पत्ता:- अजय जोशी, १२ बी, दुर्वांकूर, वृंदावन हौसिंग कॉम्प्लेक्स, कोथरूड, पुणे ४११०३८. महाराष्ट्र. ईमेल : suchetanantprakashan@gmail.com नमस्कार, कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धेचे यंदाचे ५वे वर्ष. दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता या स्पर्धेसाठी मागविल्या जातात. त्या कवितांचे काव्यलेखनाचे परीक्षण केले जाते. त्यातील पहिल्या १५ ते २० कवितांचे प्रत्यक्ष काव्यवाचन त्या त्या कवीने सादर करायचे असते. त्यानुसार ५ क्रमांक काढले जातात. आतापर्यंत जवळपास २०० कवींनी यात सहभाग घेतला आहे.

सोनाक्षी म्हणे मिपाकरां - महाकट्टा त्वरें करा - नाचू टरारा टरारा... अत्यानंदे .

चित्रगुप्त ·

बॅटमॅन 03/03/2014 - 18:24
काय ती चित्रे, अन काय ते ड्वायलॉक, अन काय ती कल्पनाशक्ती. यावनी कथेला पार म्हाराष्ट्रात आणून सोडलेत बगा. धन्य आहे चित्रगुप्तजी तुमच्या प्रतिभेची!!!!!!!!! टरारा खरारा काय, छैय्या नैय्या काय अन पंथशीला काय, खतरनाक हसतो आहे =)) ट्रोजनकथेतून असले भारी रत्न बाहेर पडेल याची कल्पना असती तर अजून दहा उपाख्याने इन्क्लूड केली असती ;) =)) एक कडक सॅल्यूट _/\_

In reply to by बॅटमॅन

तर अजून दहा उपाख्याने इन्क्लूड केली असती आयला मग करा की.... होवु दे शब्दांचा खर्च....

In reply to by मुक्त विहारि

बॅटमॅन 04/03/2014 - 01:01
करणार करणार...या आठवड्यात ट्रोजन सेरीजमधील नवा लेख येणार.

शिद 03/03/2014 - 18:50
आधी ‘पेन्थेसिलिआ की जवानी’ असा पिच्चर करायचा, मग त्याचे सिक्वेल म्हणून आणखी दोन पिच्चर, 'पेन्थेसिलिआ का इन्तकाम’ आणि ‘महासती पंथशीला’ असे करायचे. पहिला भाग प्रणय-रोमान्स वाला, दुसरा युद्धाचा, आणि तिसरा अध्यात्मिकतेने भरपूर, असा.
तीनही पिच्चरसाठी आमच्या आगाऊ शुभेच्छा...!!! :) बाकी लेख मस्तचं.

शशिकांत ओक 03/03/2014 - 19:57
कॉमेडियन के रोल में कौन? महाभारताचा पार फालुदा करून करून आता चित्तरगुप्ताला ग्रीक पुराणात घुसले... कुंभारणीच्या सेक्सी वेषात मासोळी सोनाक्षी सिन्हाला नाचवायला, झटपट कपडे काढू सल्लू नावाचा दबंगीलाल भेटतो ... दोघेही झटापटीत पटाईत... मडक्यांच्या विखुरलेल्या खापऱ्या... जणू दारासिंह व मुमु ची आठवण यावी. असा रोम रोम में बसने वाला रोमांस... . "ए दिले नादान..." दिलरुबा खाजवत खाजवत गाणे गातेय ... ... लाईट, साऊंड, रेड्डी? व्हेयरीज् कॉमेडियन यार... कपिल शर्माको बुलाओ... फोकट में मार्केटिंग भी कराएगा!!!

चित्रगुप्तांच्या कल्पनेचा वारू उधळला म्हणजे तो युनिकॉर्न होऊन आकाशात उडायला लागतो... मग आमाला मज्जा मज्जा वाचायला मिळते... आता इतर मिपाकरांच्या धमाल कल्पनाविलासाच्या प्रतिक्षेत आहे +D

चौकटराजा 04/03/2014 - 09:02
आम्चा एक मित्र फटू ग्राफर होता. त्याची बहीण अनिल कपूर कडे घरकाम करायला होती. चित्रसुष्टीत आर्ट डिपार्टमेंट मधे आमच्या मित्राचा लग्गा लागावा असा लकडा आमच्या मित्राच्या बहिणीने अनिल कपूर कडे लावला होता त्याप्रमाणे आमचा मित्र मुंबापुरीत दाखल झाला होता ( येथपर्यंत सत्यकथन) . आता कल्पना विस्तार------ एकदा हा माझा मित्र मला घेउन अनिल कपूर याचे घरी गेला. आन्या बाहेर शुटींगला गेलेला होता. सोनाक्षी त्यावेळी बारा वर्षांची असावी. ती शाळेतून नुकतीच घरी आलेली दिसत होती. ( युनीफॉर्म होता अंगावर ) . मी भितीवर टांगेलेले ते एक भव्य चित्र पहात होतो. अरे वा पिकासोने काढलेले दिसतेय ! " मी उदगारलो. नाही नाही हे आपले भारतातले आपल्या मातीतले चित्रकार आहेत. सोनाक्षी चक्क मराठीत बोलली. " काय म्हणतेस ? कोणी काढलंय ?" " कोणीतरी शरद म्हणून आहेत पण चित्राखाली कोपर्‍यात चित्रगुप्त म्हणून सही करतात मी त्यांची आर्डन्ट फॅन आहे ! " सोनाक्षी ने मला सांगितले. आता तिने मी सर्वांची फॅन आहे असे म्हणून चित्रगुप्त काकांबरोबर इतर लोकांचे नाव का घुसडले असावे याचे संशीधन ब्याटम्यान करतील. नाहीतर दुसरा एखादा कल्पना विलास मांडू ! हा का ना का !

In reply to by स्मिता चौगुले

चौकटराजा 04/03/2014 - 17:30
लहानपणी सोनाक्षी सिन्हा जत्रेत हरवली ती अनिल कपूरला सापडली. सोनम कपूर नेमकी त्याच जत्रेत हरवली ती शत्रूला सापडली नावात सोने आहे असे म्हणून त्याने तिला " पाला पोसा बडा किया. शेम गोस्स्ट अन्याची . मग पुन्न्ना जाची त्याची नीट भेट झाली. पण अनिल कपूरच्या घरी वाढलेल्या सोनाक्षी ला चित्रगुप्त यांची फ्यान होण्याचा चानस मिळाला तो मिळालाच !

In reply to by चौकटराजा

चित्रगुप्त 04/03/2014 - 15:13
ही ती सोनाक्षी: . (आम्ही तिला जे पेन्थेसीलियाच्या वेषातील तिचे फोटो दाखवले होते, ते संपादकांना अप्रशस्त वाटल्याने काढून टाकले आहेत). तसे ते जालावर आहेत.

ये मैने क्या किया… अपनी मुहोब्बत का कत्ल किया… अब डूबी मेरी जीवन नैय्या…. चल छैय्या- छैय्या- छैय्या-छैय्या… ” चल छैय्या- छैय्या- छैय्या-छैय्या… ” *lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol

पैसा 05/03/2014 - 11:20
बाकी त्या सोनाक्षीला मिपाकर मृत्युंजयाने दिलेले "स्टोनाक्षी" हे नाव डोक्यात पक्के बसले आहे. त्यात तिचा तो अभिनयविरहित दगडी चेहरा काय विचारता! अहाहा! तिला साधे भांडण करता येते काय? तर पुढे युद्धाच्या कथा! बाकी तीच पात्रे घेऊन नव्या कथा निर्माण करण्यात तुम्ही प्रवीण आहातच! या कथेतला कल्पनाविलासही आवडला. फक्त ती 'स्टोनाक्षी' ची निवड का केली हे कळले नाही!

चित्रगुप्त 05/03/2014 - 15:23
फक्त ती 'स्टोनाक्षी' ची निवड का केली
...बॅटमॅनच्या या धाग्यात इरसाल यांनी “जर मी ह्यावर पिच्चर काढला तर पेन्थेसिलिआ चे काम फकस्त आनी फकस्त सोनाक्षी सिन्हालाच.” हे वाचून.

मूळ कथा क्लिष्ट आणि नको त्या गोष्टींची वर्णन नको तितक्या बारकाईनं केलेली असल्यानं वाचवल्या नाहीत, पण तुमचा आटोपशीर कल्पनाविलास आवडला.

मदनबाण 08/03/2014 - 09:46
ह्म्म... मला वाटत आधीच्या धाग्याला पंख फुटले ज्यात मी प्रतिसाद दिला होता ! असो... गाण्याचा... नाचण्याचा आणि सोनाक्षीचा विचार तेव्हा केला होता. ;) मला मात्र्र ती साडीतच एकदम "मस्त" वाटते. ;) ज्या गाण्याचा उल्लेख पंख फुटलेल्या धाग्यात करावयाचा राहुन गेला होता तो इथे करतो, आणि ते गाणं सुद्धा इथे देतो. सनी लिओनि, मल्लिका, राखी हे सगळे फुसके बार आहेत... बॉब्म तर लांबची गोष्ट ! आसिन जबरदस्त दिसते आणि तितकीच मादक नृत्य देखील करु शकते असा माझा दावा आहे... आता ते गाणं... खरं तर त्याची बी यक इस्टोरी हाय बरं का ! मध्यंतरी हे गाणं मी ऐकल आणि पाहिलं... कारण या गाण्यामुळे माझी झोपमोड झाली ! तर... एके दिवशी मी रात्री मस्त झोपलो होतो अचानक डिजे चा आवाज कानावर पडु लागला, मी जागा होत स्वतःशीच बोललो... अरेच्च्या इतक्यात सकाळ झाली ? उठुन बघतो तर सगळीकडे अंधारच होता ! रस्त्यावरील सोडियम व्हेपरचे दीवे सुद्धा चालु होते,घड्याळ्यात पाहिले तर रात्रीचे बरोबर एक वाजले होते ! मग इतक्या रात्री इतक्या मोठ्या आवाजात डिजे ?पण आपल्या देशातली सध्य परिस्थीती पाहता हे काही अशक्य नाही असं म्हणुन मी डिजेच्या गाण्याकडे माझे कान लावले , तर काही तरी फायर ब्रिगेड, फायर ब्रिगेड असे बोल ऐकु आले ! च्यामारी रात्रीचा १ वाजला आहे आणि या लोकांचे हे फायर ब्रिगेड,फायर ब्रिगेड काय चाललयं ? मग त्याचे संगीत कानावर पडले,म्हंटल गाण्ं जरा ओळखीच आणि ऐकल्या सारखं वाटायला लागलं आहे, मग काय ! झोप दणदणत्या आवाजाने मोडलीच होती, मग संगणकावर बसुन तू-नळीवर हा फायर ब्रीगेडचा बंब नक्की कुठला ? ते शोधले. ;) ते गाणं खाली देतो :- काही पण म्हणा... आसिन ने एकच ठुमका लावला आहे,पण काय सॉलिड्ड ! ;) असो... मग ३ वाजे पर्यंत डिजे ने याची अनेक आवर्तने केली,मी ती संपण्याची वाट पाहत होतो... शेवटी ३ वाजता ही फायर ब्रीगेड ची गाडी घरी गेली आणि मी पाठ टेकवली.पण मग कोणीतरी रटाळ गाळं मोठ्या आवाजातल्या रेडियोवर सुरु केलं ती टेप सुद्धा बराच वेळ चालु होती... ते संपलं लगेच एका मंदीरात भजन सुरु झालं... मग काय आमच्या झोपेने एकदाचे राम-कॄष्ण-हरी म्हंटले ! जाउंद्या... तुम्ही ते वरच आयटम साँग बघा ! आणि बलमा बलमा चित्कारा ! ;)

चित्रगुप्त 08/03/2014 - 10:22
@मदनबाणः बघितला व्हिडो. तुम्ही उल्लेखिलेला लेख कोणता? या व्हिडोत आसिन अतिशय सुंदर दिसते आहे, यात वादच नाही, पण नाचणारीण कुणी दुसरीच बया आहे ना? पिच्चरत्रयी बद्दल हा जो लेख लिहिला आहे, तो एका अर्थी सल्लू आणि त्याच्या पिच्चरांची रेवडी उडवण्यासाठीही आहे. फालतू कथानक, थर्डक्लास गाणी, बेकार डान्स वगैरे सलमानचित्रपटांना शोभेशी ही चित्रपट त्रयी. म्हणून त्यात सनी, मल्लिका राखी वगैरे, आणि 'ईस्पायडरमैन' वर बेतलेले गाणे. नको तिथे "चल छैय्या छैय्या छैय्या छैय्या" आणि अर्थशून्य "टरारा टरारा" ... सर्व बी ग्रेड पिच्चरांना शोभेसे. साडीत सोनक्षी अप्रतिम सुंदर दिसते, पण (काढून टाकलेल्या) पेन्थेसिलियाच्या वेषातील चित्रांमधे पण ती शोभते. ही चित्रे जालावरून बघण्याची सोय लवकरच करतो. .

In reply to by चित्रगुप्त

मदनबाण 08/03/2014 - 11:26
तुम्ही उल्लेखिलेला लेख कोणता? ज्यात काढुन टाकलेला फोटो होता,आणि त्याच धाग्यात माझा प्रतिसाद देखील होता... असो. पण नाचणारीण कुणी दुसरीच बया आहे ना? हो... ती पोलंड ची Claudia Ciesla आहे { हे तिचे पहिलेच आयटम साँग आहे.}, तीने इतका नाच करुन देखील आसिनचा एक ठुमकाच भारी पडला आहे,आणि तेच मला दर्शवायचे होते. ;) पिच्चरत्रयी बद्दल हा जो लेख लिहिला आहे, तो एका अर्थी सल्लू आणि त्याच्या पिच्चरांची रेवडी उडवण्यासाठीही आहे. फालतू कथानक, थर्डक्लास गाणी, बेकार डान्स वगैरे सलमानचित्रपटांना शोभेशी ही चित्रपट त्रयी. म्हणून त्यात सनी, मल्लिका राखी वगैरे, आणि 'ईस्पायडरमैन' वर बेतलेले गाणे. नको तिथे "चल छैय्या छैय्या छैय्या छैय्या" आणि अर्थशून्य "टरारा टरारा" ... सर्व बी ग्रेड पिच्चरांना शोभेसे. ओक्के. बाकी साडीतली "मस्त" सोनाक्षी... ;) Sonakshi

In reply to by मदनबाण

आत्मशून्य 08/03/2014 - 23:06
आसिनचे गजनीमधले हे गाणं लै आवडायचं श्रीदेवी नंतर अतिशय बोलके डोळे अस्लेल्या अभिनेत्री दोनच १ आसिन २ जेनेलिआ . पण हे फक्त डॉळ्यांबाबतच हां... अभिनय वगैरे नाही विचार करत. तरीही त्यात आसिन उजवीच. दशावतार आसिनसाठीच पाहिला होता :)

तिमा 01/01/2015 - 19:39
इतका भारी लेख नजरेतून सुटलाच कसा म्हणे! त्यांवेळेस म्या शीक पडलो असणार! मागे ‘जब जाग उठे अरमान तो कैसे नींद आये” हे जुने हेमंत कुमारचे गाणे वाजते, त्यापेक्षा, पदमिनीचे 'मेरे अंग लग जा बालमा' हे पावसात भिजताना चे गाणे फिट्ट बसेल.

चित्रगुप्त 02/04/2023 - 07:37
आपण असा काही लेख २०१४ साली लिहीला होता, हे मी पार विसरून गेलेलो होतो. काल नवीनच ओळख झालेल्या तरूण जोडप्यापैकी 'ती' मिरजेची असून आपल्या बॅटमनपंतांना ओळखते वगैरे बोलणे झाल्यावर खोदकाम करताना हा लेख सापडला. नवीन मिपाकरांसाठी वर आणतो आहे.

बॅटमॅन 03/03/2014 - 18:24
काय ती चित्रे, अन काय ते ड्वायलॉक, अन काय ती कल्पनाशक्ती. यावनी कथेला पार म्हाराष्ट्रात आणून सोडलेत बगा. धन्य आहे चित्रगुप्तजी तुमच्या प्रतिभेची!!!!!!!!! टरारा खरारा काय, छैय्या नैय्या काय अन पंथशीला काय, खतरनाक हसतो आहे =)) ट्रोजनकथेतून असले भारी रत्न बाहेर पडेल याची कल्पना असती तर अजून दहा उपाख्याने इन्क्लूड केली असती ;) =)) एक कडक सॅल्यूट _/\_

In reply to by बॅटमॅन

तर अजून दहा उपाख्याने इन्क्लूड केली असती आयला मग करा की.... होवु दे शब्दांचा खर्च....

In reply to by मुक्त विहारि

बॅटमॅन 04/03/2014 - 01:01
करणार करणार...या आठवड्यात ट्रोजन सेरीजमधील नवा लेख येणार.

शिद 03/03/2014 - 18:50
आधी ‘पेन्थेसिलिआ की जवानी’ असा पिच्चर करायचा, मग त्याचे सिक्वेल म्हणून आणखी दोन पिच्चर, 'पेन्थेसिलिआ का इन्तकाम’ आणि ‘महासती पंथशीला’ असे करायचे. पहिला भाग प्रणय-रोमान्स वाला, दुसरा युद्धाचा, आणि तिसरा अध्यात्मिकतेने भरपूर, असा.
तीनही पिच्चरसाठी आमच्या आगाऊ शुभेच्छा...!!! :) बाकी लेख मस्तचं.

शशिकांत ओक 03/03/2014 - 19:57
कॉमेडियन के रोल में कौन? महाभारताचा पार फालुदा करून करून आता चित्तरगुप्ताला ग्रीक पुराणात घुसले... कुंभारणीच्या सेक्सी वेषात मासोळी सोनाक्षी सिन्हाला नाचवायला, झटपट कपडे काढू सल्लू नावाचा दबंगीलाल भेटतो ... दोघेही झटापटीत पटाईत... मडक्यांच्या विखुरलेल्या खापऱ्या... जणू दारासिंह व मुमु ची आठवण यावी. असा रोम रोम में बसने वाला रोमांस... . "ए दिले नादान..." दिलरुबा खाजवत खाजवत गाणे गातेय ... ... लाईट, साऊंड, रेड्डी? व्हेयरीज् कॉमेडियन यार... कपिल शर्माको बुलाओ... फोकट में मार्केटिंग भी कराएगा!!!

चित्रगुप्तांच्या कल्पनेचा वारू उधळला म्हणजे तो युनिकॉर्न होऊन आकाशात उडायला लागतो... मग आमाला मज्जा मज्जा वाचायला मिळते... आता इतर मिपाकरांच्या धमाल कल्पनाविलासाच्या प्रतिक्षेत आहे +D

चौकटराजा 04/03/2014 - 09:02
आम्चा एक मित्र फटू ग्राफर होता. त्याची बहीण अनिल कपूर कडे घरकाम करायला होती. चित्रसुष्टीत आर्ट डिपार्टमेंट मधे आमच्या मित्राचा लग्गा लागावा असा लकडा आमच्या मित्राच्या बहिणीने अनिल कपूर कडे लावला होता त्याप्रमाणे आमचा मित्र मुंबापुरीत दाखल झाला होता ( येथपर्यंत सत्यकथन) . आता कल्पना विस्तार------ एकदा हा माझा मित्र मला घेउन अनिल कपूर याचे घरी गेला. आन्या बाहेर शुटींगला गेलेला होता. सोनाक्षी त्यावेळी बारा वर्षांची असावी. ती शाळेतून नुकतीच घरी आलेली दिसत होती. ( युनीफॉर्म होता अंगावर ) . मी भितीवर टांगेलेले ते एक भव्य चित्र पहात होतो. अरे वा पिकासोने काढलेले दिसतेय ! " मी उदगारलो. नाही नाही हे आपले भारतातले आपल्या मातीतले चित्रकार आहेत. सोनाक्षी चक्क मराठीत बोलली. " काय म्हणतेस ? कोणी काढलंय ?" " कोणीतरी शरद म्हणून आहेत पण चित्राखाली कोपर्‍यात चित्रगुप्त म्हणून सही करतात मी त्यांची आर्डन्ट फॅन आहे ! " सोनाक्षी ने मला सांगितले. आता तिने मी सर्वांची फॅन आहे असे म्हणून चित्रगुप्त काकांबरोबर इतर लोकांचे नाव का घुसडले असावे याचे संशीधन ब्याटम्यान करतील. नाहीतर दुसरा एखादा कल्पना विलास मांडू ! हा का ना का !

In reply to by स्मिता चौगुले

चौकटराजा 04/03/2014 - 17:30
लहानपणी सोनाक्षी सिन्हा जत्रेत हरवली ती अनिल कपूरला सापडली. सोनम कपूर नेमकी त्याच जत्रेत हरवली ती शत्रूला सापडली नावात सोने आहे असे म्हणून त्याने तिला " पाला पोसा बडा किया. शेम गोस्स्ट अन्याची . मग पुन्न्ना जाची त्याची नीट भेट झाली. पण अनिल कपूरच्या घरी वाढलेल्या सोनाक्षी ला चित्रगुप्त यांची फ्यान होण्याचा चानस मिळाला तो मिळालाच !

In reply to by चौकटराजा

चित्रगुप्त 04/03/2014 - 15:13
ही ती सोनाक्षी: . (आम्ही तिला जे पेन्थेसीलियाच्या वेषातील तिचे फोटो दाखवले होते, ते संपादकांना अप्रशस्त वाटल्याने काढून टाकले आहेत). तसे ते जालावर आहेत.

ये मैने क्या किया… अपनी मुहोब्बत का कत्ल किया… अब डूबी मेरी जीवन नैय्या…. चल छैय्या- छैय्या- छैय्या-छैय्या… ” चल छैय्या- छैय्या- छैय्या-छैय्या… ” *lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol

पैसा 05/03/2014 - 11:20
बाकी त्या सोनाक्षीला मिपाकर मृत्युंजयाने दिलेले "स्टोनाक्षी" हे नाव डोक्यात पक्के बसले आहे. त्यात तिचा तो अभिनयविरहित दगडी चेहरा काय विचारता! अहाहा! तिला साधे भांडण करता येते काय? तर पुढे युद्धाच्या कथा! बाकी तीच पात्रे घेऊन नव्या कथा निर्माण करण्यात तुम्ही प्रवीण आहातच! या कथेतला कल्पनाविलासही आवडला. फक्त ती 'स्टोनाक्षी' ची निवड का केली हे कळले नाही!

चित्रगुप्त 05/03/2014 - 15:23
फक्त ती 'स्टोनाक्षी' ची निवड का केली
...बॅटमॅनच्या या धाग्यात इरसाल यांनी “जर मी ह्यावर पिच्चर काढला तर पेन्थेसिलिआ चे काम फकस्त आनी फकस्त सोनाक्षी सिन्हालाच.” हे वाचून.

मूळ कथा क्लिष्ट आणि नको त्या गोष्टींची वर्णन नको तितक्या बारकाईनं केलेली असल्यानं वाचवल्या नाहीत, पण तुमचा आटोपशीर कल्पनाविलास आवडला.

मदनबाण 08/03/2014 - 09:46
ह्म्म... मला वाटत आधीच्या धाग्याला पंख फुटले ज्यात मी प्रतिसाद दिला होता ! असो... गाण्याचा... नाचण्याचा आणि सोनाक्षीचा विचार तेव्हा केला होता. ;) मला मात्र्र ती साडीतच एकदम "मस्त" वाटते. ;) ज्या गाण्याचा उल्लेख पंख फुटलेल्या धाग्यात करावयाचा राहुन गेला होता तो इथे करतो, आणि ते गाणं सुद्धा इथे देतो. सनी लिओनि, मल्लिका, राखी हे सगळे फुसके बार आहेत... बॉब्म तर लांबची गोष्ट ! आसिन जबरदस्त दिसते आणि तितकीच मादक नृत्य देखील करु शकते असा माझा दावा आहे... आता ते गाणं... खरं तर त्याची बी यक इस्टोरी हाय बरं का ! मध्यंतरी हे गाणं मी ऐकल आणि पाहिलं... कारण या गाण्यामुळे माझी झोपमोड झाली ! तर... एके दिवशी मी रात्री मस्त झोपलो होतो अचानक डिजे चा आवाज कानावर पडु लागला, मी जागा होत स्वतःशीच बोललो... अरेच्च्या इतक्यात सकाळ झाली ? उठुन बघतो तर सगळीकडे अंधारच होता ! रस्त्यावरील सोडियम व्हेपरचे दीवे सुद्धा चालु होते,घड्याळ्यात पाहिले तर रात्रीचे बरोबर एक वाजले होते ! मग इतक्या रात्री इतक्या मोठ्या आवाजात डिजे ?पण आपल्या देशातली सध्य परिस्थीती पाहता हे काही अशक्य नाही असं म्हणुन मी डिजेच्या गाण्याकडे माझे कान लावले , तर काही तरी फायर ब्रिगेड, फायर ब्रिगेड असे बोल ऐकु आले ! च्यामारी रात्रीचा १ वाजला आहे आणि या लोकांचे हे फायर ब्रिगेड,फायर ब्रिगेड काय चाललयं ? मग त्याचे संगीत कानावर पडले,म्हंटल गाण्ं जरा ओळखीच आणि ऐकल्या सारखं वाटायला लागलं आहे, मग काय ! झोप दणदणत्या आवाजाने मोडलीच होती, मग संगणकावर बसुन तू-नळीवर हा फायर ब्रीगेडचा बंब नक्की कुठला ? ते शोधले. ;) ते गाणं खाली देतो :- काही पण म्हणा... आसिन ने एकच ठुमका लावला आहे,पण काय सॉलिड्ड ! ;) असो... मग ३ वाजे पर्यंत डिजे ने याची अनेक आवर्तने केली,मी ती संपण्याची वाट पाहत होतो... शेवटी ३ वाजता ही फायर ब्रीगेड ची गाडी घरी गेली आणि मी पाठ टेकवली.पण मग कोणीतरी रटाळ गाळं मोठ्या आवाजातल्या रेडियोवर सुरु केलं ती टेप सुद्धा बराच वेळ चालु होती... ते संपलं लगेच एका मंदीरात भजन सुरु झालं... मग काय आमच्या झोपेने एकदाचे राम-कॄष्ण-हरी म्हंटले ! जाउंद्या... तुम्ही ते वरच आयटम साँग बघा ! आणि बलमा बलमा चित्कारा ! ;)

चित्रगुप्त 08/03/2014 - 10:22
@मदनबाणः बघितला व्हिडो. तुम्ही उल्लेखिलेला लेख कोणता? या व्हिडोत आसिन अतिशय सुंदर दिसते आहे, यात वादच नाही, पण नाचणारीण कुणी दुसरीच बया आहे ना? पिच्चरत्रयी बद्दल हा जो लेख लिहिला आहे, तो एका अर्थी सल्लू आणि त्याच्या पिच्चरांची रेवडी उडवण्यासाठीही आहे. फालतू कथानक, थर्डक्लास गाणी, बेकार डान्स वगैरे सलमानचित्रपटांना शोभेशी ही चित्रपट त्रयी. म्हणून त्यात सनी, मल्लिका राखी वगैरे, आणि 'ईस्पायडरमैन' वर बेतलेले गाणे. नको तिथे "चल छैय्या छैय्या छैय्या छैय्या" आणि अर्थशून्य "टरारा टरारा" ... सर्व बी ग्रेड पिच्चरांना शोभेसे. साडीत सोनक्षी अप्रतिम सुंदर दिसते, पण (काढून टाकलेल्या) पेन्थेसिलियाच्या वेषातील चित्रांमधे पण ती शोभते. ही चित्रे जालावरून बघण्याची सोय लवकरच करतो. .

In reply to by चित्रगुप्त

मदनबाण 08/03/2014 - 11:26
तुम्ही उल्लेखिलेला लेख कोणता? ज्यात काढुन टाकलेला फोटो होता,आणि त्याच धाग्यात माझा प्रतिसाद देखील होता... असो. पण नाचणारीण कुणी दुसरीच बया आहे ना? हो... ती पोलंड ची Claudia Ciesla आहे { हे तिचे पहिलेच आयटम साँग आहे.}, तीने इतका नाच करुन देखील आसिनचा एक ठुमकाच भारी पडला आहे,आणि तेच मला दर्शवायचे होते. ;) पिच्चरत्रयी बद्दल हा जो लेख लिहिला आहे, तो एका अर्थी सल्लू आणि त्याच्या पिच्चरांची रेवडी उडवण्यासाठीही आहे. फालतू कथानक, थर्डक्लास गाणी, बेकार डान्स वगैरे सलमानचित्रपटांना शोभेशी ही चित्रपट त्रयी. म्हणून त्यात सनी, मल्लिका राखी वगैरे, आणि 'ईस्पायडरमैन' वर बेतलेले गाणे. नको तिथे "चल छैय्या छैय्या छैय्या छैय्या" आणि अर्थशून्य "टरारा टरारा" ... सर्व बी ग्रेड पिच्चरांना शोभेसे. ओक्के. बाकी साडीतली "मस्त" सोनाक्षी... ;) Sonakshi

In reply to by मदनबाण

आत्मशून्य 08/03/2014 - 23:06
आसिनचे गजनीमधले हे गाणं लै आवडायचं श्रीदेवी नंतर अतिशय बोलके डोळे अस्लेल्या अभिनेत्री दोनच १ आसिन २ जेनेलिआ . पण हे फक्त डॉळ्यांबाबतच हां... अभिनय वगैरे नाही विचार करत. तरीही त्यात आसिन उजवीच. दशावतार आसिनसाठीच पाहिला होता :)

तिमा 01/01/2015 - 19:39
इतका भारी लेख नजरेतून सुटलाच कसा म्हणे! त्यांवेळेस म्या शीक पडलो असणार! मागे ‘जब जाग उठे अरमान तो कैसे नींद आये” हे जुने हेमंत कुमारचे गाणे वाजते, त्यापेक्षा, पदमिनीचे 'मेरे अंग लग जा बालमा' हे पावसात भिजताना चे गाणे फिट्ट बसेल.

चित्रगुप्त 02/04/2023 - 07:37
आपण असा काही लेख २०१४ साली लिहीला होता, हे मी पार विसरून गेलेलो होतो. काल नवीनच ओळख झालेल्या तरूण जोडप्यापैकी 'ती' मिरजेची असून आपल्या बॅटमनपंतांना ओळखते वगैरे बोलणे झाल्यावर खोदकाम करताना हा लेख सापडला. नवीन मिपाकरांसाठी वर आणतो आहे.
समस्त मिपाकर हो, सज्ज व्हा ‘पेन्थिसीलिया’ सोनाक्षी सह आपल्या ‘महाकट्टया’ साठी. हा महाकट्टा लवकरच होऊ घातला आहे, तोही खुद्द सोनाक्षीच्या संगनमताने. सल्लूच्या खर्चाने. हे कसे बुवा? तर त्याचीच ही कहाणी : बॅटमॅनच्या या धाग्यात इरसाल यांनी “जर मी ह्यावर पिच्चर काढला तर पेन्थेसिलिआ चे काम फकस्त आनी फकस्त सोनाक्षी सिन्हालाच.” हे वाचून आम्ही अक्षरश: भारून गेलो, आणि आमच्या मन:चक्षु समोर सोनाक्षीबाला आणि तिचे पेन्थेसिलिआच्या वेषातील रुपडे साकार झाले. मग काय, लगेचच आम्ही तिला फोनून ही कल्पना सांगितली.

स्ट्फ्ड मटार पराठे

सानिकास्वप्निल ·

शिद 03/03/2014 - 16:40
झक्कास्स...हा प्रकार मला जाम आवडतो... मस्त मिरचीचे लोणचे व चाट-मसाला मिसळलेले दही सोबत एकदम जबरा लागते... आता बायकोकडे थोडा हट्ट (म्हणजे विनंती ;) ) करावा लागणार बहुदा.

In reply to by सूड

प्यारे काकांना उगाच चुका काढायच्या असतात. पराठ्याला तेल/ तूप लावले, फोटो काढेपर्यंत ते पराठ्यात जिरले म्हणून तसे दिसत आहे.
पूर्ण भाजला गेला नाही असं वाटतंय
असं तुम्हाला उगाचचं वाटतंय.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्यारे१ 03/03/2014 - 20:42
हल्लीच्या पोरांची घाई हो एक्का शेठ, घाई! दुसरं काही नाही. ;) पोळी मस्त भाजली गेल्यावर फुलली की मग त्यावर हळूच तेला/तुपाची धार सोडावी, ती धार पोळीच्या फुगवट्यावरुन मस्त घरंगळत यावी नि मस्तपैकी गरम गरम ताटात पडावी.... आहाहा! करुन बघा सानिका/सूड. बरं सांगितलं की असं चुका काढतो म्हणतात बघा! :-/

काय सुंदर सादरिकरण आहे. डोंबिवलीत फडके रोड ला "शमी गृह उद्योग " नावाचे एक दुकान आहे तेथे "खर्डा" नावाचा एक प्रकार मिळतो लालभडक, असल्या खंग्री पराठ्या सोबत असा खर्डा हवाच

आदूबाळ 03/03/2014 - 23:56
त्यात मटारचे सारण भरुन सर्वं बाजूंनी बंद करून, कोरडे पीठ लावून हलक्या हाताने गोल पराठा लाटावा.
ही क्रिटिकल ष्टेप करायला लय तपश्चर्या लागते. माझे पराठे सारण उतू गेल्याने सनी लियॉनसारखे तरी दिसतात, किंवा कणीक जास्त झाल्यामुळे अलका कुबलसारखे तरी दिसतात. सीरियसली - ही ष्टेप बरोब्बर जमण्यासाठी सुग्रणीचा सल्ला मिळेल का सानिकातै?

In reply to by आदूबाळ

१. सारणात बेसन घातल्यामुळे सारण कोरडे झाले त्यामुळे पराठा लाटताना फाटत नाही, करुन बघा जमेल :) किंवा २. सारण भरलेल्या कणकेच्या गोळ्याला हातानेच हलके दाबून पसरवणे व कोरडे पीठ लावून हलके लाटले की सारण बाहेर येत नाही. किंवा ३. २ लाट्या घेऊन पात़ळ लाटावे. एका पोळीत सारण भरून, हलके पसरवणे व त्यावर दुसरी पोळी ठेवून, कडा दाबून बंद कराव्यात. हलक्या हाताने पराठा लाटून घ्यावा.

शिद 03/03/2014 - 16:40
झक्कास्स...हा प्रकार मला जाम आवडतो... मस्त मिरचीचे लोणचे व चाट-मसाला मिसळलेले दही सोबत एकदम जबरा लागते... आता बायकोकडे थोडा हट्ट (म्हणजे विनंती ;) ) करावा लागणार बहुदा.

In reply to by सूड

प्यारे काकांना उगाच चुका काढायच्या असतात. पराठ्याला तेल/ तूप लावले, फोटो काढेपर्यंत ते पराठ्यात जिरले म्हणून तसे दिसत आहे.
पूर्ण भाजला गेला नाही असं वाटतंय
असं तुम्हाला उगाचचं वाटतंय.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्यारे१ 03/03/2014 - 20:42
हल्लीच्या पोरांची घाई हो एक्का शेठ, घाई! दुसरं काही नाही. ;) पोळी मस्त भाजली गेल्यावर फुलली की मग त्यावर हळूच तेला/तुपाची धार सोडावी, ती धार पोळीच्या फुगवट्यावरुन मस्त घरंगळत यावी नि मस्तपैकी गरम गरम ताटात पडावी.... आहाहा! करुन बघा सानिका/सूड. बरं सांगितलं की असं चुका काढतो म्हणतात बघा! :-/

काय सुंदर सादरिकरण आहे. डोंबिवलीत फडके रोड ला "शमी गृह उद्योग " नावाचे एक दुकान आहे तेथे "खर्डा" नावाचा एक प्रकार मिळतो लालभडक, असल्या खंग्री पराठ्या सोबत असा खर्डा हवाच

आदूबाळ 03/03/2014 - 23:56
त्यात मटारचे सारण भरुन सर्वं बाजूंनी बंद करून, कोरडे पीठ लावून हलक्या हाताने गोल पराठा लाटावा.
ही क्रिटिकल ष्टेप करायला लय तपश्चर्या लागते. माझे पराठे सारण उतू गेल्याने सनी लियॉनसारखे तरी दिसतात, किंवा कणीक जास्त झाल्यामुळे अलका कुबलसारखे तरी दिसतात. सीरियसली - ही ष्टेप बरोब्बर जमण्यासाठी सुग्रणीचा सल्ला मिळेल का सानिकातै?

In reply to by आदूबाळ

१. सारणात बेसन घातल्यामुळे सारण कोरडे झाले त्यामुळे पराठा लाटताना फाटत नाही, करुन बघा जमेल :) किंवा २. सारण भरलेल्या कणकेच्या गोळ्याला हातानेच हलके दाबून पसरवणे व कोरडे पीठ लावून हलके लाटले की सारण बाहेर येत नाही. किंवा ३. २ लाट्या घेऊन पात़ळ लाटावे. एका पोळीत सारण भरून, हलके पसरवणे व त्यावर दुसरी पोळी ठेवून, कडा दाबून बंद कराव्यात. हलक्या हाताने पराठा लाटून घ्यावा.
साहित्यः नेहमीप्रमाणे पोळ्यांचे/ चपात्यांचे कणिक जसे तेल, मीठ घालून भिजवून घेतो तसे भिजवून घेणे. १ वाटी मटाराचे दाणे उकडून घेणे व मिक्सरला पाणी न घालता भरडसर वाटणे (मी फ्रोझन मटार वापरले आहेत) १-१/२ टेस्पून आले + लसूण + हि.मिरची पेस्ट (आवडीप्रमाणे कमी-जास्तं करु शकता) १/४ टीस्पून लाल तिखट १/२ टीस्पून गरम-मसाला १/२ टीस्पून अनारदाना पावडर (आमचूर पावडर ही वापरू शकता) १/२ टीस्पून जीरेपूड मीठ चवीप्रमाणे १-२ टेस्पून बेसन बारीक चिरलेली कोथींबीर

स्पेशल "26" ... (घारापुरी कट्टा!)

अत्रुप्त आत्मा ·

In reply to by माझीही शॅम्पेन

सविस्तर प्रतिक्रिया द्यायला उशीर झाला , वल्ली-च्या धाग्यावर दिलेली प्रतिक्रिया परत देतोय !!! हा कट्टा नेहमी स्मरणात राहील , ह्या आधी बरेच वर्षा-आधी तिथे गेलो होतो तेव्हा काहीच कळल नव्हत.. वल्ली यांनी इतकी सुंदर माहिती दिली त्यांचाच देखरेखी खाली ती लेणी बांधली गेली असावी !!! रच्याक ने सगळे फोटो घेतले पण वल्लींच्या पायाचा फोटो घेतला नाही !!! संध्याकाळी बोटीच्या डेक अगदी पुढे बसून मक , विजुभौ , किस्ना , वल्ली , सौण्दला ह्याच्या बरोबर गप्पांचा मस्त कट्टा रंगला , समोर सूर्य असताला चालला होता त्यामुळे समुद्र सोनेरी होता , आकाश अगदी निळ-भोर , आकाशात सिगल्स पक्ष्यांची सोबत आणि जोरदार वारा .. काय काय सांगू , सगळ अप्रतिम आणि प्रेक्षणीय. मधेच आमच्या बरोबरच्या छोट्या मिपाकराने फर्माईश केल्या नंतर विजु भाऊनी बासरी वाजवली.... सध्यकाळी पूर्ण दिवसाला स्मरणात ठेवताना हा कट्टा प्रेक्षणीय तर होतच पण वल्लीच्या अद्भुत माहिती , बुआ-नी शिव-मंदिरात म्हटलेले मंत्र , विजु-भाऊनी वाजवलेली बासरी ह्या मुळे अत्यंत श्रवणीयसुद्धा झाला !!!

नंदन 03/03/2014 - 15:42
वृत्तांत! पेठकरकाकांचे अनेक कट्टे हुकले असले तरी त्यांनी ह्या जंगी कट्ट्याला हजेरी लावून कसर भरून काढली आहे. इतर कट्टेकर्‍यांच्या वर्णन/फोटोच्या प्रतीक्षेत.

भाते 03/03/2014 - 15:58
आयला, कट्टयाला इतके अनपेक्षित धक्के मिळणार आहेत याची पुसटशी कल्पना असती तर माझी दातांची ट्रीटमेंट आहे हे मिपावरचे सुप्रसिध्द कारण देऊन हापिसला टांग मारली असती ना! बरेच काही मिस केले मी! सचित्र वृत्तांत आवडला. पु.भा. प्र.

शिद 03/03/2014 - 16:11
मस्त खुशखुशीत कट्टा वृत्तांत... धमाल आली वाचून आणि फोटो पाहुन. एखादी ओळख परेड झाली तर आणखीन मजा येईल. मला वाटते मिपा ईतिहासात बहुतेक पहील्यांदाच इतकी सारी मंडळी कट्ट्याला एकत्र हजर असतील. :)

दोन र्‍हायलेले फोटू १) सि.एस.टी.वरील "जमलेले" मिपाकर https://lh3.googleusercontent.com/-OW3eypJ8cno/UxRTRL3wX9I/AAAAAAAACoQ/pZhv6ZYhbFo/w702-h527-no/IMG_20140301_100931.jpg डाविकडूनः- प्रशांत,पिंगु,नादखुळा,सौंदाळा,धन्या(भाच्यासह),(हाताची घडी) ओककाका, नीलवल्ली अगोबा =)) .., लिलाधर,प्रसाद आपटे,आणि सौ.लिलाधर. :) २)स्वागतसज्ज लिला(वडी)धर... https://lh4.googleusercontent.com/-11NRcmvNxaM/UxRTVqKAdlI/AAAAAAAACoY/1PDumtWoTVc/w439-h585-no/IMG_20140301_101006.jpg ================================

साती 03/03/2014 - 16:32
मस्तं मजा केलीत. बराच मोठ्ठा झाला कट्टा!

डोंगरावर जाताना वाटेत स्टॉल बरेच होते...त्यात मला अवडलेले काहि कोरीवकाम केलेल्या कलाकृतींचे फोटो. पाय हलत नव्हता..लै मस्त मस्त होत्या एकेक कलाकृती! https://lh6.googleusercontent.com/-WPrMEmpRKw8/UxMJddpL29I/AAAAAAAACkI/YBc4hXVqt74/w702-h527-no/lahan+cinga+754.jpg https://lh5.googleusercontent.com/-24zARWX5Zcw/UxMJhZ80zHI/AAAAAAAACkQ/jIyfCZaoUcY/w702-h527-no/lahan+cinga+755.jpg https://lh5.googleusercontent.com/-K2tq6e8yIDg/UxMJj2xCSmI/AAAAAAAACkY/_USpzmqmfdc/w702-h527-no/lahan+cinga+756.jpg

सुहास झेले 03/03/2014 - 16:39
एक नंबर बुवा... कट्टा फर्मास झालाय. आता आमचा नोकरीचा शेवटचा दिस होता, नाय तर सकाळपासूनच हजेरी लावली असती. असो.. पंचम पुरीवालाकडे आपली धावती भेट झाली हेही नसे थोडके :) . . Pancham

मिपावर ब-याच दिवसानंतर एवढी मंडळी एकत्र आलेली दिसली आनंद वाटला. कट्ट्यात अजून तपशिलवार माहिती भरता आली असती, असे वाटले. बाकी, वल्लीशेठ, तुम्हा सर्वांना लेणी बद्दल माहिती सांगताहेत हे पाहून डोळे भरुन आले. नैतर क्यामेरा आणि त्यांचा असा दोघांचाच संवाद चाललेला असतो.(हलकेच घ्या शेठ) बाकी, आपल्या लेखनात प्रचंड विनाकारण निरर्थक स्मायल्या दिसल्या नाहीत तेही पाहून बरं वाटलं. आभार. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 03/03/2014 - 17:30
नैतर क्यामेरा आणि त्यांचा असा दोघांचाच संवाद चाललेला असतो
हाहाहा. अगदी खरंय. याखेपी मिपाकरांनी मला तोंड उघडायला लावायचेच असा चंग बांधला होता. त्यामुळे फोटो कमी काढता आले. अर्थात घारापुरी लेणी तशी फारशी मोठी नसल्याने २/३ तासांत अगदी व्यवस्थित पाहून टिपता आली.

सौंदाळा 03/03/2014 - 17:03
मज्जा आली. पहिल्याच कट्ट्याला तब्बल २५ दिग्गज मिपाकरांना भेटुन मस्त वाटले. पेठकरकाकांचे फटके बुवा म्हटल्याप्रमाणे लाजवाब. वल्लीदांकडुन याची देही याची डोळा शिल्पांबद्दल माहीती मिळाली. विजुभौकडुन दुसर्‍या गुहेत शांत वातावरणात बासरी ऐकता आली. मस्त कलंदर कडुन कोअर मुंबईची भरपुर माहिती मिळाली. नादखुळांचे अनेक अनुभव ऐकायला मिळाले. मुविंचा सळसळता उत्साह बघायला मिळाला. परतीच्या प्रवसात ट्रेनमधे बुवांच्या अफलातुन कॉमेंट्स ऐकायला मिळाल्या. मज्जा आली.

सूड 03/03/2014 - 17:05
मस्त झाला कट्टा. मुविंनी आणलेल्या वड्या अप्रतिम होत्या. माझ्या वाटणीच्या वड्या कोणी ढापल्या ते सांगा आधी, नशीब त्यांच्या कडे जास्तीच्या होत्या म्हणून !! नाहीतर मला मिळाल्याच नसत्या.

प्रचेतस 03/03/2014 - 17:24
जबरदस्त वृतांत. आत्मुदांनी अगदी भरभरून लिहिलंय. मला लेणीवर्णन सोडून इतर काही लिहायला काहीच शिल्लक ठेवले नाही. स्थलदर्शनाचा वृत्तांत लवकरच लिहिन. बाकी बेस्टच्या पहिल्याच फोटूतला माणूस पाहून महाराष्ट्रातील आधुनिक जाणता राजा डोळ्यांसमोर आला.

अहो मग त्या स्टॉलवर मोठमोठे दगड आणि विटा का ठेवल्या आहेत ? मला पहिले वाटले की चॉकलेटवड्या तोडण्यासाठीच ठेवले आहेत की काय ? :) (ह.घे.) चांगल्या कट्ट्याला मुकलो.

In reply to by मुक्त विहारि

भाते 03/03/2014 - 20:00
मुक्त विहारि लवकरच सं.मं. कडुन मिपाचे अधिकृत 'कट्टा नियोजन अधिकारी' म्हणुन घोषित केले जातील किंवा/आणि सं.मं. कडुन मुवि सं.मं. मध्ये आल्याची घोषणा केली जाईल किंवा/आणि आणखी काही! जाताजाता, मुविंकडुन मुळ बातमी आम्हाला दिपक कुवेत बरोबरच्या डोंबिवली कट्टयात समजली आहे. (पाहिलेत मध्यवर्ती डोंबिवली कट्टयाला येण्याचे फायदे!)

स्पा 03/03/2014 - 17:45
दणदणीत वृतांत . एक नंबर्स मजा आली , माझ्यामते हा मिपाच्या इतिहासातील सर्वात मोठा भटकंती कट्टा असावा :)

स्पा 03/03/2014 - 17:46
दणदणीत वृतांत . एक नंबर्स मजा आली , माझ्यामते हा मिपाच्या इतिहासातील सर्वात मोठा भटकंती कट्टा असावा :)

विकास 03/03/2014 - 17:54
मस्त वृत्तांत आणि फोटो! तेव्हढ्यावरतीच आम्हाला तृप्त झालो असे म्हणावे लागत आहे! ;)

कंजूस 03/03/2014 - 18:28
येऊन आनंदित झालो . लेणी पाहून स्तिमित झालो . सर्वास भेटून संतुष्ट झालो . ऐकून वल्लीला मुग्ध झालो . वड्या (५)खाऊन तृप्त झालो . दिल माँगे मोर ! सचित्र वृत्तांत पाहोनिया प्रसन्न झालो .

In reply to by कंजूस

दिपक.कुवेत 09/04/2014 - 19:35
अगदि हेच बोल्तो. प्रतिक्रिया थोडि उशीरा आहे पण चलता है. धागा वर आल्याने परत सगळ्यांना ते सोनेरी क्षण नक्किच आठवतील. जाणकार म्हणतात त्या प्रमाणे.....सर्वाधीक उपस्थीती असलेला पहिला कट्टा.

सुबोध खरे 03/03/2014 - 18:42
कट्ट्यावर हजर न राहता आल्यामुळे फार वाईट वाटते आहे आणि इतर वर्णन ऐकून जळजळहि होत आहे. असो. मिपा कर मोठ्या संख्येत जमले आणि त्यांनी एक छान सहल साजरी केली याबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच. पुढचा कट्टा अजुन मोठा आणि मोठ्या आनंदात व्हावा अशी अपेक्षा आहे. येणे होईलच. अजून विस्तृत वर्णन येऊ द्या. दुधाची तहान ताकावर

लीलाधर 03/03/2014 - 18:42
वृत्तांत आणि फटू लैच भारी बघा बुवेश लौकरच पूणे कट्ट्याला हजेरी लावण्याची विच्छा हाये लौकरच ठरवा :)

पिंगू 03/03/2014 - 18:47
झक्कास सचित्र वृत्तांत.. वर्षभराची कसर या कट्ट्यात भरुन काढली.. आता पोपटी कट्टा करायचा आहे. तेव्हा पुढील कार्यक्रमासाठी तयारीत राहा..

कट्टा भन्नाट झाला आहे यात वाद नाही. इतके भारी मिपाकर एकाच वेळी म्हणजे मिपाभाषेत लै भारीच ! बाकी अआंच्या कोट्या-दशकोट्यांनी सजलेला वृतांत एक लंबर... इनोविक्री वाढवणारा ;) आता वल्लींच्या शिल्परसग्रहणाच्या प्रतिक्षेत... येऊंद्या लवकरच !

भाते 03/03/2014 - 20:14
प्रभाकर पेठकर आणि विजुभाऊ यांचा. अचानक धक्का देणे वैगरे ठिक आहे पण किमान आधी थोडीशी कल्पना तरी द्यायची होती ना! तुम्ही इथे मुंबईत असेपर्यंत आणखी एखादा गुप्त कट्टा आयोजित केला असेल तर त्याचा आधी एक धागा काढावा ही (कट्टा नियोजन अधिकारी मुवि यांना) नम्र विनंती.

मस्त कलंदर 03/03/2014 - 20:29
कट्टा लैच भारी झाला. इतके लोक होते की बोटीच्या प्रत्येक कानाकोपर्‍यात कुणी का कुणी होतंच. जाऊ तिकडे गप्पा चालल्या होत्या. इतक्या वेळेस घारापुरीला गेले परंतु त्या शिल्पांमध्ये काय कहानी दडलीय हे आत्ताच कळाले. वल्ली, त्यासाठी मनापासून धन्यवाद. नेहमीप्रमाणे बर्‍याच आयडींना चेहरे लाभले. गिरिजा उर्फ प्रसाद- मुद्दाम स्त्रीआयडी घेऊन वावरणारी व्यक्ती इतकंच मला याच्याबद्दल माहित होतं, आणि खरंतर तो त्याचे पहिले काही प्रतिसाद आणि त्यावरचा दंगा पाहता मला ट्रोल वाटला होता. शनिवारी आम्ही इतक्या गप्पा मारल्या की शेवटी त्याला," एवढा शहाणासुरता आणि बुद्धीमान प्राणी दिसतोस, तुला गिरिजा व्हायची अवदसा का आठवली?" असं विचारावं लागलं. सध्या मी त्याला गिर्जाकाका म्हणून संबोधतेय. कंजूस- यांचे प्रतिसाद्च असतात बहुधा, धागे मला तरी काही आठवत नव्हते. नावावरून वाटतात तसे नाहीत, भरभरून गप्पा मारतात. मधूनच छान मिस्किल बोलतात. पेठकरकाका- मराठीचा आग्रह धरणारे आणि पाककला पारंगत यापलिकडे ते इतके हजरजबाबी आहेत हे माहित नव्हतं. त्यांचे बुवा म्हणतात ते विनोद एकले नसले तरी बोटीत त्यांच्या या स्वभावाची चुणूक जाणवली. असाच एक-- सौंदाळांचं डोकं जवळजवळ अगदी बोटीच्या छताला टेकलेलं. त्यांना त्यांची उंची विचारली तर पेठकरकाका पण त्यांच्याइतकेच उंच असावेत असं सौंदाळा यांचं म्हणणं पडल. विचारलं तर "आधी सहा एक होती, आता एक इंच कमी झाला आहे" असं उत्तर मिळालं. :-) कसं ते याचा खुलासा पेठकरकाकांकडून प्रत्यक्ष ऐकण्यात मजा आहे. विजुभाऊंना पहिल्यांदाच भेटले. येताना डेकच्या टोकाशी ते, मी सौंदाळा, किसन, माझीही शँपेन यांच्याशी भारी गप्पा झाल्या. शशिकांत ओक, माझ्या अंदाजाप्रमाणे अगदी धीरगंभीर वाटले. कदाचित इतक्या लोकांमधून माझं त्यांच्याशी जास्त बोलणं झालं नाही त्यामुळेही असं वाटलं असावं. पिंगूला व्हेज पोपटी करण्याबद्दल दम भरलाय.
ही चाकलेटं येण्याआधीच मकिताई..चिमी..आणि सौ किसनदेव..यांनी "घरनं आणलेले पदार्थ" घेऊन गुप्त चराळ मंडळाची स्थापना लॉचच्या एका बाजूला करून , 'अनाहिता जागृती समाजाची' पताका तिथेही सक्रीय फडकवली. (या चर-काळात तिघिंनाही,..उरलेल्या मि.पा.जगाची जाणिव अजिब्बात नव्हती, ती जाणिव काहि घरगुती आणि खाजगी संवादात गुंतली असावी,असा आमचा नम्र अंदाज आहे! Wink ... )
चुक्लात हो बुवा. तिथं मुकटा नेसून सूड आधीच बसला होता आणि शेजारी बहुधा प्रशांत-पन्नासराव होते. तुम्हाला सोडून आम्ही भडंग्/वेफर्सवरती ताव मारला याचा बदला असा नाय घ्यायचा हो.. पहा माझ्यासमोर कोण बसलं होतं ते.. विराज आमचं खाऊन झाल्यानंतर आला.. aa रांगेचा फायदा सकलांना.... तुम्हा-आम्हांला सर्वांना.. Queue

In reply to by मस्त कलंदर

@रांगेचा फायदा सकलांना.... तुम्हा-आम्हांला सर्वांना..>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif परत एकदा आंगठा धरून हसलो... (कोण रे तो.."स्वतःचा का" - म्हणून आवाज टाकतोय??? =)) ..) @चुक्लात हो बुवा. तिथं मुकटा नेसून सूड आधीच बसला होता आणि शेजारी बहुधा प्रशांत-पन्नासराव होते. तुम्हाला सोडून आम्ही भडंग्/वेफर्सवरती ताव मारला याचा बदला असा नाय घ्यायचा हो.. >>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif मला नक्की तिकडे काय चाल्लं होतं तेच जाणून घ्यायचं होतं! कारण त्या'काळात आंम्ही(मी आणि पांडू..) इकडे लिलाध्रा'ला-घेत होतो! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif

In reply to by मस्त कलंदर

कंजूस 05/03/2014 - 10:43
@मस्त कलंदर ,सही आवडली . मागच्या वर्षी ट्रेकिँग आणि पर्यटन लेखांनी सुरुवात केली परंतु पहिलेच प्रतिसाद १) "अक्कल नसली तर चार चौघांत प्रदर्शन करू नये " ,२) "हे काय माझा जन्म झाला ,लग्न झाले ,मुले झाली छाप लेखन आहे" ३)"मोठ्या आशेने लेख उघडला पण --" इत्यादी वाचून घाबरून लेख काढून टाकले .नंतर कळले त्यातल्या काही सह्या आहेत .आता निर्ढावलो परंतु "संपादन"ची सोय काढल्यामुळे माझ्या छोट्या मोबाईलमधून मोठे लेख टाकता येत नाहीत . तूर्तास उरलो मी प्रतिसादांपुरता .

धन्या 03/03/2014 - 20:39
खुप मजा आली. माझ्या भाच्याने पन्नास यांच्या चि. शंभरसोबत धमाल केली. गेल्या अडीच वर्षांपासून मिपाकर कुटुंबियांसारखे झालेत. पुण्यातील खादाडी म्हणू नका, नाणेघाट, रायगड, अजिंठा - वेरुळ, महाबळेश्वर इथल्या सहली म्हणू नका किंवा अगदी काल परवा झालेली चि. शंभरची मुंज म्हणू नका या सार्‍या आठवणींनी आपण एका मोठया कुटुंबाचे सदस्य आहोत ही जाणिव गडद होते. अजून एका गोष्टीबद्दल आवर्जून लिहावेसे वाटते ते म्हणजे मिपाकरांनी त्यांच्या गावी गेल्यावर केलेला पाहूणचार. काल मुंबईकरांनी आम्हा पुणेकरांची अशी काही बडदास्त ठेवली. तीच गोष्ट बिरुटे सरांनी औरंगाबादला केलेल्या सरबराईची. हा स्नेह असाच वृद्धींगत होवो.

खुसखुशीत भाषेत अतिशय उत्कृष्ट शैलीत लिहिले गेलेला हा वृत्तांत वाचून रतात येउन कट्टा करण्याचे मनात येत आहे त्याबाबत अधिकृत बातमी थोड्याच दिवसात मूवी ह्यांनी आता मिपाचा निवासी कट्टा करण्याचे मनावर घेणे अशी सुचना वजा विनंती आहे. पेठकर काकांच्या सोबत छोटेखानी म्युन्शन कट्टा करायचा आहे ,तुमचा भारतीयांचा एवढा विशाल भव्य कट्टा पाहिल्यावर आता अनिवासी मंडळींनी आपापल्या देशात महाकट्टे आयोजित करावेत आता परदेशात मूवी सारखा कट्टाबहाद्दर कुठून शोधायचा हाच खरा यक्षप्रश्न आहे.

In reply to by मस्त कलंदर

पैसा 03/03/2014 - 22:48
असले गोंधळ उडवणारे स्त्रीवेषधारी आयडी काही मंडळींना मस्त शेंड्या लावतात. पण स्पाच्या वाटेला कध्धीच कसे जात नाहीत याचं कोडं आहे!

प्रचेतस 03/03/2014 - 23:11
घारापुरी सफर कित्येक वर्षांपासून प्रलंबित होता. आता योग म्हटल्यावर ही संधी सोडायची नाही असेच ठरवले होते. लेण्यांच्या भ्रमंतीसोबतच अजून एक आकर्षण होते ते समुद्रसफरीचे. २०/२५ मिनिटांत घारापुरीला पोहोचू असे वाटत असतांना ही समुद्रसफर तब्बल तासभराची झाल्याने समुद्रसहवास अंमळ जास्त वेळ अनुभवास मिळाला. सोबतीला मिपाकरांच्या मनमुराद गप्पा चालूच होत्या. तासाभरताच घारापुरीच्या जेट्टीवर उतरलो. आम्ही तिघं चौघं आधीच भराभर लेण्यांपाशी पोचल्याने मागे रेंगाळलेल्या मंडळींनी चहापानासाठी थांबा कधी घेतला ते कळलेच नाही. बाकी ह्या लेण्या भग्न असूनही अतिशय अप्रतिम आहेत. इथले मूर्तीभंजन हे इस्लामिक नसून पूर्तुगेझांनी आपल्या बंदूका, तोफा यांचे सरावासाठी लक्ष्य म्हणून ह्या मूर्तींचा वापर केला. हे पूर्णपणे शैव लेणे. ह्या लेणीत विष्णू आणि ब्रह्माला दुय्यमच स्थान दिलेले दिसले. इथल्या लेणीतले जवळपास सर्व द्वारपाल हे आयुधपुरुष शैलीतले वाटतात कारण ह्या द्वारपालांचा हाती शस्त्र अभावानेच असून बहुधा सर्वच एका बटू सोबत उभे आहेत. हे बटू नसून त्यांच्या हातीचे शस्त्र असावे. इथल्या भिंतीवरची शिल्पे अतिशय अप्रतिम आहेत. महायोगी शिव, नटराज, अर्धनारीश्वर, कल्याणसुंदर शिव, गंगाधरशिव, अंधकासुरवधमूर्ती अतिशय प्रत्ययकारी आहे. आणि ती मधली त्रिमुखी असलेली सदाशिवाची मूर्ती. काय कमालीची देखणी आहे ती. उजवीकडच्या उपलेण्यांत योगेश्वर शिव तर डावीकडच्या उपलेण्यांत भैरव, अष्टमातृका आणि स्कंद आहेत. अर्थात आता इथे यावर जास्त काही न लिहिता लेण्यांवरच्या स्वतंत्र वृत्तांतात अधिक लिहिनंच.

शशिकांत ओक 04/03/2014 - 00:13
कट्ट्याच्या धाग्यावर माझे दोन टाके 'नाडी-वाडी नंतर आधी तब्बेतीकडे लक्ष द्या ' असा प्रेमळ पण सज्जड दम कोण भरू शकतो ते चाणाक्ष मिपाकर समजून घेतील! मिपाकर घारापुरीच्या लेण्यापहायला जात आहेत असे अचंब्याने मी म्हटले,' मग जरूर जा' असा आदेश मिळाला! लगेच मी तिकीटांची व्यवस्था केली. तोवर वल्लींचा धागा धावत होता. 'हा येतोय, तो येतोय' अशी वर्दी मिळत होती. त्यात आपण येणार म्हटल्यास काहींना विरस वाटायला नको, म्हणून मी प्लॅटफॉर्मवरच अवतरित व्हावे असे वाटले. असो. सीएसटीवर लीलाधर कुटुंबियांनी आणलेल्या कोको चॉकलेट बर्फीच्या चविष्ट वड्यांचा स्वाद तोंडात घोळवतात असता मुक्त विहारींची एन्ट्री अन्य मिपाकरांसोबत झाली. सुरवातीला जुजबी ओळखी करून झाल्या. १११नं. बसमधून सर्व भारताच्या भव्य दरवाज्यापाशी थडकलो. वाटेवर शिरगणतीनुसार तिकिटे काढून झाली. चला, चला, चा तगादा ऐकत एका मोठ्या नावावरून दुसऱ्या करत सगळे सामावले गेले. बोटीचे दोरखंड ढिले झाले व तिने वेग घेतला. पहाता पहाता ताज हॉटेल व अन्य इमारती दूर सरल्या. तरुणांना संकोच वाटू नये म्हणून मी कंजूस यांशी गप्पा मारायला लागलो. त्यांनी वेळोवेळी वडाळा, चेंबूर, बीएआरसी वगैरे किनाऱ्यावरील दिसणारी उपनगरे व ज्या लेण्यापहायला निघालो त्याबेटाची दुरून ओळख करून देताना त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा परिचय दिला. इतिहासातील काही दाखले व मंदिर रचनांचा काळ यावर त्यांचे विचार कथन करता करता किनारा आला. तासभर कसा पटकन गेला असे वाटले. लुटूपुटूतील रेलगाड़ी मागे टाकून मुक्त विहारींची कोको वडी तोंडात घोळवताच आणखी एक घ्यायला हात पुढे गेला, पण इतरांचा विचार करत हात मागे ओढला. वड्या मस्तच झाल्या होत्या. शिवाय स्वतःहून बनवून आणल्याचे अप्रूप होते. फटाफट पाऊले उचलत गूफेचा चढ चढायला लागलो. दुतर्फा दुकानातील माल खुणावत होता त्याकडे दुर्लक्ष करून शिवाची त्रिमूर्ति दिसली तेंव्हाच थांबलो. असो. मी ही थांबतो. वल्लींचा माहितीपुर्ण धागा वाचायला.

स्पंदना 04/03/2014 - 04:26
१ वल्लीचा लेण्यांबद्दल माहिती सांगतानाचा चेहरा....सल्युट! २ कोल्ड्रिंक पिणारे माकड...मी सांगितल होतं, गाढव कोल्ड्रिंक प्यायला शिकलेत म्हणुन. ;) उगा मकी होती म्हणुन शिस्तीत जेव्हढे गेले तेव्हढे नग परत अले अस वाटतय. बाकी सगळ्यांना पाहुन फार आनंद झाला.

चौकटराजा 04/03/2014 - 08:44
कट्टा लय पेशल झाल्याला दिसतुय! ते बेनं डबल ढेरकर तेजा फटू लय खास आन त्ये मोट्या व्हड्यांचा क्याटवॉक बी मायंदाळ ! म्या बी वोककाकान आन प्येटकर काकांपरमान आच्च्रर्य भ्येट करनार व्हतो पन र्‍हाईलं . आता प्येटकर ( तेंजा प्येटशांतीचा वेवसाय हाय ना ) काकास्नी भ्येटाया मस्कतात जायला लागनार भ्वोतेक ! बाकी त्ये पनासरावाचा दुप्पट आन धन्यारावाचा सवाशेर यांची कुस्ती लई बाहारी झाली असनार ! ब्वाला मस्तानी ( म्हण्जी दुधातली व्हो ) काटावर आल्याव पांडूनी धीली की कल्टी केली ? आसो . वल्लीशेट ला काई गाईड वाल्याचे पैशे न्हाई तर चा तरी पाजला का न्हाई ? आं ?

प्रचेतस 04/03/2014 - 09:25
एक फोटू टाकायचाच राहिला की. शिवपार्वतीच्या लग्नाचे पौरोहित्य करणारे ब्रह्मदेव गुर्जी आणि आजचे काळातील लग्नांचे पौरोहित्य करणारे आत्मु गुर्जी ह्या दोन समव्यावसायिकांच्या अनुपम भेटीचा हृद्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवता आला. a

In reply to by प्रचेतस

सूड 04/03/2014 - 12:51
>>दोन समव्यावसायिकांच्या अनुपम भेटीचा हृद्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवता आला. तर काय !! तेवढ्यात पण भटजींनी विचारलंनीत त्याला,"ऊच्चा किती भेटली रे !!" ;)

In reply to by सूड

पण ह्या सोहळ्यांत आम्हा सगळ्यांना वल्लींचा सहवास आणि विवाह सोहळ्याच्या वर्णनाचा आनंद मनसोक्त मिळाला. "वल्ली" नावाप्रमाणे वल्ली आहेतच पण शिवाय अवलिया पण आहेत.त्यांच्या ज्ञानाच्या खजिन्यातून किती मोती आणि माणके , निघतील, ते काही सागता येत नाही. ज्यांना वेळ असून पण आळसामुळे, किंवा हट्टीपणामूळे, किंवा त्या लेण्यांत काय एव्हढे बघायचे? अशा विचारामुळे शक्य झाले नाही, ते हतभागी.

आयला पेठकर काका आणि विजुभाऊ एकत्र हळहळ हो नुसती कट्टा हुकल्याची . कसला रंगीत कट्टा झालाय. मला वाटते की मि.पा. च्या इतिहासातला हा आजपर्यंतचा सगळ्यात मोठा कट्टा. या कट्टयाला आमचे तात्या आले असते तर चार चाँद लागले असते. असो. वाचण खुणा साठवली गेली आहे. जेव्हा जेव्हा ऑफिस मध्ये कंटाळा येईल तेव्हा तेव्हा हा धागा चवीचवीने वाचला जाईल. धन्स

ओ मु. वि. षेठ इथे काही प्रभृतींची जे नव्याने कट्ट्याला आलेले आहेत त्यांची ओळख तरी द्या. चला सोनेरी अक्षरांत लिहुया

!! इये मराठिचिये नगरी ! मु.वि. झाले कट्टेकरी !!

धन्स

In reply to by प्रमोद देर्देकर

@ जे नव्याने कट्ट्याला आलेले आहेत त्यांची ओळख तरी द्या.>>> https://lh3.googleusercontent.com/-MsyDyNFirs0/UxQCQxw3d7I/AAAAAAAAbE0/ennREtbSOHg/w702-h468-no/IMG_8507.JPG डाविकडूनः-शशिकांत ओक,चिमी,सौ,किसनदेव,मकिताई,मागे किस्ना,शेजारी पिंगू,मधे मी,माझ्या जवळ विजुभाऊ,प्रशांत,त्याच्या मागे सौंदाळा,हिरवा-नादखुळा,मागे पेठकरकाका,त्यापुढे धन्या,नंतर त्याचा भाचा आणि चिं.शंभर..आणि त्यांच्या खोबणीत फक्त ५०,धन्याच्या नागे-प्रसाद अपटे,माझिही शँम्पेन,सूड,वल्ली,लीलाधर,प्रसाद गोडबोले...

In reply to by अत्रुप्त आत्मा

आनन्दिता 04/03/2014 - 23:14
गुरुजी फोटो पहाताना सुद्धा तुमच्या जागी अचानक एखादी स्माईली चमकुन जाईल की काय असा वाटतेय... =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

खटपट्या 05/03/2014 - 00:17
आवो सायेब, ते स्मायल्यांचे ट्रेड शिक्रेट सांगाच आता. (कुठून काढता येवढ्या इसमायल्या ?)

खरं पाहता घारापूरी लेण्या पाहण्यासाठी हा भरभक्कम स्वदेह दुबळ्या गुडघ्यांच्या आधाराने एवढ्याssssssssss पायर्‍यांवरून लेण्यांच्या पायावर घालावा लागेल ह्याची पुसटशी कल्पना जरी असती तर....... पण एवढे आमचे सौभाग्य कुठले? तिथे पोहोचल्यावरच जाणवले की आपल्या संकोची मनाने परतीचे दोर केंव्हाच कापून टाकले आहेत. एका दमात घारापूरीला हा पाणीपूरी आकाराचा देह पोहोचविणे शक्य नाही, आपले पितळ उघडे पडणार ह्या चिंतेने ग्रासलेले असतानाच कोणीतरी चहाची हाक दिली आणि मी ती संधी सोडली नाही. चांगले वीसेक मिनिटे विश्रांती मिळाली आणि नव्या दमाने, जुन्याच गुडघ्यांनी घारापूरी सर केली. माहीतीपूर्ण सहल झाली. पण दुर्दैवाने स्मृती शक्ती क्षीण असल्याने (हल्ली जरा जास्तच क्षीण झाली आहे) वल्लींनी मनोभावे सांगितलेली सर्व मौल्यवान माहिती अगदी चित्तभावे ऐकली पण तिथेच घारापूरीतच प्रश्नपत्रिका सोडवायला आली असती तर किमान गुणांसाठीही कॉपी करण्यापलीकडे मला पर्याय नव्हता. २६,२७,२८,२९,१ आणि २ पैकी एक दिवस पुण्यात आणि/किंवा एक दिवस मुंबईत कट्टा आयोजन करण्याचा विचार आहे. लवकरच तारीख ठरवितो.

पोटे 16/03/2014 - 13:40
तिथे खाली हॉटेलात बिअर मिळते. ती प्यायली नाही का?

In reply to by माझीही शॅम्पेन

सविस्तर प्रतिक्रिया द्यायला उशीर झाला , वल्ली-च्या धाग्यावर दिलेली प्रतिक्रिया परत देतोय !!! हा कट्टा नेहमी स्मरणात राहील , ह्या आधी बरेच वर्षा-आधी तिथे गेलो होतो तेव्हा काहीच कळल नव्हत.. वल्ली यांनी इतकी सुंदर माहिती दिली त्यांचाच देखरेखी खाली ती लेणी बांधली गेली असावी !!! रच्याक ने सगळे फोटो घेतले पण वल्लींच्या पायाचा फोटो घेतला नाही !!! संध्याकाळी बोटीच्या डेक अगदी पुढे बसून मक , विजुभौ , किस्ना , वल्ली , सौण्दला ह्याच्या बरोबर गप्पांचा मस्त कट्टा रंगला , समोर सूर्य असताला चालला होता त्यामुळे समुद्र सोनेरी होता , आकाश अगदी निळ-भोर , आकाशात सिगल्स पक्ष्यांची सोबत आणि जोरदार वारा .. काय काय सांगू , सगळ अप्रतिम आणि प्रेक्षणीय. मधेच आमच्या बरोबरच्या छोट्या मिपाकराने फर्माईश केल्या नंतर विजु भाऊनी बासरी वाजवली.... सध्यकाळी पूर्ण दिवसाला स्मरणात ठेवताना हा कट्टा प्रेक्षणीय तर होतच पण वल्लीच्या अद्भुत माहिती , बुआ-नी शिव-मंदिरात म्हटलेले मंत्र , विजु-भाऊनी वाजवलेली बासरी ह्या मुळे अत्यंत श्रवणीयसुद्धा झाला !!!

नंदन 03/03/2014 - 15:42
वृत्तांत! पेठकरकाकांचे अनेक कट्टे हुकले असले तरी त्यांनी ह्या जंगी कट्ट्याला हजेरी लावून कसर भरून काढली आहे. इतर कट्टेकर्‍यांच्या वर्णन/फोटोच्या प्रतीक्षेत.

भाते 03/03/2014 - 15:58
आयला, कट्टयाला इतके अनपेक्षित धक्के मिळणार आहेत याची पुसटशी कल्पना असती तर माझी दातांची ट्रीटमेंट आहे हे मिपावरचे सुप्रसिध्द कारण देऊन हापिसला टांग मारली असती ना! बरेच काही मिस केले मी! सचित्र वृत्तांत आवडला. पु.भा. प्र.

शिद 03/03/2014 - 16:11
मस्त खुशखुशीत कट्टा वृत्तांत... धमाल आली वाचून आणि फोटो पाहुन. एखादी ओळख परेड झाली तर आणखीन मजा येईल. मला वाटते मिपा ईतिहासात बहुतेक पहील्यांदाच इतकी सारी मंडळी कट्ट्याला एकत्र हजर असतील. :)

दोन र्‍हायलेले फोटू १) सि.एस.टी.वरील "जमलेले" मिपाकर https://lh3.googleusercontent.com/-OW3eypJ8cno/UxRTRL3wX9I/AAAAAAAACoQ/pZhv6ZYhbFo/w702-h527-no/IMG_20140301_100931.jpg डाविकडूनः- प्रशांत,पिंगु,नादखुळा,सौंदाळा,धन्या(भाच्यासह),(हाताची घडी) ओककाका, नीलवल्ली अगोबा =)) .., लिलाधर,प्रसाद आपटे,आणि सौ.लिलाधर. :) २)स्वागतसज्ज लिला(वडी)धर... https://lh4.googleusercontent.com/-11NRcmvNxaM/UxRTVqKAdlI/AAAAAAAACoY/1PDumtWoTVc/w439-h585-no/IMG_20140301_101006.jpg ================================

साती 03/03/2014 - 16:32
मस्तं मजा केलीत. बराच मोठ्ठा झाला कट्टा!

डोंगरावर जाताना वाटेत स्टॉल बरेच होते...त्यात मला अवडलेले काहि कोरीवकाम केलेल्या कलाकृतींचे फोटो. पाय हलत नव्हता..लै मस्त मस्त होत्या एकेक कलाकृती! https://lh6.googleusercontent.com/-WPrMEmpRKw8/UxMJddpL29I/AAAAAAAACkI/YBc4hXVqt74/w702-h527-no/lahan+cinga+754.jpg https://lh5.googleusercontent.com/-24zARWX5Zcw/UxMJhZ80zHI/AAAAAAAACkQ/jIyfCZaoUcY/w702-h527-no/lahan+cinga+755.jpg https://lh5.googleusercontent.com/-K2tq6e8yIDg/UxMJj2xCSmI/AAAAAAAACkY/_USpzmqmfdc/w702-h527-no/lahan+cinga+756.jpg

सुहास झेले 03/03/2014 - 16:39
एक नंबर बुवा... कट्टा फर्मास झालाय. आता आमचा नोकरीचा शेवटचा दिस होता, नाय तर सकाळपासूनच हजेरी लावली असती. असो.. पंचम पुरीवालाकडे आपली धावती भेट झाली हेही नसे थोडके :) . . Pancham

मिपावर ब-याच दिवसानंतर एवढी मंडळी एकत्र आलेली दिसली आनंद वाटला. कट्ट्यात अजून तपशिलवार माहिती भरता आली असती, असे वाटले. बाकी, वल्लीशेठ, तुम्हा सर्वांना लेणी बद्दल माहिती सांगताहेत हे पाहून डोळे भरुन आले. नैतर क्यामेरा आणि त्यांचा असा दोघांचाच संवाद चाललेला असतो.(हलकेच घ्या शेठ) बाकी, आपल्या लेखनात प्रचंड विनाकारण निरर्थक स्मायल्या दिसल्या नाहीत तेही पाहून बरं वाटलं. आभार. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 03/03/2014 - 17:30
नैतर क्यामेरा आणि त्यांचा असा दोघांचाच संवाद चाललेला असतो
हाहाहा. अगदी खरंय. याखेपी मिपाकरांनी मला तोंड उघडायला लावायचेच असा चंग बांधला होता. त्यामुळे फोटो कमी काढता आले. अर्थात घारापुरी लेणी तशी फारशी मोठी नसल्याने २/३ तासांत अगदी व्यवस्थित पाहून टिपता आली.

सौंदाळा 03/03/2014 - 17:03
मज्जा आली. पहिल्याच कट्ट्याला तब्बल २५ दिग्गज मिपाकरांना भेटुन मस्त वाटले. पेठकरकाकांचे फटके बुवा म्हटल्याप्रमाणे लाजवाब. वल्लीदांकडुन याची देही याची डोळा शिल्पांबद्दल माहीती मिळाली. विजुभौकडुन दुसर्‍या गुहेत शांत वातावरणात बासरी ऐकता आली. मस्त कलंदर कडुन कोअर मुंबईची भरपुर माहिती मिळाली. नादखुळांचे अनेक अनुभव ऐकायला मिळाले. मुविंचा सळसळता उत्साह बघायला मिळाला. परतीच्या प्रवसात ट्रेनमधे बुवांच्या अफलातुन कॉमेंट्स ऐकायला मिळाल्या. मज्जा आली.

सूड 03/03/2014 - 17:05
मस्त झाला कट्टा. मुविंनी आणलेल्या वड्या अप्रतिम होत्या. माझ्या वाटणीच्या वड्या कोणी ढापल्या ते सांगा आधी, नशीब त्यांच्या कडे जास्तीच्या होत्या म्हणून !! नाहीतर मला मिळाल्याच नसत्या.

प्रचेतस 03/03/2014 - 17:24
जबरदस्त वृतांत. आत्मुदांनी अगदी भरभरून लिहिलंय. मला लेणीवर्णन सोडून इतर काही लिहायला काहीच शिल्लक ठेवले नाही. स्थलदर्शनाचा वृत्तांत लवकरच लिहिन. बाकी बेस्टच्या पहिल्याच फोटूतला माणूस पाहून महाराष्ट्रातील आधुनिक जाणता राजा डोळ्यांसमोर आला.

अहो मग त्या स्टॉलवर मोठमोठे दगड आणि विटा का ठेवल्या आहेत ? मला पहिले वाटले की चॉकलेटवड्या तोडण्यासाठीच ठेवले आहेत की काय ? :) (ह.घे.) चांगल्या कट्ट्याला मुकलो.

In reply to by मुक्त विहारि

भाते 03/03/2014 - 20:00
मुक्त विहारि लवकरच सं.मं. कडुन मिपाचे अधिकृत 'कट्टा नियोजन अधिकारी' म्हणुन घोषित केले जातील किंवा/आणि सं.मं. कडुन मुवि सं.मं. मध्ये आल्याची घोषणा केली जाईल किंवा/आणि आणखी काही! जाताजाता, मुविंकडुन मुळ बातमी आम्हाला दिपक कुवेत बरोबरच्या डोंबिवली कट्टयात समजली आहे. (पाहिलेत मध्यवर्ती डोंबिवली कट्टयाला येण्याचे फायदे!)

स्पा 03/03/2014 - 17:45
दणदणीत वृतांत . एक नंबर्स मजा आली , माझ्यामते हा मिपाच्या इतिहासातील सर्वात मोठा भटकंती कट्टा असावा :)

स्पा 03/03/2014 - 17:46
दणदणीत वृतांत . एक नंबर्स मजा आली , माझ्यामते हा मिपाच्या इतिहासातील सर्वात मोठा भटकंती कट्टा असावा :)

विकास 03/03/2014 - 17:54
मस्त वृत्तांत आणि फोटो! तेव्हढ्यावरतीच आम्हाला तृप्त झालो असे म्हणावे लागत आहे! ;)

कंजूस 03/03/2014 - 18:28
येऊन आनंदित झालो . लेणी पाहून स्तिमित झालो . सर्वास भेटून संतुष्ट झालो . ऐकून वल्लीला मुग्ध झालो . वड्या (५)खाऊन तृप्त झालो . दिल माँगे मोर ! सचित्र वृत्तांत पाहोनिया प्रसन्न झालो .

In reply to by कंजूस

दिपक.कुवेत 09/04/2014 - 19:35
अगदि हेच बोल्तो. प्रतिक्रिया थोडि उशीरा आहे पण चलता है. धागा वर आल्याने परत सगळ्यांना ते सोनेरी क्षण नक्किच आठवतील. जाणकार म्हणतात त्या प्रमाणे.....सर्वाधीक उपस्थीती असलेला पहिला कट्टा.

सुबोध खरे 03/03/2014 - 18:42
कट्ट्यावर हजर न राहता आल्यामुळे फार वाईट वाटते आहे आणि इतर वर्णन ऐकून जळजळहि होत आहे. असो. मिपा कर मोठ्या संख्येत जमले आणि त्यांनी एक छान सहल साजरी केली याबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच. पुढचा कट्टा अजुन मोठा आणि मोठ्या आनंदात व्हावा अशी अपेक्षा आहे. येणे होईलच. अजून विस्तृत वर्णन येऊ द्या. दुधाची तहान ताकावर

लीलाधर 03/03/2014 - 18:42
वृत्तांत आणि फटू लैच भारी बघा बुवेश लौकरच पूणे कट्ट्याला हजेरी लावण्याची विच्छा हाये लौकरच ठरवा :)

पिंगू 03/03/2014 - 18:47
झक्कास सचित्र वृत्तांत.. वर्षभराची कसर या कट्ट्यात भरुन काढली.. आता पोपटी कट्टा करायचा आहे. तेव्हा पुढील कार्यक्रमासाठी तयारीत राहा..

कट्टा भन्नाट झाला आहे यात वाद नाही. इतके भारी मिपाकर एकाच वेळी म्हणजे मिपाभाषेत लै भारीच ! बाकी अआंच्या कोट्या-दशकोट्यांनी सजलेला वृतांत एक लंबर... इनोविक्री वाढवणारा ;) आता वल्लींच्या शिल्परसग्रहणाच्या प्रतिक्षेत... येऊंद्या लवकरच !

भाते 03/03/2014 - 20:14
प्रभाकर पेठकर आणि विजुभाऊ यांचा. अचानक धक्का देणे वैगरे ठिक आहे पण किमान आधी थोडीशी कल्पना तरी द्यायची होती ना! तुम्ही इथे मुंबईत असेपर्यंत आणखी एखादा गुप्त कट्टा आयोजित केला असेल तर त्याचा आधी एक धागा काढावा ही (कट्टा नियोजन अधिकारी मुवि यांना) नम्र विनंती.

मस्त कलंदर 03/03/2014 - 20:29
कट्टा लैच भारी झाला. इतके लोक होते की बोटीच्या प्रत्येक कानाकोपर्‍यात कुणी का कुणी होतंच. जाऊ तिकडे गप्पा चालल्या होत्या. इतक्या वेळेस घारापुरीला गेले परंतु त्या शिल्पांमध्ये काय कहानी दडलीय हे आत्ताच कळाले. वल्ली, त्यासाठी मनापासून धन्यवाद. नेहमीप्रमाणे बर्‍याच आयडींना चेहरे लाभले. गिरिजा उर्फ प्रसाद- मुद्दाम स्त्रीआयडी घेऊन वावरणारी व्यक्ती इतकंच मला याच्याबद्दल माहित होतं, आणि खरंतर तो त्याचे पहिले काही प्रतिसाद आणि त्यावरचा दंगा पाहता मला ट्रोल वाटला होता. शनिवारी आम्ही इतक्या गप्पा मारल्या की शेवटी त्याला," एवढा शहाणासुरता आणि बुद्धीमान प्राणी दिसतोस, तुला गिरिजा व्हायची अवदसा का आठवली?" असं विचारावं लागलं. सध्या मी त्याला गिर्जाकाका म्हणून संबोधतेय. कंजूस- यांचे प्रतिसाद्च असतात बहुधा, धागे मला तरी काही आठवत नव्हते. नावावरून वाटतात तसे नाहीत, भरभरून गप्पा मारतात. मधूनच छान मिस्किल बोलतात. पेठकरकाका- मराठीचा आग्रह धरणारे आणि पाककला पारंगत यापलिकडे ते इतके हजरजबाबी आहेत हे माहित नव्हतं. त्यांचे बुवा म्हणतात ते विनोद एकले नसले तरी बोटीत त्यांच्या या स्वभावाची चुणूक जाणवली. असाच एक-- सौंदाळांचं डोकं जवळजवळ अगदी बोटीच्या छताला टेकलेलं. त्यांना त्यांची उंची विचारली तर पेठकरकाका पण त्यांच्याइतकेच उंच असावेत असं सौंदाळा यांचं म्हणणं पडल. विचारलं तर "आधी सहा एक होती, आता एक इंच कमी झाला आहे" असं उत्तर मिळालं. :-) कसं ते याचा खुलासा पेठकरकाकांकडून प्रत्यक्ष ऐकण्यात मजा आहे. विजुभाऊंना पहिल्यांदाच भेटले. येताना डेकच्या टोकाशी ते, मी सौंदाळा, किसन, माझीही शँपेन यांच्याशी भारी गप्पा झाल्या. शशिकांत ओक, माझ्या अंदाजाप्रमाणे अगदी धीरगंभीर वाटले. कदाचित इतक्या लोकांमधून माझं त्यांच्याशी जास्त बोलणं झालं नाही त्यामुळेही असं वाटलं असावं. पिंगूला व्हेज पोपटी करण्याबद्दल दम भरलाय.
ही चाकलेटं येण्याआधीच मकिताई..चिमी..आणि सौ किसनदेव..यांनी "घरनं आणलेले पदार्थ" घेऊन गुप्त चराळ मंडळाची स्थापना लॉचच्या एका बाजूला करून , 'अनाहिता जागृती समाजाची' पताका तिथेही सक्रीय फडकवली. (या चर-काळात तिघिंनाही,..उरलेल्या मि.पा.जगाची जाणिव अजिब्बात नव्हती, ती जाणिव काहि घरगुती आणि खाजगी संवादात गुंतली असावी,असा आमचा नम्र अंदाज आहे! Wink ... )
चुक्लात हो बुवा. तिथं मुकटा नेसून सूड आधीच बसला होता आणि शेजारी बहुधा प्रशांत-पन्नासराव होते. तुम्हाला सोडून आम्ही भडंग्/वेफर्सवरती ताव मारला याचा बदला असा नाय घ्यायचा हो.. पहा माझ्यासमोर कोण बसलं होतं ते.. विराज आमचं खाऊन झाल्यानंतर आला.. aa रांगेचा फायदा सकलांना.... तुम्हा-आम्हांला सर्वांना.. Queue

In reply to by मस्त कलंदर

@रांगेचा फायदा सकलांना.... तुम्हा-आम्हांला सर्वांना..>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif परत एकदा आंगठा धरून हसलो... (कोण रे तो.."स्वतःचा का" - म्हणून आवाज टाकतोय??? =)) ..) @चुक्लात हो बुवा. तिथं मुकटा नेसून सूड आधीच बसला होता आणि शेजारी बहुधा प्रशांत-पन्नासराव होते. तुम्हाला सोडून आम्ही भडंग्/वेफर्सवरती ताव मारला याचा बदला असा नाय घ्यायचा हो.. >>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif मला नक्की तिकडे काय चाल्लं होतं तेच जाणून घ्यायचं होतं! कारण त्या'काळात आंम्ही(मी आणि पांडू..) इकडे लिलाध्रा'ला-घेत होतो! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif

In reply to by मस्त कलंदर

कंजूस 05/03/2014 - 10:43
@मस्त कलंदर ,सही आवडली . मागच्या वर्षी ट्रेकिँग आणि पर्यटन लेखांनी सुरुवात केली परंतु पहिलेच प्रतिसाद १) "अक्कल नसली तर चार चौघांत प्रदर्शन करू नये " ,२) "हे काय माझा जन्म झाला ,लग्न झाले ,मुले झाली छाप लेखन आहे" ३)"मोठ्या आशेने लेख उघडला पण --" इत्यादी वाचून घाबरून लेख काढून टाकले .नंतर कळले त्यातल्या काही सह्या आहेत .आता निर्ढावलो परंतु "संपादन"ची सोय काढल्यामुळे माझ्या छोट्या मोबाईलमधून मोठे लेख टाकता येत नाहीत . तूर्तास उरलो मी प्रतिसादांपुरता .

धन्या 03/03/2014 - 20:39
खुप मजा आली. माझ्या भाच्याने पन्नास यांच्या चि. शंभरसोबत धमाल केली. गेल्या अडीच वर्षांपासून मिपाकर कुटुंबियांसारखे झालेत. पुण्यातील खादाडी म्हणू नका, नाणेघाट, रायगड, अजिंठा - वेरुळ, महाबळेश्वर इथल्या सहली म्हणू नका किंवा अगदी काल परवा झालेली चि. शंभरची मुंज म्हणू नका या सार्‍या आठवणींनी आपण एका मोठया कुटुंबाचे सदस्य आहोत ही जाणिव गडद होते. अजून एका गोष्टीबद्दल आवर्जून लिहावेसे वाटते ते म्हणजे मिपाकरांनी त्यांच्या गावी गेल्यावर केलेला पाहूणचार. काल मुंबईकरांनी आम्हा पुणेकरांची अशी काही बडदास्त ठेवली. तीच गोष्ट बिरुटे सरांनी औरंगाबादला केलेल्या सरबराईची. हा स्नेह असाच वृद्धींगत होवो.

खुसखुशीत भाषेत अतिशय उत्कृष्ट शैलीत लिहिले गेलेला हा वृत्तांत वाचून रतात येउन कट्टा करण्याचे मनात येत आहे त्याबाबत अधिकृत बातमी थोड्याच दिवसात मूवी ह्यांनी आता मिपाचा निवासी कट्टा करण्याचे मनावर घेणे अशी सुचना वजा विनंती आहे. पेठकर काकांच्या सोबत छोटेखानी म्युन्शन कट्टा करायचा आहे ,तुमचा भारतीयांचा एवढा विशाल भव्य कट्टा पाहिल्यावर आता अनिवासी मंडळींनी आपापल्या देशात महाकट्टे आयोजित करावेत आता परदेशात मूवी सारखा कट्टाबहाद्दर कुठून शोधायचा हाच खरा यक्षप्रश्न आहे.

In reply to by मस्त कलंदर

पैसा 03/03/2014 - 22:48
असले गोंधळ उडवणारे स्त्रीवेषधारी आयडी काही मंडळींना मस्त शेंड्या लावतात. पण स्पाच्या वाटेला कध्धीच कसे जात नाहीत याचं कोडं आहे!

प्रचेतस 03/03/2014 - 23:11
घारापुरी सफर कित्येक वर्षांपासून प्रलंबित होता. आता योग म्हटल्यावर ही संधी सोडायची नाही असेच ठरवले होते. लेण्यांच्या भ्रमंतीसोबतच अजून एक आकर्षण होते ते समुद्रसफरीचे. २०/२५ मिनिटांत घारापुरीला पोहोचू असे वाटत असतांना ही समुद्रसफर तब्बल तासभराची झाल्याने समुद्रसहवास अंमळ जास्त वेळ अनुभवास मिळाला. सोबतीला मिपाकरांच्या मनमुराद गप्पा चालूच होत्या. तासाभरताच घारापुरीच्या जेट्टीवर उतरलो. आम्ही तिघं चौघं आधीच भराभर लेण्यांपाशी पोचल्याने मागे रेंगाळलेल्या मंडळींनी चहापानासाठी थांबा कधी घेतला ते कळलेच नाही. बाकी ह्या लेण्या भग्न असूनही अतिशय अप्रतिम आहेत. इथले मूर्तीभंजन हे इस्लामिक नसून पूर्तुगेझांनी आपल्या बंदूका, तोफा यांचे सरावासाठी लक्ष्य म्हणून ह्या मूर्तींचा वापर केला. हे पूर्णपणे शैव लेणे. ह्या लेणीत विष्णू आणि ब्रह्माला दुय्यमच स्थान दिलेले दिसले. इथल्या लेणीतले जवळपास सर्व द्वारपाल हे आयुधपुरुष शैलीतले वाटतात कारण ह्या द्वारपालांचा हाती शस्त्र अभावानेच असून बहुधा सर्वच एका बटू सोबत उभे आहेत. हे बटू नसून त्यांच्या हातीचे शस्त्र असावे. इथल्या भिंतीवरची शिल्पे अतिशय अप्रतिम आहेत. महायोगी शिव, नटराज, अर्धनारीश्वर, कल्याणसुंदर शिव, गंगाधरशिव, अंधकासुरवधमूर्ती अतिशय प्रत्ययकारी आहे. आणि ती मधली त्रिमुखी असलेली सदाशिवाची मूर्ती. काय कमालीची देखणी आहे ती. उजवीकडच्या उपलेण्यांत योगेश्वर शिव तर डावीकडच्या उपलेण्यांत भैरव, अष्टमातृका आणि स्कंद आहेत. अर्थात आता इथे यावर जास्त काही न लिहिता लेण्यांवरच्या स्वतंत्र वृत्तांतात अधिक लिहिनंच.

शशिकांत ओक 04/03/2014 - 00:13
कट्ट्याच्या धाग्यावर माझे दोन टाके 'नाडी-वाडी नंतर आधी तब्बेतीकडे लक्ष द्या ' असा प्रेमळ पण सज्जड दम कोण भरू शकतो ते चाणाक्ष मिपाकर समजून घेतील! मिपाकर घारापुरीच्या लेण्यापहायला जात आहेत असे अचंब्याने मी म्हटले,' मग जरूर जा' असा आदेश मिळाला! लगेच मी तिकीटांची व्यवस्था केली. तोवर वल्लींचा धागा धावत होता. 'हा येतोय, तो येतोय' अशी वर्दी मिळत होती. त्यात आपण येणार म्हटल्यास काहींना विरस वाटायला नको, म्हणून मी प्लॅटफॉर्मवरच अवतरित व्हावे असे वाटले. असो. सीएसटीवर लीलाधर कुटुंबियांनी आणलेल्या कोको चॉकलेट बर्फीच्या चविष्ट वड्यांचा स्वाद तोंडात घोळवतात असता मुक्त विहारींची एन्ट्री अन्य मिपाकरांसोबत झाली. सुरवातीला जुजबी ओळखी करून झाल्या. १११नं. बसमधून सर्व भारताच्या भव्य दरवाज्यापाशी थडकलो. वाटेवर शिरगणतीनुसार तिकिटे काढून झाली. चला, चला, चा तगादा ऐकत एका मोठ्या नावावरून दुसऱ्या करत सगळे सामावले गेले. बोटीचे दोरखंड ढिले झाले व तिने वेग घेतला. पहाता पहाता ताज हॉटेल व अन्य इमारती दूर सरल्या. तरुणांना संकोच वाटू नये म्हणून मी कंजूस यांशी गप्पा मारायला लागलो. त्यांनी वेळोवेळी वडाळा, चेंबूर, बीएआरसी वगैरे किनाऱ्यावरील दिसणारी उपनगरे व ज्या लेण्यापहायला निघालो त्याबेटाची दुरून ओळख करून देताना त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा परिचय दिला. इतिहासातील काही दाखले व मंदिर रचनांचा काळ यावर त्यांचे विचार कथन करता करता किनारा आला. तासभर कसा पटकन गेला असे वाटले. लुटूपुटूतील रेलगाड़ी मागे टाकून मुक्त विहारींची कोको वडी तोंडात घोळवताच आणखी एक घ्यायला हात पुढे गेला, पण इतरांचा विचार करत हात मागे ओढला. वड्या मस्तच झाल्या होत्या. शिवाय स्वतःहून बनवून आणल्याचे अप्रूप होते. फटाफट पाऊले उचलत गूफेचा चढ चढायला लागलो. दुतर्फा दुकानातील माल खुणावत होता त्याकडे दुर्लक्ष करून शिवाची त्रिमूर्ति दिसली तेंव्हाच थांबलो. असो. मी ही थांबतो. वल्लींचा माहितीपुर्ण धागा वाचायला.

स्पंदना 04/03/2014 - 04:26
१ वल्लीचा लेण्यांबद्दल माहिती सांगतानाचा चेहरा....सल्युट! २ कोल्ड्रिंक पिणारे माकड...मी सांगितल होतं, गाढव कोल्ड्रिंक प्यायला शिकलेत म्हणुन. ;) उगा मकी होती म्हणुन शिस्तीत जेव्हढे गेले तेव्हढे नग परत अले अस वाटतय. बाकी सगळ्यांना पाहुन फार आनंद झाला.

चौकटराजा 04/03/2014 - 08:44
कट्टा लय पेशल झाल्याला दिसतुय! ते बेनं डबल ढेरकर तेजा फटू लय खास आन त्ये मोट्या व्हड्यांचा क्याटवॉक बी मायंदाळ ! म्या बी वोककाकान आन प्येटकर काकांपरमान आच्च्रर्य भ्येट करनार व्हतो पन र्‍हाईलं . आता प्येटकर ( तेंजा प्येटशांतीचा वेवसाय हाय ना ) काकास्नी भ्येटाया मस्कतात जायला लागनार भ्वोतेक ! बाकी त्ये पनासरावाचा दुप्पट आन धन्यारावाचा सवाशेर यांची कुस्ती लई बाहारी झाली असनार ! ब्वाला मस्तानी ( म्हण्जी दुधातली व्हो ) काटावर आल्याव पांडूनी धीली की कल्टी केली ? आसो . वल्लीशेट ला काई गाईड वाल्याचे पैशे न्हाई तर चा तरी पाजला का न्हाई ? आं ?

प्रचेतस 04/03/2014 - 09:25
एक फोटू टाकायचाच राहिला की. शिवपार्वतीच्या लग्नाचे पौरोहित्य करणारे ब्रह्मदेव गुर्जी आणि आजचे काळातील लग्नांचे पौरोहित्य करणारे आत्मु गुर्जी ह्या दोन समव्यावसायिकांच्या अनुपम भेटीचा हृद्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवता आला. a

In reply to by प्रचेतस

सूड 04/03/2014 - 12:51
>>दोन समव्यावसायिकांच्या अनुपम भेटीचा हृद्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवता आला. तर काय !! तेवढ्यात पण भटजींनी विचारलंनीत त्याला,"ऊच्चा किती भेटली रे !!" ;)

In reply to by सूड

पण ह्या सोहळ्यांत आम्हा सगळ्यांना वल्लींचा सहवास आणि विवाह सोहळ्याच्या वर्णनाचा आनंद मनसोक्त मिळाला. "वल्ली" नावाप्रमाणे वल्ली आहेतच पण शिवाय अवलिया पण आहेत.त्यांच्या ज्ञानाच्या खजिन्यातून किती मोती आणि माणके , निघतील, ते काही सागता येत नाही. ज्यांना वेळ असून पण आळसामुळे, किंवा हट्टीपणामूळे, किंवा त्या लेण्यांत काय एव्हढे बघायचे? अशा विचारामुळे शक्य झाले नाही, ते हतभागी.

आयला पेठकर काका आणि विजुभाऊ एकत्र हळहळ हो नुसती कट्टा हुकल्याची . कसला रंगीत कट्टा झालाय. मला वाटते की मि.पा. च्या इतिहासातला हा आजपर्यंतचा सगळ्यात मोठा कट्टा. या कट्टयाला आमचे तात्या आले असते तर चार चाँद लागले असते. असो. वाचण खुणा साठवली गेली आहे. जेव्हा जेव्हा ऑफिस मध्ये कंटाळा येईल तेव्हा तेव्हा हा धागा चवीचवीने वाचला जाईल. धन्स

ओ मु. वि. षेठ इथे काही प्रभृतींची जे नव्याने कट्ट्याला आलेले आहेत त्यांची ओळख तरी द्या. चला सोनेरी अक्षरांत लिहुया

!! इये मराठिचिये नगरी ! मु.वि. झाले कट्टेकरी !!

धन्स

In reply to by प्रमोद देर्देकर

@ जे नव्याने कट्ट्याला आलेले आहेत त्यांची ओळख तरी द्या.>>> https://lh3.googleusercontent.com/-MsyDyNFirs0/UxQCQxw3d7I/AAAAAAAAbE0/ennREtbSOHg/w702-h468-no/IMG_8507.JPG डाविकडूनः-शशिकांत ओक,चिमी,सौ,किसनदेव,मकिताई,मागे किस्ना,शेजारी पिंगू,मधे मी,माझ्या जवळ विजुभाऊ,प्रशांत,त्याच्या मागे सौंदाळा,हिरवा-नादखुळा,मागे पेठकरकाका,त्यापुढे धन्या,नंतर त्याचा भाचा आणि चिं.शंभर..आणि त्यांच्या खोबणीत फक्त ५०,धन्याच्या नागे-प्रसाद अपटे,माझिही शँम्पेन,सूड,वल्ली,लीलाधर,प्रसाद गोडबोले...

In reply to by अत्रुप्त आत्मा

आनन्दिता 04/03/2014 - 23:14
गुरुजी फोटो पहाताना सुद्धा तुमच्या जागी अचानक एखादी स्माईली चमकुन जाईल की काय असा वाटतेय... =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

खटपट्या 05/03/2014 - 00:17
आवो सायेब, ते स्मायल्यांचे ट्रेड शिक्रेट सांगाच आता. (कुठून काढता येवढ्या इसमायल्या ?)

खरं पाहता घारापूरी लेण्या पाहण्यासाठी हा भरभक्कम स्वदेह दुबळ्या गुडघ्यांच्या आधाराने एवढ्याssssssssss पायर्‍यांवरून लेण्यांच्या पायावर घालावा लागेल ह्याची पुसटशी कल्पना जरी असती तर....... पण एवढे आमचे सौभाग्य कुठले? तिथे पोहोचल्यावरच जाणवले की आपल्या संकोची मनाने परतीचे दोर केंव्हाच कापून टाकले आहेत. एका दमात घारापूरीला हा पाणीपूरी आकाराचा देह पोहोचविणे शक्य नाही, आपले पितळ उघडे पडणार ह्या चिंतेने ग्रासलेले असतानाच कोणीतरी चहाची हाक दिली आणि मी ती संधी सोडली नाही. चांगले वीसेक मिनिटे विश्रांती मिळाली आणि नव्या दमाने, जुन्याच गुडघ्यांनी घारापूरी सर केली. माहीतीपूर्ण सहल झाली. पण दुर्दैवाने स्मृती शक्ती क्षीण असल्याने (हल्ली जरा जास्तच क्षीण झाली आहे) वल्लींनी मनोभावे सांगितलेली सर्व मौल्यवान माहिती अगदी चित्तभावे ऐकली पण तिथेच घारापूरीतच प्रश्नपत्रिका सोडवायला आली असती तर किमान गुणांसाठीही कॉपी करण्यापलीकडे मला पर्याय नव्हता. २६,२७,२८,२९,१ आणि २ पैकी एक दिवस पुण्यात आणि/किंवा एक दिवस मुंबईत कट्टा आयोजन करण्याचा विचार आहे. लवकरच तारीख ठरवितो.

पोटे 16/03/2014 - 13:40
तिथे खाली हॉटेलात बिअर मिळते. ती प्यायली नाही का?
तो मेरे मि.पा.करों... अब हम देखने जा रहे है... मि.पा. के जाने आउर माने सदश्यों का एक ऐसा रंगीन कट्टा.. एक ऐसा रंगीन नजारा ..जिसमे, "ड्रामा है..ट्रॅssssजिड्डी है... कॉमेडी है" https://lh4.googleusercontent.com/evonK-xthiHvDPFJh6vh8je0XcYWeTcdaO6eWYaJO00=w140-h54-p (ढिश्श..क्लेमरः- धागा आध्यात्मिक असल्यामुळे स्मायल्या भरपूर असणार आहेत! त्यामुळे ऐहिकां'न्नी फिल्टर-लाऊण धागा पहावा..म्हणजे मणा'स त्रास होणार णाही!!! =)) ...

वाटाडे व सामान वाहक - भोई लोक

शशिकांत ओक ·

सुनील 03/03/2014 - 13:35
मुंबईत भोईवाडा नावाची एक जागा आहे. त्याचा आणि भोई जमातीचा काही संबंध असावा असे वाटते. जसे की कोळीवाडा, आग्रीपाडा इत्यादी.

चित्रगुप्त 03/03/2014 - 20:02
हे घ्या ते बंगाली बाबूचे पत्रः . १९०९ सालच्या 'ओखिल चन्द्र सेन' यांच्या या पत्रामुळे इंग्रज सरकारने आगगाड्यांमधे शिशू सुविधा सुरू केली.

खटपट्या 03/03/2014 - 23:11
हा भोई समाज आज हि अस्तित्वात आहे. आणि ते जात प्रमाणपत्रावर सुद्धा हिंदू-भोई असेच लिहितात (जातीबद्दल लिहिल्याबद्दल क्षमस्व) माझा एक मित्र आडनाव सुद्धा भोई असेच लावतो. बऱ्याच वेळेला भोई आणि भोइर या आडनावांची गल्लत होते.

कंजूस 04/03/2014 - 08:47
हा विषय अचानक का सुचला ते मलाही कळले नाही . इतर वाहानांच्या तुलनेत पालखी आणि मेणे मला वाटतं "कुपे" पध्दतीमुळे भारत आणि मुस्लीम प्रदेशात फार वापरले गेले .कारण उघड आहे . १मांडी घालून खाली बसण्याची चाल . २ आतून बाहेर पाहाता येते पण आत कोण आहे ते दिसत नाही .स्त्रियांसाठी उत्तम . ३चार भोई ठेवणे हत्ती घोडे पाळण्यापेक्षा सोपे .पार्किँगची विवंचना कमी .४ महंत आणि मठाधिपती हे संन्यासी राजेच असत आणि यांचे पाय सतत दुखत असतात .भोईच नंतर पाय चेपत असतील .चालता येत नाही ते घोड्यावर कसले बसतात . ४वाराणसी सारख्या शहरात अरुंद बोळात उपयोगी . ५डोक्यावर सावली मिळते . ६बंगाली स्त्रिया बाहेर तोंडपण दाखवत नाहीत .धनिकांच्या बायकांना उपयोगी . ७राजे महाराजांसाठी अनेक वाहनांपैकी एक .शिवाय काही मेणे नंतर हत्तीच्या पाठीवर हौद्यासारखे ठेवता येत असतील . ८त्याकाळी या वाहानाला विशेष प्रतिष्ठासुध्दा असेल . पाहू पुढे मागे एखादा ठेवीन म्हटतो.मर्सिडीजसाठी इंकमटैक्स क्लिअरन्स लागते ना .

In reply to by कंजूस

त्याकाळी या वाहानाला विशेष प्रतिष्ठासुध्दा असेल . त्याकाळी घोडा, पालखी इत्यादीं ठवण्या/वापरण्यासाठी राजाची परवानगी लागायची. त्याला पालखीचा मान वगैरे म्हणायचे. हत्ती बहुदा फक्त राजेमहाराजे वापरायचे.

शशिकांत ओक 06/03/2014 - 10:05
पथिक विश्रामालय व दिशा दर्शक पाट्या यांच्या अभावामुळे गंतव्य स्थल किती दूर याची खात्री पूर्वक माहिती व भाषांतर यासाठी वाटाडे किती कामाला येत असतील...

शशिकांत ओक 30/03/2014 - 08:16
आत्म साधनेची जुनी वाट पुन्हा पुनरुज्जीवित करून मार्ग प्रशस्त करणाऱ्या गोएन्काजींना सादर वंदना. त्यांच्या भोईपणामुळे लाखोंच्या मशाली पेटल्या.

सुनील 03/03/2014 - 13:35
मुंबईत भोईवाडा नावाची एक जागा आहे. त्याचा आणि भोई जमातीचा काही संबंध असावा असे वाटते. जसे की कोळीवाडा, आग्रीपाडा इत्यादी.

चित्रगुप्त 03/03/2014 - 20:02
हे घ्या ते बंगाली बाबूचे पत्रः . १९०९ सालच्या 'ओखिल चन्द्र सेन' यांच्या या पत्रामुळे इंग्रज सरकारने आगगाड्यांमधे शिशू सुविधा सुरू केली.

खटपट्या 03/03/2014 - 23:11
हा भोई समाज आज हि अस्तित्वात आहे. आणि ते जात प्रमाणपत्रावर सुद्धा हिंदू-भोई असेच लिहितात (जातीबद्दल लिहिल्याबद्दल क्षमस्व) माझा एक मित्र आडनाव सुद्धा भोई असेच लावतो. बऱ्याच वेळेला भोई आणि भोइर या आडनावांची गल्लत होते.

कंजूस 04/03/2014 - 08:47
हा विषय अचानक का सुचला ते मलाही कळले नाही . इतर वाहानांच्या तुलनेत पालखी आणि मेणे मला वाटतं "कुपे" पध्दतीमुळे भारत आणि मुस्लीम प्रदेशात फार वापरले गेले .कारण उघड आहे . १मांडी घालून खाली बसण्याची चाल . २ आतून बाहेर पाहाता येते पण आत कोण आहे ते दिसत नाही .स्त्रियांसाठी उत्तम . ३चार भोई ठेवणे हत्ती घोडे पाळण्यापेक्षा सोपे .पार्किँगची विवंचना कमी .४ महंत आणि मठाधिपती हे संन्यासी राजेच असत आणि यांचे पाय सतत दुखत असतात .भोईच नंतर पाय चेपत असतील .चालता येत नाही ते घोड्यावर कसले बसतात . ४वाराणसी सारख्या शहरात अरुंद बोळात उपयोगी . ५डोक्यावर सावली मिळते . ६बंगाली स्त्रिया बाहेर तोंडपण दाखवत नाहीत .धनिकांच्या बायकांना उपयोगी . ७राजे महाराजांसाठी अनेक वाहनांपैकी एक .शिवाय काही मेणे नंतर हत्तीच्या पाठीवर हौद्यासारखे ठेवता येत असतील . ८त्याकाळी या वाहानाला विशेष प्रतिष्ठासुध्दा असेल . पाहू पुढे मागे एखादा ठेवीन म्हटतो.मर्सिडीजसाठी इंकमटैक्स क्लिअरन्स लागते ना .

In reply to by कंजूस

त्याकाळी या वाहानाला विशेष प्रतिष्ठासुध्दा असेल . त्याकाळी घोडा, पालखी इत्यादीं ठवण्या/वापरण्यासाठी राजाची परवानगी लागायची. त्याला पालखीचा मान वगैरे म्हणायचे. हत्ती बहुदा फक्त राजेमहाराजे वापरायचे.

शशिकांत ओक 06/03/2014 - 10:05
पथिक विश्रामालय व दिशा दर्शक पाट्या यांच्या अभावामुळे गंतव्य स्थल किती दूर याची खात्री पूर्वक माहिती व भाषांतर यासाठी वाटाडे किती कामाला येत असतील...

शशिकांत ओक 30/03/2014 - 08:16
आत्म साधनेची जुनी वाट पुन्हा पुनरुज्जीवित करून मार्ग प्रशस्त करणाऱ्या गोएन्काजींना सादर वंदना. त्यांच्या भोईपणामुळे लाखोंच्या मशाली पेटल्या.
मित्रांनो, पुर्वी पासून विचारणा करत होतो की जेंव्हा बांधीव रस्ते वा मार्ग नव्हते.

पेशंट

सूड ·

जगातील ५% अतिशय वाईट लोकांमुळे इतर ९५% लोकांना त्रास होतो. असाच एक रोजचा त्रास म्हणजे, लोकलमध्ये असलेल्या अपंगांच्या डब्यात बसणारी धड-धाकट माणसे, बघीतली की होतो.

In reply to by स्पंदना

समाजाच्या ह्याच मानसीकतेवर आधारीत एक कथा वाचली होती. तिचा साधारण मतितार्थ हाच होता. एकाने आवाज उठवला की, इतर लोक पण साथ देतात.

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य 04/03/2014 - 14:01
प्रत्यक्षात एकाने आवाज उठवला की त्याचा केजरीवाल करण्यावर भर असतो. विषेशतः आवाज कंपु विरोधात उठवला असेल तर ही तुलनेने थोडी कमी वाइट ९५% माणसे अगदी १००% चांगले असल्याचा सामुहीक अभिनय इतक्या झोकात करायला लागतात की ज्याचे नाव ते.

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य 04/03/2014 - 18:44
तरीही तुमचे अनुभव सार्वत्रिक असते तर तुम्हाला माझा विधानाशी असहमती प्रकट करावी लागलीच नसती. पण जसे की तुम्ही जांता मी सर्वज्ञ नाही , तुमचा स्वानुभव शेअर केलात तर बरे वाटेल.

In reply to by आत्मशून्य

लोकलने प्रवास करतांना मला पण असेच अनूभव येतात.जमल्यास (वेळ असेल तर आणि बायको बरोबर नसेल तर) विरोध पण करतो. एकदा लोकल्ने प्रवास करत असतांना गाण्याचा आवाज आला.शोधले तर, एका माणसाने मोबाइलवर गाणी लावलेली.त्याला म्हणालो, की गाणी ऐकायची असतील तर कॉर्ड लाव आणि ऐक.स्पीकर फोनचा वापर करू नकोस.थोडी वादा वादी झाली. त्याला म्हणालो, "सार्वजनिक ठिकाणी. स्पीकर फोन लावून,कार्यक्रम ऐकण्याला बंदी आहे.मी केस करू शकतो आणि तुम्ही माझे अजिबात काही वाकडे करू शकत नाही.तुम्ही फक्त नाही म्हणा, पुढचे मी बघतो." इतक्यात ज्यांना त्रास होत होता, ती पण माणसे ओरडायला लागली आणि त्या व्यक्तीने गाणी ऐकणे बंद केले. ================================================ ६ डिसेंबरचा दिवस.लोकलला पुर्ण गर्दी.मी पण कल्याण पासून उभाच होतो.बसलेल्या माणसांपैकी बरेच जण विदर्भातून आलेली.त्यामुळे त्यांच्या बरोबर मस्त गप्पा मरत होतो.एकाने मला बसणार का? म्हणून विचारले.मी म्हणालो, तुम्हीच बसा.रात्रभर गाडीत उभ्यानेच प्रवास केला असेल.मला एक दिवस उभ्याने प्रवास केला तरी चालेल. घाटकोपर स्टेशन गेले आणि काही माणसे बसलेल्या प्रवाशांना उठवायला लागली.ती बिचारी अडाणी माणसे घाबरली. मी म्हणालो, अजिबात उठू नका.काही गरज नाही.शीव गेले की, मग उठा.थोडी वादा-वादी झाली.पण इतर माणसे परत म्हणाली, बसलेल्या माणसांना जबरदस्ती उठवू नका. ================================================= म्हणून म्हणालो, की माझे अनुभव वेगळे आहेत.प्रवासात बर्‍याच वेळा असे होतेच.विशेषतः मोबाईलच्या बाबतीत.माझ्या आजूबाजूच्या कुणालाच मी मोबाइलच्या स्पीकर फोनवर गाणी वाजवू देत नाही. बिंधास्त रहनेका और नडनेका. कायदा आपल्याच बरोबर असतो आणि जमाव पण.

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य 04/03/2014 - 22:33
लोकलने प्रवास करतांना मला पण असेच अनूभव येतात.जमल्यास (वेळ असेल तर आणि बायको बरोबर नसेल तर) विरोध पण करतो.
प्रॅक्टीकल वाटत आहे.
बिंधास्त रहनेका और नडनेका.
होय. कोणाच्या बापालाहि घाबरु नये. विशेषतः जमाव आपल्या बाजुनेच असेल तर.
कायदा आपल्याच बरोबर असतो आणि जमाव पण.
आपण फँड्री थेट्रात बघितलेला नाही. आणी अशा ठिकाणी अर्थातच जमावा विरुध्द आवाज उठवीलेला नाही. कायदा सोडा निव्वळ थिएटरमधील काही जमाव विरोधात असताना आपण आवाज द्यावा व अनुभव घ्यावा.

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य 05/03/2014 - 00:16
मला तुमचे लोकल प्रवासाचे अनुभव आवडले. परंतु तिथे मोबाइलचा त्रास सर्वांनाच होत होता... त्यामुळे जमाव आपल्या बाजुला करणे फार अवघड न्हवते. तिच गोश्ट बसलेल्या माणसांना जबरदस्तीने उठवण्याबाबत कारण तिथे समदुखि: (बसलेले) बरेच होते. त्यामुळे अन्यायाचा प्रतिकार चटकन सामुदायिक बनत होता. परंतु जेंव्हा कोणी समदुखी नसते जी विषेश परिस्थीती त्या दुर्दैवी मुलीच्या वाट्याला आली अशा प्रसंगात दुख्हा:बद्दल कणव असलेले बरेच असतात. पण त्या समदुखि:पणाचे प्रत्यक्ष चटके बसत नसल्याने एखाद्या ताकतवान कंपुला विरोध करायची वेळ येते तेंव्हा लोक हतबल पडतात, एखाद दुसरा समोर येउ पाहिला तर कंपुच बिंधास्त नडतो हे बघुन कोणीही जास्त मधे पडत नाही... लोकल सोडा अगदी इथे पुण्यात या आणी बस मधे शाळेत/ज्यू कॉलेजला जाणारी चिल्लि-पिल्ली पोरं काय अखंड बडबड/उद्योग करतात ते रोज उघड्या डोळ्यांनी बघा. लगेच कळेल कोण कसला किती विरोध करतो, आवाज उठावतो ते :(

In reply to by आत्मशून्य

मघाशी आम्ही तुम्हाला लोकलचे अनूभव सांगीतले तर तुम्ही आम्हाला आधी थियेटर आणि मग पुण्याला नेलेत. जावू दे... आम्ही डोंबिवलीतच ठीक आहोत. बादवे , असेच एक गहनविचारी पण होते, ते पण असेच इकडे तिकडे भटकायचे.पण आज काल ते कुठे गेले आहेत कुणास ठावूक?

जोशी 'ले' 04/03/2014 - 17:19
मनातली तळमळ संयत शब्दात मांडलीय खरी, परंतु मनापासुन वाटतयं तुम्हि आवाज उठवायला हवा होता, शेवटी समाज म्हणजे दुसरे-तिसरे कुणी नसुन आपणच आहोत.. हे मान्य अचानक प्रसंग समोर आल्यास काहि सुचत नाही बर्याचदा, पण अशा काहि प्रसंगाला सामोरी जायच्या द्रुष्टीने मानसीक तयारी करायला हवीच..

In reply to by जोशी 'ले'

पण बर्‍याचे वेळा , आपण भांबावून जातो आणि जे घडायचे ते घडून पण जाते. शिवाय आपल्या घरातील संस्कार पण कधी कधी आडवे येतात. सुदैवाने, माझा बाप अशावेळी धावून जायचा, त्यामुळे कळत न कळत मला पण तीच सवय लागली. अन्याय सहन करणारा पण, अन्याय करणार्‍या इतकाच दोषी असतो, हे महत्वाचे वाक्य आपण विसरूनच गेलो आहोत.

अन्याय सहन करणारा पण, अन्याय करणार्‍या इतकाच दोषी असतो नाय, नाय ! अन्याय सहन करणारा पण, अन्याय करणार्‍या इतकाच दोषी असतो... आणि तो अन्याय मूकपणे बघत राहून दुर्लक्ष करणारा किंवा केवळ हळहळ करणारा त्यापेक्षा जास्त दोषी असतो.

पैसा 04/03/2014 - 18:04
अशा वेळी कोणी आजारी माणसाला ढकलून देऊ शकेल असं कधी मनातही येत नाही त्यामुळे असं काही घडून गेल्यानंतर सुरुवातीला आपण थक्क होतो आणि मग भानावर येईपर्यंत ते ढकलून देणारे सुरक्षित गर्दीत मिसळून गेलेले असतात. मात्र वेळप्रसंगी स्वतः दुसर्‍याला ढकलून उतरणारा माणूस त्याच्यावर वेळ आली की लोकांकडून मात्र चांगल्या वागणुकीची अपेक्षा करतो असंही खूपदा बघायला मिळतं.

In reply to by जेपी

इथेही बरेच जण अशावेळेला मदत करायला तयार असतील. पण होते काय की, कधी वेळ नसतो, आपण बरेच मागे उभे असतो, आपल्या हातातील सामन किंवा पाठीवरील बोजे आपल्यालाच अडथळा ठरू शकते. आणि माझ्या अंदाजाने, कदाचीत सूड , तिथे नसावा.त्याने कथा नायकाच्या जागी स्वतःला , टाकून कथा सांगीतली असावी. ह्या कथेतून "अन्यायाला वाचा फोडा." हाच बोध मिळतो. त्यामुळे वैयक्तिक न घेणेच इष्ट, असे मला वाटते.

In reply to by मुक्त विहारि

पैसा 05/03/2014 - 21:23
त्या मुलीला मदत करणार्‍या आणखी ३/४ मुली आणि लोकही होते. जास्त लोकांनी धावून कधी कधी विनाकारण गोंधळ उडतो. त्याने लिहिलं आहे ते तशाही अवस्थेत तिला ढकलून उतरणार्‍यांबद्दल.

In reply to by मुक्त विहारि

जेपी 06/03/2014 - 18:47
या धाग्यावर माझ्याकडुन वैयक्तीक प्रतिसाद दिला गेला . त्याबद्दल मी माफी मागतो . पुना अशी गल्लत होणार नाय .

In reply to by जेपी

सूड हे फार जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. त्याला राग येणार नाही. किंबहूना त्याच्या ह्या गूणामुळेच बरेच जण त्याला मानतात. कधी कधी असे होवून जाते. तेंव्हा बिंधास्त रहा.

In reply to by मुक्त विहारि

स्पा 07/03/2014 - 13:49
सूड हे फार जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. त्याला राग येणार नाही. किंबहूना त्याच्या ह्या गूणामुळेच बरेच जण त्याला मानतात.
=)) =))

In reply to by जेपी

सूड 06/03/2014 - 21:12
जेपीजी तुमच्या व्यनिला उत्तर दिलंच आहे. इथेही तेच म्हणेन की काही लिहीलं म्हणजे लोक त्यावर त्यांची मतं मांडणारच!! जुने मिपाकर म्हणत असत, 'एकदा तोंडाला रंग लावून बोर्डावर आलं की मग लोक शिट्ट्या मारतात अशी तक्रार करु नये'. सो नो वरीज. :)

In reply to by सूड

जुने मिपाकर म्हणत असत, 'एकदा तोंडाला रंग लावून बोर्डावर आलं की मग लोक शिट्ट्या मारतात अशी तक्रार करु नये'. हांगं आश्शी !

साळसकर 05/03/2014 - 21:39
दुर्दैवी आहे खरेच, पण चौदात चार अशी माणसे असणारच. त्यांना नेहमी आयुष्यात गृहीतच पकडायचे. आपण एखाद्याला मदत करताना मात्र आपल्या परीने जेवढी जास्त मदत करता येईल तेवढी करावी, अमुकतमुक मदत केली कि आपल्या वाट्याची मदत झाली असे समजू नये हाच याना कॉम्पेनसेट करायचा उपाय..

सूड 05/03/2014 - 21:59
आणखी कन्फ्युजन व्हायच्या आत माझे चार शब्द. शिवाजीनगर यायच्या आधीची पंधरा-वीस मिनीटं त्या मुलीची ती अवस्था बघून, ती उतरणार कशी हे टेन्शन सगळ्यांच्याच चेहर्‍यावर होतं. सगळेच सुन्न होते. प्रत्येकाला दिसत होतं आणि समजत होतं की नक्की तिचा प्रॉब्लेम काय आहे. त्यामुळे सगळे सहकार्यही करत होते आणि तिची ती अवस्था बघून तरी कोणी असं वागेल असं ध्यानी मनीसुद्धा नव्हतं. तेवढ्यात हे घडलं, गाडी बर्‍यापैकी स्लो झालेली असल्याने ते लोक निघून उतरुन गर्दीत मिसळलेसुद्धा!! प्रश्न हा होता की, डोळ्यांनी दिसतंय तिला काय होतंय ते तरी मुद्दाम हा खोटेपणा का करावा? बखोटं धरायचं म्हणाल, तर आता हातात सापडले असते आणि कोणी तसं केलं असतंच तरी परत हे लोक कोणत्या मुलीशी असं वागले नसते का? त्यांना बडवून काढल्याचं समाधान पब्लिकला मिळालं असतं, नक्कीच!! पण पुढे काय? परदु:ख शीतळ असतं, पण एवढं? यातून काय बोध द्यावा किंवा घ्यावा असं हे लिहीताना वाटलं नाही. सकाळचाच प्रकार होता त्यामुळे काही केल्या डोक्यातून जात नव्हता. बरं गोष्ट अशी होती की कुणाला सांगितली तर कोण काय अर्थ काढेल देव जाणे. कुठेतरी डोकं रिकामं करायचं होतं, सो मी मिपा वापरलं, thats it !!

In reply to by सूड

आत्मशून्य 06/03/2014 - 00:29
तर आता हातात सापडले असते आणि कोणी तसं केलं असतंच तरी परत हे लोक कोणत्या मुलीशी असं वागले नसते का?
मागचा अनुभव वाइट आला असेल तर परतं असे वागताना ४ वेळा विचार केला असता. निदान गंभीर परिस्थीतीमधे तर हमखास. खरे तर हा हरामखोरपणा कंपुगीरीचा आहे. आपल्या सोबत चार शाणे शेंगदाणे आहेत वाटलं की मस्ती करायचा मोह अशा लोकांना हमखास आवरत नाही. त्यांना आपण कवचकुंडल धारक आहोत असे वाटु लागते, आणी त्यात आजुअबाजुचे सुन्न झाले की अशा प्रसंगातुन त्यांची पुढे पुढे भिडही चांगलीच चेपत जाते :(
परदु:ख शीतळ असतं, पण एवढं?
परदुखः अस्तित्वातच नसतं...!
यातून काय बोध द्यावा किंवा घ्यावा असं हे लिहीताना वाटलं नाही.
हेच फार आवडलं... आपण जे हवं तेच लिहावं, आणि फक्त व्यक्त व्हावं. दुनिया गेली #$%%^^ !

दिव्यश्री 06/03/2014 - 22:24
परदुखः अस्तित्वातच नसतं...!>>> हे थोडस पटलं . प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख असतेच . आजकाल तर रोजचा दिवस हाच संघर्षपूर्ण असतो . बघा आठवून उठल्या पासून ते रात्री सुखरूप घरी येण्यापर्यंत . पण म्हणून लगेच कोणी इतक टोकच वागू नये खरतर . कोणाला समजवायला गेल तर आले मोठे शहाणे असाही अनुभव येतो . आपण आपल्या परीने मदत करावी फार कोणाला काही समजवायला जाऊ नये . बरेचदा स्त्रियांना तर वाईट अनुभव येतात जर अस समजवायला गेल तर . बाकी तुमचा अनुभव / लेख पटला . मदत केल्याने मनाला एक प्रकारचे समाधान मिळते मला तरी . एकदा हॉस्पिटलमध्ये मी लिफ्टने खाली येत होते आणि एका पेशंटला घेऊन एक मामा ( हॉस्पिटलात काम करणारे) चालेले होते . पेशंट होते व्हीलचेअरवर वयस्कर आजोबा . त्या लिफ्टला ग्रिल चे जे दार होते ते सरकवून बाजूला केले तर ते धरून ठेवावे लागायचे . मी ते बाजूला करून ठेवले त्या दोघांना व्यवस्थित लिफ्टमध्ये जाऊ दिले तर ते दोघेही हसून थान्क्स म्हणाले .मला त्यांना थोडी मदत केली महणून बर वाटल . :) अवांतर : मी लिफ्ट का वापरली असल्या प्रश्नांना उत्तर मिळणार नाही कृपयाच .

प्यारे१ 10/03/2014 - 18:16
संवेदनाशून्यता नि संवेदनशीलता ह्यातील फरक अधोरेखित करणारा अनुभव. लैंगिक शिक्षण शालेय शिक्षणामध्ये अंतर्भूत करावं अशी सूचना मांडू इच्छितो. न जाणो लोकांच्या मानसिकतेत कदाचित काही फरक पडेल.

जगातील ५% अतिशय वाईट लोकांमुळे इतर ९५% लोकांना त्रास होतो. असाच एक रोजचा त्रास म्हणजे, लोकलमध्ये असलेल्या अपंगांच्या डब्यात बसणारी धड-धाकट माणसे, बघीतली की होतो.

In reply to by स्पंदना

समाजाच्या ह्याच मानसीकतेवर आधारीत एक कथा वाचली होती. तिचा साधारण मतितार्थ हाच होता. एकाने आवाज उठवला की, इतर लोक पण साथ देतात.

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य 04/03/2014 - 14:01
प्रत्यक्षात एकाने आवाज उठवला की त्याचा केजरीवाल करण्यावर भर असतो. विषेशतः आवाज कंपु विरोधात उठवला असेल तर ही तुलनेने थोडी कमी वाइट ९५% माणसे अगदी १००% चांगले असल्याचा सामुहीक अभिनय इतक्या झोकात करायला लागतात की ज्याचे नाव ते.

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य 04/03/2014 - 18:44
तरीही तुमचे अनुभव सार्वत्रिक असते तर तुम्हाला माझा विधानाशी असहमती प्रकट करावी लागलीच नसती. पण जसे की तुम्ही जांता मी सर्वज्ञ नाही , तुमचा स्वानुभव शेअर केलात तर बरे वाटेल.

In reply to by आत्मशून्य

लोकलने प्रवास करतांना मला पण असेच अनूभव येतात.जमल्यास (वेळ असेल तर आणि बायको बरोबर नसेल तर) विरोध पण करतो. एकदा लोकल्ने प्रवास करत असतांना गाण्याचा आवाज आला.शोधले तर, एका माणसाने मोबाइलवर गाणी लावलेली.त्याला म्हणालो, की गाणी ऐकायची असतील तर कॉर्ड लाव आणि ऐक.स्पीकर फोनचा वापर करू नकोस.थोडी वादा वादी झाली. त्याला म्हणालो, "सार्वजनिक ठिकाणी. स्पीकर फोन लावून,कार्यक्रम ऐकण्याला बंदी आहे.मी केस करू शकतो आणि तुम्ही माझे अजिबात काही वाकडे करू शकत नाही.तुम्ही फक्त नाही म्हणा, पुढचे मी बघतो." इतक्यात ज्यांना त्रास होत होता, ती पण माणसे ओरडायला लागली आणि त्या व्यक्तीने गाणी ऐकणे बंद केले. ================================================ ६ डिसेंबरचा दिवस.लोकलला पुर्ण गर्दी.मी पण कल्याण पासून उभाच होतो.बसलेल्या माणसांपैकी बरेच जण विदर्भातून आलेली.त्यामुळे त्यांच्या बरोबर मस्त गप्पा मरत होतो.एकाने मला बसणार का? म्हणून विचारले.मी म्हणालो, तुम्हीच बसा.रात्रभर गाडीत उभ्यानेच प्रवास केला असेल.मला एक दिवस उभ्याने प्रवास केला तरी चालेल. घाटकोपर स्टेशन गेले आणि काही माणसे बसलेल्या प्रवाशांना उठवायला लागली.ती बिचारी अडाणी माणसे घाबरली. मी म्हणालो, अजिबात उठू नका.काही गरज नाही.शीव गेले की, मग उठा.थोडी वादा-वादी झाली.पण इतर माणसे परत म्हणाली, बसलेल्या माणसांना जबरदस्ती उठवू नका. ================================================= म्हणून म्हणालो, की माझे अनुभव वेगळे आहेत.प्रवासात बर्‍याच वेळा असे होतेच.विशेषतः मोबाईलच्या बाबतीत.माझ्या आजूबाजूच्या कुणालाच मी मोबाइलच्या स्पीकर फोनवर गाणी वाजवू देत नाही. बिंधास्त रहनेका और नडनेका. कायदा आपल्याच बरोबर असतो आणि जमाव पण.

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य 04/03/2014 - 22:33
लोकलने प्रवास करतांना मला पण असेच अनूभव येतात.जमल्यास (वेळ असेल तर आणि बायको बरोबर नसेल तर) विरोध पण करतो.
प्रॅक्टीकल वाटत आहे.
बिंधास्त रहनेका और नडनेका.
होय. कोणाच्या बापालाहि घाबरु नये. विशेषतः जमाव आपल्या बाजुनेच असेल तर.
कायदा आपल्याच बरोबर असतो आणि जमाव पण.
आपण फँड्री थेट्रात बघितलेला नाही. आणी अशा ठिकाणी अर्थातच जमावा विरुध्द आवाज उठवीलेला नाही. कायदा सोडा निव्वळ थिएटरमधील काही जमाव विरोधात असताना आपण आवाज द्यावा व अनुभव घ्यावा.

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य 05/03/2014 - 00:16
मला तुमचे लोकल प्रवासाचे अनुभव आवडले. परंतु तिथे मोबाइलचा त्रास सर्वांनाच होत होता... त्यामुळे जमाव आपल्या बाजुला करणे फार अवघड न्हवते. तिच गोश्ट बसलेल्या माणसांना जबरदस्तीने उठवण्याबाबत कारण तिथे समदुखि: (बसलेले) बरेच होते. त्यामुळे अन्यायाचा प्रतिकार चटकन सामुदायिक बनत होता. परंतु जेंव्हा कोणी समदुखी नसते जी विषेश परिस्थीती त्या दुर्दैवी मुलीच्या वाट्याला आली अशा प्रसंगात दुख्हा:बद्दल कणव असलेले बरेच असतात. पण त्या समदुखि:पणाचे प्रत्यक्ष चटके बसत नसल्याने एखाद्या ताकतवान कंपुला विरोध करायची वेळ येते तेंव्हा लोक हतबल पडतात, एखाद दुसरा समोर येउ पाहिला तर कंपुच बिंधास्त नडतो हे बघुन कोणीही जास्त मधे पडत नाही... लोकल सोडा अगदी इथे पुण्यात या आणी बस मधे शाळेत/ज्यू कॉलेजला जाणारी चिल्लि-पिल्ली पोरं काय अखंड बडबड/उद्योग करतात ते रोज उघड्या डोळ्यांनी बघा. लगेच कळेल कोण कसला किती विरोध करतो, आवाज उठावतो ते :(

In reply to by आत्मशून्य

मघाशी आम्ही तुम्हाला लोकलचे अनूभव सांगीतले तर तुम्ही आम्हाला आधी थियेटर आणि मग पुण्याला नेलेत. जावू दे... आम्ही डोंबिवलीतच ठीक आहोत. बादवे , असेच एक गहनविचारी पण होते, ते पण असेच इकडे तिकडे भटकायचे.पण आज काल ते कुठे गेले आहेत कुणास ठावूक?

जोशी 'ले' 04/03/2014 - 17:19
मनातली तळमळ संयत शब्दात मांडलीय खरी, परंतु मनापासुन वाटतयं तुम्हि आवाज उठवायला हवा होता, शेवटी समाज म्हणजे दुसरे-तिसरे कुणी नसुन आपणच आहोत.. हे मान्य अचानक प्रसंग समोर आल्यास काहि सुचत नाही बर्याचदा, पण अशा काहि प्रसंगाला सामोरी जायच्या द्रुष्टीने मानसीक तयारी करायला हवीच..

In reply to by जोशी 'ले'

पण बर्‍याचे वेळा , आपण भांबावून जातो आणि जे घडायचे ते घडून पण जाते. शिवाय आपल्या घरातील संस्कार पण कधी कधी आडवे येतात. सुदैवाने, माझा बाप अशावेळी धावून जायचा, त्यामुळे कळत न कळत मला पण तीच सवय लागली. अन्याय सहन करणारा पण, अन्याय करणार्‍या इतकाच दोषी असतो, हे महत्वाचे वाक्य आपण विसरूनच गेलो आहोत.

अन्याय सहन करणारा पण, अन्याय करणार्‍या इतकाच दोषी असतो नाय, नाय ! अन्याय सहन करणारा पण, अन्याय करणार्‍या इतकाच दोषी असतो... आणि तो अन्याय मूकपणे बघत राहून दुर्लक्ष करणारा किंवा केवळ हळहळ करणारा त्यापेक्षा जास्त दोषी असतो.

पैसा 04/03/2014 - 18:04
अशा वेळी कोणी आजारी माणसाला ढकलून देऊ शकेल असं कधी मनातही येत नाही त्यामुळे असं काही घडून गेल्यानंतर सुरुवातीला आपण थक्क होतो आणि मग भानावर येईपर्यंत ते ढकलून देणारे सुरक्षित गर्दीत मिसळून गेलेले असतात. मात्र वेळप्रसंगी स्वतः दुसर्‍याला ढकलून उतरणारा माणूस त्याच्यावर वेळ आली की लोकांकडून मात्र चांगल्या वागणुकीची अपेक्षा करतो असंही खूपदा बघायला मिळतं.

In reply to by जेपी

इथेही बरेच जण अशावेळेला मदत करायला तयार असतील. पण होते काय की, कधी वेळ नसतो, आपण बरेच मागे उभे असतो, आपल्या हातातील सामन किंवा पाठीवरील बोजे आपल्यालाच अडथळा ठरू शकते. आणि माझ्या अंदाजाने, कदाचीत सूड , तिथे नसावा.त्याने कथा नायकाच्या जागी स्वतःला , टाकून कथा सांगीतली असावी. ह्या कथेतून "अन्यायाला वाचा फोडा." हाच बोध मिळतो. त्यामुळे वैयक्तिक न घेणेच इष्ट, असे मला वाटते.

In reply to by मुक्त विहारि

पैसा 05/03/2014 - 21:23
त्या मुलीला मदत करणार्‍या आणखी ३/४ मुली आणि लोकही होते. जास्त लोकांनी धावून कधी कधी विनाकारण गोंधळ उडतो. त्याने लिहिलं आहे ते तशाही अवस्थेत तिला ढकलून उतरणार्‍यांबद्दल.

In reply to by मुक्त विहारि

जेपी 06/03/2014 - 18:47
या धाग्यावर माझ्याकडुन वैयक्तीक प्रतिसाद दिला गेला . त्याबद्दल मी माफी मागतो . पुना अशी गल्लत होणार नाय .

In reply to by जेपी

सूड हे फार जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. त्याला राग येणार नाही. किंबहूना त्याच्या ह्या गूणामुळेच बरेच जण त्याला मानतात. कधी कधी असे होवून जाते. तेंव्हा बिंधास्त रहा.

In reply to by मुक्त विहारि

स्पा 07/03/2014 - 13:49
सूड हे फार जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. त्याला राग येणार नाही. किंबहूना त्याच्या ह्या गूणामुळेच बरेच जण त्याला मानतात.
=)) =))

In reply to by जेपी

सूड 06/03/2014 - 21:12
जेपीजी तुमच्या व्यनिला उत्तर दिलंच आहे. इथेही तेच म्हणेन की काही लिहीलं म्हणजे लोक त्यावर त्यांची मतं मांडणारच!! जुने मिपाकर म्हणत असत, 'एकदा तोंडाला रंग लावून बोर्डावर आलं की मग लोक शिट्ट्या मारतात अशी तक्रार करु नये'. सो नो वरीज. :)

In reply to by सूड

जुने मिपाकर म्हणत असत, 'एकदा तोंडाला रंग लावून बोर्डावर आलं की मग लोक शिट्ट्या मारतात अशी तक्रार करु नये'. हांगं आश्शी !

साळसकर 05/03/2014 - 21:39
दुर्दैवी आहे खरेच, पण चौदात चार अशी माणसे असणारच. त्यांना नेहमी आयुष्यात गृहीतच पकडायचे. आपण एखाद्याला मदत करताना मात्र आपल्या परीने जेवढी जास्त मदत करता येईल तेवढी करावी, अमुकतमुक मदत केली कि आपल्या वाट्याची मदत झाली असे समजू नये हाच याना कॉम्पेनसेट करायचा उपाय..

सूड 05/03/2014 - 21:59
आणखी कन्फ्युजन व्हायच्या आत माझे चार शब्द. शिवाजीनगर यायच्या आधीची पंधरा-वीस मिनीटं त्या मुलीची ती अवस्था बघून, ती उतरणार कशी हे टेन्शन सगळ्यांच्याच चेहर्‍यावर होतं. सगळेच सुन्न होते. प्रत्येकाला दिसत होतं आणि समजत होतं की नक्की तिचा प्रॉब्लेम काय आहे. त्यामुळे सगळे सहकार्यही करत होते आणि तिची ती अवस्था बघून तरी कोणी असं वागेल असं ध्यानी मनीसुद्धा नव्हतं. तेवढ्यात हे घडलं, गाडी बर्‍यापैकी स्लो झालेली असल्याने ते लोक निघून उतरुन गर्दीत मिसळलेसुद्धा!! प्रश्न हा होता की, डोळ्यांनी दिसतंय तिला काय होतंय ते तरी मुद्दाम हा खोटेपणा का करावा? बखोटं धरायचं म्हणाल, तर आता हातात सापडले असते आणि कोणी तसं केलं असतंच तरी परत हे लोक कोणत्या मुलीशी असं वागले नसते का? त्यांना बडवून काढल्याचं समाधान पब्लिकला मिळालं असतं, नक्कीच!! पण पुढे काय? परदु:ख शीतळ असतं, पण एवढं? यातून काय बोध द्यावा किंवा घ्यावा असं हे लिहीताना वाटलं नाही. सकाळचाच प्रकार होता त्यामुळे काही केल्या डोक्यातून जात नव्हता. बरं गोष्ट अशी होती की कुणाला सांगितली तर कोण काय अर्थ काढेल देव जाणे. कुठेतरी डोकं रिकामं करायचं होतं, सो मी मिपा वापरलं, thats it !!

In reply to by सूड

आत्मशून्य 06/03/2014 - 00:29
तर आता हातात सापडले असते आणि कोणी तसं केलं असतंच तरी परत हे लोक कोणत्या मुलीशी असं वागले नसते का?
मागचा अनुभव वाइट आला असेल तर परतं असे वागताना ४ वेळा विचार केला असता. निदान गंभीर परिस्थीतीमधे तर हमखास. खरे तर हा हरामखोरपणा कंपुगीरीचा आहे. आपल्या सोबत चार शाणे शेंगदाणे आहेत वाटलं की मस्ती करायचा मोह अशा लोकांना हमखास आवरत नाही. त्यांना आपण कवचकुंडल धारक आहोत असे वाटु लागते, आणी त्यात आजुअबाजुचे सुन्न झाले की अशा प्रसंगातुन त्यांची पुढे पुढे भिडही चांगलीच चेपत जाते :(
परदु:ख शीतळ असतं, पण एवढं?
परदुखः अस्तित्वातच नसतं...!
यातून काय बोध द्यावा किंवा घ्यावा असं हे लिहीताना वाटलं नाही.
हेच फार आवडलं... आपण जे हवं तेच लिहावं, आणि फक्त व्यक्त व्हावं. दुनिया गेली #$%%^^ !

दिव्यश्री 06/03/2014 - 22:24
परदुखः अस्तित्वातच नसतं...!>>> हे थोडस पटलं . प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख असतेच . आजकाल तर रोजचा दिवस हाच संघर्षपूर्ण असतो . बघा आठवून उठल्या पासून ते रात्री सुखरूप घरी येण्यापर्यंत . पण म्हणून लगेच कोणी इतक टोकच वागू नये खरतर . कोणाला समजवायला गेल तर आले मोठे शहाणे असाही अनुभव येतो . आपण आपल्या परीने मदत करावी फार कोणाला काही समजवायला जाऊ नये . बरेचदा स्त्रियांना तर वाईट अनुभव येतात जर अस समजवायला गेल तर . बाकी तुमचा अनुभव / लेख पटला . मदत केल्याने मनाला एक प्रकारचे समाधान मिळते मला तरी . एकदा हॉस्पिटलमध्ये मी लिफ्टने खाली येत होते आणि एका पेशंटला घेऊन एक मामा ( हॉस्पिटलात काम करणारे) चालेले होते . पेशंट होते व्हीलचेअरवर वयस्कर आजोबा . त्या लिफ्टला ग्रिल चे जे दार होते ते सरकवून बाजूला केले तर ते धरून ठेवावे लागायचे . मी ते बाजूला करून ठेवले त्या दोघांना व्यवस्थित लिफ्टमध्ये जाऊ दिले तर ते दोघेही हसून थान्क्स म्हणाले .मला त्यांना थोडी मदत केली महणून बर वाटल . :) अवांतर : मी लिफ्ट का वापरली असल्या प्रश्नांना उत्तर मिळणार नाही कृपयाच .

प्यारे१ 10/03/2014 - 18:16
संवेदनाशून्यता नि संवेदनशीलता ह्यातील फरक अधोरेखित करणारा अनुभव. लैंगिक शिक्षण शालेय शिक्षणामध्ये अंतर्भूत करावं अशी सूचना मांडू इच्छितो. न जाणो लोकांच्या मानसिकतेत कदाचित काही फरक पडेल.
आज गजर दोनदोनदा रिसेट केला, अंथरुणातनं उठायचा अगदी कंटाळा आला होता. सवापाच झाले तसं डोळे उघडले आता उठलो नाही तर पुढच्या प्रवासाचे तीन तेरा वाजणार एवढं नक्की होतं. होय नाही करता पटापट आवरुन निघालो, कधी नव्हे ती रिक्षासुद्धा घराबाहेर पडल्या पडल्या मिळाली. लोकलने कर्जत गाठलं. इंद्रायणीच्या डब्यांच्या स्थितीबद्दल स्पीकर कलकलत होता. बरेचसे हुंबैकर पेंगुळलेल्या डोळ्यांनी इंद्रायणीची वाट बघत होते. गाडी आली, माझ्या जागेवर आधीच एकजण बसला होता. रिझर्वेशन आहे म्हणताना तो उठला आणि मला जागा मिळाली. अर्थात ती मिळणारच होती.

डोंबिवली कट्टा ०२ मार्च वृत्तांत

सुबोध खरे ·

नितीन पाठक 03/03/2014 - 13:33
खरे साहेब, डोबिंवली येथील हॉटेल नंदी पैलेस येथील "साग्रसंगीत" कट्टयाचे "साग्रसंगीत" वर्णन वाचावयास मिळाले. एवढी मातबर मंडळी जमल्यावर आणि सगळ्या "गोष्टी" मनासारख्या मिळाल्या कट्टा एकदम रंगला असेलच. बाकी खरे साहेब, एवढे 'साग्रसंगीत' वर्णन ऐकल्यावर (वाचल्यावर) आमच्यासारख्यांच्या (जे सदस्य मुंबईच्या बाहेरचे आहेत) त्यांच्या किती पोटात 'जळजळ' होत असेल, पोटात कळ येत असेल याची कल्पना आहे का ? असो. वृत्तांत वाचून मजा आली. कट्टयामध्ये सामिल न होता आले त्याबद्दल खेद वाटतो. सर्व कट्टेकरी सदस्यांचे त्यांच्या यशस्वी कटट्याबद्दल अभिनंदन !

भाते 03/03/2014 - 13:59
बघितलात आमच्या मध्यवर्ती डोंबिवलीत कट्टा झाल्याचा परिणाम! काल रात्री कट्टा झाला आणि आज सकाळी कट्टा वृत्तांत आला देखील! आधीच्या कट्टयाचा वृतांत अजुन येतो आहे. :)

In reply to by भाते

ह्हूं :D जेव्हढा वेळ कट्टा व्हायला लागतो, "तेव्हढाच" वेळ वृत्तांत-यायलाही लागतो!!! :p ह.घ्या. =)) आणि हा वृतांतही घ्या! =)) http://misalpav.com/node/27208

In reply to by अत्रुप्त आत्मा

भाते 03/03/2014 - 15:34
या धाग्यावर मी प्रतिसाद दिल्यावर लगेच आधीच्या कट्टयाचा वृत्तांत आला. अ. आ., ह.घ्या. :) घारापुरी कट्टयाला यायला न जमल्याने ती हौस कट्टयाचा सचित्र वृत्तांत वाचुन अनुभवायची होती. धाग्यापद्धल धन्यु.

रेवती 03/03/2014 - 18:51
अरेच्च्या! सध्या दे दणादण कट्टे चालू आहेत असे दिसते. ईनो तरी किती घ्यायचा! बहुतेक नंदी कट्ट्यासाठी मुवि आधीच्या कट्ट्यातून लवकर बाहेर पडले.

कंजूस 03/03/2014 - 19:24
मीपण येणार होतो परंतू मी आल्यास काही गोष्टीँना मुरड घालावी लागेल या विचाराने येण्याचे रहीत केले . भटक्या खेडवाला यांच्याशी ओळख झाली असती .भटकणे हा आवडीचा विषय आहे .बाकी तुम्हा सर्वाँना ओळखतो .कालच दिपकशी ओळख झाली .पेठकर काका आणि त्याची रेसपिवर चर्चा चालू होती पण त्यात ढवळाढवळ केली नाही .मी भाकरी पिठले खिचडी करण्याच्या पलीकडे अजून गेलेलो नाही . चर्चेचे विषय मजेदार वाटले .आम्ही शाळेत असतांना आठवीत वाचनालयातले संदर्भ ग्रंथ बघायला मिळू लागले .माझा मित्र मला वाचनालयात घेउन गेला .(एकट्याला देत नव्हते) .वाचनालयाच्या बाईंकडे ज्ञानकोशाच्या एका खंडाची मागणी केल्यावर नाव लिहून घेतांना बाईंनी आमच्याकडे कौतुकमिश्रीत आदराने पाहिलं .पुढील दोन तासांत त्यांनी आम्हाला वाचतांना पाहीलं असतं तर ?सर्व चावट म्हणींची सविस्तर माहीती वाचून ज्ञानात भर घालत होतो . असो . एका ऐसपैस जागेच्या (कट्टयासाठी ५० +लोक महिला मुले यांना चालेल अशी)शोधात जात आहोत .लवकरच सांगू

कट्ट्याला जमलेले अगदी सुरुवातीला आलेले कट्टेकरी, डावीकडून....भटक्या खेडवाला, दिपक कुवैत्,मुवि आणि भाते. , डावीकडून ...... दिपक कुवैत्,विनोद १८,मुवि. विनोद ह्यांनी शैलेंद्र ह्यांना बोलवायचा प्रस्ताव मांडला.मी सकाळ पासून त्यांना काँटॅक्ट करायचा प्रयत्न करत होतो.पण विनोद ह्यांच्या आग्रहास्तव परत एकदा ट्राय केला.आमच्या सुदैवाने तो लागला आणि शैलेंद्र यांनी लगेच यायचे कबूल केले. , आमच्या अशा ह्याला बोलावले का?त्याला बोलावले का? अशा गप्पा टप्पा चालू असतांनाच डॉ.खरे आले.ते आल्यामुळे थोडी मरगळलेली मैफील परत जोरदार सुरु झाली. , डावीकडून मुवि,भाते आणि शैलेंद्र.मी घारापुरी लेण्यांचा आस्वाद कसा घेतला आणि "वल्लीं"ना भेटायचा प्रत्येक मिपाकराने प्रयत्न करायलाच हवा, ह्याची कारण मीमांसा करत होतो. , प्रत्येक कट्ट्याला सुबोध खरे हे हवेतच.संवाद कौशल्याचे उत्तम उदाहरण.आपले हे मिपाकर डॉ.लोक आपल्या सारख्या सामान्य माणसांचे ऐकतात. , अजून काही फोटो..... , , दिपक कुवैत ह्यांनी स्वतः बिल भरायची तयारी दाखवली.खरे तर मी त्यांना भरू नका, असे सांगीतले.म्हटले फारच वाटत असेल तर निम्मे तुम्ही भरा, असेही सांगीतले. पण त्यांनी मला परत विनंती केली, की कुवैतला हे असे क्षण मिळत नाहीत.तुम्ही सगळे एकत्र जमलांत आणि मुद्दम मला भेटायला, वेळ काढलात, ह्याची जाणीव आहे.त्यामुळे क्रुपया मीच बिल भरतो. शेवटी , मी पण त्यांचे दू:ख समजू शकलो.गल्फ मध्ये पैसा मिळतो पण मैफील जमतेच असे नाही.विशेषतः कुवैत आणि सौदी मध्ये.त्यामुळे त्यांच्या भावना समजूनच मी त्यांना बिल भरायची संमती दिली.आमचे मिपाकर थोडे नाराज झाले,पण होमसिक झालेल्या मनुष्याच्या भावना , दुसरा होमसिक मनूष्यच समजू शकतो.

In reply to by जेपी

अगदीच काही नाही तरी... निदान लातूर स्टेशनवर चहा पिवून कट्टा साजरा करू. कट्टा = खाणे पिणे, गप्पा टप्पा आणि एकत्र भेटणे. इथे काय खाल्ले आणि किती खर्च केला? हे महत्वाचे नसून किती आनंद मिळवलात? हे महत्वाचे. त्यामुळे "तुम्ही तुमचा डिनायल मोड ऑफच करावा." अशी विनंती आहे.

मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि संकेत. संपादक -अभ्यासक अ. द. मराठे. ग्रंथाली प्रकाशन . या पुस्तकावर चर्चा झाली आणि दुसरे एक पुस्तक "Making the Cut " लेखक. मोहम्मद खाद्रा या वर हि चर्चा झाली. ४ मार्च ला राष्ट्रीय सुरक्षा दिवस असतो त्या निमित्ताने लहान मुले आणि घरातील सुरक्षा या वरही उपयुक्त चर्चा झाली. मुवि नी गरम कुकर आणि लहान मुलांना असलेले त्याचे आकर्षण यावर एक छान किस्सा सांगितला. भाते नंतर नंतर फक्त ऐकत होते. शैलेंद्र यांनी सायकलिंग चे काही अनुभव सांगितले. गुलाम अली, जग्जीत सिंग. मेहदी हसन आणि शायर अहमद फराज हे विषय सुद्धा चर्चेला आले. दीपक कुवेत यांना ते सुट्टीवर येतील तेव्हा एका ट्रेक ला न्यायचे ठरल आहे. खेड ची सहल, कट्टा , ट्रेक असे एकदम करायचे सुद्धा ठरले आहे. तारीख मुवि जाहीर करतील, शक्यतो सप्टेंबर महिना असेल.विनोद १८ यांनी छाया चित्रण केले , दीपक कुवेत यांनी चलनातला फरक समजाऊन सांगितला. एकंदर कट्टा फारच रंगला. मजा उडाली.

In reply to by भ ट क्या खे ड वा ला

बॅटमॅन 05/03/2014 - 12:15
त्या पुस्तकाच्या लेखकास फोन करून मुद्दाम त्याचे आभार मानले होते ;) लहानपणचा डोक्यात असलेले प्रोजेक्ट अगोदरच केल्याबद्दल ;)

पैसा 03/03/2014 - 22:39
करा कट्टे! करा मज्जा!! मुविंच्या घरी तर हल्ली रोज जेवताना पण मिपा कट्टा भरतो, हाकानाका!

In reply to by पिंगू

मदनबाण 04/03/2014 - 16:36
कशाला रे. कट्ट्याला आला असतास तर त्याची गरजच पडली नसती.. हॅहॅहॅ... इथे येणे जमत आहे हीच सध्या मोठी सोय आहे माझ्यासाठी.

नितीन पाठक 03/03/2014 - 13:33
खरे साहेब, डोबिंवली येथील हॉटेल नंदी पैलेस येथील "साग्रसंगीत" कट्टयाचे "साग्रसंगीत" वर्णन वाचावयास मिळाले. एवढी मातबर मंडळी जमल्यावर आणि सगळ्या "गोष्टी" मनासारख्या मिळाल्या कट्टा एकदम रंगला असेलच. बाकी खरे साहेब, एवढे 'साग्रसंगीत' वर्णन ऐकल्यावर (वाचल्यावर) आमच्यासारख्यांच्या (जे सदस्य मुंबईच्या बाहेरचे आहेत) त्यांच्या किती पोटात 'जळजळ' होत असेल, पोटात कळ येत असेल याची कल्पना आहे का ? असो. वृत्तांत वाचून मजा आली. कट्टयामध्ये सामिल न होता आले त्याबद्दल खेद वाटतो. सर्व कट्टेकरी सदस्यांचे त्यांच्या यशस्वी कटट्याबद्दल अभिनंदन !

भाते 03/03/2014 - 13:59
बघितलात आमच्या मध्यवर्ती डोंबिवलीत कट्टा झाल्याचा परिणाम! काल रात्री कट्टा झाला आणि आज सकाळी कट्टा वृत्तांत आला देखील! आधीच्या कट्टयाचा वृतांत अजुन येतो आहे. :)

In reply to by भाते

ह्हूं :D जेव्हढा वेळ कट्टा व्हायला लागतो, "तेव्हढाच" वेळ वृत्तांत-यायलाही लागतो!!! :p ह.घ्या. =)) आणि हा वृतांतही घ्या! =)) http://misalpav.com/node/27208

In reply to by अत्रुप्त आत्मा

भाते 03/03/2014 - 15:34
या धाग्यावर मी प्रतिसाद दिल्यावर लगेच आधीच्या कट्टयाचा वृत्तांत आला. अ. आ., ह.घ्या. :) घारापुरी कट्टयाला यायला न जमल्याने ती हौस कट्टयाचा सचित्र वृत्तांत वाचुन अनुभवायची होती. धाग्यापद्धल धन्यु.

रेवती 03/03/2014 - 18:51
अरेच्च्या! सध्या दे दणादण कट्टे चालू आहेत असे दिसते. ईनो तरी किती घ्यायचा! बहुतेक नंदी कट्ट्यासाठी मुवि आधीच्या कट्ट्यातून लवकर बाहेर पडले.

कंजूस 03/03/2014 - 19:24
मीपण येणार होतो परंतू मी आल्यास काही गोष्टीँना मुरड घालावी लागेल या विचाराने येण्याचे रहीत केले . भटक्या खेडवाला यांच्याशी ओळख झाली असती .भटकणे हा आवडीचा विषय आहे .बाकी तुम्हा सर्वाँना ओळखतो .कालच दिपकशी ओळख झाली .पेठकर काका आणि त्याची रेसपिवर चर्चा चालू होती पण त्यात ढवळाढवळ केली नाही .मी भाकरी पिठले खिचडी करण्याच्या पलीकडे अजून गेलेलो नाही . चर्चेचे विषय मजेदार वाटले .आम्ही शाळेत असतांना आठवीत वाचनालयातले संदर्भ ग्रंथ बघायला मिळू लागले .माझा मित्र मला वाचनालयात घेउन गेला .(एकट्याला देत नव्हते) .वाचनालयाच्या बाईंकडे ज्ञानकोशाच्या एका खंडाची मागणी केल्यावर नाव लिहून घेतांना बाईंनी आमच्याकडे कौतुकमिश्रीत आदराने पाहिलं .पुढील दोन तासांत त्यांनी आम्हाला वाचतांना पाहीलं असतं तर ?सर्व चावट म्हणींची सविस्तर माहीती वाचून ज्ञानात भर घालत होतो . असो . एका ऐसपैस जागेच्या (कट्टयासाठी ५० +लोक महिला मुले यांना चालेल अशी)शोधात जात आहोत .लवकरच सांगू

कट्ट्याला जमलेले अगदी सुरुवातीला आलेले कट्टेकरी, डावीकडून....भटक्या खेडवाला, दिपक कुवैत्,मुवि आणि भाते. , डावीकडून ...... दिपक कुवैत्,विनोद १८,मुवि. विनोद ह्यांनी शैलेंद्र ह्यांना बोलवायचा प्रस्ताव मांडला.मी सकाळ पासून त्यांना काँटॅक्ट करायचा प्रयत्न करत होतो.पण विनोद ह्यांच्या आग्रहास्तव परत एकदा ट्राय केला.आमच्या सुदैवाने तो लागला आणि शैलेंद्र यांनी लगेच यायचे कबूल केले. , आमच्या अशा ह्याला बोलावले का?त्याला बोलावले का? अशा गप्पा टप्पा चालू असतांनाच डॉ.खरे आले.ते आल्यामुळे थोडी मरगळलेली मैफील परत जोरदार सुरु झाली. , डावीकडून मुवि,भाते आणि शैलेंद्र.मी घारापुरी लेण्यांचा आस्वाद कसा घेतला आणि "वल्लीं"ना भेटायचा प्रत्येक मिपाकराने प्रयत्न करायलाच हवा, ह्याची कारण मीमांसा करत होतो. , प्रत्येक कट्ट्याला सुबोध खरे हे हवेतच.संवाद कौशल्याचे उत्तम उदाहरण.आपले हे मिपाकर डॉ.लोक आपल्या सारख्या सामान्य माणसांचे ऐकतात. , अजून काही फोटो..... , , दिपक कुवैत ह्यांनी स्वतः बिल भरायची तयारी दाखवली.खरे तर मी त्यांना भरू नका, असे सांगीतले.म्हटले फारच वाटत असेल तर निम्मे तुम्ही भरा, असेही सांगीतले. पण त्यांनी मला परत विनंती केली, की कुवैतला हे असे क्षण मिळत नाहीत.तुम्ही सगळे एकत्र जमलांत आणि मुद्दम मला भेटायला, वेळ काढलात, ह्याची जाणीव आहे.त्यामुळे क्रुपया मीच बिल भरतो. शेवटी , मी पण त्यांचे दू:ख समजू शकलो.गल्फ मध्ये पैसा मिळतो पण मैफील जमतेच असे नाही.विशेषतः कुवैत आणि सौदी मध्ये.त्यामुळे त्यांच्या भावना समजूनच मी त्यांना बिल भरायची संमती दिली.आमचे मिपाकर थोडे नाराज झाले,पण होमसिक झालेल्या मनुष्याच्या भावना , दुसरा होमसिक मनूष्यच समजू शकतो.

In reply to by जेपी

अगदीच काही नाही तरी... निदान लातूर स्टेशनवर चहा पिवून कट्टा साजरा करू. कट्टा = खाणे पिणे, गप्पा टप्पा आणि एकत्र भेटणे. इथे काय खाल्ले आणि किती खर्च केला? हे महत्वाचे नसून किती आनंद मिळवलात? हे महत्वाचे. त्यामुळे "तुम्ही तुमचा डिनायल मोड ऑफच करावा." अशी विनंती आहे.

मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि संकेत. संपादक -अभ्यासक अ. द. मराठे. ग्रंथाली प्रकाशन . या पुस्तकावर चर्चा झाली आणि दुसरे एक पुस्तक "Making the Cut " लेखक. मोहम्मद खाद्रा या वर हि चर्चा झाली. ४ मार्च ला राष्ट्रीय सुरक्षा दिवस असतो त्या निमित्ताने लहान मुले आणि घरातील सुरक्षा या वरही उपयुक्त चर्चा झाली. मुवि नी गरम कुकर आणि लहान मुलांना असलेले त्याचे आकर्षण यावर एक छान किस्सा सांगितला. भाते नंतर नंतर फक्त ऐकत होते. शैलेंद्र यांनी सायकलिंग चे काही अनुभव सांगितले. गुलाम अली, जग्जीत सिंग. मेहदी हसन आणि शायर अहमद फराज हे विषय सुद्धा चर्चेला आले. दीपक कुवेत यांना ते सुट्टीवर येतील तेव्हा एका ट्रेक ला न्यायचे ठरल आहे. खेड ची सहल, कट्टा , ट्रेक असे एकदम करायचे सुद्धा ठरले आहे. तारीख मुवि जाहीर करतील, शक्यतो सप्टेंबर महिना असेल.विनोद १८ यांनी छाया चित्रण केले , दीपक कुवेत यांनी चलनातला फरक समजाऊन सांगितला. एकंदर कट्टा फारच रंगला. मजा उडाली.

In reply to by भ ट क्या खे ड वा ला

बॅटमॅन 05/03/2014 - 12:15
त्या पुस्तकाच्या लेखकास फोन करून मुद्दाम त्याचे आभार मानले होते ;) लहानपणचा डोक्यात असलेले प्रोजेक्ट अगोदरच केल्याबद्दल ;)

पैसा 03/03/2014 - 22:39
करा कट्टे! करा मज्जा!! मुविंच्या घरी तर हल्ली रोज जेवताना पण मिपा कट्टा भरतो, हाकानाका!

In reply to by पिंगू

मदनबाण 04/03/2014 - 16:36
कशाला रे. कट्ट्याला आला असतास तर त्याची गरजच पडली नसती.. हॅहॅहॅ... इथे येणे जमत आहे हीच सध्या मोठी सोय आहे माझ्यासाठी.
काल दि ०२ मार्च रोजी डोंबिवली ( मध्यवर्ती ठिकाण -मुवि ) येथे हॉटेल नंदी पैलेस या ठिकाणी मिपा कट्टा संपन्न झाला. मुळात मला घारापुरी कट्ट्याला येता न आल्याची खंत होतिच म्हणून हा कट्टा करायचाच हे मी ठरवले होते. माझ्या मुलाची बारावीची परीक्षा असल्याने मला थोडासा उशीर झाला.( मी त्याचा अजून अभ्यास घेतो हे मला आनंदाने नमूद करावेसे वाटते). मुवि आणि बाकी सर्व जण साडे सात वाजता तेथे पोहोचले आणि जागा राखून ठेवलेली होती. त्यामुळे मी पोहोचे पर्यंत समारंभाला सुरुवात झालेली होती. आजचे आपले पाहुणे श्री दीपक कुवेत ते पण पोहोचलेले होते. माझी कल्पना अशी होती के हे कोणीतरी मध्यम वयीन सद्गृहस्थ असावेत.

मकरतोरण आणि कमलवेल

शशिकांत ओक ·

आयुर्हित 03/03/2014 - 13:24
कमळाचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे चिखलात/पाण्यात उगवून सुद्धा स्वत:ला निर्मळ/स्वच्छ ठेवते.कमळाच्या पानावर पडलेला थेंब कधीच पानाला चिकटत नाही. कमळ हे अमर असते,ही माहिती माझ्यासाठी नवीनच आहे. छान शास्त्रीय माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आपले संसारिक जीवन असेच हवे. संसारात राहून सुद्धा, आपले मन त्यात न गुंतवता आपण स्वत:ला अलिप्त ठेवले पाहिजे, हेच आपले भारतीय तत्त्वज्ञान सांगते. याचे भरपूर फायदे हि आहेत, यामुळे कितीही जवळची व्यक्ती(आजच्या जमान्यातील Pet सुद्धा)दुरावली तरी आपण न डगमगता आपल्या कामात स्वत:ला व्यस्त ठेवून सर्व पुरुषार्थ करू शकतो. महत्वाचे म्हणजे आपल्याला मानसिक त्रासापासून मुक्त ठेवू शकतो.पर्यायाने आपल्या शरीरावर व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम रोखू शकतो. जो पर्यंत बाहेरचे शास्त्रज्ञ आपल्या पुराणातातील संकल्पना, अधिक शोध लावून आपल्या समोर मांडतात, तेव्हा त्याचे महत्व आपणास कळते! पण तोवर आपण सर्व भारतीय सर्व त्याची टर उडवत असतात. मी नुकतेच एक नवीन संशोधनकरून तयार केलेले कापड पहिले आहे, ज्यावर धूळ, माती, डाग, अगदी पाणी सुद्धा चिकटत नाही. हया कापडाचा शर्ट घातल्यास वरून भाजीचा, चहा, कॉफीचा डागही लागत नाही. भारतीय संकल्पनेवर सर्व जगभर संशोधन चालतात तरी आपण सारे भारतीय, भारतात संशोधन करायला इतके मागे का?

In reply to by आयुर्हित

आत्मशून्य 10/04/2014 - 02:36
आपले संसारिक जीवन असेच हवे. संसारात राहून सुद्धा, आपले मन त्यात न गुंतवता आपण स्वत:ला अलिप्त ठेवले पाहिजे, हेच आपले भारतीय तत्त्वज्ञान सांगते.
हे हे नक्की कसे करतात हो ? मार्गदर्शन हवय.

शशिकांत ओक 03/03/2014 - 14:36
मित्रा, साधारण १९६५ च्या सुमारास माझ्या वडिलांचा कापड व्यवसाय होता. त्यात एकदा स्टेपल कापड आणले होते. ते कापड काहीसे असेच पाणी व डाग न पडणारे होते. पण त्याला उठाव नव्हता. त्याच्या शाली खूप खपल्या. सुळसुळीत व मऊसूत शाल अंगावर लपेटून थंडीत आम्ही वापरत असू.

कंजूस 09/03/2014 - 13:35
काही चांगली वस्तु असली की संरक्षण हवेच . गंगेचे आणि वरुणाचे वाहन मकर त्यांना योग्य वाटले .संपूर्ण शरीर आणि शेपटी नकोशी वाटली .तिकडे पुराणातले इतर प्राणी धावून आले .मोराची शेपटी पिसारा ,सिंहाचे पाय आणि पंजे ,वराहाचे धड आणि हत्तीची सोंड असलेला प्राणि झाला . गदग पासून अकरा किमी लखुंडी येथे पाहायला मिळतो . मकराच्या तोंडातूनच वेल का काढाविशी वाटली ? चालूक्य (कल्याणी)यांनी तो प्राणी तोरणम्हणून नाही पण देवळाच्या बाह्य भिंतीवर ठेवला रक्षक म्हणनन

In reply to by कंजूस

शशिकांत ओक 09/03/2014 - 15:13
मित्रा,
मकराच्या मुखातून वेल का निघाली असावी?
जर कमलवेल व मकर हे अमर किंवा दीर्घायू म्हणून सांकेतिकपणे दाखवायचे असतील व त्यांचा एकमेकाशी संबंध दर्शवला जावा असे अपेक्षित असेल, तर वेलीला आधी (खाली) व त्याला जोडून मकराच्या शेपटीला व वर मकरमुख दाखवून त्यांचे साधर्म्य जाणवणार नाही. त्यातल्या त्यात मकराच्या मुखातून वेलीला दाखवणे सांकेतिकपणे दीर्घायू वाटणे तार्किक वाटते. असो.

आयुर्हित 03/03/2014 - 13:24
कमळाचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे चिखलात/पाण्यात उगवून सुद्धा स्वत:ला निर्मळ/स्वच्छ ठेवते.कमळाच्या पानावर पडलेला थेंब कधीच पानाला चिकटत नाही. कमळ हे अमर असते,ही माहिती माझ्यासाठी नवीनच आहे. छान शास्त्रीय माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आपले संसारिक जीवन असेच हवे. संसारात राहून सुद्धा, आपले मन त्यात न गुंतवता आपण स्वत:ला अलिप्त ठेवले पाहिजे, हेच आपले भारतीय तत्त्वज्ञान सांगते. याचे भरपूर फायदे हि आहेत, यामुळे कितीही जवळची व्यक्ती(आजच्या जमान्यातील Pet सुद्धा)दुरावली तरी आपण न डगमगता आपल्या कामात स्वत:ला व्यस्त ठेवून सर्व पुरुषार्थ करू शकतो. महत्वाचे म्हणजे आपल्याला मानसिक त्रासापासून मुक्त ठेवू शकतो.पर्यायाने आपल्या शरीरावर व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम रोखू शकतो. जो पर्यंत बाहेरचे शास्त्रज्ञ आपल्या पुराणातातील संकल्पना, अधिक शोध लावून आपल्या समोर मांडतात, तेव्हा त्याचे महत्व आपणास कळते! पण तोवर आपण सर्व भारतीय सर्व त्याची टर उडवत असतात. मी नुकतेच एक नवीन संशोधनकरून तयार केलेले कापड पहिले आहे, ज्यावर धूळ, माती, डाग, अगदी पाणी सुद्धा चिकटत नाही. हया कापडाचा शर्ट घातल्यास वरून भाजीचा, चहा, कॉफीचा डागही लागत नाही. भारतीय संकल्पनेवर सर्व जगभर संशोधन चालतात तरी आपण सारे भारतीय, भारतात संशोधन करायला इतके मागे का?

In reply to by आयुर्हित

आत्मशून्य 10/04/2014 - 02:36
आपले संसारिक जीवन असेच हवे. संसारात राहून सुद्धा, आपले मन त्यात न गुंतवता आपण स्वत:ला अलिप्त ठेवले पाहिजे, हेच आपले भारतीय तत्त्वज्ञान सांगते.
हे हे नक्की कसे करतात हो ? मार्गदर्शन हवय.

शशिकांत ओक 03/03/2014 - 14:36
मित्रा, साधारण १९६५ च्या सुमारास माझ्या वडिलांचा कापड व्यवसाय होता. त्यात एकदा स्टेपल कापड आणले होते. ते कापड काहीसे असेच पाणी व डाग न पडणारे होते. पण त्याला उठाव नव्हता. त्याच्या शाली खूप खपल्या. सुळसुळीत व मऊसूत शाल अंगावर लपेटून थंडीत आम्ही वापरत असू.

कंजूस 09/03/2014 - 13:35
काही चांगली वस्तु असली की संरक्षण हवेच . गंगेचे आणि वरुणाचे वाहन मकर त्यांना योग्य वाटले .संपूर्ण शरीर आणि शेपटी नकोशी वाटली .तिकडे पुराणातले इतर प्राणी धावून आले .मोराची शेपटी पिसारा ,सिंहाचे पाय आणि पंजे ,वराहाचे धड आणि हत्तीची सोंड असलेला प्राणि झाला . गदग पासून अकरा किमी लखुंडी येथे पाहायला मिळतो . मकराच्या तोंडातूनच वेल का काढाविशी वाटली ? चालूक्य (कल्याणी)यांनी तो प्राणी तोरणम्हणून नाही पण देवळाच्या बाह्य भिंतीवर ठेवला रक्षक म्हणनन

In reply to by कंजूस

शशिकांत ओक 09/03/2014 - 15:13
मित्रा,
मकराच्या मुखातून वेल का निघाली असावी?
जर कमलवेल व मकर हे अमर किंवा दीर्घायू म्हणून सांकेतिकपणे दाखवायचे असतील व त्यांचा एकमेकाशी संबंध दर्शवला जावा असे अपेक्षित असेल, तर वेलीला आधी (खाली) व त्याला जोडून मकराच्या शेपटीला व वर मकरमुख दाखवून त्यांचे साधर्म्य जाणवणार नाही. त्यातल्या त्यात मकराच्या मुखातून वेलीला दाखवणे सांकेतिकपणे दीर्घायू वाटणे तार्किक वाटते. असो.
मित्रांनो, दै. 'लोकमत' च्या दर बुधवारच्या 'युरेका' या पुरवणीत डॉ. साने मॅडमचे वृक्षपरिचयाचे लेख येत आहेत. दि. ११/०९/२०१३ च्या पुरवणीत कमळाबद्दल मस्त लेख आलाय तो इथे मुद्दाम देत आहे.... 'पद्मपुराण'.......... 'इचिरो ओहगा (Ichiro Ohga) एक जपानी तज्ञ. गोष्ट १९५० ची. त्यांना कोळशाच्या दलदलीत काही बिया सापडल्या. 'कार्बन १४' या कालमापन पद्धतीनं ओहगा यांनी त्या बियांचं वय आजमावलं. ते निघालं अंदाजे दोन हजार वर्षे. ओहगा महाशयांनी नंतर या बियांवर काही संस्कार करून, त्या रुजवल्या. बिया रुजल्या. रोपं उगवली. ओहगांनी ती दलदलीत लावली. आश्चर्य म्हणजे, या रोपांच्या छान वेली वाढल्या.

अडकलेले सुपारीचे कण .... भाग १... भूलाबाईची गाणी....

मुक्त विहारि ·

आत्मशून्य 03/03/2014 - 11:21
तो प्रसाद आणल्या गेला आणि हा नक्की कुठला पदार्थ आहे?हे ओळखायचे काम मुलांना दिल्या गेले
भोंडला नामक प्रकरणाशी साधर्म्य आहे.
मी आणि माझ्या इतर भावंडांनी पण घरी हट्ट करून एक दिवस आमच्या घरी ही गाणी म्हटली. पुढे आमच्या घरांत पण भाऊ बंदकी झाली
वाक्ये नक्किच वेगवेगळी आहेत पण याचा एकमेकाशी काही संदर्भ जसे गाणी म्हटली आणी पुढे भाउबंदकी झाली असा नसावा.

आरोही 03/03/2014 - 11:57
सा बाई सु सा बाई सु बेलाच्या झाडाखाली महादेव तू , पांढऱ्या रंगीला हार गुंफिला चांदणीचे फुल माझ्या महादेवाला सा बाई सु बेलाच्या झाडाखाली महादेव तू ' लाल रंगीला हार गुंफिला गुलाबाचे फुल माझ्या महादेवाला सा बाई सु बेलाच्या झाडाखाली महादेव तू पिवळ्या रंगीला हार गुंफिला शेवंतीचे फुल माझ्या महादेवाला ....

आरोही 03/03/2014 - 11:57
अजून आठवल्यावर नक्की सांगेन ....बाकी तुम्ही खरच जुन्या आठवणी जाग्या करून दिल्यात ..अगदी याच भावना आहेत ....फरक एवढाच कि १-२ वर्षातून गावाकडे जाने होत असल्याने आम्हाला काही सुखद क्षण अजून मिळतात ...पण काहीही म्हणा तो आधीसारखा जिव्हाळा आता कुठे दिसत नाही

त्रिवेणी 03/03/2014 - 12:23
वा मुवि काका तुम्ही आमचे गाववालेच की. आम्ही गुलाबाई म्ह्णत असु. माझ्या आठ्वणीत थोडीशीच गाणी आहेत. सुरुवात- पहिली ग गुलाबाई देव देव---- या गाण्याने होत असे. २) कारल्याच बी पेरल हो सासुबाई.... लहानपणी गुलाबाई बसणार त्या दिवशी सकाळी सकाळीच वडिलांबरोबर जावुन ८-१० दुकान फिरल्यावर मग मुर्ती घेतली जायची. आणि संध्याकाळी घरोघरी जावुन गाणी म्हणायचो तेव्हा लहान भाऊ मागे लागायचा मी पण येणार म्ह्णुन, पण मैत्रिणींमध्ये मला त्याला न्यायचे नसायचे, मग त्याचे आणि माझे भांड्ण. त्यावर आई म्ह्णणार अग ने की त्याला पण लहान आहे तो. मग आमची वरात निघायची घरोघरी. बहुतेक मैत्रिणींचे भाऊ यायचे आणि आमच्यात लुड्बुड करुन खेळायचे. मग जो काय धिंगाणा घातला जायचा प्रत्येक घरात की विचारता सोय नाही.

आरोही 03/03/2014 - 12:32
अक्कण माती चिक्कण माती अश्शी माती सुरेख बाई खड्डा तो खणावा अस्सा खड्डा सुरेख बाई जातं ते रोवावं अस्सं जातं सुरेख बाई सपीठी दळावी अश्शी सपिठी सुरेख बाई करंज्या कराव्या अश्श्या करंज्या सुरेख बाई तबकी ठेवाव्या अस्सं तबक सुरेख बाई शेल्याने झाकावं अस्सा शेला सुरेख बाई माहेरी धाडावा अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं.. अस्सं सासर द्वाड बाई कोंडोनी मारितं..

अजया 03/03/2014 - 13:55
ही तर भोंडल्याची गाणी! आम्ही हत्तीचे चित्र, रांगोळी किंवा मूर्ती मध्ये ठेवुन सभोवती फेर धरुन ही गाणी म्हणायचो! शेवटी शिवाजी आमुचा राणा आणि आडाचे गाणे असायचे! नंतर खिरापत ओळखायची असे! बरीचशी गाणी अजूनही पूर्ण पाठ आहेत! लिहीन सवडीने.

गिरकी 03/03/2014 - 15:00
बहुधा यालाच आम्ही कोल्हापूर वाले हादगा म्हणतो…. हस्त नक्षत्राच्या सुमारास हदगा बसतो …. घरांमध्ये आणि आम्ही तर आमची मुलींची शाळा होती त्यामुळे शाळेत पण हादग्याचं चित्र भिंतीवर लावायचो. त्याला मस्त चिरमुऱ्याचे , शेंगदाण्याचे हार घालायचो… शाळेत रोज कुणीतरी २-४ जणी अख्या वर्गासाठी खिरापत म्हणून खाऊ आणायच्या…. कुणाला न ओळखता येणारा खाऊ आणायसाठी केवढी भुण भुण असायची घरी :) शाळा सुटल्यावर गोल करून गाणी म्हणून मग घराकडे कूच आणि घरी जाऊन परत तेच आणि ते पण दोघा चौघांच्या घरी :) चंगळ असायची … आमची गाणी - एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू …. , कृष्ण घालितो लोळण …. यशोदा आलीय धावून, अस कसलं वेद माझ्या कपाळी आलं … खूप आहेत … भुलाबाई म्हणजे हेच का ते माहीत नाही पण त्यानिमित्तानी हदगा आठवून नॉस्टेल्जिक व्हायला झालं …. :) -जयंती

मस्त. आम्ही पण भुलाबाईच म्हणतो. आता गाणी आठवत नाहेत सगळी पण खिरापत ओळखायला भारी मजा यायची. बहुधा हादगा, भोंडला आणि भुलाबाई हे थोड्याफार फरकाने एकच. गाणी तीच आहेत पण काही पद्धती वेगळ्या. चुभूदेघे.

श्रीकांता कमलकांता असे कसे झाले असे कसे झाले माझ्या नशिबी आले वेड्याच्या बायकोने केले होते लाडू तिकडुन आला वेडा त्याने डोकावुन पाहिले चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले श्रीकांता कमलकांता असे कसे झाले असे कसे झाले माझ्या नशिबी आले वेड्याच्या बायकोने केल्या होत्या चकल्या तिकडुन आला वेडा त्याने डोकावुन पाहिले चक्र चक्र म्हणून त्याने खेळायला घेतले श्रीकांता कमलकांता असे कसे झाले असे कसे झाले माझ्या नशिबी आले वेड्याच्या बायकोने केली होती शेव तिकडुन आला वेडा त्याने डोकावुन पाहिले आळ्या आळ्या म्हणून त्याने फेकून दिले श्रीकांता कमलकांता असे कसे झाले असे कसे झाले माझ्या नशिबी आले वेड्याच्या बायकोने केल्या होत्या करंज्या , तिकडुन आला वेडा त्याने डोकावुन पाहिले होड्या होड्या म्हणुन त्याने पाण्यात सोडीले " श्रीकांता कमलकांता असे कसे झाले असे कसे झाले माझ्या नशिबी आले वेड्याची बायको एकदा झोपली होती तिकडुन आला वेडा त्याने डोकावुन पाहिले मेली मेली म्हणुन त्याने जाळुन टाकली" श्रीकांता कमलकांता असे कसे झाले असे कसे झाले माझ्या नशिबी आले

भोंडल्याचं अजून एक गाणं हरीच्या नैवेज्ञाला केली जिलबी बिघडली त्यातलं घेतलं एवढंसं पीठ त्याचं केलं थालीपीठ नेऊन वाढलं पंगतीत, जिलबी बिघडली त्यातला घेतला थोडासा पाक त्याचा केला साखरभात नेऊन वाढला पंगतीत, जिलबी बिघडली बिघडलेल्या पदार्थ फुकट न घालवता नवा पदार्थ जन्माला घालणं पूर्वंपार चालत आलेलं आहे.

आमच्या कडे भोंडल्याच्या वेळी, पाटावर हत्तीचे चित्र काढून, त्याच्या भोवती फेर धरून गाणी म्हटली जातात.शक्यतो मुलीच जास्त असतात.मुलांना घेतच न्हवते. पण जळगावला, भुलाबाईची मुर्ती घरी आणून मग समूहगाणी म्हटली जायची.मुले-मुली असा भेदवाव न्हवता. आजकाल होतात की नाही माहीत नाही.कारण बर्‍याच घरांत, येड्या खोक्यात तोंड घातल्याशिवाय, तोंडांत अन्न पण जात नाही.

भोंडला असाच काहीसा असतो. सरोजिनी बाबर यांचे एक पुस्तक लोक संस्कृती विषयी वाचल्याचे आठवते. उजव्या हाताला "जेवण्या " हात अस म्हणतात का हो खानदेशात ,मला असे शब्द फार आवडतात.

आनन्दिता 04/03/2014 - 02:47
काळी चंद्रकळा नेसूं मी कशी गळ्यांत हार बाई वाकूं कशी पायांत पैंजण चालूं कशी बाहेर मामाजी बोलूं कशी दमडीचं तेल मी आणूं कशी दमडीचं तेल बाई आणलं सासूबाईचं न्हाण झालं वन्सबाईंची वेणी झाली मामांजींची दाढी झाली उरलेलं तेल झांकून ठेवलं लांडोरीचा पाय लागला येशीपातूर ओघळ गेला त्यातन हत्ती वाहून गेला ============== वाजे चौघडा रुण झुण आला ग हादगा पाहुणा दारीं तुळसा दऊणा जाईजुई शेवंती दुपारी फुलें ग नाना परी हार गुंफीतें कुसरी वहात मी हादग्या परी हादगा देव मी पूजीतें लवंगा सुपार्‍या वेलदोडे करून ठेवले विडे आणखीन् दुधांतले दुधपेढे वहातें मी हादग्यापुढें हदगा देव मी पूजीते ============ माझी वेणी मोकळी सोनीयाची साखळी साखळी देऊं देवाला देवा, दे मला अंगारा अंगारा देऊं आईला आई, दे मला साडी साडीच्या पदरीं रुपाया भाऊ माझा शिपाया ============= आला चेंडू गेला चेंडू, राया चेंडू झुगारिला आपण चाले हत्ती घोडे, राम चाले पायीं राम ग वेचीतो कळया सीता ग गुंफिते माळा आल्या ग लगीन वेळा आकाशी घातीला मंडप जरतारी घातीलं बोहलं जरम्‌जरती बसले पति पतीन् पती तिरूबाई राळा तिरूबाई राळा मुंजाबाळा मुंजा बाळीचा मुंजक दोरी तीच दोरी सावध मारी सावधा सावधा सर्वतकाळ सर्वतकाळाचा दोर आणा दोर बांधा चोर बांधा चोर बाई झाडाशीं झाड झपकं, फूल टपकं तें बाई फूल मीं तोडीलं बहिणा माथां खोवीलं बहिणा तुझी वेणी ग सोनीयाची फणी ग बहिणा तुझा खोपा ग उंदीर घेतो झोपा ग...

महाराष्ट्राला लोकगीतांची फार मोठी परंपरा आहे. उंदीर शर्यत्,येडे खोके आणि वेळेचा होणारा अनावश्यक प्रवास खर्च, ह्यामुळे माणसांना एकमेकांना भेटायला वेळ मिळत नाही.आणि त्यामुळेच मग हे असे पारंपारीक खेळ किंवा समूहगाणी मागे पडतात आणि एक दिवस विस्म्रुतीत जातात.

सदासुखि 04/03/2014 - 15:21
छान गाणी आहेत . आम्ही भुलाबाइला गुलाबाइ म्हणत असू . आमची काही गाणी १> अडावरच्या पाडावर धोबी धुण धुतो बाई ..धोबी धुण धुतो गुलाबाइच्या साडीला लाल रंग देतो बाई...लाल रंग देतो लाल रंगावर पडली शाई ............. २> शिंक्या वरच लोणी खाल्लं कोणी खाल्लं कोणी मी नाही खाल्लं वहिनींनी खाल्लं आता माझे दादा येतील येतील दादांच्या मांडीवर बसेन बसेन दादा तुझी बायको चोरटी चोरटी आणा काठी घाला पाठी ३> भाद्रपदाचा महिना आला आम्हा मुलींना आनंद झाला पार्वती बोले शंकराला चला हो अमुच्या माहेराला माहेरी जाता पाट बसायला विनंती करू यशोदेला टिपर्या खेळू गाणे गाऊ प्रसाद घेउनि घरी जाऊ. ४>प्रसाद ओळखाण्याआधी हे गाणे म्हणायचो.................. गुलाबाइ गुलाबाइ खाऊ काय खाऊ काय, जिंकला नाही तर देऊ काय देऊ काय .

आत्मशून्य 03/03/2014 - 11:21
तो प्रसाद आणल्या गेला आणि हा नक्की कुठला पदार्थ आहे?हे ओळखायचे काम मुलांना दिल्या गेले
भोंडला नामक प्रकरणाशी साधर्म्य आहे.
मी आणि माझ्या इतर भावंडांनी पण घरी हट्ट करून एक दिवस आमच्या घरी ही गाणी म्हटली. पुढे आमच्या घरांत पण भाऊ बंदकी झाली
वाक्ये नक्किच वेगवेगळी आहेत पण याचा एकमेकाशी काही संदर्भ जसे गाणी म्हटली आणी पुढे भाउबंदकी झाली असा नसावा.

आरोही 03/03/2014 - 11:57
सा बाई सु सा बाई सु बेलाच्या झाडाखाली महादेव तू , पांढऱ्या रंगीला हार गुंफिला चांदणीचे फुल माझ्या महादेवाला सा बाई सु बेलाच्या झाडाखाली महादेव तू ' लाल रंगीला हार गुंफिला गुलाबाचे फुल माझ्या महादेवाला सा बाई सु बेलाच्या झाडाखाली महादेव तू पिवळ्या रंगीला हार गुंफिला शेवंतीचे फुल माझ्या महादेवाला ....

आरोही 03/03/2014 - 11:57
अजून आठवल्यावर नक्की सांगेन ....बाकी तुम्ही खरच जुन्या आठवणी जाग्या करून दिल्यात ..अगदी याच भावना आहेत ....फरक एवढाच कि १-२ वर्षातून गावाकडे जाने होत असल्याने आम्हाला काही सुखद क्षण अजून मिळतात ...पण काहीही म्हणा तो आधीसारखा जिव्हाळा आता कुठे दिसत नाही

त्रिवेणी 03/03/2014 - 12:23
वा मुवि काका तुम्ही आमचे गाववालेच की. आम्ही गुलाबाई म्ह्णत असु. माझ्या आठ्वणीत थोडीशीच गाणी आहेत. सुरुवात- पहिली ग गुलाबाई देव देव---- या गाण्याने होत असे. २) कारल्याच बी पेरल हो सासुबाई.... लहानपणी गुलाबाई बसणार त्या दिवशी सकाळी सकाळीच वडिलांबरोबर जावुन ८-१० दुकान फिरल्यावर मग मुर्ती घेतली जायची. आणि संध्याकाळी घरोघरी जावुन गाणी म्हणायचो तेव्हा लहान भाऊ मागे लागायचा मी पण येणार म्ह्णुन, पण मैत्रिणींमध्ये मला त्याला न्यायचे नसायचे, मग त्याचे आणि माझे भांड्ण. त्यावर आई म्ह्णणार अग ने की त्याला पण लहान आहे तो. मग आमची वरात निघायची घरोघरी. बहुतेक मैत्रिणींचे भाऊ यायचे आणि आमच्यात लुड्बुड करुन खेळायचे. मग जो काय धिंगाणा घातला जायचा प्रत्येक घरात की विचारता सोय नाही.

आरोही 03/03/2014 - 12:32
अक्कण माती चिक्कण माती अश्शी माती सुरेख बाई खड्डा तो खणावा अस्सा खड्डा सुरेख बाई जातं ते रोवावं अस्सं जातं सुरेख बाई सपीठी दळावी अश्शी सपिठी सुरेख बाई करंज्या कराव्या अश्श्या करंज्या सुरेख बाई तबकी ठेवाव्या अस्सं तबक सुरेख बाई शेल्याने झाकावं अस्सा शेला सुरेख बाई माहेरी धाडावा अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं.. अस्सं सासर द्वाड बाई कोंडोनी मारितं..

अजया 03/03/2014 - 13:55
ही तर भोंडल्याची गाणी! आम्ही हत्तीचे चित्र, रांगोळी किंवा मूर्ती मध्ये ठेवुन सभोवती फेर धरुन ही गाणी म्हणायचो! शेवटी शिवाजी आमुचा राणा आणि आडाचे गाणे असायचे! नंतर खिरापत ओळखायची असे! बरीचशी गाणी अजूनही पूर्ण पाठ आहेत! लिहीन सवडीने.

गिरकी 03/03/2014 - 15:00
बहुधा यालाच आम्ही कोल्हापूर वाले हादगा म्हणतो…. हस्त नक्षत्राच्या सुमारास हदगा बसतो …. घरांमध्ये आणि आम्ही तर आमची मुलींची शाळा होती त्यामुळे शाळेत पण हादग्याचं चित्र भिंतीवर लावायचो. त्याला मस्त चिरमुऱ्याचे , शेंगदाण्याचे हार घालायचो… शाळेत रोज कुणीतरी २-४ जणी अख्या वर्गासाठी खिरापत म्हणून खाऊ आणायच्या…. कुणाला न ओळखता येणारा खाऊ आणायसाठी केवढी भुण भुण असायची घरी :) शाळा सुटल्यावर गोल करून गाणी म्हणून मग घराकडे कूच आणि घरी जाऊन परत तेच आणि ते पण दोघा चौघांच्या घरी :) चंगळ असायची … आमची गाणी - एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू …. , कृष्ण घालितो लोळण …. यशोदा आलीय धावून, अस कसलं वेद माझ्या कपाळी आलं … खूप आहेत … भुलाबाई म्हणजे हेच का ते माहीत नाही पण त्यानिमित्तानी हदगा आठवून नॉस्टेल्जिक व्हायला झालं …. :) -जयंती

मस्त. आम्ही पण भुलाबाईच म्हणतो. आता गाणी आठवत नाहेत सगळी पण खिरापत ओळखायला भारी मजा यायची. बहुधा हादगा, भोंडला आणि भुलाबाई हे थोड्याफार फरकाने एकच. गाणी तीच आहेत पण काही पद्धती वेगळ्या. चुभूदेघे.

श्रीकांता कमलकांता असे कसे झाले असे कसे झाले माझ्या नशिबी आले वेड्याच्या बायकोने केले होते लाडू तिकडुन आला वेडा त्याने डोकावुन पाहिले चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले श्रीकांता कमलकांता असे कसे झाले असे कसे झाले माझ्या नशिबी आले वेड्याच्या बायकोने केल्या होत्या चकल्या तिकडुन आला वेडा त्याने डोकावुन पाहिले चक्र चक्र म्हणून त्याने खेळायला घेतले श्रीकांता कमलकांता असे कसे झाले असे कसे झाले माझ्या नशिबी आले वेड्याच्या बायकोने केली होती शेव तिकडुन आला वेडा त्याने डोकावुन पाहिले आळ्या आळ्या म्हणून त्याने फेकून दिले श्रीकांता कमलकांता असे कसे झाले असे कसे झाले माझ्या नशिबी आले वेड्याच्या बायकोने केल्या होत्या करंज्या , तिकडुन आला वेडा त्याने डोकावुन पाहिले होड्या होड्या म्हणुन त्याने पाण्यात सोडीले " श्रीकांता कमलकांता असे कसे झाले असे कसे झाले माझ्या नशिबी आले वेड्याची बायको एकदा झोपली होती तिकडुन आला वेडा त्याने डोकावुन पाहिले मेली मेली म्हणुन त्याने जाळुन टाकली" श्रीकांता कमलकांता असे कसे झाले असे कसे झाले माझ्या नशिबी आले

भोंडल्याचं अजून एक गाणं हरीच्या नैवेज्ञाला केली जिलबी बिघडली त्यातलं घेतलं एवढंसं पीठ त्याचं केलं थालीपीठ नेऊन वाढलं पंगतीत, जिलबी बिघडली त्यातला घेतला थोडासा पाक त्याचा केला साखरभात नेऊन वाढला पंगतीत, जिलबी बिघडली बिघडलेल्या पदार्थ फुकट न घालवता नवा पदार्थ जन्माला घालणं पूर्वंपार चालत आलेलं आहे.

आमच्या कडे भोंडल्याच्या वेळी, पाटावर हत्तीचे चित्र काढून, त्याच्या भोवती फेर धरून गाणी म्हटली जातात.शक्यतो मुलीच जास्त असतात.मुलांना घेतच न्हवते. पण जळगावला, भुलाबाईची मुर्ती घरी आणून मग समूहगाणी म्हटली जायची.मुले-मुली असा भेदवाव न्हवता. आजकाल होतात की नाही माहीत नाही.कारण बर्‍याच घरांत, येड्या खोक्यात तोंड घातल्याशिवाय, तोंडांत अन्न पण जात नाही.

भोंडला असाच काहीसा असतो. सरोजिनी बाबर यांचे एक पुस्तक लोक संस्कृती विषयी वाचल्याचे आठवते. उजव्या हाताला "जेवण्या " हात अस म्हणतात का हो खानदेशात ,मला असे शब्द फार आवडतात.

आनन्दिता 04/03/2014 - 02:47
काळी चंद्रकळा नेसूं मी कशी गळ्यांत हार बाई वाकूं कशी पायांत पैंजण चालूं कशी बाहेर मामाजी बोलूं कशी दमडीचं तेल मी आणूं कशी दमडीचं तेल बाई आणलं सासूबाईचं न्हाण झालं वन्सबाईंची वेणी झाली मामांजींची दाढी झाली उरलेलं तेल झांकून ठेवलं लांडोरीचा पाय लागला येशीपातूर ओघळ गेला त्यातन हत्ती वाहून गेला ============== वाजे चौघडा रुण झुण आला ग हादगा पाहुणा दारीं तुळसा दऊणा जाईजुई शेवंती दुपारी फुलें ग नाना परी हार गुंफीतें कुसरी वहात मी हादग्या परी हादगा देव मी पूजीतें लवंगा सुपार्‍या वेलदोडे करून ठेवले विडे आणखीन् दुधांतले दुधपेढे वहातें मी हादग्यापुढें हदगा देव मी पूजीते ============ माझी वेणी मोकळी सोनीयाची साखळी साखळी देऊं देवाला देवा, दे मला अंगारा अंगारा देऊं आईला आई, दे मला साडी साडीच्या पदरीं रुपाया भाऊ माझा शिपाया ============= आला चेंडू गेला चेंडू, राया चेंडू झुगारिला आपण चाले हत्ती घोडे, राम चाले पायीं राम ग वेचीतो कळया सीता ग गुंफिते माळा आल्या ग लगीन वेळा आकाशी घातीला मंडप जरतारी घातीलं बोहलं जरम्‌जरती बसले पति पतीन् पती तिरूबाई राळा तिरूबाई राळा मुंजाबाळा मुंजा बाळीचा मुंजक दोरी तीच दोरी सावध मारी सावधा सावधा सर्वतकाळ सर्वतकाळाचा दोर आणा दोर बांधा चोर बांधा चोर बाई झाडाशीं झाड झपकं, फूल टपकं तें बाई फूल मीं तोडीलं बहिणा माथां खोवीलं बहिणा तुझी वेणी ग सोनीयाची फणी ग बहिणा तुझा खोपा ग उंदीर घेतो झोपा ग...

महाराष्ट्राला लोकगीतांची फार मोठी परंपरा आहे. उंदीर शर्यत्,येडे खोके आणि वेळेचा होणारा अनावश्यक प्रवास खर्च, ह्यामुळे माणसांना एकमेकांना भेटायला वेळ मिळत नाही.आणि त्यामुळेच मग हे असे पारंपारीक खेळ किंवा समूहगाणी मागे पडतात आणि एक दिवस विस्म्रुतीत जातात.

सदासुखि 04/03/2014 - 15:21
छान गाणी आहेत . आम्ही भुलाबाइला गुलाबाइ म्हणत असू . आमची काही गाणी १> अडावरच्या पाडावर धोबी धुण धुतो बाई ..धोबी धुण धुतो गुलाबाइच्या साडीला लाल रंग देतो बाई...लाल रंग देतो लाल रंगावर पडली शाई ............. २> शिंक्या वरच लोणी खाल्लं कोणी खाल्लं कोणी मी नाही खाल्लं वहिनींनी खाल्लं आता माझे दादा येतील येतील दादांच्या मांडीवर बसेन बसेन दादा तुझी बायको चोरटी चोरटी आणा काठी घाला पाठी ३> भाद्रपदाचा महिना आला आम्हा मुलींना आनंद झाला पार्वती बोले शंकराला चला हो अमुच्या माहेराला माहेरी जाता पाट बसायला विनंती करू यशोदेला टिपर्या खेळू गाणे गाऊ प्रसाद घेउनि घरी जाऊ. ४>प्रसाद ओळखाण्याआधी हे गाणे म्हणायचो.................. गुलाबाइ गुलाबाइ खाऊ काय खाऊ काय, जिंकला नाही तर देऊ काय देऊ काय .
मस्त पैकी छान जेव्ण झाले, की पान हवेच आणि पान म्हटले की सुपारी पण हवीच.आता सुपारी कच्ची असु दे की पक्की, कधी ना कधी ती दातांत अडकण्याचा पण संभव असतोच आणि दातांत अडकेलेली सुपारी , जोपर्यंत निघत नाही,तो पर्यंत जीवाला स्वस्थता पण लाभत नाही. तसेच कधी कधी आपले पण होतेच.मनांतल्या कुठल्या तरी कोपर्‍यात काही सुखद किंवा दुखःद आठवणी दडलेल्या असतांत आणि कुठल्या तरी कारणामुळे त्या परत जाग्या होतात. काल-परवा पण असेच झाले.खानदेशी शेवेजी भाजी वाचली आणि मन एकदम भूतकाळांत पोहोचले.आमच्या आजोबांना १२ मुले-मुली (५ मुले आणि ७ मुली).आता ह्या सगळ्यांना सांभाळायचे, म्हणजे घर पण तसेच हवे आणि आमचे घर पण तसेच होते.२५

अजंठा ...........भाग-३

जयंत कुलकर्णी ·

अतिशय माहितीपूर्ण आणि रोचक लेख. पुभाप्र. १९२९ साली रॉयल एशियाटिक सोसायटीच्या... ...हा काळ होता १८४४ ते १८७१.>>> या पॅरॅग्राफमध्ये सनांना तपासून पहायला पाहिजे काय?

कंजूस 07/03/2014 - 04:08
छान . प्रेक्षक लेण्यांत फिरतात त्यांची संख्या फार आहे .उच्छवासांतली पाण्याची वाफ आतच राहाते .ती आता बाहेर काढण्यासाठी यंत्रे ( dehumidifiers )लावली आहेत .तरीही बाष्प बरेच राहात असेल .

लेणी पाहतांना अनेक प्रश्न पडले होते. त्यापैकी बहुतेकांची उत्तरे या लेखात सापडली. ध्न्यवाद, पुभाप्र

अतिशय माहितीपूर्ण आणि रोचक लेख. पुभाप्र. १९२९ साली रॉयल एशियाटिक सोसायटीच्या... ...हा काळ होता १८४४ ते १८७१.>>> या पॅरॅग्राफमध्ये सनांना तपासून पहायला पाहिजे काय?

कंजूस 07/03/2014 - 04:08
छान . प्रेक्षक लेण्यांत फिरतात त्यांची संख्या फार आहे .उच्छवासांतली पाण्याची वाफ आतच राहाते .ती आता बाहेर काढण्यासाठी यंत्रे ( dehumidifiers )लावली आहेत .तरीही बाष्प बरेच राहात असेल .

लेणी पाहतांना अनेक प्रश्न पडले होते. त्यापैकी बहुतेकांची उत्तरे या लेखात सापडली. ध्न्यवाद, पुभाप्र
Simple, Free Image and File Hosting at MediaFire अजंठा ...........भाग-१ अजंठा ...........भाग-२ या भागात आपण अजंठाची चित्रे कशी केली असतील व त्या चित्रांच्या संवर्धनासाठी आत्तापर्यंत काय काय प्रयत्न केले गेले, त्यात मूळ रंग कसे बरबाद झाले इत्यादि घटनांची माहिती घेऊ.... विष्णोधर्मोत्तरम् या ग्रंथाच्या चाळीसाव्या प्रकर