मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पंजाबी भरवाँ करेला (भरली कारली)

सानिकास्वप्निल ·

मनिष 07/03/2014 - 12:25
तों.पा.सु. मला वाटतं स्वप्निलरावांनी अख्खी वडाची बागच पुजली असेल गेल्या जन्मी (श्रेयाव्हेरः वपु)! :-)

प्रफुल्ल 07/03/2014 - 15:18
फक्त आणि फक्त पहिल्या फोटुसाठी!! खरच सुन्दर प्रेझेंटेशन(मराठीत ??) खुप आवडलीत तुम्ही केलेली कारली :)

michmadhura 07/03/2014 - 15:28
मस्त पाककृती. टीपिकल कारल्याच्या भाजीला मी बघत पण नाही, पण अशी करून बघायला हवीत आता.

मृत्युन्जय 07/03/2014 - 15:29
प्रेझेंटेशन(मराठीत ??) सजावट किंवा सादरीकरण हे शब्द योग्य ठरतील काय? बाकी पाकृ आणि फोटो खल्ल्लास . कारले आवडणार्‍या काही मोजक्या लोकांपैकी असलेला एक :)

साती 10/03/2014 - 10:32
आजच केली ही भरली कारली. भन्नाट झाली. कारलं न खाणार्या लोकांनाही आवडली. धन्यवाद!

सनिकदि भरली कारली ह्यांचे फोटो आवडले अगदी नेहमी प्रमाणे. कारले सुद्धा तुम्ही कित्ती सुंदरतेने सादर केले आहे. मी कधीच कारले खाल्ले नाही कडू असल्यामुळे ते कसे लागेल ते सुद्धा माहीत नाही.

चाणक्य 25/05/2014 - 22:37
मी आज केली होती. छान झाली होती......असं बायको म्हणाली :-) धन्यवाद सानिका सोप्या पाकृ बद्दल

In reply to by चाणक्य

>>>> छान झाली होती......असं बायको म्हणाली. बायकोचे हे कौतुक फार सिरियसली घेऊ नका. नवर्‍याला हरभर्‍याच्या झाडावर चढवून स्वयंपाकघरात कामाला लावण्यात ह्या बायका मोठ्या वाकबगार असतात. मलाही माझ्या बायकोने असेच हरभर्‍याच्या झाडावर चढविले आणि आजतागायत माझ्या पाठचे स्वयंपाकघर कांही सुटले नाही. .........

सावधान *sad*

मनिष 07/03/2014 - 12:25
तों.पा.सु. मला वाटतं स्वप्निलरावांनी अख्खी वडाची बागच पुजली असेल गेल्या जन्मी (श्रेयाव्हेरः वपु)! :-)

प्रफुल्ल 07/03/2014 - 15:18
फक्त आणि फक्त पहिल्या फोटुसाठी!! खरच सुन्दर प्रेझेंटेशन(मराठीत ??) खुप आवडलीत तुम्ही केलेली कारली :)

michmadhura 07/03/2014 - 15:28
मस्त पाककृती. टीपिकल कारल्याच्या भाजीला मी बघत पण नाही, पण अशी करून बघायला हवीत आता.

मृत्युन्जय 07/03/2014 - 15:29
प्रेझेंटेशन(मराठीत ??) सजावट किंवा सादरीकरण हे शब्द योग्य ठरतील काय? बाकी पाकृ आणि फोटो खल्ल्लास . कारले आवडणार्‍या काही मोजक्या लोकांपैकी असलेला एक :)

साती 10/03/2014 - 10:32
आजच केली ही भरली कारली. भन्नाट झाली. कारलं न खाणार्या लोकांनाही आवडली. धन्यवाद!

सनिकदि भरली कारली ह्यांचे फोटो आवडले अगदी नेहमी प्रमाणे. कारले सुद्धा तुम्ही कित्ती सुंदरतेने सादर केले आहे. मी कधीच कारले खाल्ले नाही कडू असल्यामुळे ते कसे लागेल ते सुद्धा माहीत नाही.

चाणक्य 25/05/2014 - 22:37
मी आज केली होती. छान झाली होती......असं बायको म्हणाली :-) धन्यवाद सानिका सोप्या पाकृ बद्दल

In reply to by चाणक्य

>>>> छान झाली होती......असं बायको म्हणाली. बायकोचे हे कौतुक फार सिरियसली घेऊ नका. नवर्‍याला हरभर्‍याच्या झाडावर चढवून स्वयंपाकघरात कामाला लावण्यात ह्या बायका मोठ्या वाकबगार असतात. मलाही माझ्या बायकोने असेच हरभर्‍याच्या झाडावर चढविले आणि आजतागायत माझ्या पाठचे स्वयंपाकघर कांही सुटले नाही. .........

सावधान *sad*

. साहित्यः ३-४ लहान कारली (व्यवस्थीत सोलाण्याने साल खरवडून घेणे) २-३ चमचे खरवडलेले कारल्याचे साल / खडबडीत भाग (आवडीप्रमाणे कमी-जास्तं) १ कांदा उभा चिरलेला २-३ लसूण पाकळ्या + पेरभर आले चिरुन २ हिरव्या मिरच्या चिरलेल्या (आवडीप्रमाणे कमी-जास्तं) थोडीशी कोथींबीर १/२ टीस्पून हळद १ टीस्पून अनारदाना पावडर (आमचूर पावडर किंवा चिंचेचे बुटुक ही वापरु शकत

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-९

अत्रुप्त आत्मा ·

दिव्यश्री 06/03/2014 - 22:37
आंम्ही:- यजमान..यजमान..श्रीमंत नै हो..सीमांतपूजन! >>> :D हे खूप वेळा ऐकलंय ... लोक सर्रास संकष्टी पावावे आणि श्रीमंत पूजन असेच म्हणतात आणि हो काही लोक हे बोलतात . :P *lol* बाकी पूर्ण लेख वाचला नाही अजून ...अगदी राहवले नाही म्हणून हा पर्पंच . :D

प्रचेतस 06/03/2014 - 23:38
खास बुवा शैलीत लिहिलेला लेख आवडला. चौकार षटकार चांगलेच हाणलेनीत.
आंम्ही:- (सौजन्य मोड ऑन..)
तुम्ही आणि सौजन्य मोड ऑन पाहून डोळे पाणावले.

In reply to by प्रचेतस

@तुम्ही आणि सौजन्य मोड ऑन पाहून डोळे पाणावले.>>> :-/ हेच्च होतं तुमचं! आत्मू गुर्जी कुठे बोल्तो? आणि अत्रुप्त आत्मा कुठे? हे ओळखुच येत नाही तुंम्हाला! त्यामुळे अ......सो....च्च! :p

In reply to by अत्रुप्त आत्मा

खटपट्या 07/03/2014 - 02:01
सौजन्य मोड ऑफ कधी होतो ? (सौजन्य मोड ऑफ झाल्यावरची तुमची फटकेबाजी ऐकण्यात जास्त इंटरेस्ट आहे)

आदूबाळ 07/03/2014 - 00:07
एकच नंबर!! पुढचा भाग लवकर लिहा! व्याहीभेट थोडक्यात आवरली याबद्दल णिशेढ. मला व्याहीभेटीचे दणकट अनुभव आहेत. टोपी न सापडणे आणि गंध सांडणे हे बेसिक आहेच. पहिल्यांदा आपल्याला ज्याला गळे-भेटायचंय तो कुठेतरी सांडलेला असतो. "मुलीचा भाऊ...मुलाचा भाऊ" असा पुकारा झाल्यावर आपण इमानदारीत जाऊन उभं रहावं तर विरुद्ध पक्षाचा मनुक्ष गायब. मग "अरे शिरीष कुठंय? शिरीषला बोलवा. आत्ताच तिकडे बाहेर होता..." वगैरे होऊन शिरीष-शोध चालू होतो. तोपर्यंत आपण व्हीडियो शूटिंगच्या प्रखर प्रकाशामुळे घामेघूम. विशेषत: देशस्थांकडे नात्यांचा जरा गोंधळ असतो. उदा. माझा एक पुतण्या माझ्यापेक्षा चांगला पाच वर्षं मोठा आहे. (वयाच्या विशीतच मी आजोबा झालो!) त्यामुळे त्या शिरीषचं वय पाच वर्षांपासून ते साठ वर्षांपर्यंत काहीही असू शकतं. लहानगा शिरीष कपाळीच्या ओल्या गंधाचा डाग आपल्या पोटावर पाडतो. मध्यमवयीन शिरीषच्या ढेरपोटासकट त्याला कवेत घ्यायला जरा अवघड जातं. वयस्कर शिरीषच्या वरच्या खिशातली चुन्याची डबी कचकन टोचते! कधी आपलं नातं एकच असतं (म्हणजे मुलीला एकच भाऊ), पण मुलाला चांगले पाच भाऊ असतात आणि सगळ्यांना हाऊस असते. मग तोच नेहेमीचा यशस्वी प्रयोग पाच वेळा करायचा. शेवटी अंबाबाईसारखा कपाळी मळवट भरल्यासारखं चित्र दिसू लागतं! लाजाहोम आणि कानपिळीबद्दल परत कधीतरी...

सूड 07/03/2014 - 01:51
सीमांतपूजनाबद्दल सर्रास श्रीमंतपूजन, श्रीमंतीपूजन, सीमांती असे भयानक पाठभेद ऐकलेत. बरं एरवी ज्यांना पोळीला चपाती आणि काकूला काकी म्हटलेलं खटकतं अशा व्यक्तींकडून हे उच्चार ऐकल्यानंतर हसावं की रडावं ते कळत नाही.

In reply to by सूड

@सीमांतपूजनाबद्दल सर्रास श्रीमंतपूजन, श्रीमंतीपूजन, सीमांती असे भयानक पाठभेद ऐकलेत.>>> हे पाठभेद नाहित सुड,भेदकपणे पाठ(झालेले) अप भ्रंशच आहेत. :D शेवटी पाठभेदाला सुधा काही अर्थ असतोच. खरा शब्द सीमांतपूजन असाच आहे. मुलाची पूूजा होताना , कल्पित प्रदेशे सीमांते... आगताय अस्मै स्नातकाय वराय असाच नामोल्लेख होत असतो. :)

चौकटराजा 07/03/2014 - 11:36
हसून हसून खल्लास. पण काय हो गुर्जी, तुम्ही स्वत: ला समजता कोण ? आमच्या फोटोग्राफरची, मुलाच्या, मुलीच्या आईची अन तुमची काय खुन्नस आहे हो ?. एक तर कचकून दक्षिणा हाणता वर यजमाणाची टि़गल ?

In reply to by चौकटराजा

@यजमाणाची टि़गल ? >>> यजमान लोक... गुरुजिंची काय कमी उडवतात होय! :p अलिकडे एक होउ घातलेले यजमान... वास्तुशांति वरून तर माझी भयंकर म्यानेज करुन खेचत असतात.. =)) ते पर्वा आपण भेटलो... तेंव्हाचे अठवतात का होsssss? :p

In reply to by प्रचेतस

@तसेच खवचट मिळणार ना. >>> :-/ पुन्हा तेच! :-/ हत्ती धाग्यावर खेळतो होळी मारा त्याला एक बंदुकिची गोळी! http://www.sherv.net/cm/emoticons/guns/shooting-two-guns.gif दु..दु..हत्ती http://www.sherv.net/cm/emoticons/guns/shooting-m16-smiley-emoticon.gif

पैसा 07/03/2014 - 21:38
पुढचा भाग लवकर येऊ द्या! गेल्या २ वर्षात काही लग्नात हल्लीचे फटुग्राफर मंडळी शिणेम्याचे डायरेक्टर असल्यासारखे सगळ्यांना वागवत असतात आणि माळा घालणे सुद्धा २/२ वेळा करवून घेतात हे बघून डोकं पार आउट झालं होतं, त्याची आठवण झाली. शिवाय ते चपला पळवणे, नवरा नवरीला उचलणे वगैरे प्रकार तर अगदीच भयानक. लग्न आहे का विडंबन तेच कळत नाही. तसले प्रकार बघून तुमचं डोकं जाग्यावर रहातं का बुवा?

In reply to by पैसा

@काही लग्नात हल्लीचे फटुग्राफर मंडळी शिणेम्याचे डायरेक्टर असल्यासारखे सगळ्यांना वागवत असतात आणि माळा घालणे सुद्धा २/२ वेळा करवून घेतात हे बघून डोकं पार आउट झालं होतं,>>> =)) अता लग्नही तेच लावत असतात.आंम्ही फक्त मूव्हमेंट करवून घेत असतो बर्‍याचदा! अता विंधिंचे फोटो नसतात,फोटोंचाच प्रत्येक विधी असतो! :D @लग्न आहे का विडंबन तेच कळत नाही.तसले प्रकार बघून तुमचं डोकं जाग्यावर रहातं का बुवा? >>> पहिली दहा वर्ष डोकं भरपुर हलत डुलत होतं. आता ते थंड करून घेतलेलं आहे. :) त्यामुळे आता लग्न/मुंज काहिही असो..हे सर्व संस्कार नव्हे सोहळा म्हणून पूर्ण रुपांतरीत झालेले आहेत. हे आंम्ही अ‍ॅक्सेप्ट केलं तर गुरुजी...नाहीतर कुणीच नाही! :)

दिव्यश्री 06/03/2014 - 22:37
आंम्ही:- यजमान..यजमान..श्रीमंत नै हो..सीमांतपूजन! >>> :D हे खूप वेळा ऐकलंय ... लोक सर्रास संकष्टी पावावे आणि श्रीमंत पूजन असेच म्हणतात आणि हो काही लोक हे बोलतात . :P *lol* बाकी पूर्ण लेख वाचला नाही अजून ...अगदी राहवले नाही म्हणून हा पर्पंच . :D

प्रचेतस 06/03/2014 - 23:38
खास बुवा शैलीत लिहिलेला लेख आवडला. चौकार षटकार चांगलेच हाणलेनीत.
आंम्ही:- (सौजन्य मोड ऑन..)
तुम्ही आणि सौजन्य मोड ऑन पाहून डोळे पाणावले.

In reply to by प्रचेतस

@तुम्ही आणि सौजन्य मोड ऑन पाहून डोळे पाणावले.>>> :-/ हेच्च होतं तुमचं! आत्मू गुर्जी कुठे बोल्तो? आणि अत्रुप्त आत्मा कुठे? हे ओळखुच येत नाही तुंम्हाला! त्यामुळे अ......सो....च्च! :p

In reply to by अत्रुप्त आत्मा

खटपट्या 07/03/2014 - 02:01
सौजन्य मोड ऑफ कधी होतो ? (सौजन्य मोड ऑफ झाल्यावरची तुमची फटकेबाजी ऐकण्यात जास्त इंटरेस्ट आहे)

आदूबाळ 07/03/2014 - 00:07
एकच नंबर!! पुढचा भाग लवकर लिहा! व्याहीभेट थोडक्यात आवरली याबद्दल णिशेढ. मला व्याहीभेटीचे दणकट अनुभव आहेत. टोपी न सापडणे आणि गंध सांडणे हे बेसिक आहेच. पहिल्यांदा आपल्याला ज्याला गळे-भेटायचंय तो कुठेतरी सांडलेला असतो. "मुलीचा भाऊ...मुलाचा भाऊ" असा पुकारा झाल्यावर आपण इमानदारीत जाऊन उभं रहावं तर विरुद्ध पक्षाचा मनुक्ष गायब. मग "अरे शिरीष कुठंय? शिरीषला बोलवा. आत्ताच तिकडे बाहेर होता..." वगैरे होऊन शिरीष-शोध चालू होतो. तोपर्यंत आपण व्हीडियो शूटिंगच्या प्रखर प्रकाशामुळे घामेघूम. विशेषत: देशस्थांकडे नात्यांचा जरा गोंधळ असतो. उदा. माझा एक पुतण्या माझ्यापेक्षा चांगला पाच वर्षं मोठा आहे. (वयाच्या विशीतच मी आजोबा झालो!) त्यामुळे त्या शिरीषचं वय पाच वर्षांपासून ते साठ वर्षांपर्यंत काहीही असू शकतं. लहानगा शिरीष कपाळीच्या ओल्या गंधाचा डाग आपल्या पोटावर पाडतो. मध्यमवयीन शिरीषच्या ढेरपोटासकट त्याला कवेत घ्यायला जरा अवघड जातं. वयस्कर शिरीषच्या वरच्या खिशातली चुन्याची डबी कचकन टोचते! कधी आपलं नातं एकच असतं (म्हणजे मुलीला एकच भाऊ), पण मुलाला चांगले पाच भाऊ असतात आणि सगळ्यांना हाऊस असते. मग तोच नेहेमीचा यशस्वी प्रयोग पाच वेळा करायचा. शेवटी अंबाबाईसारखा कपाळी मळवट भरल्यासारखं चित्र दिसू लागतं! लाजाहोम आणि कानपिळीबद्दल परत कधीतरी...

सूड 07/03/2014 - 01:51
सीमांतपूजनाबद्दल सर्रास श्रीमंतपूजन, श्रीमंतीपूजन, सीमांती असे भयानक पाठभेद ऐकलेत. बरं एरवी ज्यांना पोळीला चपाती आणि काकूला काकी म्हटलेलं खटकतं अशा व्यक्तींकडून हे उच्चार ऐकल्यानंतर हसावं की रडावं ते कळत नाही.

In reply to by सूड

@सीमांतपूजनाबद्दल सर्रास श्रीमंतपूजन, श्रीमंतीपूजन, सीमांती असे भयानक पाठभेद ऐकलेत.>>> हे पाठभेद नाहित सुड,भेदकपणे पाठ(झालेले) अप भ्रंशच आहेत. :D शेवटी पाठभेदाला सुधा काही अर्थ असतोच. खरा शब्द सीमांतपूजन असाच आहे. मुलाची पूूजा होताना , कल्पित प्रदेशे सीमांते... आगताय अस्मै स्नातकाय वराय असाच नामोल्लेख होत असतो. :)

चौकटराजा 07/03/2014 - 11:36
हसून हसून खल्लास. पण काय हो गुर्जी, तुम्ही स्वत: ला समजता कोण ? आमच्या फोटोग्राफरची, मुलाच्या, मुलीच्या आईची अन तुमची काय खुन्नस आहे हो ?. एक तर कचकून दक्षिणा हाणता वर यजमाणाची टि़गल ?

In reply to by चौकटराजा

@यजमाणाची टि़गल ? >>> यजमान लोक... गुरुजिंची काय कमी उडवतात होय! :p अलिकडे एक होउ घातलेले यजमान... वास्तुशांति वरून तर माझी भयंकर म्यानेज करुन खेचत असतात.. =)) ते पर्वा आपण भेटलो... तेंव्हाचे अठवतात का होsssss? :p

In reply to by प्रचेतस

@तसेच खवचट मिळणार ना. >>> :-/ पुन्हा तेच! :-/ हत्ती धाग्यावर खेळतो होळी मारा त्याला एक बंदुकिची गोळी! http://www.sherv.net/cm/emoticons/guns/shooting-two-guns.gif दु..दु..हत्ती http://www.sherv.net/cm/emoticons/guns/shooting-m16-smiley-emoticon.gif

पैसा 07/03/2014 - 21:38
पुढचा भाग लवकर येऊ द्या! गेल्या २ वर्षात काही लग्नात हल्लीचे फटुग्राफर मंडळी शिणेम्याचे डायरेक्टर असल्यासारखे सगळ्यांना वागवत असतात आणि माळा घालणे सुद्धा २/२ वेळा करवून घेतात हे बघून डोकं पार आउट झालं होतं, त्याची आठवण झाली. शिवाय ते चपला पळवणे, नवरा नवरीला उचलणे वगैरे प्रकार तर अगदीच भयानक. लग्न आहे का विडंबन तेच कळत नाही. तसले प्रकार बघून तुमचं डोकं जाग्यावर रहातं का बुवा?

In reply to by पैसा

@काही लग्नात हल्लीचे फटुग्राफर मंडळी शिणेम्याचे डायरेक्टर असल्यासारखे सगळ्यांना वागवत असतात आणि माळा घालणे सुद्धा २/२ वेळा करवून घेतात हे बघून डोकं पार आउट झालं होतं,>>> =)) अता लग्नही तेच लावत असतात.आंम्ही फक्त मूव्हमेंट करवून घेत असतो बर्‍याचदा! अता विंधिंचे फोटो नसतात,फोटोंचाच प्रत्येक विधी असतो! :D @लग्न आहे का विडंबन तेच कळत नाही.तसले प्रकार बघून तुमचं डोकं जाग्यावर रहातं का बुवा? >>> पहिली दहा वर्ष डोकं भरपुर हलत डुलत होतं. आता ते थंड करून घेतलेलं आहे. :) त्यामुळे आता लग्न/मुंज काहिही असो..हे सर्व संस्कार नव्हे सोहळा म्हणून पूर्ण रुपांतरीत झालेले आहेत. हे आंम्ही अ‍ॅक्सेप्ट केलं तर गुरुजी...नाहीतर कुणीच नाही! :)
मागिल सर्व भागः- http://misalpav.com/node/25298 http://misalpav.com/node/25318 http://misalpav.com/node/25527 http://misalpav.com/node/25626 http://misalpav.com/node/26585 http://misalpav.com/node/26703 http://misalpav.com/node/26846 http://misalpav.com/node/26933 ============================== मागच्या भागाचे साहित्यिक पौरोहित्य यादी-देऊन संपविले आहे. तेंव्हा म्हटलं आता मूळ खेळाला सुरवात करावी! मग कुठनं सुरवात करायची बरं..? अरे सोप्पं आहे की! पब्लिक डिमांड! माणसे धार्मिक असोत अथवा नसोत. विवाह हे प्रकरण सगळ्याच लोकांना भरपूर एंजॉय करायला अवडतं... हे नक्की.

.....हु S श जळली मेली पुरुषजात ती

आंबट चिंच ·

प्यारे१ 06/03/2014 - 18:32
>>>हु S S श झाल्या का दोन्ही बाजू? का तिसरी पण आहे? 'तो' फळा, 'ती' शाळा, 'ते' मास्तर! ;)

साती 06/03/2014 - 18:56
नवरा बायको यांचं इतकं स्टिरीयोटायपिंग आपल्या आईबाबांच्या काळात शोभून दिसलं असतं कदाचित. ये दोनो लेख इस जमाने के नही बाबूमोशाय!

रेवती 06/03/2014 - 18:58
काय (मनास) पटले नाय ब्वॉ! अजून लगीन ठरलं नै म्हणून फक्त कांदेपोहे वगैरे ठीक आहे मग गाडीवरून जाताना इतकी जवळीक? अजून काही ठरलं नाही ना? मग?

जेपी 06/03/2014 - 19:14
अवांतर - आं चिं सदस्यकाळ 6 महिण्यापेक्षा कमी . भरपुर स्मायल्या . . . . कुणाचा डुआयडी हाय . सांगा सांगा लवकर सांगा , कोरा कागद निळी शाई आमी कुणाला भित नाई . :-)

In reply to by जेपी

भाते 06/03/2014 - 20:18
जेपी, यांच्या दोन्ही धाग्यांवर पहिला प्रतिसाद तुमचाच आहे. योगायोग? :) ह.घ्या. आत्मशून्य - नाही तर तुमचे लेखन मिठाई होउन जाईल. +१ आंबट चिंच, तुम्ही डुआयडी आहात हे आम्ही मिपाकरांनी शोधले आहेच. इतक्या स्मायल्या नविन मिपाकर टाकुच शकत नाही. स्वत:हुन कबुल करा ना मग आता! मिपाकरांना हे शोधायला जास्त वेळ लागणार नाही हेवेसांनल.

In reply to by भाते

जेपी 27/03/2014 - 17:47
काल अचानक आमची ट्युबलाईट पेटली आणी लक्षात आल आंचि कुणाचा डुआयडी आहे . धत्तड तत्तड धत्तड तत्तड .

आंबट चिंच 07/03/2014 - 09:00
@ जेपी :- अवांतर - आं चिं सदस्यकाळ 6 महिण्यापेक्षा कमी . भरपुर स्मायल्या कुणाचा डुआयडी हाय .सांगा सांगा लवकर सांगा ,जेपी :- जुना आयडी :- तथास्तु @ भाते :- तुम्ही डु आयडी आहात हे आम्ही मिपाकरांनी शोधले आहेच. इतक्या स्मायल्या नविन मिपाकर टाकुच शकत नाही. @ सुडः- स्मायल्या ठीक आहेत हो. पण शुद्धलेखन त्या मानाने बर्‍यापैकी बरं दिसतंय. किती हास्यास्पद , आपल्याकडे संगणक येवुन किमान २० वर्ष होवुन गेली की, आता काय नविन राहले काय सगळं मराठी शुद्धलेखन म्हणाल तर आपण आपली भाषा कशी हो अशुध्द लिहु शकतो. त्यातुन कळफलकावर चुकी होवु शकत नाही कारण सगळी कडे गमभनच चालतं (मि. पा वर येण्या आधी सुध्दा ते होतंच की), आणि गुगल ट्रांस्लेटर (http://www.google.com/intl/mr/inputtools/try) वापरा आपल्या काहीच करावं लागत नाही. आता स्म्याईल्या, ह्म्म अहो त्या स्म्याईल्या जर आत्मुगुर्जींना सुध्दा वश झाल्या त्यात आमचं काय घेवुन बसला आहात. आम्ही त्यांचे चेले आहोत. त्यातुन जो माणुस आयटी क्षेत्रातला आहे त्याला काय html, dhtml, माहिती नसणार काय? जरा गुगला तुम्हाला पण सापडतील. नाहीतर मी विरोपी पत्ता देतो. राग नसावा.

In reply to by आंबट चिंच

सूड 07/03/2014 - 16:48
>>त्या स्म्याईल्या जर आत्मुगुर्जींना सुध्दा वश झाल्या त्यात आमचं काय घेवुन बसला आहात. आत्मुगुर्जींचं आम्ही नाव तरी घेतलंय का?

In reply to by सूड

जेपी 07/03/2014 - 16:50
>>त्या स्म्याईल्या जर आत्मुगुर्जींना सुध्दा वश झाल्या त्यात आमचं काय घेवुन बसला आहात. आत्मुगुर्जींचं आम्ही नाव तरी घेतलंय का? *biggrin* :-D :D +D =D :biggrin:

एकुजाधव 07/03/2014 - 11:43
दोन्ही भाग वाचले, मजा आली. गुगल इनपुट बद्दल सांगितल्या बद्दल धन्यवाद

लेखन आवडले आणि स्मायल्या पण मस्त. नवरा असो वा बायको, आतुन कसेही असले तरी बाहेरुन सभ्यतचे कपडे घालावेच लागतात. लेखनीच्या तलवारीने नवर्याच्या या कपड्यांची पार लक्तर केलीत हो.

विवेकपटाईत 27/03/2014 - 21:29
स सॉ सॉरी...*secret* :-X :-x X: x: :-# :# :secret: मजा आली पण डोळे फाडून बघातात = अश्या वेळी मला चष्मा लावावा लागतो (+३) मिडीयम चा अर्थ काय घ्यायचा = चवळीची शेंग भोपळा झाली. (सौ. मिसळपाव वाचायसाठी टाईम मिळत नाही, म्हणून बर आहे)

प्यारे१ 06/03/2014 - 18:32
>>>हु S S श झाल्या का दोन्ही बाजू? का तिसरी पण आहे? 'तो' फळा, 'ती' शाळा, 'ते' मास्तर! ;)

साती 06/03/2014 - 18:56
नवरा बायको यांचं इतकं स्टिरीयोटायपिंग आपल्या आईबाबांच्या काळात शोभून दिसलं असतं कदाचित. ये दोनो लेख इस जमाने के नही बाबूमोशाय!

रेवती 06/03/2014 - 18:58
काय (मनास) पटले नाय ब्वॉ! अजून लगीन ठरलं नै म्हणून फक्त कांदेपोहे वगैरे ठीक आहे मग गाडीवरून जाताना इतकी जवळीक? अजून काही ठरलं नाही ना? मग?

जेपी 06/03/2014 - 19:14
अवांतर - आं चिं सदस्यकाळ 6 महिण्यापेक्षा कमी . भरपुर स्मायल्या . . . . कुणाचा डुआयडी हाय . सांगा सांगा लवकर सांगा , कोरा कागद निळी शाई आमी कुणाला भित नाई . :-)

In reply to by जेपी

भाते 06/03/2014 - 20:18
जेपी, यांच्या दोन्ही धाग्यांवर पहिला प्रतिसाद तुमचाच आहे. योगायोग? :) ह.घ्या. आत्मशून्य - नाही तर तुमचे लेखन मिठाई होउन जाईल. +१ आंबट चिंच, तुम्ही डुआयडी आहात हे आम्ही मिपाकरांनी शोधले आहेच. इतक्या स्मायल्या नविन मिपाकर टाकुच शकत नाही. स्वत:हुन कबुल करा ना मग आता! मिपाकरांना हे शोधायला जास्त वेळ लागणार नाही हेवेसांनल.

In reply to by भाते

जेपी 27/03/2014 - 17:47
काल अचानक आमची ट्युबलाईट पेटली आणी लक्षात आल आंचि कुणाचा डुआयडी आहे . धत्तड तत्तड धत्तड तत्तड .

आंबट चिंच 07/03/2014 - 09:00
@ जेपी :- अवांतर - आं चिं सदस्यकाळ 6 महिण्यापेक्षा कमी . भरपुर स्मायल्या कुणाचा डुआयडी हाय .सांगा सांगा लवकर सांगा ,जेपी :- जुना आयडी :- तथास्तु @ भाते :- तुम्ही डु आयडी आहात हे आम्ही मिपाकरांनी शोधले आहेच. इतक्या स्मायल्या नविन मिपाकर टाकुच शकत नाही. @ सुडः- स्मायल्या ठीक आहेत हो. पण शुद्धलेखन त्या मानाने बर्‍यापैकी बरं दिसतंय. किती हास्यास्पद , आपल्याकडे संगणक येवुन किमान २० वर्ष होवुन गेली की, आता काय नविन राहले काय सगळं मराठी शुद्धलेखन म्हणाल तर आपण आपली भाषा कशी हो अशुध्द लिहु शकतो. त्यातुन कळफलकावर चुकी होवु शकत नाही कारण सगळी कडे गमभनच चालतं (मि. पा वर येण्या आधी सुध्दा ते होतंच की), आणि गुगल ट्रांस्लेटर (http://www.google.com/intl/mr/inputtools/try) वापरा आपल्या काहीच करावं लागत नाही. आता स्म्याईल्या, ह्म्म अहो त्या स्म्याईल्या जर आत्मुगुर्जींना सुध्दा वश झाल्या त्यात आमचं काय घेवुन बसला आहात. आम्ही त्यांचे चेले आहोत. त्यातुन जो माणुस आयटी क्षेत्रातला आहे त्याला काय html, dhtml, माहिती नसणार काय? जरा गुगला तुम्हाला पण सापडतील. नाहीतर मी विरोपी पत्ता देतो. राग नसावा.

In reply to by आंबट चिंच

सूड 07/03/2014 - 16:48
>>त्या स्म्याईल्या जर आत्मुगुर्जींना सुध्दा वश झाल्या त्यात आमचं काय घेवुन बसला आहात. आत्मुगुर्जींचं आम्ही नाव तरी घेतलंय का?

In reply to by सूड

जेपी 07/03/2014 - 16:50
>>त्या स्म्याईल्या जर आत्मुगुर्जींना सुध्दा वश झाल्या त्यात आमचं काय घेवुन बसला आहात. आत्मुगुर्जींचं आम्ही नाव तरी घेतलंय का? *biggrin* :-D :D +D =D :biggrin:

एकुजाधव 07/03/2014 - 11:43
दोन्ही भाग वाचले, मजा आली. गुगल इनपुट बद्दल सांगितल्या बद्दल धन्यवाद

लेखन आवडले आणि स्मायल्या पण मस्त. नवरा असो वा बायको, आतुन कसेही असले तरी बाहेरुन सभ्यतचे कपडे घालावेच लागतात. लेखनीच्या तलवारीने नवर्याच्या या कपड्यांची पार लक्तर केलीत हो.

विवेकपटाईत 27/03/2014 - 21:29
स सॉ सॉरी...*secret* :-X :-x X: x: :-# :# :secret: मजा आली पण डोळे फाडून बघातात = अश्या वेळी मला चष्मा लावावा लागतो (+३) मिडीयम चा अर्थ काय घ्यायचा = चवळीची शेंग भोपळा झाली. (सौ. मिसळपाव वाचायसाठी टाईम मिळत नाही, म्हणून बर आहे)
टीप :- हा धागा वाचण्या पुर्वी आयला या बायका म्हणजे......हुS श हा धागा वाचावा.
"चल गं मी गेलो " असे म्हणाले आणि हे दार लावुन ऑफिसला निघुन गेले. जरा वेळाने स्वंयपाक घरातुन बाहेर आले. म्ह्टंल सकाळपासुन नुसतं काम काम.

शेअर बाजार उच्चांकावर---- आपण काय करावे ??

प्रसाद भागवत ·

आत्मशून्य 06/03/2014 - 19:43
गुंतवणुक म्हणुन न्हवे तर फायदा कामावण्यासाठी उतरायचे असेल तर सावध रहा. निवडणुक निकालाचा (सत्ता बदल न झाल्यास) विपरीत परिणाम बाजारावर अपेक्षित आहे.

In reply to by आत्मशून्य

ज्ञानव 06/03/2014 - 20:30
पदवीदानाबद्दल धन्यवाद..... कसय की गाडी चर्चगेट स्टेशनात आली की प्रवासी धडाधड उड्या मारून सीट पकडतात तेव्हा इंडिकेटरसुद्धा लागलेला नसतो. लोक चढतात (आधीच्या स्टेशनावरून आलेले उतरतात हि )मग ज्यांना गाडीत सीट मिळते ते आपले "तारे" तोडायला सुरू करतात कि "अरे ये अंधेरी होगा ७.५२ का गाडी इधर हि लगता है...(विश्लेषक जमात)" , खिडकीतले बाहेर उभे असलेल्यांना विचारतात "लगा क्या? (इंडिकेटर वर हि गाडी कुठे जाणार ते)(आतले गुंतवणूकदार आणि टीपवर जगणारी आणि "टीप" गळणारी जमात आणि बाहेरचे सावध ह्या नाही तर त्या फलाटावर धावण्याच्या तयारीतले.)आणि गाडी कुठे जाणार हे ठरवणारा कुठे तरी अंधारातून कळ फिरवतो जी इंडिकेटरवर झळकते आणि गाडीतले काही बरोबर भाकीत आले म्हणून आनंदात काही दुसर्याच्या सांगण्यावरून बसलो आणि पसतावलो म्हणून कावलेले आणि काही जे लगेच दुसरी गाडी दुसरे फलाट पकडण्यासाठी दरवाजा नुसता हातात धरून उभे असतात ते..... अशी काहीशी परिस्थिती आहे. बाकी चालू देत.....उत्तम लेख आहे. भागवत साहेबांना एक विनंती कि एखादा शेअर घेऊन त्याचे मुलभूत विश्लेषण करून (फंडामेंटल) त्याची निवड कशी करावी हे उदाहरण देऊन समजवावे.

In reply to by ज्ञानव

आत्मशून्य 06/03/2014 - 23:22
मला एखाद्या विषयात प्रत्यक्ष अनुभवाचे ज्ञान असणार्‍यांबाबत फार आदर आहे. तुमी त्यातलेच एक जेंव्हा मार्केटचा विषय येतो. असो, स्क्रिप्ट अ‍ॅनेलिसीस इज मस्ट. नो डाऊट. पण हा धागा मार्केट मोमेंटमवर जास्त फोकस करतो. जसे २१००० क्रॉस ६ वर्षापुर्वीच होणार होते. सॉरी क्रॉस न्हवे तो न्यु नॉर्मलही बनला असता (सपोर्ट लेवल) पण रिएलएस्टेट कर्जासंबंधी घॉटाळ्याने मार्केट मोमेंटम बदलला रिसेशन आले आणि तेरावा महिना म्हणजे सत्यमही बुडाले. थोडक्यात अगदी सामान्य ब्लुचीप होल्डर्सही काही (फार मोठ्या) काळापुरते लॉक झाले २१००० कुठे अन ७००० कुठे. थोडक्यात या मोमेंटमचा प्रभावापासुन कोणीच वाचु शकलेला नाही. हा धागा स्क्रिप्ट अ‍ॅनलेसीसपेक्शाही मोमेंटवर फोकस आहे. त्या अनुशंगाने एक चार आणे अजुन फेकता आले तर मला गरीबाला/सर्वांनाच अतिशय मदत होइल असे वाटते. आणि हो समजा(हे फार महत्वाचे) मी तुम्हाला "मुर्ख" म्हटल्याने(फक्त समजा, तसे म्हणत नाही हे पण समजा कारण हेही त्याहुन फार महत्वाचे) जर तुम्ही मुर्ख ठरणार नसाल तर तुम्हाला पदवीदान करुन मी ज्यांना नुकतच फोडलं, सॉरी सॉरी डास मारयला हत्तिचे बळ लावायचे नसते, तसे ते आपोआपच फुटले म्या नाय फोडलं बरं, त्यांकडे लक्ष देउ नका. (भले ते कितीही जवळचे दुरचे असोत) ही विनंती.

In reply to by आत्मशून्य

ज्ञानव 07/03/2014 - 09:10
मी सकारात्मकच घेतले आहे. बाकी जे फुटले ते आणि नाही फुटत तेही सगळ्यांन बरोबर आपणही एकत्र चालावे असा प्रयत्न आहे.
मला एखाद्या विषयात प्रत्यक्ष अनुभवाचे ज्ञान असणार्‍यांबाबत फार आदर आहे.
ह्या बद्दल धन्यवाद,पण मीही एक विद्यार्थीच आहे. साध्या सोप्या निरीक्षणाने "लक्ष्मीवर" लाईन मारण्याचे काम करत असतो कधी रुसते कधी हसते...असे काहीसे चालू आहे.

In reply to by ज्ञानव

उपाशी बोका 07/03/2014 - 09:21
उदाहरण तितकेसे बरोबर नाही. समजा तुम्हाला मुंबईहून दिल्लीला जायचे आहे. राजधानीचे तिकिट आहे २५०० रुपये आणि विमानाचे आहे ५००० रुपये. पण कधीकधी काय होते की विमानाचे तिकिट २००० रुपयांना मिळते, मग माझ्यासारखे लोक काय करतात, की ते लगेच तिकिट काढतात. कधी जर १००० रुपयांना मिळाले, तर एकाऐवजी ४-५ तिकिटे काढतात. फक्त तुमच्याकडे धीर हवा (patience), उद्याच दिल्लीला जायचे आहे ही घाई नको (temparament), सगळे जण दिल्लीला चालले आहेत म्हणून मला पण जायचे आहे, म्हणून मी पण जाणार असा विचार नको (herd mentality) आणि जेव्हा तिकिट खरोखर सेलमध्ये मिळते तेव्हा ते घ्यायला खिशात पैसे हवे (available cash to be deployed). स्टॉक मार्केटचे पण तसेच आहे. धाग्याला सविस्तर प्रतिसाद नंतर लिहितो.

In reply to by ज्ञानव

उपाशी बोका 07/03/2014 - 09:36
सारांश, विमान 'टेक ऑफ' करण्यास तयार आहे, तेंव्हा झट्पट शिरकाव करा आणि उड्डाणाचा आनंद घ्या, ---- मात्र सीट बेल्ट घट्ट बाधावयास आणि पॅराशुट बरोबर ठेवण्यास विसरु नका
आपण जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये शेअर घेतो, तेव्हा विमानाचे तिकिट घेत नाही, तर अख्ख्या विमान कंपनीचा थोडा हिस्सा विकत घेतो, असा विचार करून बघा. (we are part owners of the business). जर मी अंशतः मालक असेन, तर मला "खरेदी करताना" बाजारात मंदी असेल तरच जास्त आनंद होईल ना? पेट्रोल स्वस्त झाले, तर मी फ्युचर्स घेऊन माझ्या विमान कंपनीसाठी भविष्यातील इंधन स्वस्तात घेऊन ठेवीन. साउथवेस्ट एअरलाइन्सने असं करूनच, इतर कंपन्यांच्या तुलनेत अधिक फायदा मिळवला. (मुळात एअरलाइन से़क्टर हा फालतू आहे, पण इथे केवळ उदाहरण म्हणून मालकीबद्दल सांगत आहे).

संपत 06/03/2014 - 21:43
लेख खूप चांगला आहे. माझी स्वतःची एक पद्धत आहे. कितपत योग्य आहे ठाऊक नाही पण आतापर्यंत ३/३ वेळा ही पद्धत चालली आहे. एखाद्या मार खाणाऱ्या सेक्टरमधील १ किंवा २ नंबरच्या कंपनीमध्ये पैसे गुंतवायचे आणि वाट पहायची. सेक्टरला चांगले दिवस आले कि चांगले रिटर्न्स मिळतात.

In reply to by ज्ञानव

संपत 07/03/2014 - 01:10
सध्यातरी रिटर्न्स मिळत आहेत. योग्य / अयोग्य ठरवण्यासाठी रिटर्न्स व्यतिरिक्त काय मापदंड लावावेत? ह्या पद्धतीने गेले वर्षभर गुंतवतो आहे. ह्या पध्दतीतील धोक्यांबद्दल सांगितले तर बरे होईल. सेक्टर निवडताना मात्र मी काळजी घेतो.

In reply to by संपत

ज्ञानव 07/03/2014 - 11:03
मला योग्य वाटणारी पद्धत तुम्हाला अयोग्य ठरू शकते आणि तुम्हाला योग्य वाटणारी मला अयोग्य ठरू शकते. पण प्रत्येकाची पद्धतही असतेच आणि ती नसेल तर मार्केटमध्ये येणे तद्दन वेडेपणा आहे. तुमच्याकडे पद्धत आहे म्हणजे तुम्ही योग्य मार्गाने वाटचाल करत आहात तेव्हा लक्ष मार्केटकडे नका देऊ कारण त्यावर आपण कंट्रोल करू शकत नाही पण स्वतःच्या पद्धातीकडे १००% लक्ष्य द्या कारण त्याने तुम्हाला पैसे मिळतील. मला वाटते जी पद्धत तुम्ही वापरता आहात त्यावर अभ्यास करणे थांबवू नका. बरेचजण काय चुकले ते शोधतात मी काय बरोबर आले ते शोधून त्यावर सविस्तर विचार करा असा सल्ला देईन. कवी सुरेंद्र ह्यांच्या सौजन्याने अवांतर : हिंदू धर्मात सगळ्या चाव्या बाईकडे असतात. पैसे हवेत लक्ष्मीबाई - शिक्षणासाठी सरस्वतीबाई - शक्तीसाठी दुर्गाबाई (भागवत नाही) पुरुषांच्या हातात.....असो विषय तो नाही. लक्ष्मीबाईंच्या मागे जरा गर्दी जास्त आहे. आता त्यांना पटवण्याची पद्धत तुम्ही विकसित केलीत तर शेअर करा इथे.

सुबोध खरे 06/03/2014 - 23:32
शेअर बाजाराबाबत एक महत्त्वाचा सल्ला म्हणजे ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. म्हणजे कोणीही काहीही टीप दिली तरी त्या टिपचे विश्लेषण स्वतः करून ठरवा कि हा समभाग आपण घ्यायचा कि नाही. कारण people buy on tips and sell on news हे पैसे बुडण्याचे महत्त्वाचे कारण आहे असे वाचल्याचे आठवते

काळा पहाड 07/03/2014 - 00:48
माझ्या कडे सध्या काही पैसे जर पडून असतील (उदा: ६ - ७ लाख) तर कुठे गुंतवणे योग्य? १. लोन काढून फ्लॅट (उदा: १ बीएच्के=३५ लाख किंवा २ बिएच्के=५० लाख) २. शेअर्स ३. म्युच्युअल फंड ४. सोने. यातील कशावर १. परतावा जास्त मिळेल? २. जोखीम कमी असेल? तसेच संतुलीत गुंतवणूक साधारण पणे कशी असते?

In reply to by काळा पहाड

सुधीर 07/03/2014 - 17:19
लोन काढून फ्लॅट घेणे ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे. तरलता (लिक्विडीटी) जवळजवळ नाहीच (मूळ गुंतवणूकीच्या मानाने - भाड्याचे आणि डागडुजीचे पैसे वगळता. १००% सफेद पैसा असेल तर कर वजा जाता कमीत कमी किती परतावा यायला हवा याचा विचारही व्हावा) प्रॉपर्टी ही थोडीफार सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणूक आहे पण त्यात तरलतेच्या अभावामुळे गरजेपेक्षा जास्त गुंतवणूक नसावी. शेअर्स आणि म्युचवल फंड: दोन्ही इक्विटी अ‍ॅसेट क्लास मध्ये मोडतात. तरलता उत्तम आहे. म्युचवल फंड साठी बर्‍याच वेबसाईटस आहेत रेटींग देणार्‍या (व्हॅल्यू रिसर्च ऑनलाईन, मनीकंट्रोल इ.). डायरेक्ट एक्सपोजर टू शेअर्स मेक सेन्स जर तुमच्या कडे वेळ आहे आणि पोर्टफोलिअओ मॅनेंजमेंट आणि इक्विटी एनालिसिसच निदाद बेसिक ज्ञान असेल तर उत्तम. म्युचअल फंडातही एका फटक्यात पैसे ओतू नका. टप्याटप्याने ओता. सोनं (ईटीएफ): कमोडीटी क्लास. या वर्षी स्पेक्युलेशन्स आहे की, सोन चांगला परतावा देऊ शकेल. चायनाची सोन्याची डिमांड भारतापेक्षा वाढली आहे, आणि गोल्ड माईन कंपन्याच्या ताळेबंदात सहा-सात महिन्यापूर्वी बर्‍याप्रमाणात सुधारणा झाल्या आहेत असा एक रिपोर्ट सिकिंगअल्फा या वेब साईटवर वाचला होता. (दूवा शोधावा लेगेल, क्षमस्व. अर्थात त्या वेबसाईटवर अगदी उलटा निष्कर्ष काढलेलेही काही रिपोर्टस आहेत) कशावर परतावा जास्त मिळेल? हा खूपच कठीण प्रश्न आहे. सगळेच अंदाज असतात. कशावर जोखीम कमी असेल? हा प्रश्न कितीवेळासाठी गुंतवणूक करणार आहे यावर अवलंबून आहे. आजकाल "संतुलित गुंतवणूकीसाठी" लोकसत्ता मध्ये दर सोमवारी, काही चांगले लेख येत आहेत, ही एक चांगली बाब आहे. ते लेख अवश्य डोळ्यासमोरून घाला. बाकी लेखकाने म्हटल्याप्रमाणे, इक्विटी अ‍ॅसेट क्लास, लाँग टर्म गुंतवणुकीसाठी एव्हरी डे इज गुड डे, जर तुम्ही "नियमित आणि दीर्घकालीन" गुंतवणूक करणार असाल तर. (प्रतिसाद फटाफट लिहून खरडला आहे. क्षमस्व!)

“Nobody knows nothing” is a statement made by screenwriter William Goldman about the movie business. He meant that even after making movies for over 100 years, no one actually knows exactly how to make a successful movie. Sometimes sure things bomb. Sometimes long shots win big. हे स्टॉक मार्केट्ला पण लागू होते. तेव्हा कोणीही कितीही सांगितले की त्यांची गुंतवणूकीची पद्धत ही हमखास यश देणार तरी त्याकडे दुर्लक्ष करावे आणि कमी फी असलेल्या इंडेक्स म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करावी हे माझे मत आहे.

रामदास 07/03/2014 - 10:29
Some for the glories of this world; and some Sigh for the sensex 30k to come; Ah, take the cash and let the credit go, Nor heed the rumble of a distant drum

उपाशी बोका 07/03/2014 - 10:30
इथे मार्केट मोमेंटमबद्दल फार विचार किंवा थोडाफार उदोउदो होतोय, असं वाटतयं. तुम्ही बफेचं उदाहरण दिलं आहे म्हणून त्याच्याच शब्दात सांगायचं तर "You can't buy what is popular and do well."
कालच्या पेक्षा आज महाग आहे,--- केवळ हाच खरेदी न करण्याचा निकष कसा काय असु शकतो ?
हा निकष का नसावा? खरेदी करताना मला स्वस्तात माल मिळावा, हा विचार चुकीचा कसा काय ठरेल? कंपनी भविष्यात किती फायदा मिळवणार आहे, याचा "अंदाज" बांधून आणि तो भविष्यातील फायदा डिस्काउंट करून, कंपनीची आजची लायकी काय? ते ठरवणे आणि जर स्टॉक त्या लायकीपेक्षा स्वस्तात मिळत असेल तर खरेदी करणे, हा उपाय उत्तम आहे आणि अधिक अचूक व कमी जोखमीचा आहे. शेअर मार्केट खाली असताना खरेदी करण्याचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण रिस्क कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. ग्रॅहॅम आणि बफेच्या मतानुसार You leave yourself an enormous margin of safety.
सर्वात महत्वाचे म्हणजे शेअर बाजार म्हटले म्हणजे धोक्याची शक्यता असतेच असते, मग निर्देशांक कोठेही असो. केवळ तो खाली आला आहे का ? मग '--घ्या हात धुवुन' आणि शिखरावर असेल तर '--खरेदीचे बघायलाच नको', हा बाजाराविषयक गैरसमज दुर करता आला तर करणे, हाच या सार्‍या पुराणाचा एकमेव उद्देश आहे.
असहमत. बेंजामिन ग्रॅहॅमच्या संकल्पनेनुसार Mr. Market हा रोजच तुम्हाला शेअर्स विकायला किंवा तुमच्याकडचे शेअर्स विकत घ्यायला तयार असतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही बाजारात उलाढाल केलीच पाहिजे. The stock market is a no-called-strike game. You don't have to swing at everything--you can wait for your pitch. The problem when you're a money manager is that your fans keep yelling, "Swing, you bum!" (पुन्हा बफे) Never count on making a good sale. Have the purchase price be so attractive that even a mediocre sale gives good results.

In reply to by उपाशी बोका

ज्ञानव 07/03/2014 - 10:48
शेवटी बाजार हा एक माध्यम आहे. इथे पैसे हस्तांतरित होतात उत्पन्न नाही. पण अक्कल ज्याची त्यालाच "उत्पन्न" करावी लागते. सतत मार्केटला वर जाईल - खाली जाईल, जुगार आहे, बुडलो वगैरे दुषणे देणे किंवा अंदाज बांधणे हे करत बसणे योग्य नाही.
Mr. Market हा रोजच तुम्हाला शेअर्स विकायला किंवा तुमच्याकडचे शेअर्स विकत घ्यायला तयार असतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही बाजारात उलाढाल केलीच पाहिजे.
५०-१०० शेअर्सची उलाढाल?

In reply to by ज्ञानव

उपाशी बोका 08/03/2014 - 01:09
transaction या अर्थाने मी उलाढाल म्हणालो होतो. त्यासाठी ५०-१०० शेअर्सची पण गरज नाही, बर्कशायर हाथावेचा क्लास A चा केवळ १ (एक) शेअर पण पुरेसा आहे, ज्याची आजच्या बाजारभावाने किंमत आहे १ कोटी १२ लाख. तुमच्याकडे कुठल्याही कंपनीचे किती शेअर आहेत (३०-४० का १०००) आणि शेअरचा काय भाव आहे (५० रुपये का ५००० रुपये) यावर काही अवलंबून नसते. तुमची एकूण गुंतवणूक किती आणि ती काय परतावा देते, ते महत्वाचे आहे. म्हणून एखाद्या कंपनीचे स्टॉक स्प्लिट होणार अशी बातमी आली की बाजारात आनंदी वातावरण तयार होते, त्याची मला गंमत वाटते. आपल्याला १००० रुपयाच्या १ नोटेऐवजी १०० रुपयाच्या १० नोटा किंवा ५० रुपयाच्या २० नोटा मिळतात, इतकाच काय तो फरक. लोकांना सायकॉलॉजीकली बरे वाटते की माझ्याकडे १ ऐवजी २० नोटा (शेअर्स) आहेत. थोडे वैयक्तिकः मी ठराविक मुद्दल किंमतीत येतील तेव्हडे शेअर्स घेतो (मग त्यात २५ मिळाले काय किंवा २००० मिळाले काय). त्यामुळे होते काय, भाव वाढला की हळहळ होत नाही की मी अजून का नाही घेतले, पण भाव कमी झाला तर दु:ख पण होत नाही. Behavioral economics खूप इंटरेस्टिंग आहे.

In reply to by उपाशी बोका

ज्ञानव 08/03/2014 - 10:53
फारच गांभीर्याने घेतलात राव. मला मोठे मोठे शब्द कधी कधी गमतीशीर वाटतात म्हणजेच जे तुम्ही स्प्लिटचे उदाहरण दिले आहे तसे काहीसे. माझे ही थोडे वैयक्तिक : मी बेसिकली ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट ह्यांची सांगड घालून युनिट्स वाढवत ठेवतो म्हणजे डीमेटला जेव्हढे शेअर्स गोळा होतात तो सगळा माझा नफाच असतो अगदी भाव एक रुपया झाला तरीसुद्धा. बाजारातील खेळते भांडवल हे माझे ट्रेडिंगसाठी वापरले जाणारे भांडवल असते बाकी जगात स्वस्त महाग बरेच काही आहे पण "लक्ष्मिबाइ" नाही म्हणतात आणि "सरस्वतीबाई" गोंधळात टाकतात.

In reply to by उपाशी बोका

आदूबाळ 10/03/2014 - 23:46
कंपनीचे स्टॉक स्प्लिट होणार अशी बातमी आली की बाजारात आनंदी वातावरण तयार होते
शेअर स्प्लिटस, बोनस शेअर्स मागची संकल्पना "मार्केट कॅपिटलायजेशन" वाढवणे असते. (अनलॉकिंग द मार्केट कॅप) समजा रु१०० च्या वडील-शेअरचं सबडिव्हिजन/स्प्लिट केलं १० बाळ-शेअर्समध्ये, तर प्रत्येक बाळ-शेअरची किंमत रु१० पेक्षा जास्त व्हावी अशी कंपनीची (आणि गुंतवणूकदाराची) अपेक्षा असते. समजा प्रति बाळ-शेअर भाव झाला रु११, तर १० बाळ-शेअर्सची किंमत झाली रु.११०. याच बाळ-शेअर्सने बनलेल्या वडील-शेअरची पूर्वी किंमत होती रु१००. म्हणजे रु१० चं मार्केट कॅप (पर्यायाने कंपनीची व्हॅल्यू पर्यायाने गुंतवणूकदाराची श्रीमंती) तेवढ्या रकमेने वाढली. ज्या कंपन्यांच्या प्रमोटर्सना स्वतः शेअर बाजारात उलाढाल करायची असते** ते हा उपद्व्याप करतात. ज्या कंपन्यांना / प्रमोटर्सना काही पडलेली नसते ते नाही करत. उदा. लक्ष्मी मशीन वर्क्स नावाच्या कंपनीच्या शेअरचा भाव तीन हजार रुपयाच्या आसपास असतो. त्यांना काही पडलेली नाही मार्केट कॅपची. -- **अर्थात हेच एक कारण नाही

In reply to by आदूबाळ

ज्ञानव 11/03/2014 - 10:30
पटत नाही ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे टाटा पावर ११०० ला स्प्लिट झाल्या नंतर आजतागयात एखाद दोन वेळाच ११० जाऊन आलाय. फक्त लाभांश दर वर्षी वेळेत येतो.

माझ्या मुंबई शेअरबाजारात गुंतवणुकी नाहीत... पण जर असत्या तर मी स्टॉप लॉस ओर्डरी घालून गपचीप बसलो असतो!!!! :)

श्रीगुरुजी 07/03/2014 - 23:20
गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून असे दिसले आहे की ब्ल्यू चिप शेअर्समधील गुंतवणूक कायम फायदा देते. हा बहुतेकवेळा दीर्घकालीन फायदा असतो. टाटा मोटर्स, मारूती-सुझुकी, इन्फोसिस, टीसीएस, लार्सन अ‍ॅण्ड टूब्रो, हीरो होंडा, टाटा पॉवर इ. शेअर्स जेव्हा जेव्हा तुलनेने कमी भावात मिळतील तेव्हा तेव्हा शक्य तेवढे घेऊन ठेवावेत. या शेअर्समधील गुंतवणूक कधीही तोट्यात गेलेली नाही. बहुतेकवेळा या शेअर्समुळे भरपूर फायदा झालेला आहे. नारायण मूर्ती पुन्हा एकदा इन्फोसिसच्या अध्यक्षपदी असल्याने २०१४ किंवा २०१५ मध्ये बोनस शेअर मिळतील असे वाटते. यापूर्वी १९९९ मध्ये १:१, २००४ मध्ये १:४ (प्रत्येकी १ शेअरमागे ४ शेअर्स) आणि २००६ मध्ये १:१ बोनस मिळाला होता. पुन्हा एकदा बोनसची वेळ आलेली आहे.

In reply to by श्रीगुरुजी

खेडूत 08/03/2014 - 23:50
बराच सहमत! नेहेमी चांगल्याच कंपन्याचे शेअर्स पडत्या किमतीत घेतो. फायदा होतोच. शिवाय एकूण गुंतवणुकी पैकी म्युचुअल फंडात तीस ते चाळीस टक्के ठेवल्याने कधी मधी होणारे छोटे नुकसान भरून निघते. अर्थात हा माझां उत्पन्नाचा मुख्य व्यवसाय नसल्याने फायदा नऊ टक्के झाला का सोळा टक्के याची चिंता करत नाही. मुदत ठेवी पेक्षा जास्त असावा यावर मात्र कटाक्ष असतो! नारायण मूर्ती परतल्यामुळे बोनस ची वेळ आली आहे हे पटले नाही

सुधीर 08/03/2014 - 23:27
पेग रेशोसाठी वापरलेल्या, संभाव्य इपिएस ग्रोथ रेटच्या माहितीचा स्रोत मिळाला तर आभारी राहीन. मोतिलाल ओस्वालच्या गेल्याच्या गेल्या आठवड्याच्या "मार्केट इन नटशेल" या रिपोर्टमध्ये त्यांचं भाकीत १६.३% होतं, तर नमुराचं माझ्या मते १२%-१३% होतं (नक्की आठवत नाही). बीएसई वा एनएसईच्या साईटवर ही माहीती मिळाली नाही. अर्थात त्याच्या गृहीत धरण्याने पेग रेशो मध्ये बराच फरक पडेल असं मला वाटतं.

मदनबाण 11/03/2014 - 15:46
मी बॉटम फिशींग करतो इथे सांगितल्या प्रमाणे मी येस बॅंकवर लक्ष ठेवुन होतो. ३०४ ला एंट्री मारली आणि काल ३८४ ला बाहेर पडलो. ज्या मिपाकरांनी यावर त्यावेळी विचार आणि वाचन करुन निर्णय घेतला असता, त्यांना या काळात नक्कीच फायदा झाला असता. आत्ताचा येस बँक चा भाव :- ३७१.३०

In reply to by मदनबाण

श्रीगुरुजी 11/03/2014 - 22:04
येस बॅंकेत गेल्या ४-५ महिन्यात मीसुद्धा २९० ते ३३० च्या दरम्यान गुंतवणुक केलेली आहे. सरासरी भाव ३१७ मिळाला. अजून बाहेर पडलेलो नाही. ४०० च्या पुढे जाईल असा अंदाज आहे. मी बहुतेक वेळा २-३ वर्षांसाठी गुंतवणुक करतो. त्यामुळे थांबायची तयारी आहे.

रामदास 12/03/2014 - 11:21
बॉटम पिंचींग म्हणायचे असावे. हघ्यावेसान. http://www.flickr.com/photos/9439783@N05/13098948704/ हा चार्ट बघा. निफ्टीची तेजीला अडसर लागेल से वाटते का ?

ज्ञानव 12/03/2014 - 12:41
ह्या महिन्याचा क्लोज आला तर थोडे दिवस करेक्शन धरून ठेवेल. पण जर ह्या महिन्याचा क्लोज ५९३०च्या खाली आला तर.....? "द या दरवाजा तोड दो"

आज *श्री हनुमान जयंती*.. ह्या *'बुद्धीमतां वरिष्ठं'*चे मनोभावे स्मरण करुन आजचे 'निरुपण' सुरु करतो. ....रावणाच्या लंकेत प्रवेश करण्याकरिता सेतु निर्माण करण्याची कठीण समस्या सोडविण्याचा अभिनव मार्ग मारुतिरायांनी शोधुन काढला आणि *'जडशिळा ते सागरीं । नामें तरल्या निर्धारीं।।'* अशी अनुभुती येताच हर्षातिरेकाने स्वतः हनुमंतासह नल, नील, अंगद आणि समस्त वानरसेनेने प्रचंड भुभुःकार केला... वानरसेनेंतील अनेक वानर मोठ्मोठ्या शीळा उचलुन आणु लागले, हनुमंतांचे त्यावर *'श्रीराम'* असे लिहिणे, मग कोणीतरी ती शीळा सागरांत टाकणे, व ती तरली आहे हे पाहुन गगनभेदी जल्लोष करणे... हे पुढचा काही काळ क्षणोगणिक दिसणारे दृश्य होते.. काहीसे अलिप्त, दुर बसलेल्या प्रभु श्री रामचंद्रांची विचारमग्नता या हल्लकल्लोळाने भंगली, त्यांनी जवळ येवुन पाहिले आणि समोर चाललेला प्रकार पाहुन ते ही विस्मयचकित झाले. ईतके, की त्यांना रहावेना....त्यांनीही जवळील एक शिळा उचलली आणि अन्य वानरांसारखीच समुद्रार्पण केली. आणि कसले काय हो.... *शीळेने क्षणाभरातच सागराचा तळ गाठला*. प्रभुंनी आजुबाजुला पाहिले..सेतुबंधन धडाक्यांत चालुच होते. आपले खचितच काहीतरी चुकले या विचाराने श्रीरामप्रभुंनी आणखी एक प्रयत्न करायचे ठरवले, मात्र यावेळी त्यांनी हनुमंताच्या शेजारुनच शीळा सोडायचे ठरवले, प्रभु रामचंद्र स्वतः आपल्या कार्यांत सामील होत आहेत हे पाहुन अनेक उत्साही वानरे हातांतील काम बाजुला ठेवुन त्यांचे व हनुमंतांचे आजुबाजुला जमली..प्रभु रामचंद्रांना स्वतः हनुमंतांनी एक शीळा आणुन दिली,प्रभुंनी ती आपल्या करकमलांनी लाटांमध्ये सोडली.....आणि *ती तात्काळ बुडाली*. असे आणखी एक दोनदा झाले..एकदाही एकही पाषाण तरला नाही, सगळे सागरउदरांत लुप्त झाले.. तरुण वानर कंपनीचे ओरडणे हवेत विरले.. भ्रमित होवुन ते एका दुसऱ्याकडे पाहु लागले. हनुमंतराय मात्र गालतल्या गालांत हसतायत असे वाटत होते. शेवटी युवराज अंगदाने प्रश्नाला वाचा फोडत हनुमंतांना "...याचा अर्थ काय?? असे का होतंय??' असा प्रश्न विचारला.. हनुमंतराय उत्तरले *"असेच होणार*, त्यात आश्चर्य कसले?? ज्याला प्रभुंनी स्वतः *'सोडले'* आहे, त्याचे *'तरणे'* कसे काय शक्य आहे?? जो कोणीही साक्षात *प्रभुंपासुन अंतरला, त्याचे ललाटी केवळ बुडणेच* असु शकते"......... आणि सेतुबंधनाचे कार्य पुनः जोरांत सुरु झाले.. लहानपणी मी किर्तनांत ऐकलेल्या ह्या आख्यायिकेनंतर *हरिदासाची कथा मुळापदावर आणतो*... शेअरबाजारांत तेजीचे पुल मोठ्या दिमाखांत बांधले जात असतानाच गटांगळ्या खाणारे, वर्षांतील निच्चांकी भाव दाखविणारे शेअर्स आहेतच. आणि *तेजीचे नेतृत्व करणारे शेअर्स आता महाग झाले म्हणुन अशा 'गाळीव' शेअर्सचा विचार गुंतवणुक म्हणुन करणारे* काही गुंतवणुकदार ही आहेत. पण माझ्या अशा मित्रांनी जरुर लक्षांत ठेवावे की *साक्षात बाजाररुपी परमेश्वराने ज्यांना अव्हेरले आहे, नाकारले आहे ..*असे तेजीच्या चकमकाटांतही काळवंडलेले शेअर्स आपल्याला *'तारतील'* ही अपेक्षाच करणे चुक आहे'. *'स्वस्त ते सकस आणि फुकट ते पौष्टीक'* हा खाक्या निदान बाजारांत तरी चालत नाही..... बोला *'सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय. बजरंग बली की जय'* - *प्रसाद भागवत*

आज *श्री हनुमान जयंती*.. ह्या *'बुद्धीमतां वरिष्ठं'*चे मनोभावे स्मरण करुन आजचे 'निरुपण' सुरु करतो. ....रावणाच्या लंकेत प्रवेश करण्याकरिता सेतु निर्माण करण्याची कठीण समस्या सोडविण्याचा अभिनव मार्ग मारुतिरायांनी शोधुन काढला आणि *'जडशिळा ते सागरीं । नामें तरल्या निर्धारीं।।'* अशी अनुभुती येताच हर्षातिरेकाने स्वतः हनुमंतासह नल, नील, अंगद आणि समस्त वानरसेनेने प्रचंड भुभुःकार केला... वानरसेनेंतील अनेक वानर मोठ्मोठ्या शीळा उचलुन आणु लागले, हनुमंतांचे त्यावर *'श्रीराम'* असे लिहिणे, मग कोणीतरी ती शीळा सागरांत टाकणे, व ती तरली आहे हे पाहुन गगनभेदी जल्लोष करणे... हे पुढचा काही काळ क्षणोगणिक दिसणारे दृश्य होते.. काहीसे अलिप्त, दुर बसलेल्या प्रभु श्री रामचंद्रांची विचारमग्नता या हल्लकल्लोळाने भंगली, त्यांनी जवळ येवुन पाहिले आणि समोर चाललेला प्रकार पाहुन ते ही विस्मयचकित झाले. ईतके, की त्यांना रहावेना....त्यांनीही जवळील एक शिळा उचलली आणि अन्य वानरांसारखीच समुद्रार्पण केली. आणि कसले काय हो.... *शीळेने क्षणाभरातच सागराचा तळ गाठला*. प्रभुंनी आजुबाजुला पाहिले..सेतुबंधन धडाक्यांत चालुच होते. आपले खचितच काहीतरी चुकले या विचाराने श्रीरामप्रभुंनी आणखी एक प्रयत्न करायचे ठरवले, मात्र यावेळी त्यांनी हनुमंताच्या शेजारुनच शीळा सोडायचे ठरवले, प्रभु रामचंद्र स्वतः आपल्या कार्यांत सामील होत आहेत हे पाहुन अनेक उत्साही वानरे हातांतील काम बाजुला ठेवुन त्यांचे व हनुमंतांचे आजुबाजुला जमली..प्रभु रामचंद्रांना स्वतः हनुमंतांनी एक शीळा आणुन दिली,प्रभुंनी ती आपल्या करकमलांनी लाटांमध्ये सोडली.....आणि *ती तात्काळ बुडाली*. असे आणखी एक दोनदा झाले..एकदाही एकही पाषाण तरला नाही, सगळे सागरउदरांत लुप्त झाले.. तरुण वानर कंपनीचे ओरडणे हवेत विरले.. भ्रमित होवुन ते एका दुसऱ्याकडे पाहु लागले. हनुमंतराय मात्र गालतल्या गालांत हसतायत असे वाटत होते. शेवटी युवराज अंगदाने प्रश्नाला वाचा फोडत हनुमंतांना "...याचा अर्थ काय?? असे का होतंय??' असा प्रश्न विचारला.. हनुमंतराय उत्तरले *"असेच होणार*, त्यात आश्चर्य कसले?? ज्याला प्रभुंनी स्वतः *'सोडले'* आहे, त्याचे *'तरणे'* कसे काय शक्य आहे?? जो कोणीही साक्षात *प्रभुंपासुन अंतरला, त्याचे ललाटी केवळ बुडणेच* असु शकते"......... आणि सेतुबंधनाचे कार्य पुनः जोरांत सुरु झाले.. लहानपणी मी किर्तनांत ऐकलेल्या ह्या आख्यायिकेनंतर *हरिदासाची कथा मुळापदावर आणतो*... शेअरबाजारांत तेजीचे पुल मोठ्या दिमाखांत बांधले जात असतानाच गटांगळ्या खाणारे, वर्षांतील निच्चांकी भाव दाखविणारे शेअर्स आहेतच. आणि *तेजीचे नेतृत्व करणारे शेअर्स आता महाग झाले म्हणुन अशा 'गाळीव' शेअर्सचा विचार गुंतवणुक म्हणुन करणारे* काही गुंतवणुकदार ही आहेत. पण माझ्या अशा मित्रांनी जरुर लक्षांत ठेवावे की *साक्षात बाजाररुपी परमेश्वराने ज्यांना अव्हेरले आहे, नाकारले आहे ..*असे तेजीच्या चकमकाटांतही काळवंडलेले शेअर्स आपल्याला *'तारतील'* ही अपेक्षाच करणे चुक आहे'. *'स्वस्त ते सकस आणि फुकट ते पौष्टीक'* हा खाक्या निदान बाजारांत तरी चालत नाही..... बोला *'सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय. बजरंग बली की जय'* - *प्रसाद भागवत*

श्रीगुरुजी 11/04/2017 - 19:57
दुसर्‍या एका धाग्यावर जे सांगितले तेच इथे सांगतो. भांडवली बाजाराचे निर्देशांक खूपच फुगले आहेत. अनेक ब्लू चिप कंपन्यांचे समभाग त्यांच्या मागील आठवड्यातील उच्चांकी पातळीवर आहेत (उदा. स्टेट बँक, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, टाटा स्टील). टाटा स्टीलमध्ये जे अडकले होते त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. अशा परिस्थितीत ज्या समभागांचे भाव खूप वर गेले आहेत, ते जास्त मोह न करता विकून नफा खिशात घालावा. "जेव्हा सर्व जग समभाग खरेदी करत असतं तेव्हा मी विकत असतो आणि जेव्हा सर्व जग समभाग विकत असतं तेव्हा मी खरेदी करत असतो" हे गुंतवणूक सम्राट वॉरन बुफेचं वाक्य लक्षात ठेवावं.

आत्मशून्य 06/03/2014 - 19:43
गुंतवणुक म्हणुन न्हवे तर फायदा कामावण्यासाठी उतरायचे असेल तर सावध रहा. निवडणुक निकालाचा (सत्ता बदल न झाल्यास) विपरीत परिणाम बाजारावर अपेक्षित आहे.

In reply to by आत्मशून्य

ज्ञानव 06/03/2014 - 20:30
पदवीदानाबद्दल धन्यवाद..... कसय की गाडी चर्चगेट स्टेशनात आली की प्रवासी धडाधड उड्या मारून सीट पकडतात तेव्हा इंडिकेटरसुद्धा लागलेला नसतो. लोक चढतात (आधीच्या स्टेशनावरून आलेले उतरतात हि )मग ज्यांना गाडीत सीट मिळते ते आपले "तारे" तोडायला सुरू करतात कि "अरे ये अंधेरी होगा ७.५२ का गाडी इधर हि लगता है...(विश्लेषक जमात)" , खिडकीतले बाहेर उभे असलेल्यांना विचारतात "लगा क्या? (इंडिकेटर वर हि गाडी कुठे जाणार ते)(आतले गुंतवणूकदार आणि टीपवर जगणारी आणि "टीप" गळणारी जमात आणि बाहेरचे सावध ह्या नाही तर त्या फलाटावर धावण्याच्या तयारीतले.)आणि गाडी कुठे जाणार हे ठरवणारा कुठे तरी अंधारातून कळ फिरवतो जी इंडिकेटरवर झळकते आणि गाडीतले काही बरोबर भाकीत आले म्हणून आनंदात काही दुसर्याच्या सांगण्यावरून बसलो आणि पसतावलो म्हणून कावलेले आणि काही जे लगेच दुसरी गाडी दुसरे फलाट पकडण्यासाठी दरवाजा नुसता हातात धरून उभे असतात ते..... अशी काहीशी परिस्थिती आहे. बाकी चालू देत.....उत्तम लेख आहे. भागवत साहेबांना एक विनंती कि एखादा शेअर घेऊन त्याचे मुलभूत विश्लेषण करून (फंडामेंटल) त्याची निवड कशी करावी हे उदाहरण देऊन समजवावे.

In reply to by ज्ञानव

आत्मशून्य 06/03/2014 - 23:22
मला एखाद्या विषयात प्रत्यक्ष अनुभवाचे ज्ञान असणार्‍यांबाबत फार आदर आहे. तुमी त्यातलेच एक जेंव्हा मार्केटचा विषय येतो. असो, स्क्रिप्ट अ‍ॅनेलिसीस इज मस्ट. नो डाऊट. पण हा धागा मार्केट मोमेंटमवर जास्त फोकस करतो. जसे २१००० क्रॉस ६ वर्षापुर्वीच होणार होते. सॉरी क्रॉस न्हवे तो न्यु नॉर्मलही बनला असता (सपोर्ट लेवल) पण रिएलएस्टेट कर्जासंबंधी घॉटाळ्याने मार्केट मोमेंटम बदलला रिसेशन आले आणि तेरावा महिना म्हणजे सत्यमही बुडाले. थोडक्यात अगदी सामान्य ब्लुचीप होल्डर्सही काही (फार मोठ्या) काळापुरते लॉक झाले २१००० कुठे अन ७००० कुठे. थोडक्यात या मोमेंटमचा प्रभावापासुन कोणीच वाचु शकलेला नाही. हा धागा स्क्रिप्ट अ‍ॅनलेसीसपेक्शाही मोमेंटवर फोकस आहे. त्या अनुशंगाने एक चार आणे अजुन फेकता आले तर मला गरीबाला/सर्वांनाच अतिशय मदत होइल असे वाटते. आणि हो समजा(हे फार महत्वाचे) मी तुम्हाला "मुर्ख" म्हटल्याने(फक्त समजा, तसे म्हणत नाही हे पण समजा कारण हेही त्याहुन फार महत्वाचे) जर तुम्ही मुर्ख ठरणार नसाल तर तुम्हाला पदवीदान करुन मी ज्यांना नुकतच फोडलं, सॉरी सॉरी डास मारयला हत्तिचे बळ लावायचे नसते, तसे ते आपोआपच फुटले म्या नाय फोडलं बरं, त्यांकडे लक्ष देउ नका. (भले ते कितीही जवळचे दुरचे असोत) ही विनंती.

In reply to by आत्मशून्य

ज्ञानव 07/03/2014 - 09:10
मी सकारात्मकच घेतले आहे. बाकी जे फुटले ते आणि नाही फुटत तेही सगळ्यांन बरोबर आपणही एकत्र चालावे असा प्रयत्न आहे.
मला एखाद्या विषयात प्रत्यक्ष अनुभवाचे ज्ञान असणार्‍यांबाबत फार आदर आहे.
ह्या बद्दल धन्यवाद,पण मीही एक विद्यार्थीच आहे. साध्या सोप्या निरीक्षणाने "लक्ष्मीवर" लाईन मारण्याचे काम करत असतो कधी रुसते कधी हसते...असे काहीसे चालू आहे.

In reply to by ज्ञानव

उपाशी बोका 07/03/2014 - 09:21
उदाहरण तितकेसे बरोबर नाही. समजा तुम्हाला मुंबईहून दिल्लीला जायचे आहे. राजधानीचे तिकिट आहे २५०० रुपये आणि विमानाचे आहे ५००० रुपये. पण कधीकधी काय होते की विमानाचे तिकिट २००० रुपयांना मिळते, मग माझ्यासारखे लोक काय करतात, की ते लगेच तिकिट काढतात. कधी जर १००० रुपयांना मिळाले, तर एकाऐवजी ४-५ तिकिटे काढतात. फक्त तुमच्याकडे धीर हवा (patience), उद्याच दिल्लीला जायचे आहे ही घाई नको (temparament), सगळे जण दिल्लीला चालले आहेत म्हणून मला पण जायचे आहे, म्हणून मी पण जाणार असा विचार नको (herd mentality) आणि जेव्हा तिकिट खरोखर सेलमध्ये मिळते तेव्हा ते घ्यायला खिशात पैसे हवे (available cash to be deployed). स्टॉक मार्केटचे पण तसेच आहे. धाग्याला सविस्तर प्रतिसाद नंतर लिहितो.

In reply to by ज्ञानव

उपाशी बोका 07/03/2014 - 09:36
सारांश, विमान 'टेक ऑफ' करण्यास तयार आहे, तेंव्हा झट्पट शिरकाव करा आणि उड्डाणाचा आनंद घ्या, ---- मात्र सीट बेल्ट घट्ट बाधावयास आणि पॅराशुट बरोबर ठेवण्यास विसरु नका
आपण जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये शेअर घेतो, तेव्हा विमानाचे तिकिट घेत नाही, तर अख्ख्या विमान कंपनीचा थोडा हिस्सा विकत घेतो, असा विचार करून बघा. (we are part owners of the business). जर मी अंशतः मालक असेन, तर मला "खरेदी करताना" बाजारात मंदी असेल तरच जास्त आनंद होईल ना? पेट्रोल स्वस्त झाले, तर मी फ्युचर्स घेऊन माझ्या विमान कंपनीसाठी भविष्यातील इंधन स्वस्तात घेऊन ठेवीन. साउथवेस्ट एअरलाइन्सने असं करूनच, इतर कंपन्यांच्या तुलनेत अधिक फायदा मिळवला. (मुळात एअरलाइन से़क्टर हा फालतू आहे, पण इथे केवळ उदाहरण म्हणून मालकीबद्दल सांगत आहे).

संपत 06/03/2014 - 21:43
लेख खूप चांगला आहे. माझी स्वतःची एक पद्धत आहे. कितपत योग्य आहे ठाऊक नाही पण आतापर्यंत ३/३ वेळा ही पद्धत चालली आहे. एखाद्या मार खाणाऱ्या सेक्टरमधील १ किंवा २ नंबरच्या कंपनीमध्ये पैसे गुंतवायचे आणि वाट पहायची. सेक्टरला चांगले दिवस आले कि चांगले रिटर्न्स मिळतात.

In reply to by ज्ञानव

संपत 07/03/2014 - 01:10
सध्यातरी रिटर्न्स मिळत आहेत. योग्य / अयोग्य ठरवण्यासाठी रिटर्न्स व्यतिरिक्त काय मापदंड लावावेत? ह्या पद्धतीने गेले वर्षभर गुंतवतो आहे. ह्या पध्दतीतील धोक्यांबद्दल सांगितले तर बरे होईल. सेक्टर निवडताना मात्र मी काळजी घेतो.

In reply to by संपत

ज्ञानव 07/03/2014 - 11:03
मला योग्य वाटणारी पद्धत तुम्हाला अयोग्य ठरू शकते आणि तुम्हाला योग्य वाटणारी मला अयोग्य ठरू शकते. पण प्रत्येकाची पद्धतही असतेच आणि ती नसेल तर मार्केटमध्ये येणे तद्दन वेडेपणा आहे. तुमच्याकडे पद्धत आहे म्हणजे तुम्ही योग्य मार्गाने वाटचाल करत आहात तेव्हा लक्ष मार्केटकडे नका देऊ कारण त्यावर आपण कंट्रोल करू शकत नाही पण स्वतःच्या पद्धातीकडे १००% लक्ष्य द्या कारण त्याने तुम्हाला पैसे मिळतील. मला वाटते जी पद्धत तुम्ही वापरता आहात त्यावर अभ्यास करणे थांबवू नका. बरेचजण काय चुकले ते शोधतात मी काय बरोबर आले ते शोधून त्यावर सविस्तर विचार करा असा सल्ला देईन. कवी सुरेंद्र ह्यांच्या सौजन्याने अवांतर : हिंदू धर्मात सगळ्या चाव्या बाईकडे असतात. पैसे हवेत लक्ष्मीबाई - शिक्षणासाठी सरस्वतीबाई - शक्तीसाठी दुर्गाबाई (भागवत नाही) पुरुषांच्या हातात.....असो विषय तो नाही. लक्ष्मीबाईंच्या मागे जरा गर्दी जास्त आहे. आता त्यांना पटवण्याची पद्धत तुम्ही विकसित केलीत तर शेअर करा इथे.

सुबोध खरे 06/03/2014 - 23:32
शेअर बाजाराबाबत एक महत्त्वाचा सल्ला म्हणजे ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. म्हणजे कोणीही काहीही टीप दिली तरी त्या टिपचे विश्लेषण स्वतः करून ठरवा कि हा समभाग आपण घ्यायचा कि नाही. कारण people buy on tips and sell on news हे पैसे बुडण्याचे महत्त्वाचे कारण आहे असे वाचल्याचे आठवते

काळा पहाड 07/03/2014 - 00:48
माझ्या कडे सध्या काही पैसे जर पडून असतील (उदा: ६ - ७ लाख) तर कुठे गुंतवणे योग्य? १. लोन काढून फ्लॅट (उदा: १ बीएच्के=३५ लाख किंवा २ बिएच्के=५० लाख) २. शेअर्स ३. म्युच्युअल फंड ४. सोने. यातील कशावर १. परतावा जास्त मिळेल? २. जोखीम कमी असेल? तसेच संतुलीत गुंतवणूक साधारण पणे कशी असते?

In reply to by काळा पहाड

सुधीर 07/03/2014 - 17:19
लोन काढून फ्लॅट घेणे ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे. तरलता (लिक्विडीटी) जवळजवळ नाहीच (मूळ गुंतवणूकीच्या मानाने - भाड्याचे आणि डागडुजीचे पैसे वगळता. १००% सफेद पैसा असेल तर कर वजा जाता कमीत कमी किती परतावा यायला हवा याचा विचारही व्हावा) प्रॉपर्टी ही थोडीफार सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणूक आहे पण त्यात तरलतेच्या अभावामुळे गरजेपेक्षा जास्त गुंतवणूक नसावी. शेअर्स आणि म्युचवल फंड: दोन्ही इक्विटी अ‍ॅसेट क्लास मध्ये मोडतात. तरलता उत्तम आहे. म्युचवल फंड साठी बर्‍याच वेबसाईटस आहेत रेटींग देणार्‍या (व्हॅल्यू रिसर्च ऑनलाईन, मनीकंट्रोल इ.). डायरेक्ट एक्सपोजर टू शेअर्स मेक सेन्स जर तुमच्या कडे वेळ आहे आणि पोर्टफोलिअओ मॅनेंजमेंट आणि इक्विटी एनालिसिसच निदाद बेसिक ज्ञान असेल तर उत्तम. म्युचअल फंडातही एका फटक्यात पैसे ओतू नका. टप्याटप्याने ओता. सोनं (ईटीएफ): कमोडीटी क्लास. या वर्षी स्पेक्युलेशन्स आहे की, सोन चांगला परतावा देऊ शकेल. चायनाची सोन्याची डिमांड भारतापेक्षा वाढली आहे, आणि गोल्ड माईन कंपन्याच्या ताळेबंदात सहा-सात महिन्यापूर्वी बर्‍याप्रमाणात सुधारणा झाल्या आहेत असा एक रिपोर्ट सिकिंगअल्फा या वेब साईटवर वाचला होता. (दूवा शोधावा लेगेल, क्षमस्व. अर्थात त्या वेबसाईटवर अगदी उलटा निष्कर्ष काढलेलेही काही रिपोर्टस आहेत) कशावर परतावा जास्त मिळेल? हा खूपच कठीण प्रश्न आहे. सगळेच अंदाज असतात. कशावर जोखीम कमी असेल? हा प्रश्न कितीवेळासाठी गुंतवणूक करणार आहे यावर अवलंबून आहे. आजकाल "संतुलित गुंतवणूकीसाठी" लोकसत्ता मध्ये दर सोमवारी, काही चांगले लेख येत आहेत, ही एक चांगली बाब आहे. ते लेख अवश्य डोळ्यासमोरून घाला. बाकी लेखकाने म्हटल्याप्रमाणे, इक्विटी अ‍ॅसेट क्लास, लाँग टर्म गुंतवणुकीसाठी एव्हरी डे इज गुड डे, जर तुम्ही "नियमित आणि दीर्घकालीन" गुंतवणूक करणार असाल तर. (प्रतिसाद फटाफट लिहून खरडला आहे. क्षमस्व!)

“Nobody knows nothing” is a statement made by screenwriter William Goldman about the movie business. He meant that even after making movies for over 100 years, no one actually knows exactly how to make a successful movie. Sometimes sure things bomb. Sometimes long shots win big. हे स्टॉक मार्केट्ला पण लागू होते. तेव्हा कोणीही कितीही सांगितले की त्यांची गुंतवणूकीची पद्धत ही हमखास यश देणार तरी त्याकडे दुर्लक्ष करावे आणि कमी फी असलेल्या इंडेक्स म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करावी हे माझे मत आहे.

रामदास 07/03/2014 - 10:29
Some for the glories of this world; and some Sigh for the sensex 30k to come; Ah, take the cash and let the credit go, Nor heed the rumble of a distant drum

उपाशी बोका 07/03/2014 - 10:30
इथे मार्केट मोमेंटमबद्दल फार विचार किंवा थोडाफार उदोउदो होतोय, असं वाटतयं. तुम्ही बफेचं उदाहरण दिलं आहे म्हणून त्याच्याच शब्दात सांगायचं तर "You can't buy what is popular and do well."
कालच्या पेक्षा आज महाग आहे,--- केवळ हाच खरेदी न करण्याचा निकष कसा काय असु शकतो ?
हा निकष का नसावा? खरेदी करताना मला स्वस्तात माल मिळावा, हा विचार चुकीचा कसा काय ठरेल? कंपनी भविष्यात किती फायदा मिळवणार आहे, याचा "अंदाज" बांधून आणि तो भविष्यातील फायदा डिस्काउंट करून, कंपनीची आजची लायकी काय? ते ठरवणे आणि जर स्टॉक त्या लायकीपेक्षा स्वस्तात मिळत असेल तर खरेदी करणे, हा उपाय उत्तम आहे आणि अधिक अचूक व कमी जोखमीचा आहे. शेअर मार्केट खाली असताना खरेदी करण्याचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण रिस्क कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. ग्रॅहॅम आणि बफेच्या मतानुसार You leave yourself an enormous margin of safety.
सर्वात महत्वाचे म्हणजे शेअर बाजार म्हटले म्हणजे धोक्याची शक्यता असतेच असते, मग निर्देशांक कोठेही असो. केवळ तो खाली आला आहे का ? मग '--घ्या हात धुवुन' आणि शिखरावर असेल तर '--खरेदीचे बघायलाच नको', हा बाजाराविषयक गैरसमज दुर करता आला तर करणे, हाच या सार्‍या पुराणाचा एकमेव उद्देश आहे.
असहमत. बेंजामिन ग्रॅहॅमच्या संकल्पनेनुसार Mr. Market हा रोजच तुम्हाला शेअर्स विकायला किंवा तुमच्याकडचे शेअर्स विकत घ्यायला तयार असतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही बाजारात उलाढाल केलीच पाहिजे. The stock market is a no-called-strike game. You don't have to swing at everything--you can wait for your pitch. The problem when you're a money manager is that your fans keep yelling, "Swing, you bum!" (पुन्हा बफे) Never count on making a good sale. Have the purchase price be so attractive that even a mediocre sale gives good results.

In reply to by उपाशी बोका

ज्ञानव 07/03/2014 - 10:48
शेवटी बाजार हा एक माध्यम आहे. इथे पैसे हस्तांतरित होतात उत्पन्न नाही. पण अक्कल ज्याची त्यालाच "उत्पन्न" करावी लागते. सतत मार्केटला वर जाईल - खाली जाईल, जुगार आहे, बुडलो वगैरे दुषणे देणे किंवा अंदाज बांधणे हे करत बसणे योग्य नाही.
Mr. Market हा रोजच तुम्हाला शेअर्स विकायला किंवा तुमच्याकडचे शेअर्स विकत घ्यायला तयार असतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही बाजारात उलाढाल केलीच पाहिजे.
५०-१०० शेअर्सची उलाढाल?

In reply to by ज्ञानव

उपाशी बोका 08/03/2014 - 01:09
transaction या अर्थाने मी उलाढाल म्हणालो होतो. त्यासाठी ५०-१०० शेअर्सची पण गरज नाही, बर्कशायर हाथावेचा क्लास A चा केवळ १ (एक) शेअर पण पुरेसा आहे, ज्याची आजच्या बाजारभावाने किंमत आहे १ कोटी १२ लाख. तुमच्याकडे कुठल्याही कंपनीचे किती शेअर आहेत (३०-४० का १०००) आणि शेअरचा काय भाव आहे (५० रुपये का ५००० रुपये) यावर काही अवलंबून नसते. तुमची एकूण गुंतवणूक किती आणि ती काय परतावा देते, ते महत्वाचे आहे. म्हणून एखाद्या कंपनीचे स्टॉक स्प्लिट होणार अशी बातमी आली की बाजारात आनंदी वातावरण तयार होते, त्याची मला गंमत वाटते. आपल्याला १००० रुपयाच्या १ नोटेऐवजी १०० रुपयाच्या १० नोटा किंवा ५० रुपयाच्या २० नोटा मिळतात, इतकाच काय तो फरक. लोकांना सायकॉलॉजीकली बरे वाटते की माझ्याकडे १ ऐवजी २० नोटा (शेअर्स) आहेत. थोडे वैयक्तिकः मी ठराविक मुद्दल किंमतीत येतील तेव्हडे शेअर्स घेतो (मग त्यात २५ मिळाले काय किंवा २००० मिळाले काय). त्यामुळे होते काय, भाव वाढला की हळहळ होत नाही की मी अजून का नाही घेतले, पण भाव कमी झाला तर दु:ख पण होत नाही. Behavioral economics खूप इंटरेस्टिंग आहे.

In reply to by उपाशी बोका

ज्ञानव 08/03/2014 - 10:53
फारच गांभीर्याने घेतलात राव. मला मोठे मोठे शब्द कधी कधी गमतीशीर वाटतात म्हणजेच जे तुम्ही स्प्लिटचे उदाहरण दिले आहे तसे काहीसे. माझे ही थोडे वैयक्तिक : मी बेसिकली ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट ह्यांची सांगड घालून युनिट्स वाढवत ठेवतो म्हणजे डीमेटला जेव्हढे शेअर्स गोळा होतात तो सगळा माझा नफाच असतो अगदी भाव एक रुपया झाला तरीसुद्धा. बाजारातील खेळते भांडवल हे माझे ट्रेडिंगसाठी वापरले जाणारे भांडवल असते बाकी जगात स्वस्त महाग बरेच काही आहे पण "लक्ष्मिबाइ" नाही म्हणतात आणि "सरस्वतीबाई" गोंधळात टाकतात.

In reply to by उपाशी बोका

आदूबाळ 10/03/2014 - 23:46
कंपनीचे स्टॉक स्प्लिट होणार अशी बातमी आली की बाजारात आनंदी वातावरण तयार होते
शेअर स्प्लिटस, बोनस शेअर्स मागची संकल्पना "मार्केट कॅपिटलायजेशन" वाढवणे असते. (अनलॉकिंग द मार्केट कॅप) समजा रु१०० च्या वडील-शेअरचं सबडिव्हिजन/स्प्लिट केलं १० बाळ-शेअर्समध्ये, तर प्रत्येक बाळ-शेअरची किंमत रु१० पेक्षा जास्त व्हावी अशी कंपनीची (आणि गुंतवणूकदाराची) अपेक्षा असते. समजा प्रति बाळ-शेअर भाव झाला रु११, तर १० बाळ-शेअर्सची किंमत झाली रु.११०. याच बाळ-शेअर्सने बनलेल्या वडील-शेअरची पूर्वी किंमत होती रु१००. म्हणजे रु१० चं मार्केट कॅप (पर्यायाने कंपनीची व्हॅल्यू पर्यायाने गुंतवणूकदाराची श्रीमंती) तेवढ्या रकमेने वाढली. ज्या कंपन्यांच्या प्रमोटर्सना स्वतः शेअर बाजारात उलाढाल करायची असते** ते हा उपद्व्याप करतात. ज्या कंपन्यांना / प्रमोटर्सना काही पडलेली नसते ते नाही करत. उदा. लक्ष्मी मशीन वर्क्स नावाच्या कंपनीच्या शेअरचा भाव तीन हजार रुपयाच्या आसपास असतो. त्यांना काही पडलेली नाही मार्केट कॅपची. -- **अर्थात हेच एक कारण नाही

In reply to by आदूबाळ

ज्ञानव 11/03/2014 - 10:30
पटत नाही ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे टाटा पावर ११०० ला स्प्लिट झाल्या नंतर आजतागयात एखाद दोन वेळाच ११० जाऊन आलाय. फक्त लाभांश दर वर्षी वेळेत येतो.

माझ्या मुंबई शेअरबाजारात गुंतवणुकी नाहीत... पण जर असत्या तर मी स्टॉप लॉस ओर्डरी घालून गपचीप बसलो असतो!!!! :)

श्रीगुरुजी 07/03/2014 - 23:20
गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून असे दिसले आहे की ब्ल्यू चिप शेअर्समधील गुंतवणूक कायम फायदा देते. हा बहुतेकवेळा दीर्घकालीन फायदा असतो. टाटा मोटर्स, मारूती-सुझुकी, इन्फोसिस, टीसीएस, लार्सन अ‍ॅण्ड टूब्रो, हीरो होंडा, टाटा पॉवर इ. शेअर्स जेव्हा जेव्हा तुलनेने कमी भावात मिळतील तेव्हा तेव्हा शक्य तेवढे घेऊन ठेवावेत. या शेअर्समधील गुंतवणूक कधीही तोट्यात गेलेली नाही. बहुतेकवेळा या शेअर्समुळे भरपूर फायदा झालेला आहे. नारायण मूर्ती पुन्हा एकदा इन्फोसिसच्या अध्यक्षपदी असल्याने २०१४ किंवा २०१५ मध्ये बोनस शेअर मिळतील असे वाटते. यापूर्वी १९९९ मध्ये १:१, २००४ मध्ये १:४ (प्रत्येकी १ शेअरमागे ४ शेअर्स) आणि २००६ मध्ये १:१ बोनस मिळाला होता. पुन्हा एकदा बोनसची वेळ आलेली आहे.

In reply to by श्रीगुरुजी

खेडूत 08/03/2014 - 23:50
बराच सहमत! नेहेमी चांगल्याच कंपन्याचे शेअर्स पडत्या किमतीत घेतो. फायदा होतोच. शिवाय एकूण गुंतवणुकी पैकी म्युचुअल फंडात तीस ते चाळीस टक्के ठेवल्याने कधी मधी होणारे छोटे नुकसान भरून निघते. अर्थात हा माझां उत्पन्नाचा मुख्य व्यवसाय नसल्याने फायदा नऊ टक्के झाला का सोळा टक्के याची चिंता करत नाही. मुदत ठेवी पेक्षा जास्त असावा यावर मात्र कटाक्ष असतो! नारायण मूर्ती परतल्यामुळे बोनस ची वेळ आली आहे हे पटले नाही

सुधीर 08/03/2014 - 23:27
पेग रेशोसाठी वापरलेल्या, संभाव्य इपिएस ग्रोथ रेटच्या माहितीचा स्रोत मिळाला तर आभारी राहीन. मोतिलाल ओस्वालच्या गेल्याच्या गेल्या आठवड्याच्या "मार्केट इन नटशेल" या रिपोर्टमध्ये त्यांचं भाकीत १६.३% होतं, तर नमुराचं माझ्या मते १२%-१३% होतं (नक्की आठवत नाही). बीएसई वा एनएसईच्या साईटवर ही माहीती मिळाली नाही. अर्थात त्याच्या गृहीत धरण्याने पेग रेशो मध्ये बराच फरक पडेल असं मला वाटतं.

मदनबाण 11/03/2014 - 15:46
मी बॉटम फिशींग करतो इथे सांगितल्या प्रमाणे मी येस बॅंकवर लक्ष ठेवुन होतो. ३०४ ला एंट्री मारली आणि काल ३८४ ला बाहेर पडलो. ज्या मिपाकरांनी यावर त्यावेळी विचार आणि वाचन करुन निर्णय घेतला असता, त्यांना या काळात नक्कीच फायदा झाला असता. आत्ताचा येस बँक चा भाव :- ३७१.३०

In reply to by मदनबाण

श्रीगुरुजी 11/03/2014 - 22:04
येस बॅंकेत गेल्या ४-५ महिन्यात मीसुद्धा २९० ते ३३० च्या दरम्यान गुंतवणुक केलेली आहे. सरासरी भाव ३१७ मिळाला. अजून बाहेर पडलेलो नाही. ४०० च्या पुढे जाईल असा अंदाज आहे. मी बहुतेक वेळा २-३ वर्षांसाठी गुंतवणुक करतो. त्यामुळे थांबायची तयारी आहे.

रामदास 12/03/2014 - 11:21
बॉटम पिंचींग म्हणायचे असावे. हघ्यावेसान. http://www.flickr.com/photos/9439783@N05/13098948704/ हा चार्ट बघा. निफ्टीची तेजीला अडसर लागेल से वाटते का ?

ज्ञानव 12/03/2014 - 12:41
ह्या महिन्याचा क्लोज आला तर थोडे दिवस करेक्शन धरून ठेवेल. पण जर ह्या महिन्याचा क्लोज ५९३०च्या खाली आला तर.....? "द या दरवाजा तोड दो"

आज *श्री हनुमान जयंती*.. ह्या *'बुद्धीमतां वरिष्ठं'*चे मनोभावे स्मरण करुन आजचे 'निरुपण' सुरु करतो. ....रावणाच्या लंकेत प्रवेश करण्याकरिता सेतु निर्माण करण्याची कठीण समस्या सोडविण्याचा अभिनव मार्ग मारुतिरायांनी शोधुन काढला आणि *'जडशिळा ते सागरीं । नामें तरल्या निर्धारीं।।'* अशी अनुभुती येताच हर्षातिरेकाने स्वतः हनुमंतासह नल, नील, अंगद आणि समस्त वानरसेनेने प्रचंड भुभुःकार केला... वानरसेनेंतील अनेक वानर मोठ्मोठ्या शीळा उचलुन आणु लागले, हनुमंतांचे त्यावर *'श्रीराम'* असे लिहिणे, मग कोणीतरी ती शीळा सागरांत टाकणे, व ती तरली आहे हे पाहुन गगनभेदी जल्लोष करणे... हे पुढचा काही काळ क्षणोगणिक दिसणारे दृश्य होते.. काहीसे अलिप्त, दुर बसलेल्या प्रभु श्री रामचंद्रांची विचारमग्नता या हल्लकल्लोळाने भंगली, त्यांनी जवळ येवुन पाहिले आणि समोर चाललेला प्रकार पाहुन ते ही विस्मयचकित झाले. ईतके, की त्यांना रहावेना....त्यांनीही जवळील एक शिळा उचलली आणि अन्य वानरांसारखीच समुद्रार्पण केली. आणि कसले काय हो.... *शीळेने क्षणाभरातच सागराचा तळ गाठला*. प्रभुंनी आजुबाजुला पाहिले..सेतुबंधन धडाक्यांत चालुच होते. आपले खचितच काहीतरी चुकले या विचाराने श्रीरामप्रभुंनी आणखी एक प्रयत्न करायचे ठरवले, मात्र यावेळी त्यांनी हनुमंताच्या शेजारुनच शीळा सोडायचे ठरवले, प्रभु रामचंद्र स्वतः आपल्या कार्यांत सामील होत आहेत हे पाहुन अनेक उत्साही वानरे हातांतील काम बाजुला ठेवुन त्यांचे व हनुमंतांचे आजुबाजुला जमली..प्रभु रामचंद्रांना स्वतः हनुमंतांनी एक शीळा आणुन दिली,प्रभुंनी ती आपल्या करकमलांनी लाटांमध्ये सोडली.....आणि *ती तात्काळ बुडाली*. असे आणखी एक दोनदा झाले..एकदाही एकही पाषाण तरला नाही, सगळे सागरउदरांत लुप्त झाले.. तरुण वानर कंपनीचे ओरडणे हवेत विरले.. भ्रमित होवुन ते एका दुसऱ्याकडे पाहु लागले. हनुमंतराय मात्र गालतल्या गालांत हसतायत असे वाटत होते. शेवटी युवराज अंगदाने प्रश्नाला वाचा फोडत हनुमंतांना "...याचा अर्थ काय?? असे का होतंय??' असा प्रश्न विचारला.. हनुमंतराय उत्तरले *"असेच होणार*, त्यात आश्चर्य कसले?? ज्याला प्रभुंनी स्वतः *'सोडले'* आहे, त्याचे *'तरणे'* कसे काय शक्य आहे?? जो कोणीही साक्षात *प्रभुंपासुन अंतरला, त्याचे ललाटी केवळ बुडणेच* असु शकते"......... आणि सेतुबंधनाचे कार्य पुनः जोरांत सुरु झाले.. लहानपणी मी किर्तनांत ऐकलेल्या ह्या आख्यायिकेनंतर *हरिदासाची कथा मुळापदावर आणतो*... शेअरबाजारांत तेजीचे पुल मोठ्या दिमाखांत बांधले जात असतानाच गटांगळ्या खाणारे, वर्षांतील निच्चांकी भाव दाखविणारे शेअर्स आहेतच. आणि *तेजीचे नेतृत्व करणारे शेअर्स आता महाग झाले म्हणुन अशा 'गाळीव' शेअर्सचा विचार गुंतवणुक म्हणुन करणारे* काही गुंतवणुकदार ही आहेत. पण माझ्या अशा मित्रांनी जरुर लक्षांत ठेवावे की *साक्षात बाजाररुपी परमेश्वराने ज्यांना अव्हेरले आहे, नाकारले आहे ..*असे तेजीच्या चकमकाटांतही काळवंडलेले शेअर्स आपल्याला *'तारतील'* ही अपेक्षाच करणे चुक आहे'. *'स्वस्त ते सकस आणि फुकट ते पौष्टीक'* हा खाक्या निदान बाजारांत तरी चालत नाही..... बोला *'सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय. बजरंग बली की जय'* - *प्रसाद भागवत*

आज *श्री हनुमान जयंती*.. ह्या *'बुद्धीमतां वरिष्ठं'*चे मनोभावे स्मरण करुन आजचे 'निरुपण' सुरु करतो. ....रावणाच्या लंकेत प्रवेश करण्याकरिता सेतु निर्माण करण्याची कठीण समस्या सोडविण्याचा अभिनव मार्ग मारुतिरायांनी शोधुन काढला आणि *'जडशिळा ते सागरीं । नामें तरल्या निर्धारीं।।'* अशी अनुभुती येताच हर्षातिरेकाने स्वतः हनुमंतासह नल, नील, अंगद आणि समस्त वानरसेनेने प्रचंड भुभुःकार केला... वानरसेनेंतील अनेक वानर मोठ्मोठ्या शीळा उचलुन आणु लागले, हनुमंतांचे त्यावर *'श्रीराम'* असे लिहिणे, मग कोणीतरी ती शीळा सागरांत टाकणे, व ती तरली आहे हे पाहुन गगनभेदी जल्लोष करणे... हे पुढचा काही काळ क्षणोगणिक दिसणारे दृश्य होते.. काहीसे अलिप्त, दुर बसलेल्या प्रभु श्री रामचंद्रांची विचारमग्नता या हल्लकल्लोळाने भंगली, त्यांनी जवळ येवुन पाहिले आणि समोर चाललेला प्रकार पाहुन ते ही विस्मयचकित झाले. ईतके, की त्यांना रहावेना....त्यांनीही जवळील एक शिळा उचलली आणि अन्य वानरांसारखीच समुद्रार्पण केली. आणि कसले काय हो.... *शीळेने क्षणाभरातच सागराचा तळ गाठला*. प्रभुंनी आजुबाजुला पाहिले..सेतुबंधन धडाक्यांत चालुच होते. आपले खचितच काहीतरी चुकले या विचाराने श्रीरामप्रभुंनी आणखी एक प्रयत्न करायचे ठरवले, मात्र यावेळी त्यांनी हनुमंताच्या शेजारुनच शीळा सोडायचे ठरवले, प्रभु रामचंद्र स्वतः आपल्या कार्यांत सामील होत आहेत हे पाहुन अनेक उत्साही वानरे हातांतील काम बाजुला ठेवुन त्यांचे व हनुमंतांचे आजुबाजुला जमली..प्रभु रामचंद्रांना स्वतः हनुमंतांनी एक शीळा आणुन दिली,प्रभुंनी ती आपल्या करकमलांनी लाटांमध्ये सोडली.....आणि *ती तात्काळ बुडाली*. असे आणखी एक दोनदा झाले..एकदाही एकही पाषाण तरला नाही, सगळे सागरउदरांत लुप्त झाले.. तरुण वानर कंपनीचे ओरडणे हवेत विरले.. भ्रमित होवुन ते एका दुसऱ्याकडे पाहु लागले. हनुमंतराय मात्र गालतल्या गालांत हसतायत असे वाटत होते. शेवटी युवराज अंगदाने प्रश्नाला वाचा फोडत हनुमंतांना "...याचा अर्थ काय?? असे का होतंय??' असा प्रश्न विचारला.. हनुमंतराय उत्तरले *"असेच होणार*, त्यात आश्चर्य कसले?? ज्याला प्रभुंनी स्वतः *'सोडले'* आहे, त्याचे *'तरणे'* कसे काय शक्य आहे?? जो कोणीही साक्षात *प्रभुंपासुन अंतरला, त्याचे ललाटी केवळ बुडणेच* असु शकते"......... आणि सेतुबंधनाचे कार्य पुनः जोरांत सुरु झाले.. लहानपणी मी किर्तनांत ऐकलेल्या ह्या आख्यायिकेनंतर *हरिदासाची कथा मुळापदावर आणतो*... शेअरबाजारांत तेजीचे पुल मोठ्या दिमाखांत बांधले जात असतानाच गटांगळ्या खाणारे, वर्षांतील निच्चांकी भाव दाखविणारे शेअर्स आहेतच. आणि *तेजीचे नेतृत्व करणारे शेअर्स आता महाग झाले म्हणुन अशा 'गाळीव' शेअर्सचा विचार गुंतवणुक म्हणुन करणारे* काही गुंतवणुकदार ही आहेत. पण माझ्या अशा मित्रांनी जरुर लक्षांत ठेवावे की *साक्षात बाजाररुपी परमेश्वराने ज्यांना अव्हेरले आहे, नाकारले आहे ..*असे तेजीच्या चकमकाटांतही काळवंडलेले शेअर्स आपल्याला *'तारतील'* ही अपेक्षाच करणे चुक आहे'. *'स्वस्त ते सकस आणि फुकट ते पौष्टीक'* हा खाक्या निदान बाजारांत तरी चालत नाही..... बोला *'सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय. बजरंग बली की जय'* - *प्रसाद भागवत*

श्रीगुरुजी 11/04/2017 - 19:57
दुसर्‍या एका धाग्यावर जे सांगितले तेच इथे सांगतो. भांडवली बाजाराचे निर्देशांक खूपच फुगले आहेत. अनेक ब्लू चिप कंपन्यांचे समभाग त्यांच्या मागील आठवड्यातील उच्चांकी पातळीवर आहेत (उदा. स्टेट बँक, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, टाटा स्टील). टाटा स्टीलमध्ये जे अडकले होते त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. अशा परिस्थितीत ज्या समभागांचे भाव खूप वर गेले आहेत, ते जास्त मोह न करता विकून नफा खिशात घालावा. "जेव्हा सर्व जग समभाग खरेदी करत असतं तेव्हा मी विकत असतो आणि जेव्हा सर्व जग समभाग विकत असतं तेव्हा मी खरेदी करत असतो" हे गुंतवणूक सम्राट वॉरन बुफेचं वाक्य लक्षात ठेवावं.
मुंबई, फेब्रुवारी १९९२,--- तो स्व. हर्षद भाईंचा जमाना होता, संध्याकाळी उशीरा ICWAI च्या अभ्यासिकेतुन बाहेर पडताना शेअर बाजाराच्या ईमारती जवळ फटाक्यांचे बरेच आवाज ऐकले. पुढे ट्रेन मध्ये कळले की सादर झालेल्या अनुकुल अर्थसंकल्पामुळे 'सेन्सेक्सने' म्हणे पहिल्यांदाच 3,000 अंकाची पातळी गाठली होती. जिकडे तिकडे बाजारातील तेजीचच चर्चा होती. "काय जोशी साहेब, आता पुढे काय वाटते?? अहो, रिटायरमेंटसाठी म्हणुन घेतले होते ACC चे शेअर्स, पण वर्षभरातच दामदुप्पट झाले की ---" एक यशस्वी गुंतवणुकदार त्यांच्या दुसर्‍या, तितक्याच यशस्वी, मित्रास विचारत होते.

शिक्षा

आतिवास ·

आयुर्हित 06/03/2014 - 16:29
ज्यांच्यावर दुसऱ्यांना घडवायची जबाबदारी आहे, त्यांनी शिक्षा दिली तर त्यात वावगे काय? गुरु आणि शासक यांना हा अधिकार नैसर्गिकरित्या प्राप्त होतो. आणि ते सुद्धा देतांना मनातून हळहळतात, शेवटी ती सुद्धा माणसेच असतात. बाकी लेखन खूप छान मजेशीर झाले आहे. "आन्जे"चे लहानपण हुबेहूब समोर आले.

In reply to by आयुर्हित

आतिवास 07/03/2014 - 09:22
'शिक्षा', 'शिक्षा देण्याचा अधिकार' यांसारख्या तुम्ही व्यक्त केलेल्या मुद्द्यांवर पुष्कळ काही बोलता येईल. पण इथं ते अवांतर होईल कदाचित ... म्हणजे मी लिहिणं अवांतर होईल. पण विषय महत्त्वाचा आहे, पुढे कधीतरी ...

In reply to by आदूबाळ

आतिवास 10/03/2014 - 09:47
सगळ्या आन्जी-कथांचं पुस्तक काढा. फार महत्त्वाकांक्षी कल्पना आहे! बघू, आन्जीत किती जीव आहे त्यावर अवलंबून आहे ते! तुमच्या प्रोत्साहनपर प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

आत्मशून्य 06/03/2014 - 23:43
म्या चालली बायेर. तिकडं चिऊतै, खारुतै, मौ, मोत्या असतेत. पण गुर्जी म्हन्ले, “आन्जे, माझ्यासमोर, वर्गात.”
क्लास.

स्पंदना 07/03/2014 - 07:18
आंजी खोट नाही बोलायची. उगा शिक्षा दिली मास्तरांनी. खवट कुठचे!! मास्तर झाल म्हणजे अगदी अमेरिका समजतेत स्वत्;ला. अतिवास ताई मस्त.

आतिवास ताई, तुमची स्वतःचीच ही एक वेगळीच शैली तुम्ही निर्माण केली आहे. तुम्ही ह्या शैलीवर बिनदिक्कतपणे स्वामित्व हक्क सांगु शकता. ह्या कथेत आधीच्या कथेत जो नेहेमीचा पंच असायचा तो काही दिसला नाही. अर्थात तसा तो प्रत्येक कथेत असावाच असाही काही हट्ट नाही.मी फक्त एक निरिक्षण नोंदवले.आन्जीच्या नजरेतुन आजुबाजुला नेहेमीच्या घटनांना पाहणे हे एकाच वेळी मनोरंजक व विचार करायला लावणारे असे आहे.

In reply to by कानडाऊ योगेशु

आतिवास 10/03/2014 - 09:52
तुमचं निरीक्षण मोकळेपणाने सांगितलंत; त्याबद्दल आभार. बाकी शैलीच्या हक्काबद्दल - ही आजुबाजूच्या वातावरणातून 'उचललेली' शैली आहे - आणि ती मिश्र शैली आहे!

पैसा 07/03/2014 - 23:21
मोत्या कंदीबी सगळ्यांपेक्षा लै चांगला! त्येला फकस्त मायाच करता येत्ये!

बॅटमॅन 10/03/2014 - 11:42
ही कथाही आवडली! मौ चा उल्लेख वाचून कालच घरात २-३ तास अडकून पडलेल्या एका बोकोबांची आठवण झाली. मस्त गबदुल होता. तो सुटल्यावर अखेरीस जीव भांड्यात पडला.

आयुर्हित 06/03/2014 - 16:29
ज्यांच्यावर दुसऱ्यांना घडवायची जबाबदारी आहे, त्यांनी शिक्षा दिली तर त्यात वावगे काय? गुरु आणि शासक यांना हा अधिकार नैसर्गिकरित्या प्राप्त होतो. आणि ते सुद्धा देतांना मनातून हळहळतात, शेवटी ती सुद्धा माणसेच असतात. बाकी लेखन खूप छान मजेशीर झाले आहे. "आन्जे"चे लहानपण हुबेहूब समोर आले.

In reply to by आयुर्हित

आतिवास 07/03/2014 - 09:22
'शिक्षा', 'शिक्षा देण्याचा अधिकार' यांसारख्या तुम्ही व्यक्त केलेल्या मुद्द्यांवर पुष्कळ काही बोलता येईल. पण इथं ते अवांतर होईल कदाचित ... म्हणजे मी लिहिणं अवांतर होईल. पण विषय महत्त्वाचा आहे, पुढे कधीतरी ...

In reply to by आदूबाळ

आतिवास 10/03/2014 - 09:47
सगळ्या आन्जी-कथांचं पुस्तक काढा. फार महत्त्वाकांक्षी कल्पना आहे! बघू, आन्जीत किती जीव आहे त्यावर अवलंबून आहे ते! तुमच्या प्रोत्साहनपर प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

आत्मशून्य 06/03/2014 - 23:43
म्या चालली बायेर. तिकडं चिऊतै, खारुतै, मौ, मोत्या असतेत. पण गुर्जी म्हन्ले, “आन्जे, माझ्यासमोर, वर्गात.”
क्लास.

स्पंदना 07/03/2014 - 07:18
आंजी खोट नाही बोलायची. उगा शिक्षा दिली मास्तरांनी. खवट कुठचे!! मास्तर झाल म्हणजे अगदी अमेरिका समजतेत स्वत्;ला. अतिवास ताई मस्त.

आतिवास ताई, तुमची स्वतःचीच ही एक वेगळीच शैली तुम्ही निर्माण केली आहे. तुम्ही ह्या शैलीवर बिनदिक्कतपणे स्वामित्व हक्क सांगु शकता. ह्या कथेत आधीच्या कथेत जो नेहेमीचा पंच असायचा तो काही दिसला नाही. अर्थात तसा तो प्रत्येक कथेत असावाच असाही काही हट्ट नाही.मी फक्त एक निरिक्षण नोंदवले.आन्जीच्या नजरेतुन आजुबाजुला नेहेमीच्या घटनांना पाहणे हे एकाच वेळी मनोरंजक व विचार करायला लावणारे असे आहे.

In reply to by कानडाऊ योगेशु

आतिवास 10/03/2014 - 09:52
तुमचं निरीक्षण मोकळेपणाने सांगितलंत; त्याबद्दल आभार. बाकी शैलीच्या हक्काबद्दल - ही आजुबाजूच्या वातावरणातून 'उचललेली' शैली आहे - आणि ती मिश्र शैली आहे!

पैसा 07/03/2014 - 23:21
मोत्या कंदीबी सगळ्यांपेक्षा लै चांगला! त्येला फकस्त मायाच करता येत्ये!

बॅटमॅन 10/03/2014 - 11:42
ही कथाही आवडली! मौ चा उल्लेख वाचून कालच घरात २-३ तास अडकून पडलेल्या एका बोकोबांची आठवण झाली. मस्त गबदुल होता. तो सुटल्यावर अखेरीस जीव भांड्यात पडला.
म्या लिवत व्हते. आईशप्पत. तरीबी गुर्जी म्हन्ले, “आन्जे, शिक्षा तुला. आंगठे धर. ” म्या चालली बायेर. तिकडं चिऊतै, खारुतै, मौ, मोत्या असतेत. पण गुर्जी म्हन्ले, “आन्जे, माझ्यासमोर, वर्गात.” आदी हाताचेच अंगठे पकाडले. समदी हसाया लागली. गुर्जीनी डोळे वटारल्यावर पायाचे. गुर्जींच ध्यान नाय बगून हळूच भितीला टेकले. पोरास्नी जीब काडून दावली. पाठ खाजिवली. नखं खाल्ली. केसं मागे सारली. पैजण काडलं; बशिवलं. पाय दुखायले. येक उचलला. मंग तो टेकवून दुसरा. डोळे पुसले. मान वाकडी करून बायेर पायलं. रस्त्यावर मोत्या बसला व्हता.

जनुका रेषा - एक स्वैर प्रकट चिंतन

माहितगार ·

स्पंदना 06/03/2014 - 12:44
का जाणे. पण हल्ली हेच प्रश्न मलाही पडताहेत. उगा जुंपलेल्या बैला सारख जू ओढताना दिसतात काहीजण. काय हरकत आहे एखादा श्वास मोकळा घ्यायला? का अडवतो आपण त्यांना? आपण जरी नाही अडवल, तरी समाजात रहायच म्हणुन ते स्वत्;च अडकत जाताहेत. आणखी एक-दोन पिढ्या खर्ची पडतील अस वाटतय. पण होइल हा बदलही होइल.

In reply to by स्पंदना

माहितगार 06/03/2014 - 16:50
समाजात रहायच म्हणुन
मानवी समाज आत्मपरिक्षण आणि तर्कसुसंगत विचार करू शकेल ? सध्या केवल शुभेच्छा व्यक्त करू शकतो. एनीवे या निमीत्ताने आमच्या मनाचा खुलेपणा (मोकळेपणा/ओपन माईंडेडनेस) कसा जोपासावा ? धाग्याची जराशी हि जाहीरात ओळ. आणि प्रतिसादा करीता धन्यवाद

In reply to by कवितानागेश

माहितगार 06/03/2014 - 17:07
वैचारिक म्युटेशन? हम्म... विचार करतो आहे.आपणास 'वैचारिक म्युटेशन?' मध्ये काय काय अभिप्रेत आहे याची कल्पना नाही. माझ्या लेखन/चिंतन भूमिके मागे अंशतः; नरहर कुरुंदकरांनी एका लेखात स्वातंत्र्य जन्म सिद्ध असत का की संस्कृती सिद्ध असत असा प्रश्न उपस्थित केला होता तो होता. मनाचा खुलेपणा वास्तवात येऊ शकतो का मृगजळच राहतो; ते व्यक्ती कुंटूंब आणि समाज यावर कालानुरूप अवलंबून असत; मनाचा खुलेपणा जपणार्‍या काही टक्के व्यक्ती सर्वकालीन सर्व समाजात असतातच पण ती टक्केवारी काय आणि समाज आणि संस्कृतीच्या त्या त्या वेळच्या स्थितीवर ठरत ? 'वैचारिक म्युटेशन?' आपोआप होत का साधता येत ? संस्कृतीस घडवण्याचा प्रत्येकजण आपापल्या परीने योगदान करत असतो ते आपण आपल्या परीने सकारात्मक करायच एवढच. आपल्या प्रतिसादा करीता धन्यवाद

आत्मशून्य 06/03/2014 - 13:06
अगदी जन्मापासुन मृत्युपर्यंत प्रत्येक क्षणी आपली इछ्चा असो वा नसो सातत्याने एक अप्रत्यक्ष दबाव कार्यन्वीत असतो. जो दर वेळी दोन ऑप्शनपैकी एक निवडावाच लागेल अशी सक्ती करत असतो. ऑप्शन ए का बी.. ?. देर इज नो ऑप्शन सी. आणी नेहमी समोरील पर्यांयांपैकी एक हमखास निवडावाच लागतो... ज्याची परीणती अजुन पुढे दोन नवीन पर्याय सामोरे येण्यात होते... श्वास घेउ की नको ते कॉमर्स की सायन्स सगळं या प्ध्दतीने घडत असते. आपण मात्र "मी", "माझी निवड" "माझे विचार" "माझे प्रारब्ध्द" वगैरे वगैरे भ्रमात फार आनंदी/दुखी: असतो. अन प्रत्येक कृतीचे स्वामीत्व स्वतःकडे घेत असतो. पुन्हा पुन्हा विसरत की ऑप्शन सी जो खर्या अर्थाने आपला असेल समोर दिलेल्या पर्यांयांपैकी एक नसेल तो आपण कधीच निवडला नाही.

पैसा 29/03/2014 - 15:12
प्रत्येक गोष्ट "मी" करतो हे गृहीतक तपासून घ्यावे असे वाटत नाही का? कित्येक गोष्टी बाह्य कारणांमुळे घडतात किंवा या "मी" ला करणे भाग पडते. "मी" सगळ्या गोष्टींचा कारक असतो का यावर आधी चर्चा व्हायला हवी नाही का? आपण ज्या अधिकार आणि स्वातंत्र्याबद्दल बोलतो त्यातले प्रत्यक्षात फारच थोडे माणसाच्या वाट्याला येतात. तुम्ही दुसर्‍या माणसाला आपल्या रेषेत ओढून घेण्याबद्दल जेव्हा बोलता तेव्हा तो स्वतःची निर्णयशक्ती वापरत असेल ही शक्यता विचारात घेत नाही आहात. किंवा तुमच्या दोघांच्यापेक्षा वेगळी आणखी काही तिसरी शक्ती असेल जी तुमच्या दोघांवर परिणाम करत आहे ही पण एक शक्यता आहेच ना!

In reply to by पैसा

माहितगार 29/03/2014 - 16:46
आपल मत अभ्यासतोय, आपल्या प्रतिसादावर अजून काही मते प्रतिसाद व्यक्त होतात का बघतो मग माझा प्रतिसाद देतो. खरेतर हा धागा मी स्वतःही अल्पावधीत विसरून गेलो होतो, धागा पुन्हा वर आलेला पाहुन आनंद झाला, प्रतिसादासाठी धन्यवाद.

माहितगार 29/03/2014 - 20:29
या लेखाच्या निमीत्ताने मराठी विकिपीडियावरील दोन लेखांचे दुवे नमुद करावेसे वाटतात. १) अभिव्यक्त होणे अभिव्यक्ती प्रकट होण्याची प्रक्रिया (Process of expression,or expressing oneself, in living organisms and specially human beings and how various sciences and philosophies explain,describe,perceive or relate to this process) २) अभिव्यक्तिस्वातंत्र्य

स्पंदना 06/03/2014 - 12:44
का जाणे. पण हल्ली हेच प्रश्न मलाही पडताहेत. उगा जुंपलेल्या बैला सारख जू ओढताना दिसतात काहीजण. काय हरकत आहे एखादा श्वास मोकळा घ्यायला? का अडवतो आपण त्यांना? आपण जरी नाही अडवल, तरी समाजात रहायच म्हणुन ते स्वत्;च अडकत जाताहेत. आणखी एक-दोन पिढ्या खर्ची पडतील अस वाटतय. पण होइल हा बदलही होइल.

In reply to by स्पंदना

माहितगार 06/03/2014 - 16:50
समाजात रहायच म्हणुन
मानवी समाज आत्मपरिक्षण आणि तर्कसुसंगत विचार करू शकेल ? सध्या केवल शुभेच्छा व्यक्त करू शकतो. एनीवे या निमीत्ताने आमच्या मनाचा खुलेपणा (मोकळेपणा/ओपन माईंडेडनेस) कसा जोपासावा ? धाग्याची जराशी हि जाहीरात ओळ. आणि प्रतिसादा करीता धन्यवाद

In reply to by कवितानागेश

माहितगार 06/03/2014 - 17:07
वैचारिक म्युटेशन? हम्म... विचार करतो आहे.आपणास 'वैचारिक म्युटेशन?' मध्ये काय काय अभिप्रेत आहे याची कल्पना नाही. माझ्या लेखन/चिंतन भूमिके मागे अंशतः; नरहर कुरुंदकरांनी एका लेखात स्वातंत्र्य जन्म सिद्ध असत का की संस्कृती सिद्ध असत असा प्रश्न उपस्थित केला होता तो होता. मनाचा खुलेपणा वास्तवात येऊ शकतो का मृगजळच राहतो; ते व्यक्ती कुंटूंब आणि समाज यावर कालानुरूप अवलंबून असत; मनाचा खुलेपणा जपणार्‍या काही टक्के व्यक्ती सर्वकालीन सर्व समाजात असतातच पण ती टक्केवारी काय आणि समाज आणि संस्कृतीच्या त्या त्या वेळच्या स्थितीवर ठरत ? 'वैचारिक म्युटेशन?' आपोआप होत का साधता येत ? संस्कृतीस घडवण्याचा प्रत्येकजण आपापल्या परीने योगदान करत असतो ते आपण आपल्या परीने सकारात्मक करायच एवढच. आपल्या प्रतिसादा करीता धन्यवाद

आत्मशून्य 06/03/2014 - 13:06
अगदी जन्मापासुन मृत्युपर्यंत प्रत्येक क्षणी आपली इछ्चा असो वा नसो सातत्याने एक अप्रत्यक्ष दबाव कार्यन्वीत असतो. जो दर वेळी दोन ऑप्शनपैकी एक निवडावाच लागेल अशी सक्ती करत असतो. ऑप्शन ए का बी.. ?. देर इज नो ऑप्शन सी. आणी नेहमी समोरील पर्यांयांपैकी एक हमखास निवडावाच लागतो... ज्याची परीणती अजुन पुढे दोन नवीन पर्याय सामोरे येण्यात होते... श्वास घेउ की नको ते कॉमर्स की सायन्स सगळं या प्ध्दतीने घडत असते. आपण मात्र "मी", "माझी निवड" "माझे विचार" "माझे प्रारब्ध्द" वगैरे वगैरे भ्रमात फार आनंदी/दुखी: असतो. अन प्रत्येक कृतीचे स्वामीत्व स्वतःकडे घेत असतो. पुन्हा पुन्हा विसरत की ऑप्शन सी जो खर्या अर्थाने आपला असेल समोर दिलेल्या पर्यांयांपैकी एक नसेल तो आपण कधीच निवडला नाही.

पैसा 29/03/2014 - 15:12
प्रत्येक गोष्ट "मी" करतो हे गृहीतक तपासून घ्यावे असे वाटत नाही का? कित्येक गोष्टी बाह्य कारणांमुळे घडतात किंवा या "मी" ला करणे भाग पडते. "मी" सगळ्या गोष्टींचा कारक असतो का यावर आधी चर्चा व्हायला हवी नाही का? आपण ज्या अधिकार आणि स्वातंत्र्याबद्दल बोलतो त्यातले प्रत्यक्षात फारच थोडे माणसाच्या वाट्याला येतात. तुम्ही दुसर्‍या माणसाला आपल्या रेषेत ओढून घेण्याबद्दल जेव्हा बोलता तेव्हा तो स्वतःची निर्णयशक्ती वापरत असेल ही शक्यता विचारात घेत नाही आहात. किंवा तुमच्या दोघांच्यापेक्षा वेगळी आणखी काही तिसरी शक्ती असेल जी तुमच्या दोघांवर परिणाम करत आहे ही पण एक शक्यता आहेच ना!

In reply to by पैसा

माहितगार 29/03/2014 - 16:46
आपल मत अभ्यासतोय, आपल्या प्रतिसादावर अजून काही मते प्रतिसाद व्यक्त होतात का बघतो मग माझा प्रतिसाद देतो. खरेतर हा धागा मी स्वतःही अल्पावधीत विसरून गेलो होतो, धागा पुन्हा वर आलेला पाहुन आनंद झाला, प्रतिसादासाठी धन्यवाद.

माहितगार 29/03/2014 - 20:29
या लेखाच्या निमीत्ताने मराठी विकिपीडियावरील दोन लेखांचे दुवे नमुद करावेसे वाटतात. १) अभिव्यक्त होणे अभिव्यक्ती प्रकट होण्याची प्रक्रिया (Process of expression,or expressing oneself, in living organisms and specially human beings and how various sciences and philosophies explain,describe,perceive or relate to this process) २) अभिव्यक्तिस्वातंत्र्य
एक रेषा असते जी जनुकांनी बद्ध असते. त्या किमान बंधनांपलीकडे तीने मला अमर्याद स्वातंत्र्य दिलेल असतं. पण या स्वातंत्र्यावरही बंधन येत असतात. काही मी माझी घालून घेतलेली असतात, काही काळ आणि परीस्थितीने येणारी असतात, काही कुटूंबातील, समाजातील, संस्कृतीतील, राज्य आणि धर्म संस्थेतील घटकांनी कधी कळत, कधी नकळत घातलेली असतात.

मंगलाष्टक वन्स मोअर - पाणचट टू द कोअर!

समीरसूर ·

रेवती 06/03/2014 - 02:29
नाही नाही सगळे समीर नाही पचका करत! तुम्ही असे परिक्षण लिहून कितीतरी जणांना सावध केलयत. मी हा शिनेमा बघितला नसता किंवा कधी येऊन गेलाय हेही समजले नसते पण मैत्रिणीने परवा सक्काळपासून तिनदा फोन करून पाह्यलास का? असे विचारले. एकतर विकांताशिवाय चित्रपट पाहणे किंवा एकंदरीतच चित्रपट पाहणे कमी असते. त्यात पाहून कोणता पाहिला तर 'हा'! दर दहा मिनिटांनी मी घरातील कामे करणे, फोडण्या असे करत कंटाळवाणा शिनेमा पाह्यला. भरपूर कामे झाली हीच काय ती जमेची बाजू! आधी यांच्या मूल न होण्यावर शिनेमा बेतलेला वाटत होता, नंतर नंतर आरती मानसिक रुग्ण असण्यावर असावा असा संशय येत होता. शेवटी तर जहाजाचा क्याप्टन ----- असल्याचा समज पक्का झाला. एम बी ए असलेली आरती रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी करत होती की काय कोण जाणे! मी मध्येच उठून गेले तेवढ्यात काहीतरी घडले की काय हेही माहित नाही. वरताण म्हणजे मैत्रिणीने नंतर फोन करून "उगीच तुला बघायला सांगितला, सॉरी" असे सांगितले. जखमेवर मीठ! देव तिला अजून निदान २ असे शिनेमे बघण्याची बुद्धी देवो!

पराग पाटील 06/03/2014 - 02:36
कालच आम्ही देखील पाहिला, अगदी याच भावना...फार अपेक्षेने बघितला खरा,पण उगाच कसबसा संपवला. अशानेच बाकी चित्रपट पहायला धजावत नाहिये. एका लग्नाची दुसरी गोष्ट चा टयार्पी बघुन तोच फॉर्मुला वापरलेला दिसतोय.

>>>काल संध्याकाळी जालावर 'मंगलाष्टक वन्स मोअर'चे पोस्टर पाहिले >>>मोठ्या आशेने सुरु केला. अमेरिकेत मराठी चित्रपटांच्या डीव्हीडी मिळू लागल्या???

In reply to by दिव्यश्री

तसं असेल तर प्रत्येक मराठी चित्रपटनिर्मात्याला नुसता चित्रपट काढल्याबद्दलच पारितोषिक द्यायला पाहिजे. म्हणजे पहा, लाखो रुपये खर्चून पिक्चर काढायचे. मग आपला सुशिक्षित, सुखवस्तू मध्यमवर्ग ते चित्रपट डाऊनलोड करून 'घरातली कामं करत' पाहणार, वर किती फालतू चित्रपट होता ते इतरांना सांगणार. काही लोक तर समीक्षकी अभिनिवेशात नेटवर परिक्षणं वगैरे लिहून हजारो लोकांना त्या चित्रपटापासून 'वाचवून' निर्मात्यांचे आणखी पैसे बुडवणार. मग त्यापेक्षा जो वर्ग पैसे टाकून पिक्चर पाहतो त्याच्याच अभिरुचीचे चित्रपट काढले तर निर्मात्यांना कोण दोष देणार? यावरून एक गंमत आठवली. "तो सिंधूचा पार्टी तर एकदम कंडम वाटला मला." "अहो, सिंधूचा पार्टी कसला ? बाई आहे ती काम करणारी." "सांगताय काय ? कसला तो आवाज नि कसलं ते दिसणं ? मनात आणील तर कडेवर घेईल सुधाकराला. सिंधू कसली ? सिंधूदुर्ग आहे मालवणचा नुसता." "पाहिलंत वाटतं नाटक ?" "उगीच जरा. त्या कोपर्‍यातली दोन झापं बाजूला करून पाहिलं घटकाभर... छ्याः ! ह्यांच्यापेक्षा दशावतारी बरे."

In reply to by चिन्मय खंडागळे

समीरसूर 06/03/2014 - 08:20
तुमचा मुद्दा बरोबर आहे पण प्रॅक्टीकल अजिबात नाही आणि म्हणूनच वास्तवाला धरून नाही. आणि जे प्रॅक्टीकल नाही त्याचे मह्त्वदेखील क्षुल्लकच असते कारण ते अस्तित्वात येणे कधीच शक्य नसते. यासंदर्भात खाली काही कारणे दिली आहेत. १. मराठी चित्रपट भारताबाहेर रीलीज होत नाहीत. २. भारतात आम्ही कधीच डाऊनलोड केलेले चित्रपट पाहत नाही. सगळे चित्रपट सिनेमागृहात जाऊनच बघतो; परवडत नाहीत म्हणून एकपडदा चित्रपटगृहात बघतो. ३. मराठी सिनेमाला शासन २५ लाखाचे अनुदान देते. कित्येक चित्रपट हे अनुदान लाटण्यासाठी आणि अमराठी चित्रपटनिर्मात्यांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठीदेखील निघतात. ४. मराठी चित्रपट टॅक्स फ्री असतात. ५. चांगला चित्रपट असेल तर लोकं डोक्यावर घेतातच. मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कितीतरी महिन्यांनी इंटरनेटवर येतात; त्यामुळे त्यांचे व्यावसायिक चक्र तोपर्यंत थांबलेले असते. उलट इंटरनेटवर आल्यानंतर चित्रपट चांगला असेल तर चित्रपटाला फायदाच होतो. ६. असंख्य मराठी चित्रपट इंटरनेटवर येण्याआधीच झोपलेले असतात. हाताच्या बोटावर मोजण्याइतके मराठी चित्रपट वितरकाला नफा कमावून देतात. बाकी सगळा कचरा वितरकांचे कंबरडे मोडतो. निर्माता हक्क विकून नफा काढून मोकळा झालेला असतो. ७. 'मंगलाष्टक वन्स मोअर' नोव्हेंबर २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. आणि ताबडतोब आपटला कारण चित्रपट सुमार दर्जाचाच होता. आता ५ महिन्यांनंतर तसेही हा चित्रपट सिनेमागृहात असणे शक्यच नाही. त्यामुळे वितरण, टीव्ही हक्क वगैरे मधून मिळणारा पैसा निर्मात्याने कधीच कमावला आहे. ८. लोकांच्या अभिरुचीनुसार चित्रपट काढले असते तर धोधो चालले असते. तसे होतांना दिसत नाही. 'श्वास' पुण्यासारख्या ठिकाणी चालतो पण सिन्नर आणि भुसावळसारख्या ठिकाणी प्रदर्शितदेखील होत नाही. तिथल्या लोकांना असा कुठला चित्रपट आला होता हे माहितदेखील नसतं. ९. उलट अमेरिकेसारख्या आणि युरोपसारख्या ठिकाणी, परदेशात मराठी लोकं आवर्जून मराठी चित्रपट बघतात हीच खूप महत्वाची आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. चित्रपट चांगला असेल तर इंटरनेटच्या माध्यमातून निर्मात्याला अधिक पैसा कमवता येऊ शकतो. अ‍ॅमेझॉन किंवा युट्युबवर कित्येक चांगले अधिकृत इंग्रजी सिनेमे १-२ डॉलर्सला मिळतात. अशी झेप घेतली तर ते स्वागतार्हच आहे पण त्यासाठी चित्रपट त्या तोडीचे पाहिजे असतात; उगीच 'गोंद्या मारतंय तंगडं' सारख्या भिकार चित्रपटाला कुणी दमडीदेखील देणार नाही हे उघडच आहे. नेटफ्लिक्सवर किंवा इंटरनेटवर पैसे भरून कित्येक परदेशस्थ मराठी लोकं अमराठी चित्रपटांचा आनंद लुटतातच की. मराठी चित्रपटांबाबत देखील हे शक्य आहे पण त्यासाठी दर्जा हवा. निरर्थक भावना आणि पैसे हे समीकरण कधीच चालत नसते. १०. तेलुगू चित्रपटांसारखे बघण्यासारखे चित्रपट परदेशात प्रदर्शित झाले तर मराठी लोकं सिनेमागृहात जाऊन ते चित्रपट बघतील यात शंका नाही. पण दर्जा नसलेल्याने मराठी चित्रपट अजून अशी उंची गाठू शकलेला नाही. ११. कुठेही पाहिला तरी चित्रपटाचा दर्जा बदलत नाही. तो कसा आहे हे ठरवणं प्रेक्षकांच्या हातात आहे. त्यामुळे समीक्षा होणारच. चांगला असेल तर चांगला म्हणणार, वाईट असेल तर शिव्या घालणार हे वैश्विक सत्य आहे. शेवटी चित्रपट नफ्यासाठी काढला जातो; लोकांवर उपकार म्हणून नाही काढला जात. तसे असते तर 'बाबूराव ला पकडा' आणि 'लावू का लाथ' सारख्या अभिजात कलाकृती अजरामर झाल्या असत्या. १२. लोकं निर्मात्यांचा पैसा सत्कारणी लागावा आणि त्याला फायदा व्हावा म्हणून चित्रपट बघत नाहीत. आपण दूध चहा पिण्यासाठी घेतो; दूधवाल्याला पैसे मिळून त्याचं भलं व्हावं म्हणून नाही घेत. व्यवसायाची ही तत्वे मानवाच्या मूळ वृत्तीतून नैसर्गिकरीत्या आलेली असतात. इथे अव्यावहारिक तात्विक आणि भावनिक आदर्शवाद आणि अतिचिकित्सक वितंडवाद ना कधी इतिहासात चालले ना कधी भविष्यात चालतील! बाजार असाच चालतो आणि त्याच्यानुसार माल तयार करून खपवावा लागतो हे सत्य आहे आणि ते बदलवणे पोपटपंची करून जनरली दुटप्पी विचारधारेत जगणार्‍या सामान्य लोकांच्या मर्यादेतली गोष्ट नाही. मजूर कष्टकरी लोकांना श्रमाचे जास्त पैसे मिळाले पाहिजेत म्हणून चार भिंतीआड सोफ्यावर लोळत गप्पा ठोकणारे आणि नोकरांना देण्याच्या पगारात एक-एक रुपयाचा हिशेब करून त्यांच्या तोंडाला पाने पुसणारे अगणित आहेत.

In reply to by समीरसूर

संपत 06/03/2014 - 11:58
सही जवाब. विशेषतः
मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कितीतरी महिन्यांनी इंटरनेटवर येतात; त्यामुळे त्यांचे व्यावसायिक चक्र तोपर्यंत थांबलेले असते.
आणि
नेटफ्लिक्सवर किंवा इंटरनेटवर पैसे भरून कित्येक परदेशस्थ मराठी लोकं अमराठी चित्रपटांचा आनंद लुटतातच की. मराठी चित्रपटांबाबत देखील हे शक्य आहे

In reply to by चिन्मय खंडागळे

दिव्यश्री 06/03/2014 - 14:26
तसं असेल तर प्रत्येक मराठी चित्रपटनिर्मात्याला नुसता चित्रपट काढल्याबद्दलच पारितोषिक द्यायला पाहिजे>>> द्याच तुम्ही . म्हणजे पहा, लाखो रुपये खर्चून पिक्चर काढायचे. मग आपला सुशिक्षित, सुखवस्तू मध्यमवर्ग ते चित्रपट डाऊनलोड करून 'घरातली कामं करत' पाहणार, वर किती फालतू चित्रपट होता ते इतरांना सांगणार. >>> तुम्हाला कोणी सांगितलं हो घरातली काम करतं करतच सुशिक्षित, सुखवस्तू मध्यमवर्ग चित्रपट पाहतो म्हणून ??? काही लोक तर समीक्षकी अभिनिवेशात नेटवर परिक्षणं वगैरे लिहून हजारो लोकांना त्या चित्रपटापासून 'वाचवून' निर्मात्यांचे आणखी पैसे बुडवणार. मग त्यापेक्षा जो वर्ग पैसे टाकून पिक्चर पाहतो त्याच्याच अभिरुचीचे चित्रपट काढले तर निर्मात्यांना कोण दोष देणार?>>> लिहू द्या कि हो लोकांना समिक्षकी आवेशात आणि वाचवू द्या हजारो लोकांना . त्याच हजारो लोकांचे आशीर्वाद ( दुवे ) मिळतील समिक्षकी अभिनिवेशात लिहिणार्यांना . कारण हजारो लोक रक्ताच पाणी करून पैसे कमावतात ते पैसे फालतू , पानचट , संवेदनांची गळवे (Thanks to मिपा ) गाळणाऱ्या शिनेमावर का उधळावे ? *sad* *SCRATCH*

In reply to by चिन्मय खंडागळे

रेवती 06/03/2014 - 18:47
अहो चिन्मयसाहेब, कोणाला वेळ आहे सारखे शिनेमे बघायला! ते जालावर येतात तेंव्हा काय अवस्थेत असतात हे समीरसूर यांनी सांगितलेले आहेच पण मागे एकदा मिपावर प्रेम म्हणजे प्रेम असतं या शिनेमाचे परिक्षण आल्यानंतर अनेक महिन्यांनी (बहुतेक) तो जालावर आला व त्याबद्दल आधी वाचले होते म्हणून पाहिला. त्यानंतर हाच दिव्य शिनेमा पाहिला. कुण्णाचे पैशे बुडवुन आम्ही काही करत नाहीये. आणि आम्ही लाख बुडवू पण त्यांना आपल्या पैशांची काळजी आहे ना!

In reply to by रेवती

जालावर नटरंग ,श्वास , डोंबिवली फास्ट बिपी असे अनेक सिनेमे आले आहेत. मुळात मी मराठी वर जे सिनेमे टीव्ही वर दाखवले जातात ते लगेच येतात , तेव्हा त्यांच्या दर्जाचा व जालावर येण्याचा काहीही संबंध नाही , बहुतेक सर्व सिनेमे कालांतराने जालावर येतात.

In reply to by निनाद मुक्काम …

रेवती 07/03/2014 - 16:18
ते आहेच पण ते शिनेमे जेंव्हा जालावर (किंवा कोणत्याही चॅनलवर) येतात त्यावेळी त्यातून आर्थिक नफा/ तोटा व्हायचा तो आधीच झालेला असतो, त्यानंतरच तो चित्रपट तमाम जनतेसाठी उपलब्ध करून दिला जातो. म्हणजे त्या चित्रपटाची आर्थिक गणितं घालून नंतरच्या अवस्थेत तो आपल्याला दाखवला जातो. बेकायदेशीर मार्गानेही चित्रपट रिलीज झाल्याच्या दुसर्‍या मिनिताला मिळत असावा पण आपल्यापर्यंत ते फारसं पोहोचत असेल असं वाटत नाही. किंवा रिलीज डेटकडे डोळे लावून बसण्याइतकी माहिती आपण ठेवत नाही. अपवाद, श्रीदेवीचा मागल्या वर्षी येऊन गेलेला कोणतातरी.

In reply to by दिव्यश्री

रेवती 07/03/2014 - 18:49
हां हां, तोच! रिलीजच्या आधी २ दिवस या सिनेमाबद्दल समजले व आख्खे २ दिवस वाट पाहिली रिलीजची. त्यानंतर चार पाच दिवसांनी पहायला गेले ती गोष्ट वेगळी! ;)

In reply to by निनाद मुक्काम …

समीरसूर 07/03/2014 - 20:16
बीपी जालावर प्रदर्शित झाल्यानंतर ८ महिन्यांनी आला. बीपी जानेवारी २०१३ मध्ये प्रदर्शित झाला आणि साधारण ऑगस्ट २०१३ च्या आसपास तो जालावर आला. तोपर्यंत त्याचे व्यवसायचक्र पूर्ण थांबले होते. डोंबिवली फास्ट प्रदर्शित झाल्यानंतर कितीतरी महिन्यांनी जालावर आला. मुद्दा हा आहे की मराठी चित्रपट जालावर येतात तेव्हा त्यांचे व्यवसायचक्र पूर्णपणे थांबलेले असते. दर्जाचा आणि जालावर येण्याचा काही संबंध नाहीये फक्त एवढंच की दर्जा जर खरच उत्कृष्ट असेल तर परदेशस्थ मराठीजन तो पैसे खर्चून देखील जालावर बघतील.

In reply to by समीरसूर

असे काही नाही नटरंग सिनेमा जेव्हा ऐन भरात होता तेव्हा तो जालावर आला व आताच कोटी च्या कोटी उड्डाणे केलेला time पास हा सिनेमा दुसर्या आठवड्यात जालावर आला तेव्हा रवि जाधव ह्यांनी चेपू लिहिले की हा सिनेमा जालावर येउन सुद्धा तो दहा दहा वेळा थेटरात जाऊन पाहणारे प्रेक्षक मला लाभले त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. जे कमल हसन त्याच्या मागच्या सिनेमाच्या बाबतीत केले त्यामुळे मल्टीप्लेक्स वाल्यांनी त्यांच्या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. नेटवर सिनेमा पाहायला देणे ही कल्पना थेटरवाल्यांना अमान्य व फक्त अनिवासी लोकांना ही सुविधा देण्याचे म्हटले तर काहीतरी तांत्रिक जुगाड करून भारतात हे सिनेमे नेटवर पहिले जातील. ह्यावर उपाय एकच मराठी सिनेमाने दाक्षिणात्य सिनेमांच्या सोबत करार करून परदेशात आपले सिनेमे प्रदर्शित करावे उदा लंडन मध्ये काही निवडक तमिळ सिनेमे एक आठवडा भर लागतात , आता जे तमिळ सिनेमे ज्यात रजनी व धनुष नसेल त्यांनी मराठी सिनेमा बरोबर एक आठवडा शेअर करण्यास काहीच हरकत नाही. एखादा ब दर्जाचा बॉलीवूड सिनेमा प्रदर्शित होत असेल तर परदेशात त्यांचे संध्याकाळचा एखादा शो मराठी सिनेमासाठी देऊ शकतात , परदेशात युके , अमेरिका , व अनेक ठिकाणी मराठी अनिवासी विपुल संख्याने राहतात मराठी सिनेमे तेथे प्रदर्शित झाले पाहिजे.

प्यारे१ 06/03/2014 - 03:05
'राजा' हळू 'राजा' हळू.... किती बरं त्या चित्रपटाला आपटायचं ? बरं नाई का वाटत? ;) =)) चल दोन बीअर मारु. ;) अरे कं ल्हिवलाय, कं ल्हिवलाय.... मुंबई पुणे मुंबई लई आवडलेला. पण ह्या वरच्या मंगलाष्टकानी पार वाट लावलेली दिसतेय.

Pearl 06/03/2014 - 03:18
मस्त लिहिलं आहे परिक्षण. कसला दांडपट्टा चालवला आहे आडवा, उभा. परिक्षण वाचताना मजा आली. आणि प्रेक्षकाला होणार्‍या यातनांचा अंदाज आला :) चित्रपटाबद्दल खूप अपेक्षा असल्याने चित्रपट नक्की पहाणार होते. पण आता फेरविचार करेन.

काय लिवलय, काय लिवलय. पण देव करो असं काही लिहिण्याची वेळ तुम्हावरच काय इतर कुणावरही फार वेळा न येवो. यंदा फेब्रुवारी-मार्च महिन्यादरम्यान बृहन्महाराष्ट्र मंडळाद्वारे मंगलाष्टक वन्स मोअर व पितॄऋण या चित्रपटांचे उत्तर अमेरिकेतील मराठी मंडळांना वितरण करण्यात आले. याकरिता चित्रपटाच्या एका खेळासाठी काही शे डॉलर्स निर्मात्याला पाठवावे लागतात. १ मार्चला फिनिक्स अ‍ॅरिझोना येथे या चित्रपटाचा खेळ झालेला दिसत आहे. आमच्या मंडळाने २२ मार्चला पितृऋणचा खेळ ठेवला आहे. किमान एक टुकार चित्रपट पाहण्यापासून वाचलो असे म्हणायचे. बघुया पितृऋण कसा निघतो ते?

In reply to by श्रीरंग_जोशी

समीरसूर 06/03/2014 - 20:34
पितृऋण नावावरूनच मेंटल टॉर्चर वाटतोय. सुधा मूर्तींच्या एका गोष्टीवर आधारित आहे आणि त्यांनी स्वतः यात अभिनय देखील केलेला आहे असे ऐकले आहे. अतिरंजित रडापड बघवत नाही आणि त्यात आपल्याकडे पार्श्वसंगीत इतके जास्त असते की प्रसंगातला मेलोड्रामा अंगावर येऊन हृदयातून डोळ्यात येतो... बघा आणि परीक्षण टाका...:-)

खटपट्या 06/03/2014 - 09:59
आत्ताच चित्रपट पहिला. आरती सारखी बायको जगात असते ???? मला वाटतं स्वप्नील आणि मुक्ता बर्वे या जोडीची लोकप्रियता कॅश करण्यासाठी हातात कथा(?) नसताना घाई घाईत काढलेला चित्रपट आहे. आरती रेवाला डबा बनवून देते तेव्हा रेवा आरतीला म्हणते "ए बाई,माझा सत्या करू नकोस" यातच कथेचं(?) सार आहे

सौंदाळा 06/03/2014 - 10:25
परीक्षण लिहावे तर समीरसुर यांनीच. मस्त वाक्या-वाक्याशी सहमत. तुमच्या वरील प्रतिसादातील सर्व मुद्द्यांशी सहमत. केवळ मराठीच नाही तर सर्वच चित्रपट निर्मात्यांचा काळा पैसा पांढरा करण्याचे सर्वात मोठे आणि सुरक्षित माध्यम आहे.
डॉक्टरचं म्हणणं असतं की नुसता फिजीकल काँटॅ़क्ट वाढवून उपयोग नाही; मने देखील जुळली पाहिजेत
डॉक्टरला दंडवत. अवांतरः पुढचे टार्गेट 'गुलाब गँग' ;) आजच चित्रपट प्रदर्शन पुढे ढकलल्याचे वाचले. माधुरी, जुही वगैरे गँगमुळे उत्सुकता आहे. या चित्रपटाचे परिक्षण 'तुमच्याकडुन' वाचण्यास उत्सुक.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

समीरसूर 06/03/2014 - 21:35
गुलाब गँग मी बघेन की नाही थोडी शंका आहे. परवा इथून निघणार. पुण्यात पोहोचल्यावर सुरुवातीचे २-३ आठवडे कामात आणि तिथे थोडं स्थिरस्थावर होण्यात जातील; तोपर्यंत गुलाब गँग चित्रपटगृहातून उडालेला असणार आहे. हा चित्रपट आपटणार हे नक्की. हे माझे म्हणणे खोटे ठरल्यास मला संभाजी पुलावर गुलाबकळ्यांनी ठेचून मारा... :-) डेढ इश्किया चे पण वाभाडेच निघाले. माधुरी दीक्षितच्या एकटीच्या खांद्यावर चित्रपट यशस्वी होऊ शकत नाही हे आजा नच ले, डेढ इश्किया या दोन्ही चित्रपटांच्या अपयशाने सिद्ध झाले आहे. तरी लोकांना वेडी आशा असते! 'हमरी अटरिया पे...' हे गाणे ऐकून मला एका मराठीतल्या लावणीची चाल आठवते. शब्द अजिबात आठवत नाहीयेत पण चाल लख्ख आठवतेय. "...सोडू नका...मला क्षक्षवरती करू नका..हो राया, क्षक्षवरती करू नका" असे काहीसे शब्द आहेत. कुणाला आठवतेय का ही लावणी?

गणपा 06/03/2014 - 13:23
वाहवा ! चांगली पीसं काढलीत राजे. आपल्याला तुझी परिक्षणं जाम आवडतात. उगाच कणेकर, सिंझगिरी यांची नक्कल करत अतिरेकी उपमा नसतात. (वरील दोघेही हल्ली बरेचदा वात आणतात.)

दिव्यश्री 06/03/2014 - 14:08
मला माझ्या बहिणीने शिनेमा थेटराच्या बाहेर आल्या आल्या पुण्याहून फोण करुण सांगितले कि हा चित्रपट पहा , तुला मी शिडी / डीव्हीडी , अजून जे काय असत ते पाठवते . तिला कस बस रोखलं. *stop* मी पाहिला कारण मुक्ता . मला आवडते , कामही चांगल करते .बाकी झ.बा. बद्दल नो चोम्मेंत्स . :D आता तिला ह्यालेखाची लिंक पाठवणार आहे. हे रेडीओ मिर्ची वाले नक्की काय सेल करतात? ज्येनुइन प्रश्न . असं चेहर्‍यावर शंभरदा हात फिरवून विचारते-बजावते.>>> हे प्रचंड डोक्क्य्यात गेलं. *dash1* सत्याचे बालिश मित्र >>> हेमंत ढोमे आणि प्रदीप पटवर्धन . एक अत्यंत बालिश मित्र बालिश आवाजात >>> तोच हेमंत उर्फ निख्या . खरतर हे दोन्ही कलाकार चांगले आहेत . एखाद्याला वाया घालवण म्हणजे काय हे यांच्या या व्यक्तीरेखांवरून सहज समजू शकते . :( आरतीची एक मैत्रिण (कादंबरी कदम) >>> रेवा तीच शिळी विटकी खिचडी पुन्हा इथे आहेच. >>> ++१ १ जितकं कोलमडणं आणि पिचलेलं असणं जास्त तितका क्रिटीकल अ‍ॅक्लेम जास्त! पुरस्कार जास्त! आणि मग "मराठी सिनेमा कात टाकतोय" >>> *clapping* हे अगदी माझ्या मनातले लिहिले असे वाटते मला . गेल्या काही दिवसातले शिनेमे आठवून बघा . परत काही लिहील तुम्ही संवेदनाशुन्य अस जाहीर करून लोक मोकळे होतात . शिनेमे बघून रडण्याने , समाजातली दुःखे आपल्यालाच समजली आणि आपणच तारणहार अशा आविर्भावात लोक वावरतात तेंव्हा खरच हसावे कि रडावे हे कळत नाही . समाज म्हणतो शिनेमे / शिरेली पाहून मुल /मुली बिघडतात तर हे शिनेमे / शिरेली तयार करणारे म्हणतात जे समाजात घडत तेच आम्ही दाखवतो . हे कधी संपणार देवच जाणे . तुमच लिखाण , चिरफाड , सालं काढणं अतिशय आवडल . फक्त हे जर थोड आधी आलं असत तर मी वाचले असते . :D

In reply to by दिव्यश्री

समीरसूर 06/03/2014 - 21:04
समस्याप्रधान चित्रपटात सतत समस्यांचे रडगाणे दाखवून प्रेक्षकांना अपराधी वाटावे असे काहीसे प्रयत्न असतात. आणि अपराधी वाटले की चित्रपटाला कुणी नावे ठेवण्यास धजावतच नाही. आणि अजून असे चित्रपट काढणार तरी किती? आता त्या साच्यातून बाहेर पडले पाहिजे. समस्या मनोरंजक रीतीने देखील प्रभावीपणे मांडता येतात. त्यासाठी प्रेक्षकांना धायमोकलून रडवलेच पाहिजे असे अजिबात नाही. असो. तो विजय पटवर्धन आहे; प्रदीप नव्हे.

In reply to by समीरसूर

दिव्यश्री 09/03/2014 - 19:46
' धुमधडाका ' या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेचा एक डायलॉग आहे तो अगदी फिट्ट बसेल हल्लीच्या पिच्चरला ...".सत्यघटणेवर आधारित ष्टोरी असली कि लगेच काळजाला भिडते मग पिच्चर चालत...लेक चालली सासरला ....नव्हेत अश्रू , आशीर्वच हे ..." (लक्ष्मीकांत बेर्डेची पंखी / ए.शि.) :P :D

In reply to by जयंत कुलकर्णी

समीरसूर 06/03/2014 - 21:08
मरण्यापेक्षा या सापाने शेपूट तोंडातून सोडावी हे बरे! :-) किंवा प्रेक्षकांना असल्या टॉर्चरगेम्समधून सुटका द्यावी. कात टाकणे न टाकणे या वृत्तपत्रीय गप्पा आहेत... :-)

इरसाल 06/03/2014 - 15:52
हे
तिचे सत्याच्या चेहर्‍यावरून हात फिरवणे वाढते (काँटॅक्ट वाढवणे म्हणजे हेच वाटत असावे बहुधा तिला); त्याचं वजन मोजून त्याने योगा आणि सायकलिंग करणे किती आवश्यक आहे हे समजावून सांगण्याची फ्रि॑क्वन्सी वाढते;
आणी हे
इकडे सत्या सायकलिंगला जातो; मोलकरणीला फक्त उकडलेल्या भाज्या करायला लावतो आणि वजन कमी करतो (वाटत नाही पण तसं भासवलेलं आहे).
माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. ह्या "झबा" चे वजन कमी दाखवण्याचा प्रयत्न केलाय तो कसा? म्हणजे आधी पुर्ण पिच्चरभर स्वेटर नी मग बिनास्वेटर का? अनुमान काय, जास्त पोदलुपणा आलातर शारीरिक संबंध प्रस्थापित करता येत नाहीत !.....की मी समजुन घेण्यात काही चुकतोय ?

चिगो 06/03/2014 - 17:07
हाण्णा तिच्यामारी.. जबरा परीक्षण.. तुमच्या असल्या फाडू परीक्षणांसाठी तरी असले पुचाट सिनेमे निघत राहोत आणि तुम्हाला ती बघणण्याची दुर्बुद्धी होत राहो. आणि ते "भावनिक गळवं" असलेल्या प्रतिसादास दिलेलें प्रत्युत्तरपण जबराट..

रेवती 06/03/2014 - 18:42
हायवे नावाच्या शिनेमाचे पाहून आल्यावर असेच परिक्षण लिहावे ही विनंती. मैत्रिणीने माझ्या वाया गेलेल्या वेळाची भरपाई म्हणून तिला फुकट मिळालेली डिव्हिडी देण्याचे ठरवेले आहे. तिने आधी दिलेली धूम ३ ची डिव्हिडी तशीच पडून आहे. आता मिपावर परिक्षण आल्याशिवाय हायवे पाहणार नाही असे तिला सांगितल्याने परवाच्या वाया गेलेल्या वेळाची भरपाई होईल असे वाटते शिवाय अपराधीपणाची भावना जरा कमी होईल. ;)

In reply to by रेवती

समीरसूर 06/03/2014 - 21:25
माझ्या सुदैवाने मला हायवेची प्रेक्षकांना लागणारी हाय आधीच कळली होती. मी हायवे सुरु केला आणि अक्षरशः २० मिनिटात संपवला. शक्यच नव्हतं! तो रानरेडा रणदीप हुडा मला अजिबात आवडत नाही. आणि आलिया भटला पळवून नेल्यावर त्यांच्यात प्यार होणार ही काळ्या दगडावरची रेघ मला सिनेमा सुरु झाल्यावर त्या रानरेड्याच्या काळ्या थोबाडावर लगेच दिसली होती. पुढचं काही बघण्यात तथ्य नव्हतं. त्याच त्याच हरियाण्वी भाषेतले रासवट संवाद कितीवेळा ऐकणार? मग झुम्म्म्म्म्म्म्म्म्म पुढे पळवत नेला सिनेमा आणि शेवट बघून नि:श्वास टाकला. :-) बघू नका! अत्यंत रटाळ आहे हे नक्की! :-) आलिया भट 'स्टुडंट ऑफ द ईअर' मध्ये छान वाटली होती. हायवे मध्ये तिने अभिनय चांगला केला आहे असं ऐकीवात आहे. आणि ते थोडं फार खरं आहे. पण तेवढ्यासाठी हायवे पूर्ण चालत जाण्याची काही आवश्यकता आहे असं वाटत नाही. पण मेकपशिवाय ती खूप सामान्य दिसते. तिला तसं बघवत नाही. :-( बाकी मग हरियाणातल्या गावात ती रानरेड्यासोबत राहते आणि मग तिला तिथं मोकळं वाटतं वगैरे नेहमीचा चोथा आहेच. त्यात काहीही नावीन्य नाही; प्रेक्षकांना खिळवून ठेवू शकेल असं काहीच नाही. ए आर रहमानची नेहमीची "मौला, अल्ला, मालिक, तेरा दर, ख्वाजा" छाप कंटाळवाणी गाणी आहेत. ए आर रहमानने थोडी सुटी घ्यावी आणि पुन्हा ३-४ वर्षांनी ताजे संगीत देण्याचा प्रयत्न करावा. त्याची ती सुफी टाईपची गाणी ऐकून खरोखर कान किटले. सतत थोड्या थोड्या वेळाने कुणी सुफी गायक "मेरे मौला तेरे दर पे..." छाप गाणी सुरु करतो तेव्हा मी आवाज शून्य करतो! गेल्या ४-५ वर्षात चांगले असे संगीत ए आर रहमानने दिलेलेच नाही. जे दिलयं त्यातलं ७०% "मौला ख्वाजा" छाप गाणी..."कितना मौला मौला करेगा यार? जरा उसको भी तो आराम दे..." असा टेलिग्राम त्याला पाठवायची इच्छा होते मला. पण आता टेलिग्रामदेखील बंद झाले. :-(

किसन शिंदे 06/03/2014 - 20:45
सिनेमा पाहून आल्या आल्याच हे टाकलं होतं थोबाड पुस्तकावर..

खरं तर तुझ्या परिक्षणालाच वन्स मोर म्हणावंस वाटतंय.
पण फिजीकल काँटॅक्टसाठी माझी बायको असते कुठे?" असा सत्याचा उद्रेक झाल्यावर आरती वेड्यासारखी पुन्हा पुन्हा त्याच्या चेहर्‍यावरून हात फिरवायला लागते
याची टोटल लागली नाही (पण यात चित्रपटाचं रहस्य दडलेलं दिसतंय!)

साळसकर 06/03/2014 - 23:01
हा हा हा, भारी फाडलाय, मला तर त्याची जाहीरात पाहिताना एका लग्नाची तिसरी गोष्ट मालिकाचा येतेय की काय असे वाटायचे, पण नंतर खरोखरच तशी मालिका आली तेव्हा त्यात उमेश कामत दिसला आणि समजले की ती जाहिरात मंगलाष्टक नावाच्या चित्रपटाची होती, पण हे समजेपर्यंत चित्रपट थिएटरातून उतरला होता आणि पुढे केबलबिबल वर बघायच्या आधीच हि असली परीक्षणे वाचून झाली होती... पण हे मात्र जबरीच.. काही न सोडता पुरते आडवेतिडवे धुपवणे यालाच म्हणतात..

कंजूस 07/03/2014 - 05:27
काय छान लिहितोस राजा ! आम्ही गणितात जो सिध्दांत शिकलो तो व्यवहारात पाहायला मिळतोय "तीन लग्ने आणि तीन गोष्टी यांटटययपासून एकूण तीन गुणिले तीन नऊ प्रकार करता येतात ". मुक्ताने खुपते तिथे -- कार्यक्रमात सांगितले होते "माझा चेहरा तीन तास पाहाण्यासारखा नाही"

अभिनंदन …… समीरजी , या आधीसुद्धा मी आपले चित्रपट परीक्षण वाचले आहे. या क्षेत्रांत आपल्याला चांगलाच सूर गवसलेला आहे… उत्तम परीक्षण

आडवं तिडवं पोस्टर फाडलयं पिक्चरचं. बोगस आहे एकदम. स्वप्निल आणि मुक्ता एकत्र म्हणुन "मुंबई-पुणे-मुंबई" च्या अपेक्षेनी पाहायला गेलो, हातात अलका कुबलच्या पिक्चर पेक्षा बोगस पिक्चर आला. :) :) :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सखी 07/03/2014 - 20:59
आडवं तिडवं पोस्टर फाडलयं पिक्चरचं. - हेच म्हणते. मला तर "मुंबई-पुणे-मुंबई" पण आवडला नव्हता त्यामुळे हा पाहण्याची शक्यता कमीच. जाता जाता: तुम्ही लिहीत रहा हो, असले पिक्चर नाही पण तुमचे परीक्षण करमणूक करते.

In reply to by सखी

दिव्यश्री 07/03/2014 - 21:47
मला तर "मुंबई-पुणे-मुंबई" पण आवडला नव्हता >>> देव पावला कोणी तरी सापडलं हा शिनेमा न आवडणार ... :D मला तर आज्ज्जीबातच आवडला नव्हता . *beee* १५ मि. कसाबसा पहिला . *boredom* ते हि मुक्ता के लिए, तीच काम आवडतं म्हणून किती सहन करणार ? *nea* पण एका लग्नाची दुसरी गोष्ट मालिका आवडली होती . :) तुम्ही लिहीत रहा हो, असले पिक्चर नाही पण तुमचे परीक्षण करमणूक करते. >>>+++ १

In reply to by दिव्यश्री

कवितानागेश 08/03/2014 - 14:39
सेम पिंच. मला पण बिल्कुल आवडला नाही. स्वप्निल जोशी ज्याम बोर मारतो. मुक्ता बर्वेमुळे कसाबसा पाहिला .एकदा अर्धा आणि पुढचा अर्धा सहा महिन्यानी. ;)

तुमचं फुलस्केप-दोन फुलस्केप भरतील एवढं जस्टीफिकेशन वाचलं. त्यातलं एकही कारण पटण्यासारखं नाही. सर्वप्रथम हे सांगतो की मला व्यक्तिगत व्हायची इच्छा नाही, आणि म्ह्णूनच वरच्या लांबलचक प्रतिसादात तुम्ही सुरवातीला जी काही व्यक्तिगत कारणं लिहिली आहेत, त्यांच्या लॉजिकमध्ये भलीमोठी खिंडारं दिसत असली तरी त्यावर काही टिप्पणी करायचं मी टाळतो आहे. दुसरं म्हणजे मी इथे नैतिकतेचा ठेका घेऊन आलेलो नाही. एखाद्याला डाऊनलोड करून चित्रपट पहायचे असतील तर पाहोत बापडा, माझं त्याबद्दल काही म्हणणं नाही. मात्र या धाग्यामध्ये मला जो एक शिरजोरीचा सूर दिसतो आहे, तो मला खटकला. म्हणजे भले प्रेक्षकांची अभिरुची कितीही वाईट असो, ते बहुतांश चित्रपट टोरेंटवर एक पैसाही खर्च न करता पहात असोत, त्याबद्दल बोलायचं नाही. चित्रपटनिर्मात्यांनी तेवढं उत्तमोत्तम कलाकृतीच निर्माण करण्याचं सतीचं वाण घेतलं पाहिजे (तेही शून्य खर्चात निर्माण करावेत, कारण आम्ही तिकीटबिकीट काढणार नाही बुवा! मराठी पिक्चर असतातच फालतू!) - चित्रपटनिर्मितीसाठी सरकारी अनुदान मिळणं हा प्रकार मलाही मान्य नाही, पण हे काही समर्थन होऊ शकत नाही. बाकी चित्रपट टॅक्स फ्री असतात, चित्रपट निर्मात्याने अमुक दिवसात नफा कमावलेला असतो, 'हाताच्या बोटावर मोजण्याइतके मराठी चित्रपट वितरकाला नफा कमावून देतात. बाकी सगळा कचरा वितरकांचे कंबरडे मोडतो. निर्माता हक्क विकून नफा काढून मोकळा झालेला असतो.' वगैरे कारणं तर इतकी हास्यास्पद आहेत की त्यावर आणखी काही लिहू जाणं म्हणजे वेळेचा अपव्यय आणि स्वतःच्याच बुद्धीचा अपमान होईल. - चित्रपट भले कितीही बकवास असला तरी त्याच्यामागे शेकडो छोटे कलाकार, तंत्रज्ञ, स्पॉटबॉय, वादक या सर्वांचे श्रम असतात. निर्मात्याच्या खिशात चार पैसे जातात तेव्हा त्यातले दोन या लोकांकडेही जातात. - तुम्ही दूधवाल्याला पैसे मिळण्यासाठी दूध घेत नाही हे खरं आहे, पण दूधवालाही तुमच्या मुलांच्या पोटात दूध पडावं या परोपकारी भावनेने दूध घालायला येत नाही. हा कोरडा व्यवहार आहे. तुम्ही दूधवाल्याची चरवी पळवणार, आणि वर दुधात पाणी घातलं होतं म्हणून तक्रारही करणार, गम्मत आहे बुवा! - मराठी पिक्चर फालतूच असतात, हा तुमचा सिद्धांत. पण विचार करा, तुम्ही कचरापेटीच धुंडाळत असलात, तर तुमच्या हाती कचराच पडणार नाही का? 'एलदुगो' आणि 'पुणे मुंबई पुणे' सारखा बकवास पाच मिनिटंही पाहण्याचं दुर्भाग्य ज्याला लाभलं आहे, त्या व्यक्तिला स्वप्निल जोशीसारखा बटाटा-हिरो, मुक्ता बर्वे आणि 'मंगलाष्टक वन्स मोअर' सारखं पांचट गोडगोड नाव असलेल्या चित्रपटाकडून काय अपेक्षा करायची ते सांगायला लागू नये. पण चांगले चित्रपट मराठीत बनत नाहीत? वर तुम्ही 'जोगवा'ला एका ओळीत गुंडाळलं आहे. मी पाहिला आहे जोगवा. मला त्यात कुठेही प्रेक्षकाला रड-रड रडवायची आस दिसली नाही. देऊळ, नटरंग अशा सिनेमांची नावं नाही का ऐकलेली आपण? प्रेक्षकाच्या श्रद्धेचा अपमान न करता त्याचं प्रबोधन करून जाणारा, आणि हे करताना करमणूकमूल्यही उत्तम राखणारा 'देऊळ' त्याच्याबद्दल चार शब्द लिहा, एक चांगली कथा बर्‍यापैकी चांगल्या सादरीकरणासह मांडणारा 'नटरंग' त्याच्याबद्दल लिहा. मला देऊळमध्ये कुठे 'हे हे हे हे' ऐकू आलं नाही आणि नटरंगमध्ये प्रेक्षकाला रडवायचा सोस दिसला नाही. वाईट चित्रपटांची खिल्ली उडवण्यात काहीच चूक नाही. याआधीही क्रांती, गुंडा वगैरेंची व्यवस्थित खिल्ली उडवणारी अफलातून परीक्षणं इथेच की दुसरीकडे वाचली आहेत. त्यातून मला निखळ हसण्याचा आनंद तरी मिळाला. या धाग्यात तक्रारीच्या कंटाळवाण्या सुराखेरीज काही सापडलं नाही, हे नमूद करतो. खरं तर, 'कशी कल्हई करतो पहा' अशा आविर्भावात पिक्चर पॉज करत करत परीक्षण लिहिलं असावं की काय, अशी शंका आली.

In reply to by चिन्मय खंडागळे

समीरसूर 07/03/2014 - 20:07
...की त्यावर आणखी काही लिहू जाणं म्हणजे वेळेचा अपव्यय आणि स्वतःच्याच बुद्धीचा अपमान होईल. तुमचं नेमकं म्हणणं काय आहे तेच कळत नाही. इंटरनेटवर चित्रपट पाहू नये की परीक्षण लिहू नये की खिल्ली उडवू नये की स्वतःच्या पाठीवर स्वतःच सतत शाबासकीची थाप मारत रहायला पाहिजे की वाईट चित्रपटांनादेखील केवळ ते मराठी आहेत म्हणून चांगलच म्हणायला पाहिजे की 'समीरसूर' यांची चित्रपटांवर लिहिण्याची कवडीचीही लायकी नाही की चित्रपट भिकार असला तरी अजिबात 'तक्रार' न करता कौतुकच केले पाहिजे की वाईट चित्रपटांवर लिहिलं म्हणून तितक्याच चांगल्या (तथाकथित) चित्रपटांवर कर्तव्य म्हणून लिहिलंच पाहिजे (पगार मिळत असल्यासारखं) की दोन बर्‍या (तरीही साचेबद्ध - हुकमी तमाशा, ग्रामीण, जातपात, गरीबी वगैरे ५० वर्षे चावून चोथा झालेले विषय) चित्रपटांमागे ८८ अतिवाईट चित्रपट असतांना देखील सगळ्याच मराठी चित्रपटांचे फक्त अस्मिता, अभिमान छाप गोड गोड खोटे खोटे कौतुक केलेच पाहिजे... काय, प्रॉब्लेम स्टेटमेंट नक्की आहे तरी काय हे कळण्याची माझ्या बुद्धीची खरंच कुवत नाही. त्यामुळे माझ्या बुद्धीला झेपेल तेच करत राहीन म्हणतो. :-) आपल्या बुद्धीचा अपमान व्हावा अशी अजिबात इच्छा नाही. त्यामुळे माझ्या बालिश* लिखाणाकडे दुर्लक्ष करणेच उत्तम! * माझं लिखाण खरंच बालिश आहे; याबद्दल मलाही शंका नाही (आणि माझ्या बायकोलाही). :-)

In reply to by चिन्मय खंडागळे

समीरसूर 07/03/2014 - 20:19
एक सांगायचेच राहिले, मिसळपाववर मी चांगल्या मराठी चित्रपटांविषयी देखील लिहिलेले आहे. 'तार्‍यांचे बेट', 'पारध' वगैरे चित्रपटांवर लिहिलेले आहे. 'तार्‍यांचे बेट' एक छान आणि नवीन विषय हाताळलेला चित्रपट होता. समस्या त्याच होत्या पण हाताळणी किती वेगळी होती. वेळ मिळाल्यास एकदा कृपया वाचावे.

आनन्दिता 07/03/2014 - 11:18
मुक्ता बर्वे ' लग्न ' या विषयातुन बाहेर पडेल तो सुदीन... पुणे- मुंबई -पुणे नंतर एका लग्नाची दुसरी गोष्ट, ती झाली की मंगलाष्टक.. लग्न लग्न लग्न हिच थीम!! एका चांगल्या अभिनेत्रीला असं एकच एक करताना पाहुन जीव तुटतो.

प्रसाद१९७१ 07/03/2014 - 12:44
मुक्ता बर्वे ' लग्न ' या विषयातुन बाहेर पडेल तो सुदीन
तिच्याशी लग्न करायला कोणी तयार होत नाहीये म्हणुन ती लग्ना चे सिनेमे करुन समाधान मिळवते आहे.

नानबा 07/03/2014 - 15:55
सिडनीत आल्यावर बघायला घेतलेला पहिला चित्रपट. आणि सुदैव इतकंच की घरी बसून बघत असल्यामुळे ३० व्या मिनीटाला अजीर्ण होऊन बंद केल्या गेला... आणि एक अतिशय टुकार चित्रपट न पाहिल्याच्या आत्यंतिक समाधान मिळालं... :)

खेडूत 08/03/2014 - 23:23
योगायोगानं हे परीक्षण आलं त्याच दिवशी नेटावर हा सुरु केला पण पाच मिनिटात - का माहीत नाही पण कंटाळून बंद केला. आणी हा धागा पाहिला! बाकी स्वप्नील जोशी मुळातच लहानपणापासून ( माझ्या) आवडत नाही, पण मुक्ता साठी हा प्रकार पहायला घेतला. मुंबई-पुणे-मुंबई एका वर्षाच्या अंतराने पुन्हा पहायला पण आवडला, गाणी पण चांगली होती. अभिनेत्री म्हणून मुक्ताला नाटकात पहावे. मागे तिचा बदाम राणी गुलाम चोर, धोबी पछाड पण आवडले नव्हते.

लौंगी मिरची 09/03/2014 - 20:30
कालच पाहिला , आधी पाहिला आणि मग परिक्षण वाचले . ती मुक्ता खरच सायकिक वाटते त्यात . पण तुम्ही मन लाऊन चित्रपट पाहिलेला दिसतोय कारण खुपच दांडगा अभ्यास केल्यानंतरच एवढ ठळक आणि उत्तम निरिक्षण मांडु शकलात असे वाटते ;)

In reply to by लौंगी मिरची

समीरसूर 11/03/2014 - 00:21
चित्रपट असह्य असला की माझ्यातली धाडसी वृत्ती उफाळून येते... ;-) म्हणून मी 'घर की इज्जत की रोटी की कीमत' अशा टाईपचे सिनेमेदेखील पूर्ण पाहू शकतो. यात 'घर की इज्जत', 'इज्जत की रोटी', 'रोटी की कीमत' असे तीन चित्रपट दडलेले आहेत आणि तिन्ही अगदी अचाट! :-) तसं पाहिलं तर यात अजून 'घर', 'इज्जत', 'रोटी', 'कीमत' असे अजून तीन चित्रपट दडलेले आहेत. म्हणजे एकूण सात चित्रपटांची खाण आहे हे वाक्य! :-) 'घर की रोटी' असा काही चित्रपट आहे का हे तपासून बघायला पाहिजे. :-)

In reply to by समीरसूर

निशदे 11/03/2014 - 01:15
:lol: .... :lol: चक्क चित्रपटगृहात जाऊन पाहिलाय मंगलाष्टक वन्स मोअर............चित्रपट संपून बाहेर निघताना इतर सर्व जनतेबरोबर आम्हीही तिथल्यातिथे त्याचा पंचनामा केला होता...... स्वजो (नेहेमीच)अत्यंत गलथान अभिनय करतो..... मुक्ता बर्वे काय करत होती हेच अखेरपर्यंत कळाले नाही......

लोटीया_पठाण 11/03/2014 - 12:48
मी पण हा चित्रपट थेटरात पहिला, बहुतांशी क्राउड मध्यमवयीन होतं. अधून मधून प्रत्येक पात्राने मारलेले इंग्लिश ड्वायलॉक अन तात्विकतेच्या अंगाने जाणारे सगळे संवांद या क्राउड ने एन्जोय केल्यासारखे वाटले. ( हे असलं काही असेल तरच चित्रपट उच्च दर्जाचा होऊ शकतो असा दिग्दर्शकाचा समज असावा). असो परीक्षण योग्य आहे. मु ब अन स्वजो यांचा अभिनय काही पचला नाही. भोमे नामक नटाने मात्र कमी वेळात जास्तीत जास्त डोके उठवण्याचा पराक्रम करून दाखवलाय.

रेवती 06/03/2014 - 02:29
नाही नाही सगळे समीर नाही पचका करत! तुम्ही असे परिक्षण लिहून कितीतरी जणांना सावध केलयत. मी हा शिनेमा बघितला नसता किंवा कधी येऊन गेलाय हेही समजले नसते पण मैत्रिणीने परवा सक्काळपासून तिनदा फोन करून पाह्यलास का? असे विचारले. एकतर विकांताशिवाय चित्रपट पाहणे किंवा एकंदरीतच चित्रपट पाहणे कमी असते. त्यात पाहून कोणता पाहिला तर 'हा'! दर दहा मिनिटांनी मी घरातील कामे करणे, फोडण्या असे करत कंटाळवाणा शिनेमा पाह्यला. भरपूर कामे झाली हीच काय ती जमेची बाजू! आधी यांच्या मूल न होण्यावर शिनेमा बेतलेला वाटत होता, नंतर नंतर आरती मानसिक रुग्ण असण्यावर असावा असा संशय येत होता. शेवटी तर जहाजाचा क्याप्टन ----- असल्याचा समज पक्का झाला. एम बी ए असलेली आरती रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी करत होती की काय कोण जाणे! मी मध्येच उठून गेले तेवढ्यात काहीतरी घडले की काय हेही माहित नाही. वरताण म्हणजे मैत्रिणीने नंतर फोन करून "उगीच तुला बघायला सांगितला, सॉरी" असे सांगितले. जखमेवर मीठ! देव तिला अजून निदान २ असे शिनेमे बघण्याची बुद्धी देवो!

पराग पाटील 06/03/2014 - 02:36
कालच आम्ही देखील पाहिला, अगदी याच भावना...फार अपेक्षेने बघितला खरा,पण उगाच कसबसा संपवला. अशानेच बाकी चित्रपट पहायला धजावत नाहिये. एका लग्नाची दुसरी गोष्ट चा टयार्पी बघुन तोच फॉर्मुला वापरलेला दिसतोय.

>>>काल संध्याकाळी जालावर 'मंगलाष्टक वन्स मोअर'चे पोस्टर पाहिले >>>मोठ्या आशेने सुरु केला. अमेरिकेत मराठी चित्रपटांच्या डीव्हीडी मिळू लागल्या???

In reply to by दिव्यश्री

तसं असेल तर प्रत्येक मराठी चित्रपटनिर्मात्याला नुसता चित्रपट काढल्याबद्दलच पारितोषिक द्यायला पाहिजे. म्हणजे पहा, लाखो रुपये खर्चून पिक्चर काढायचे. मग आपला सुशिक्षित, सुखवस्तू मध्यमवर्ग ते चित्रपट डाऊनलोड करून 'घरातली कामं करत' पाहणार, वर किती फालतू चित्रपट होता ते इतरांना सांगणार. काही लोक तर समीक्षकी अभिनिवेशात नेटवर परिक्षणं वगैरे लिहून हजारो लोकांना त्या चित्रपटापासून 'वाचवून' निर्मात्यांचे आणखी पैसे बुडवणार. मग त्यापेक्षा जो वर्ग पैसे टाकून पिक्चर पाहतो त्याच्याच अभिरुचीचे चित्रपट काढले तर निर्मात्यांना कोण दोष देणार? यावरून एक गंमत आठवली. "तो सिंधूचा पार्टी तर एकदम कंडम वाटला मला." "अहो, सिंधूचा पार्टी कसला ? बाई आहे ती काम करणारी." "सांगताय काय ? कसला तो आवाज नि कसलं ते दिसणं ? मनात आणील तर कडेवर घेईल सुधाकराला. सिंधू कसली ? सिंधूदुर्ग आहे मालवणचा नुसता." "पाहिलंत वाटतं नाटक ?" "उगीच जरा. त्या कोपर्‍यातली दोन झापं बाजूला करून पाहिलं घटकाभर... छ्याः ! ह्यांच्यापेक्षा दशावतारी बरे."

In reply to by चिन्मय खंडागळे

समीरसूर 06/03/2014 - 08:20
तुमचा मुद्दा बरोबर आहे पण प्रॅक्टीकल अजिबात नाही आणि म्हणूनच वास्तवाला धरून नाही. आणि जे प्रॅक्टीकल नाही त्याचे मह्त्वदेखील क्षुल्लकच असते कारण ते अस्तित्वात येणे कधीच शक्य नसते. यासंदर्भात खाली काही कारणे दिली आहेत. १. मराठी चित्रपट भारताबाहेर रीलीज होत नाहीत. २. भारतात आम्ही कधीच डाऊनलोड केलेले चित्रपट पाहत नाही. सगळे चित्रपट सिनेमागृहात जाऊनच बघतो; परवडत नाहीत म्हणून एकपडदा चित्रपटगृहात बघतो. ३. मराठी सिनेमाला शासन २५ लाखाचे अनुदान देते. कित्येक चित्रपट हे अनुदान लाटण्यासाठी आणि अमराठी चित्रपटनिर्मात्यांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठीदेखील निघतात. ४. मराठी चित्रपट टॅक्स फ्री असतात. ५. चांगला चित्रपट असेल तर लोकं डोक्यावर घेतातच. मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कितीतरी महिन्यांनी इंटरनेटवर येतात; त्यामुळे त्यांचे व्यावसायिक चक्र तोपर्यंत थांबलेले असते. उलट इंटरनेटवर आल्यानंतर चित्रपट चांगला असेल तर चित्रपटाला फायदाच होतो. ६. असंख्य मराठी चित्रपट इंटरनेटवर येण्याआधीच झोपलेले असतात. हाताच्या बोटावर मोजण्याइतके मराठी चित्रपट वितरकाला नफा कमावून देतात. बाकी सगळा कचरा वितरकांचे कंबरडे मोडतो. निर्माता हक्क विकून नफा काढून मोकळा झालेला असतो. ७. 'मंगलाष्टक वन्स मोअर' नोव्हेंबर २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. आणि ताबडतोब आपटला कारण चित्रपट सुमार दर्जाचाच होता. आता ५ महिन्यांनंतर तसेही हा चित्रपट सिनेमागृहात असणे शक्यच नाही. त्यामुळे वितरण, टीव्ही हक्क वगैरे मधून मिळणारा पैसा निर्मात्याने कधीच कमावला आहे. ८. लोकांच्या अभिरुचीनुसार चित्रपट काढले असते तर धोधो चालले असते. तसे होतांना दिसत नाही. 'श्वास' पुण्यासारख्या ठिकाणी चालतो पण सिन्नर आणि भुसावळसारख्या ठिकाणी प्रदर्शितदेखील होत नाही. तिथल्या लोकांना असा कुठला चित्रपट आला होता हे माहितदेखील नसतं. ९. उलट अमेरिकेसारख्या आणि युरोपसारख्या ठिकाणी, परदेशात मराठी लोकं आवर्जून मराठी चित्रपट बघतात हीच खूप महत्वाची आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. चित्रपट चांगला असेल तर इंटरनेटच्या माध्यमातून निर्मात्याला अधिक पैसा कमवता येऊ शकतो. अ‍ॅमेझॉन किंवा युट्युबवर कित्येक चांगले अधिकृत इंग्रजी सिनेमे १-२ डॉलर्सला मिळतात. अशी झेप घेतली तर ते स्वागतार्हच आहे पण त्यासाठी चित्रपट त्या तोडीचे पाहिजे असतात; उगीच 'गोंद्या मारतंय तंगडं' सारख्या भिकार चित्रपटाला कुणी दमडीदेखील देणार नाही हे उघडच आहे. नेटफ्लिक्सवर किंवा इंटरनेटवर पैसे भरून कित्येक परदेशस्थ मराठी लोकं अमराठी चित्रपटांचा आनंद लुटतातच की. मराठी चित्रपटांबाबत देखील हे शक्य आहे पण त्यासाठी दर्जा हवा. निरर्थक भावना आणि पैसे हे समीकरण कधीच चालत नसते. १०. तेलुगू चित्रपटांसारखे बघण्यासारखे चित्रपट परदेशात प्रदर्शित झाले तर मराठी लोकं सिनेमागृहात जाऊन ते चित्रपट बघतील यात शंका नाही. पण दर्जा नसलेल्याने मराठी चित्रपट अजून अशी उंची गाठू शकलेला नाही. ११. कुठेही पाहिला तरी चित्रपटाचा दर्जा बदलत नाही. तो कसा आहे हे ठरवणं प्रेक्षकांच्या हातात आहे. त्यामुळे समीक्षा होणारच. चांगला असेल तर चांगला म्हणणार, वाईट असेल तर शिव्या घालणार हे वैश्विक सत्य आहे. शेवटी चित्रपट नफ्यासाठी काढला जातो; लोकांवर उपकार म्हणून नाही काढला जात. तसे असते तर 'बाबूराव ला पकडा' आणि 'लावू का लाथ' सारख्या अभिजात कलाकृती अजरामर झाल्या असत्या. १२. लोकं निर्मात्यांचा पैसा सत्कारणी लागावा आणि त्याला फायदा व्हावा म्हणून चित्रपट बघत नाहीत. आपण दूध चहा पिण्यासाठी घेतो; दूधवाल्याला पैसे मिळून त्याचं भलं व्हावं म्हणून नाही घेत. व्यवसायाची ही तत्वे मानवाच्या मूळ वृत्तीतून नैसर्गिकरीत्या आलेली असतात. इथे अव्यावहारिक तात्विक आणि भावनिक आदर्शवाद आणि अतिचिकित्सक वितंडवाद ना कधी इतिहासात चालले ना कधी भविष्यात चालतील! बाजार असाच चालतो आणि त्याच्यानुसार माल तयार करून खपवावा लागतो हे सत्य आहे आणि ते बदलवणे पोपटपंची करून जनरली दुटप्पी विचारधारेत जगणार्‍या सामान्य लोकांच्या मर्यादेतली गोष्ट नाही. मजूर कष्टकरी लोकांना श्रमाचे जास्त पैसे मिळाले पाहिजेत म्हणून चार भिंतीआड सोफ्यावर लोळत गप्पा ठोकणारे आणि नोकरांना देण्याच्या पगारात एक-एक रुपयाचा हिशेब करून त्यांच्या तोंडाला पाने पुसणारे अगणित आहेत.

In reply to by समीरसूर

संपत 06/03/2014 - 11:58
सही जवाब. विशेषतः
मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कितीतरी महिन्यांनी इंटरनेटवर येतात; त्यामुळे त्यांचे व्यावसायिक चक्र तोपर्यंत थांबलेले असते.
आणि
नेटफ्लिक्सवर किंवा इंटरनेटवर पैसे भरून कित्येक परदेशस्थ मराठी लोकं अमराठी चित्रपटांचा आनंद लुटतातच की. मराठी चित्रपटांबाबत देखील हे शक्य आहे

In reply to by चिन्मय खंडागळे

दिव्यश्री 06/03/2014 - 14:26
तसं असेल तर प्रत्येक मराठी चित्रपटनिर्मात्याला नुसता चित्रपट काढल्याबद्दलच पारितोषिक द्यायला पाहिजे>>> द्याच तुम्ही . म्हणजे पहा, लाखो रुपये खर्चून पिक्चर काढायचे. मग आपला सुशिक्षित, सुखवस्तू मध्यमवर्ग ते चित्रपट डाऊनलोड करून 'घरातली कामं करत' पाहणार, वर किती फालतू चित्रपट होता ते इतरांना सांगणार. >>> तुम्हाला कोणी सांगितलं हो घरातली काम करतं करतच सुशिक्षित, सुखवस्तू मध्यमवर्ग चित्रपट पाहतो म्हणून ??? काही लोक तर समीक्षकी अभिनिवेशात नेटवर परिक्षणं वगैरे लिहून हजारो लोकांना त्या चित्रपटापासून 'वाचवून' निर्मात्यांचे आणखी पैसे बुडवणार. मग त्यापेक्षा जो वर्ग पैसे टाकून पिक्चर पाहतो त्याच्याच अभिरुचीचे चित्रपट काढले तर निर्मात्यांना कोण दोष देणार?>>> लिहू द्या कि हो लोकांना समिक्षकी आवेशात आणि वाचवू द्या हजारो लोकांना . त्याच हजारो लोकांचे आशीर्वाद ( दुवे ) मिळतील समिक्षकी अभिनिवेशात लिहिणार्यांना . कारण हजारो लोक रक्ताच पाणी करून पैसे कमावतात ते पैसे फालतू , पानचट , संवेदनांची गळवे (Thanks to मिपा ) गाळणाऱ्या शिनेमावर का उधळावे ? *sad* *SCRATCH*

In reply to by चिन्मय खंडागळे

रेवती 06/03/2014 - 18:47
अहो चिन्मयसाहेब, कोणाला वेळ आहे सारखे शिनेमे बघायला! ते जालावर येतात तेंव्हा काय अवस्थेत असतात हे समीरसूर यांनी सांगितलेले आहेच पण मागे एकदा मिपावर प्रेम म्हणजे प्रेम असतं या शिनेमाचे परिक्षण आल्यानंतर अनेक महिन्यांनी (बहुतेक) तो जालावर आला व त्याबद्दल आधी वाचले होते म्हणून पाहिला. त्यानंतर हाच दिव्य शिनेमा पाहिला. कुण्णाचे पैशे बुडवुन आम्ही काही करत नाहीये. आणि आम्ही लाख बुडवू पण त्यांना आपल्या पैशांची काळजी आहे ना!

In reply to by रेवती

जालावर नटरंग ,श्वास , डोंबिवली फास्ट बिपी असे अनेक सिनेमे आले आहेत. मुळात मी मराठी वर जे सिनेमे टीव्ही वर दाखवले जातात ते लगेच येतात , तेव्हा त्यांच्या दर्जाचा व जालावर येण्याचा काहीही संबंध नाही , बहुतेक सर्व सिनेमे कालांतराने जालावर येतात.

In reply to by निनाद मुक्काम …

रेवती 07/03/2014 - 16:18
ते आहेच पण ते शिनेमे जेंव्हा जालावर (किंवा कोणत्याही चॅनलवर) येतात त्यावेळी त्यातून आर्थिक नफा/ तोटा व्हायचा तो आधीच झालेला असतो, त्यानंतरच तो चित्रपट तमाम जनतेसाठी उपलब्ध करून दिला जातो. म्हणजे त्या चित्रपटाची आर्थिक गणितं घालून नंतरच्या अवस्थेत तो आपल्याला दाखवला जातो. बेकायदेशीर मार्गानेही चित्रपट रिलीज झाल्याच्या दुसर्‍या मिनिताला मिळत असावा पण आपल्यापर्यंत ते फारसं पोहोचत असेल असं वाटत नाही. किंवा रिलीज डेटकडे डोळे लावून बसण्याइतकी माहिती आपण ठेवत नाही. अपवाद, श्रीदेवीचा मागल्या वर्षी येऊन गेलेला कोणतातरी.

In reply to by दिव्यश्री

रेवती 07/03/2014 - 18:49
हां हां, तोच! रिलीजच्या आधी २ दिवस या सिनेमाबद्दल समजले व आख्खे २ दिवस वाट पाहिली रिलीजची. त्यानंतर चार पाच दिवसांनी पहायला गेले ती गोष्ट वेगळी! ;)

In reply to by निनाद मुक्काम …

समीरसूर 07/03/2014 - 20:16
बीपी जालावर प्रदर्शित झाल्यानंतर ८ महिन्यांनी आला. बीपी जानेवारी २०१३ मध्ये प्रदर्शित झाला आणि साधारण ऑगस्ट २०१३ च्या आसपास तो जालावर आला. तोपर्यंत त्याचे व्यवसायचक्र पूर्ण थांबले होते. डोंबिवली फास्ट प्रदर्शित झाल्यानंतर कितीतरी महिन्यांनी जालावर आला. मुद्दा हा आहे की मराठी चित्रपट जालावर येतात तेव्हा त्यांचे व्यवसायचक्र पूर्णपणे थांबलेले असते. दर्जाचा आणि जालावर येण्याचा काही संबंध नाहीये फक्त एवढंच की दर्जा जर खरच उत्कृष्ट असेल तर परदेशस्थ मराठीजन तो पैसे खर्चून देखील जालावर बघतील.

In reply to by समीरसूर

असे काही नाही नटरंग सिनेमा जेव्हा ऐन भरात होता तेव्हा तो जालावर आला व आताच कोटी च्या कोटी उड्डाणे केलेला time पास हा सिनेमा दुसर्या आठवड्यात जालावर आला तेव्हा रवि जाधव ह्यांनी चेपू लिहिले की हा सिनेमा जालावर येउन सुद्धा तो दहा दहा वेळा थेटरात जाऊन पाहणारे प्रेक्षक मला लाभले त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. जे कमल हसन त्याच्या मागच्या सिनेमाच्या बाबतीत केले त्यामुळे मल्टीप्लेक्स वाल्यांनी त्यांच्या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. नेटवर सिनेमा पाहायला देणे ही कल्पना थेटरवाल्यांना अमान्य व फक्त अनिवासी लोकांना ही सुविधा देण्याचे म्हटले तर काहीतरी तांत्रिक जुगाड करून भारतात हे सिनेमे नेटवर पहिले जातील. ह्यावर उपाय एकच मराठी सिनेमाने दाक्षिणात्य सिनेमांच्या सोबत करार करून परदेशात आपले सिनेमे प्रदर्शित करावे उदा लंडन मध्ये काही निवडक तमिळ सिनेमे एक आठवडा भर लागतात , आता जे तमिळ सिनेमे ज्यात रजनी व धनुष नसेल त्यांनी मराठी सिनेमा बरोबर एक आठवडा शेअर करण्यास काहीच हरकत नाही. एखादा ब दर्जाचा बॉलीवूड सिनेमा प्रदर्शित होत असेल तर परदेशात त्यांचे संध्याकाळचा एखादा शो मराठी सिनेमासाठी देऊ शकतात , परदेशात युके , अमेरिका , व अनेक ठिकाणी मराठी अनिवासी विपुल संख्याने राहतात मराठी सिनेमे तेथे प्रदर्शित झाले पाहिजे.

प्यारे१ 06/03/2014 - 03:05
'राजा' हळू 'राजा' हळू.... किती बरं त्या चित्रपटाला आपटायचं ? बरं नाई का वाटत? ;) =)) चल दोन बीअर मारु. ;) अरे कं ल्हिवलाय, कं ल्हिवलाय.... मुंबई पुणे मुंबई लई आवडलेला. पण ह्या वरच्या मंगलाष्टकानी पार वाट लावलेली दिसतेय.

Pearl 06/03/2014 - 03:18
मस्त लिहिलं आहे परिक्षण. कसला दांडपट्टा चालवला आहे आडवा, उभा. परिक्षण वाचताना मजा आली. आणि प्रेक्षकाला होणार्‍या यातनांचा अंदाज आला :) चित्रपटाबद्दल खूप अपेक्षा असल्याने चित्रपट नक्की पहाणार होते. पण आता फेरविचार करेन.

काय लिवलय, काय लिवलय. पण देव करो असं काही लिहिण्याची वेळ तुम्हावरच काय इतर कुणावरही फार वेळा न येवो. यंदा फेब्रुवारी-मार्च महिन्यादरम्यान बृहन्महाराष्ट्र मंडळाद्वारे मंगलाष्टक वन्स मोअर व पितॄऋण या चित्रपटांचे उत्तर अमेरिकेतील मराठी मंडळांना वितरण करण्यात आले. याकरिता चित्रपटाच्या एका खेळासाठी काही शे डॉलर्स निर्मात्याला पाठवावे लागतात. १ मार्चला फिनिक्स अ‍ॅरिझोना येथे या चित्रपटाचा खेळ झालेला दिसत आहे. आमच्या मंडळाने २२ मार्चला पितृऋणचा खेळ ठेवला आहे. किमान एक टुकार चित्रपट पाहण्यापासून वाचलो असे म्हणायचे. बघुया पितृऋण कसा निघतो ते?

In reply to by श्रीरंग_जोशी

समीरसूर 06/03/2014 - 20:34
पितृऋण नावावरूनच मेंटल टॉर्चर वाटतोय. सुधा मूर्तींच्या एका गोष्टीवर आधारित आहे आणि त्यांनी स्वतः यात अभिनय देखील केलेला आहे असे ऐकले आहे. अतिरंजित रडापड बघवत नाही आणि त्यात आपल्याकडे पार्श्वसंगीत इतके जास्त असते की प्रसंगातला मेलोड्रामा अंगावर येऊन हृदयातून डोळ्यात येतो... बघा आणि परीक्षण टाका...:-)

खटपट्या 06/03/2014 - 09:59
आत्ताच चित्रपट पहिला. आरती सारखी बायको जगात असते ???? मला वाटतं स्वप्नील आणि मुक्ता बर्वे या जोडीची लोकप्रियता कॅश करण्यासाठी हातात कथा(?) नसताना घाई घाईत काढलेला चित्रपट आहे. आरती रेवाला डबा बनवून देते तेव्हा रेवा आरतीला म्हणते "ए बाई,माझा सत्या करू नकोस" यातच कथेचं(?) सार आहे

सौंदाळा 06/03/2014 - 10:25
परीक्षण लिहावे तर समीरसुर यांनीच. मस्त वाक्या-वाक्याशी सहमत. तुमच्या वरील प्रतिसादातील सर्व मुद्द्यांशी सहमत. केवळ मराठीच नाही तर सर्वच चित्रपट निर्मात्यांचा काळा पैसा पांढरा करण्याचे सर्वात मोठे आणि सुरक्षित माध्यम आहे.
डॉक्टरचं म्हणणं असतं की नुसता फिजीकल काँटॅ़क्ट वाढवून उपयोग नाही; मने देखील जुळली पाहिजेत
डॉक्टरला दंडवत. अवांतरः पुढचे टार्गेट 'गुलाब गँग' ;) आजच चित्रपट प्रदर्शन पुढे ढकलल्याचे वाचले. माधुरी, जुही वगैरे गँगमुळे उत्सुकता आहे. या चित्रपटाचे परिक्षण 'तुमच्याकडुन' वाचण्यास उत्सुक.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

समीरसूर 06/03/2014 - 21:35
गुलाब गँग मी बघेन की नाही थोडी शंका आहे. परवा इथून निघणार. पुण्यात पोहोचल्यावर सुरुवातीचे २-३ आठवडे कामात आणि तिथे थोडं स्थिरस्थावर होण्यात जातील; तोपर्यंत गुलाब गँग चित्रपटगृहातून उडालेला असणार आहे. हा चित्रपट आपटणार हे नक्की. हे माझे म्हणणे खोटे ठरल्यास मला संभाजी पुलावर गुलाबकळ्यांनी ठेचून मारा... :-) डेढ इश्किया चे पण वाभाडेच निघाले. माधुरी दीक्षितच्या एकटीच्या खांद्यावर चित्रपट यशस्वी होऊ शकत नाही हे आजा नच ले, डेढ इश्किया या दोन्ही चित्रपटांच्या अपयशाने सिद्ध झाले आहे. तरी लोकांना वेडी आशा असते! 'हमरी अटरिया पे...' हे गाणे ऐकून मला एका मराठीतल्या लावणीची चाल आठवते. शब्द अजिबात आठवत नाहीयेत पण चाल लख्ख आठवतेय. "...सोडू नका...मला क्षक्षवरती करू नका..हो राया, क्षक्षवरती करू नका" असे काहीसे शब्द आहेत. कुणाला आठवतेय का ही लावणी?

गणपा 06/03/2014 - 13:23
वाहवा ! चांगली पीसं काढलीत राजे. आपल्याला तुझी परिक्षणं जाम आवडतात. उगाच कणेकर, सिंझगिरी यांची नक्कल करत अतिरेकी उपमा नसतात. (वरील दोघेही हल्ली बरेचदा वात आणतात.)

दिव्यश्री 06/03/2014 - 14:08
मला माझ्या बहिणीने शिनेमा थेटराच्या बाहेर आल्या आल्या पुण्याहून फोण करुण सांगितले कि हा चित्रपट पहा , तुला मी शिडी / डीव्हीडी , अजून जे काय असत ते पाठवते . तिला कस बस रोखलं. *stop* मी पाहिला कारण मुक्ता . मला आवडते , कामही चांगल करते .बाकी झ.बा. बद्दल नो चोम्मेंत्स . :D आता तिला ह्यालेखाची लिंक पाठवणार आहे. हे रेडीओ मिर्ची वाले नक्की काय सेल करतात? ज्येनुइन प्रश्न . असं चेहर्‍यावर शंभरदा हात फिरवून विचारते-बजावते.>>> हे प्रचंड डोक्क्य्यात गेलं. *dash1* सत्याचे बालिश मित्र >>> हेमंत ढोमे आणि प्रदीप पटवर्धन . एक अत्यंत बालिश मित्र बालिश आवाजात >>> तोच हेमंत उर्फ निख्या . खरतर हे दोन्ही कलाकार चांगले आहेत . एखाद्याला वाया घालवण म्हणजे काय हे यांच्या या व्यक्तीरेखांवरून सहज समजू शकते . :( आरतीची एक मैत्रिण (कादंबरी कदम) >>> रेवा तीच शिळी विटकी खिचडी पुन्हा इथे आहेच. >>> ++१ १ जितकं कोलमडणं आणि पिचलेलं असणं जास्त तितका क्रिटीकल अ‍ॅक्लेम जास्त! पुरस्कार जास्त! आणि मग "मराठी सिनेमा कात टाकतोय" >>> *clapping* हे अगदी माझ्या मनातले लिहिले असे वाटते मला . गेल्या काही दिवसातले शिनेमे आठवून बघा . परत काही लिहील तुम्ही संवेदनाशुन्य अस जाहीर करून लोक मोकळे होतात . शिनेमे बघून रडण्याने , समाजातली दुःखे आपल्यालाच समजली आणि आपणच तारणहार अशा आविर्भावात लोक वावरतात तेंव्हा खरच हसावे कि रडावे हे कळत नाही . समाज म्हणतो शिनेमे / शिरेली पाहून मुल /मुली बिघडतात तर हे शिनेमे / शिरेली तयार करणारे म्हणतात जे समाजात घडत तेच आम्ही दाखवतो . हे कधी संपणार देवच जाणे . तुमच लिखाण , चिरफाड , सालं काढणं अतिशय आवडल . फक्त हे जर थोड आधी आलं असत तर मी वाचले असते . :D

In reply to by दिव्यश्री

समीरसूर 06/03/2014 - 21:04
समस्याप्रधान चित्रपटात सतत समस्यांचे रडगाणे दाखवून प्रेक्षकांना अपराधी वाटावे असे काहीसे प्रयत्न असतात. आणि अपराधी वाटले की चित्रपटाला कुणी नावे ठेवण्यास धजावतच नाही. आणि अजून असे चित्रपट काढणार तरी किती? आता त्या साच्यातून बाहेर पडले पाहिजे. समस्या मनोरंजक रीतीने देखील प्रभावीपणे मांडता येतात. त्यासाठी प्रेक्षकांना धायमोकलून रडवलेच पाहिजे असे अजिबात नाही. असो. तो विजय पटवर्धन आहे; प्रदीप नव्हे.

In reply to by समीरसूर

दिव्यश्री 09/03/2014 - 19:46
' धुमधडाका ' या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेचा एक डायलॉग आहे तो अगदी फिट्ट बसेल हल्लीच्या पिच्चरला ...".सत्यघटणेवर आधारित ष्टोरी असली कि लगेच काळजाला भिडते मग पिच्चर चालत...लेक चालली सासरला ....नव्हेत अश्रू , आशीर्वच हे ..." (लक्ष्मीकांत बेर्डेची पंखी / ए.शि.) :P :D

In reply to by जयंत कुलकर्णी

समीरसूर 06/03/2014 - 21:08
मरण्यापेक्षा या सापाने शेपूट तोंडातून सोडावी हे बरे! :-) किंवा प्रेक्षकांना असल्या टॉर्चरगेम्समधून सुटका द्यावी. कात टाकणे न टाकणे या वृत्तपत्रीय गप्पा आहेत... :-)

इरसाल 06/03/2014 - 15:52
हे
तिचे सत्याच्या चेहर्‍यावरून हात फिरवणे वाढते (काँटॅक्ट वाढवणे म्हणजे हेच वाटत असावे बहुधा तिला); त्याचं वजन मोजून त्याने योगा आणि सायकलिंग करणे किती आवश्यक आहे हे समजावून सांगण्याची फ्रि॑क्वन्सी वाढते;
आणी हे
इकडे सत्या सायकलिंगला जातो; मोलकरणीला फक्त उकडलेल्या भाज्या करायला लावतो आणि वजन कमी करतो (वाटत नाही पण तसं भासवलेलं आहे).
माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. ह्या "झबा" चे वजन कमी दाखवण्याचा प्रयत्न केलाय तो कसा? म्हणजे आधी पुर्ण पिच्चरभर स्वेटर नी मग बिनास्वेटर का? अनुमान काय, जास्त पोदलुपणा आलातर शारीरिक संबंध प्रस्थापित करता येत नाहीत !.....की मी समजुन घेण्यात काही चुकतोय ?

चिगो 06/03/2014 - 17:07
हाण्णा तिच्यामारी.. जबरा परीक्षण.. तुमच्या असल्या फाडू परीक्षणांसाठी तरी असले पुचाट सिनेमे निघत राहोत आणि तुम्हाला ती बघणण्याची दुर्बुद्धी होत राहो. आणि ते "भावनिक गळवं" असलेल्या प्रतिसादास दिलेलें प्रत्युत्तरपण जबराट..

रेवती 06/03/2014 - 18:42
हायवे नावाच्या शिनेमाचे पाहून आल्यावर असेच परिक्षण लिहावे ही विनंती. मैत्रिणीने माझ्या वाया गेलेल्या वेळाची भरपाई म्हणून तिला फुकट मिळालेली डिव्हिडी देण्याचे ठरवेले आहे. तिने आधी दिलेली धूम ३ ची डिव्हिडी तशीच पडून आहे. आता मिपावर परिक्षण आल्याशिवाय हायवे पाहणार नाही असे तिला सांगितल्याने परवाच्या वाया गेलेल्या वेळाची भरपाई होईल असे वाटते शिवाय अपराधीपणाची भावना जरा कमी होईल. ;)

In reply to by रेवती

समीरसूर 06/03/2014 - 21:25
माझ्या सुदैवाने मला हायवेची प्रेक्षकांना लागणारी हाय आधीच कळली होती. मी हायवे सुरु केला आणि अक्षरशः २० मिनिटात संपवला. शक्यच नव्हतं! तो रानरेडा रणदीप हुडा मला अजिबात आवडत नाही. आणि आलिया भटला पळवून नेल्यावर त्यांच्यात प्यार होणार ही काळ्या दगडावरची रेघ मला सिनेमा सुरु झाल्यावर त्या रानरेड्याच्या काळ्या थोबाडावर लगेच दिसली होती. पुढचं काही बघण्यात तथ्य नव्हतं. त्याच त्याच हरियाण्वी भाषेतले रासवट संवाद कितीवेळा ऐकणार? मग झुम्म्म्म्म्म्म्म्म्म पुढे पळवत नेला सिनेमा आणि शेवट बघून नि:श्वास टाकला. :-) बघू नका! अत्यंत रटाळ आहे हे नक्की! :-) आलिया भट 'स्टुडंट ऑफ द ईअर' मध्ये छान वाटली होती. हायवे मध्ये तिने अभिनय चांगला केला आहे असं ऐकीवात आहे. आणि ते थोडं फार खरं आहे. पण तेवढ्यासाठी हायवे पूर्ण चालत जाण्याची काही आवश्यकता आहे असं वाटत नाही. पण मेकपशिवाय ती खूप सामान्य दिसते. तिला तसं बघवत नाही. :-( बाकी मग हरियाणातल्या गावात ती रानरेड्यासोबत राहते आणि मग तिला तिथं मोकळं वाटतं वगैरे नेहमीचा चोथा आहेच. त्यात काहीही नावीन्य नाही; प्रेक्षकांना खिळवून ठेवू शकेल असं काहीच नाही. ए आर रहमानची नेहमीची "मौला, अल्ला, मालिक, तेरा दर, ख्वाजा" छाप कंटाळवाणी गाणी आहेत. ए आर रहमानने थोडी सुटी घ्यावी आणि पुन्हा ३-४ वर्षांनी ताजे संगीत देण्याचा प्रयत्न करावा. त्याची ती सुफी टाईपची गाणी ऐकून खरोखर कान किटले. सतत थोड्या थोड्या वेळाने कुणी सुफी गायक "मेरे मौला तेरे दर पे..." छाप गाणी सुरु करतो तेव्हा मी आवाज शून्य करतो! गेल्या ४-५ वर्षात चांगले असे संगीत ए आर रहमानने दिलेलेच नाही. जे दिलयं त्यातलं ७०% "मौला ख्वाजा" छाप गाणी..."कितना मौला मौला करेगा यार? जरा उसको भी तो आराम दे..." असा टेलिग्राम त्याला पाठवायची इच्छा होते मला. पण आता टेलिग्रामदेखील बंद झाले. :-(

किसन शिंदे 06/03/2014 - 20:45
सिनेमा पाहून आल्या आल्याच हे टाकलं होतं थोबाड पुस्तकावर..

खरं तर तुझ्या परिक्षणालाच वन्स मोर म्हणावंस वाटतंय.
पण फिजीकल काँटॅक्टसाठी माझी बायको असते कुठे?" असा सत्याचा उद्रेक झाल्यावर आरती वेड्यासारखी पुन्हा पुन्हा त्याच्या चेहर्‍यावरून हात फिरवायला लागते
याची टोटल लागली नाही (पण यात चित्रपटाचं रहस्य दडलेलं दिसतंय!)

साळसकर 06/03/2014 - 23:01
हा हा हा, भारी फाडलाय, मला तर त्याची जाहीरात पाहिताना एका लग्नाची तिसरी गोष्ट मालिकाचा येतेय की काय असे वाटायचे, पण नंतर खरोखरच तशी मालिका आली तेव्हा त्यात उमेश कामत दिसला आणि समजले की ती जाहिरात मंगलाष्टक नावाच्या चित्रपटाची होती, पण हे समजेपर्यंत चित्रपट थिएटरातून उतरला होता आणि पुढे केबलबिबल वर बघायच्या आधीच हि असली परीक्षणे वाचून झाली होती... पण हे मात्र जबरीच.. काही न सोडता पुरते आडवेतिडवे धुपवणे यालाच म्हणतात..

कंजूस 07/03/2014 - 05:27
काय छान लिहितोस राजा ! आम्ही गणितात जो सिध्दांत शिकलो तो व्यवहारात पाहायला मिळतोय "तीन लग्ने आणि तीन गोष्टी यांटटययपासून एकूण तीन गुणिले तीन नऊ प्रकार करता येतात ". मुक्ताने खुपते तिथे -- कार्यक्रमात सांगितले होते "माझा चेहरा तीन तास पाहाण्यासारखा नाही"

अभिनंदन …… समीरजी , या आधीसुद्धा मी आपले चित्रपट परीक्षण वाचले आहे. या क्षेत्रांत आपल्याला चांगलाच सूर गवसलेला आहे… उत्तम परीक्षण

आडवं तिडवं पोस्टर फाडलयं पिक्चरचं. बोगस आहे एकदम. स्वप्निल आणि मुक्ता एकत्र म्हणुन "मुंबई-पुणे-मुंबई" च्या अपेक्षेनी पाहायला गेलो, हातात अलका कुबलच्या पिक्चर पेक्षा बोगस पिक्चर आला. :) :) :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सखी 07/03/2014 - 20:59
आडवं तिडवं पोस्टर फाडलयं पिक्चरचं. - हेच म्हणते. मला तर "मुंबई-पुणे-मुंबई" पण आवडला नव्हता त्यामुळे हा पाहण्याची शक्यता कमीच. जाता जाता: तुम्ही लिहीत रहा हो, असले पिक्चर नाही पण तुमचे परीक्षण करमणूक करते.

In reply to by सखी

दिव्यश्री 07/03/2014 - 21:47
मला तर "मुंबई-पुणे-मुंबई" पण आवडला नव्हता >>> देव पावला कोणी तरी सापडलं हा शिनेमा न आवडणार ... :D मला तर आज्ज्जीबातच आवडला नव्हता . *beee* १५ मि. कसाबसा पहिला . *boredom* ते हि मुक्ता के लिए, तीच काम आवडतं म्हणून किती सहन करणार ? *nea* पण एका लग्नाची दुसरी गोष्ट मालिका आवडली होती . :) तुम्ही लिहीत रहा हो, असले पिक्चर नाही पण तुमचे परीक्षण करमणूक करते. >>>+++ १

In reply to by दिव्यश्री

कवितानागेश 08/03/2014 - 14:39
सेम पिंच. मला पण बिल्कुल आवडला नाही. स्वप्निल जोशी ज्याम बोर मारतो. मुक्ता बर्वेमुळे कसाबसा पाहिला .एकदा अर्धा आणि पुढचा अर्धा सहा महिन्यानी. ;)

तुमचं फुलस्केप-दोन फुलस्केप भरतील एवढं जस्टीफिकेशन वाचलं. त्यातलं एकही कारण पटण्यासारखं नाही. सर्वप्रथम हे सांगतो की मला व्यक्तिगत व्हायची इच्छा नाही, आणि म्ह्णूनच वरच्या लांबलचक प्रतिसादात तुम्ही सुरवातीला जी काही व्यक्तिगत कारणं लिहिली आहेत, त्यांच्या लॉजिकमध्ये भलीमोठी खिंडारं दिसत असली तरी त्यावर काही टिप्पणी करायचं मी टाळतो आहे. दुसरं म्हणजे मी इथे नैतिकतेचा ठेका घेऊन आलेलो नाही. एखाद्याला डाऊनलोड करून चित्रपट पहायचे असतील तर पाहोत बापडा, माझं त्याबद्दल काही म्हणणं नाही. मात्र या धाग्यामध्ये मला जो एक शिरजोरीचा सूर दिसतो आहे, तो मला खटकला. म्हणजे भले प्रेक्षकांची अभिरुची कितीही वाईट असो, ते बहुतांश चित्रपट टोरेंटवर एक पैसाही खर्च न करता पहात असोत, त्याबद्दल बोलायचं नाही. चित्रपटनिर्मात्यांनी तेवढं उत्तमोत्तम कलाकृतीच निर्माण करण्याचं सतीचं वाण घेतलं पाहिजे (तेही शून्य खर्चात निर्माण करावेत, कारण आम्ही तिकीटबिकीट काढणार नाही बुवा! मराठी पिक्चर असतातच फालतू!) - चित्रपटनिर्मितीसाठी सरकारी अनुदान मिळणं हा प्रकार मलाही मान्य नाही, पण हे काही समर्थन होऊ शकत नाही. बाकी चित्रपट टॅक्स फ्री असतात, चित्रपट निर्मात्याने अमुक दिवसात नफा कमावलेला असतो, 'हाताच्या बोटावर मोजण्याइतके मराठी चित्रपट वितरकाला नफा कमावून देतात. बाकी सगळा कचरा वितरकांचे कंबरडे मोडतो. निर्माता हक्क विकून नफा काढून मोकळा झालेला असतो.' वगैरे कारणं तर इतकी हास्यास्पद आहेत की त्यावर आणखी काही लिहू जाणं म्हणजे वेळेचा अपव्यय आणि स्वतःच्याच बुद्धीचा अपमान होईल. - चित्रपट भले कितीही बकवास असला तरी त्याच्यामागे शेकडो छोटे कलाकार, तंत्रज्ञ, स्पॉटबॉय, वादक या सर्वांचे श्रम असतात. निर्मात्याच्या खिशात चार पैसे जातात तेव्हा त्यातले दोन या लोकांकडेही जातात. - तुम्ही दूधवाल्याला पैसे मिळण्यासाठी दूध घेत नाही हे खरं आहे, पण दूधवालाही तुमच्या मुलांच्या पोटात दूध पडावं या परोपकारी भावनेने दूध घालायला येत नाही. हा कोरडा व्यवहार आहे. तुम्ही दूधवाल्याची चरवी पळवणार, आणि वर दुधात पाणी घातलं होतं म्हणून तक्रारही करणार, गम्मत आहे बुवा! - मराठी पिक्चर फालतूच असतात, हा तुमचा सिद्धांत. पण विचार करा, तुम्ही कचरापेटीच धुंडाळत असलात, तर तुमच्या हाती कचराच पडणार नाही का? 'एलदुगो' आणि 'पुणे मुंबई पुणे' सारखा बकवास पाच मिनिटंही पाहण्याचं दुर्भाग्य ज्याला लाभलं आहे, त्या व्यक्तिला स्वप्निल जोशीसारखा बटाटा-हिरो, मुक्ता बर्वे आणि 'मंगलाष्टक वन्स मोअर' सारखं पांचट गोडगोड नाव असलेल्या चित्रपटाकडून काय अपेक्षा करायची ते सांगायला लागू नये. पण चांगले चित्रपट मराठीत बनत नाहीत? वर तुम्ही 'जोगवा'ला एका ओळीत गुंडाळलं आहे. मी पाहिला आहे जोगवा. मला त्यात कुठेही प्रेक्षकाला रड-रड रडवायची आस दिसली नाही. देऊळ, नटरंग अशा सिनेमांची नावं नाही का ऐकलेली आपण? प्रेक्षकाच्या श्रद्धेचा अपमान न करता त्याचं प्रबोधन करून जाणारा, आणि हे करताना करमणूकमूल्यही उत्तम राखणारा 'देऊळ' त्याच्याबद्दल चार शब्द लिहा, एक चांगली कथा बर्‍यापैकी चांगल्या सादरीकरणासह मांडणारा 'नटरंग' त्याच्याबद्दल लिहा. मला देऊळमध्ये कुठे 'हे हे हे हे' ऐकू आलं नाही आणि नटरंगमध्ये प्रेक्षकाला रडवायचा सोस दिसला नाही. वाईट चित्रपटांची खिल्ली उडवण्यात काहीच चूक नाही. याआधीही क्रांती, गुंडा वगैरेंची व्यवस्थित खिल्ली उडवणारी अफलातून परीक्षणं इथेच की दुसरीकडे वाचली आहेत. त्यातून मला निखळ हसण्याचा आनंद तरी मिळाला. या धाग्यात तक्रारीच्या कंटाळवाण्या सुराखेरीज काही सापडलं नाही, हे नमूद करतो. खरं तर, 'कशी कल्हई करतो पहा' अशा आविर्भावात पिक्चर पॉज करत करत परीक्षण लिहिलं असावं की काय, अशी शंका आली.

In reply to by चिन्मय खंडागळे

समीरसूर 07/03/2014 - 20:07
...की त्यावर आणखी काही लिहू जाणं म्हणजे वेळेचा अपव्यय आणि स्वतःच्याच बुद्धीचा अपमान होईल. तुमचं नेमकं म्हणणं काय आहे तेच कळत नाही. इंटरनेटवर चित्रपट पाहू नये की परीक्षण लिहू नये की खिल्ली उडवू नये की स्वतःच्या पाठीवर स्वतःच सतत शाबासकीची थाप मारत रहायला पाहिजे की वाईट चित्रपटांनादेखील केवळ ते मराठी आहेत म्हणून चांगलच म्हणायला पाहिजे की 'समीरसूर' यांची चित्रपटांवर लिहिण्याची कवडीचीही लायकी नाही की चित्रपट भिकार असला तरी अजिबात 'तक्रार' न करता कौतुकच केले पाहिजे की वाईट चित्रपटांवर लिहिलं म्हणून तितक्याच चांगल्या (तथाकथित) चित्रपटांवर कर्तव्य म्हणून लिहिलंच पाहिजे (पगार मिळत असल्यासारखं) की दोन बर्‍या (तरीही साचेबद्ध - हुकमी तमाशा, ग्रामीण, जातपात, गरीबी वगैरे ५० वर्षे चावून चोथा झालेले विषय) चित्रपटांमागे ८८ अतिवाईट चित्रपट असतांना देखील सगळ्याच मराठी चित्रपटांचे फक्त अस्मिता, अभिमान छाप गोड गोड खोटे खोटे कौतुक केलेच पाहिजे... काय, प्रॉब्लेम स्टेटमेंट नक्की आहे तरी काय हे कळण्याची माझ्या बुद्धीची खरंच कुवत नाही. त्यामुळे माझ्या बुद्धीला झेपेल तेच करत राहीन म्हणतो. :-) आपल्या बुद्धीचा अपमान व्हावा अशी अजिबात इच्छा नाही. त्यामुळे माझ्या बालिश* लिखाणाकडे दुर्लक्ष करणेच उत्तम! * माझं लिखाण खरंच बालिश आहे; याबद्दल मलाही शंका नाही (आणि माझ्या बायकोलाही). :-)

In reply to by चिन्मय खंडागळे

समीरसूर 07/03/2014 - 20:19
एक सांगायचेच राहिले, मिसळपाववर मी चांगल्या मराठी चित्रपटांविषयी देखील लिहिलेले आहे. 'तार्‍यांचे बेट', 'पारध' वगैरे चित्रपटांवर लिहिलेले आहे. 'तार्‍यांचे बेट' एक छान आणि नवीन विषय हाताळलेला चित्रपट होता. समस्या त्याच होत्या पण हाताळणी किती वेगळी होती. वेळ मिळाल्यास एकदा कृपया वाचावे.

आनन्दिता 07/03/2014 - 11:18
मुक्ता बर्वे ' लग्न ' या विषयातुन बाहेर पडेल तो सुदीन... पुणे- मुंबई -पुणे नंतर एका लग्नाची दुसरी गोष्ट, ती झाली की मंगलाष्टक.. लग्न लग्न लग्न हिच थीम!! एका चांगल्या अभिनेत्रीला असं एकच एक करताना पाहुन जीव तुटतो.

प्रसाद१९७१ 07/03/2014 - 12:44
मुक्ता बर्वे ' लग्न ' या विषयातुन बाहेर पडेल तो सुदीन
तिच्याशी लग्न करायला कोणी तयार होत नाहीये म्हणुन ती लग्ना चे सिनेमे करुन समाधान मिळवते आहे.

नानबा 07/03/2014 - 15:55
सिडनीत आल्यावर बघायला घेतलेला पहिला चित्रपट. आणि सुदैव इतकंच की घरी बसून बघत असल्यामुळे ३० व्या मिनीटाला अजीर्ण होऊन बंद केल्या गेला... आणि एक अतिशय टुकार चित्रपट न पाहिल्याच्या आत्यंतिक समाधान मिळालं... :)

खेडूत 08/03/2014 - 23:23
योगायोगानं हे परीक्षण आलं त्याच दिवशी नेटावर हा सुरु केला पण पाच मिनिटात - का माहीत नाही पण कंटाळून बंद केला. आणी हा धागा पाहिला! बाकी स्वप्नील जोशी मुळातच लहानपणापासून ( माझ्या) आवडत नाही, पण मुक्ता साठी हा प्रकार पहायला घेतला. मुंबई-पुणे-मुंबई एका वर्षाच्या अंतराने पुन्हा पहायला पण आवडला, गाणी पण चांगली होती. अभिनेत्री म्हणून मुक्ताला नाटकात पहावे. मागे तिचा बदाम राणी गुलाम चोर, धोबी पछाड पण आवडले नव्हते.

लौंगी मिरची 09/03/2014 - 20:30
कालच पाहिला , आधी पाहिला आणि मग परिक्षण वाचले . ती मुक्ता खरच सायकिक वाटते त्यात . पण तुम्ही मन लाऊन चित्रपट पाहिलेला दिसतोय कारण खुपच दांडगा अभ्यास केल्यानंतरच एवढ ठळक आणि उत्तम निरिक्षण मांडु शकलात असे वाटते ;)

In reply to by लौंगी मिरची

समीरसूर 11/03/2014 - 00:21
चित्रपट असह्य असला की माझ्यातली धाडसी वृत्ती उफाळून येते... ;-) म्हणून मी 'घर की इज्जत की रोटी की कीमत' अशा टाईपचे सिनेमेदेखील पूर्ण पाहू शकतो. यात 'घर की इज्जत', 'इज्जत की रोटी', 'रोटी की कीमत' असे तीन चित्रपट दडलेले आहेत आणि तिन्ही अगदी अचाट! :-) तसं पाहिलं तर यात अजून 'घर', 'इज्जत', 'रोटी', 'कीमत' असे अजून तीन चित्रपट दडलेले आहेत. म्हणजे एकूण सात चित्रपटांची खाण आहे हे वाक्य! :-) 'घर की रोटी' असा काही चित्रपट आहे का हे तपासून बघायला पाहिजे. :-)

In reply to by समीरसूर

निशदे 11/03/2014 - 01:15
:lol: .... :lol: चक्क चित्रपटगृहात जाऊन पाहिलाय मंगलाष्टक वन्स मोअर............चित्रपट संपून बाहेर निघताना इतर सर्व जनतेबरोबर आम्हीही तिथल्यातिथे त्याचा पंचनामा केला होता...... स्वजो (नेहेमीच)अत्यंत गलथान अभिनय करतो..... मुक्ता बर्वे काय करत होती हेच अखेरपर्यंत कळाले नाही......

लोटीया_पठाण 11/03/2014 - 12:48
मी पण हा चित्रपट थेटरात पहिला, बहुतांशी क्राउड मध्यमवयीन होतं. अधून मधून प्रत्येक पात्राने मारलेले इंग्लिश ड्वायलॉक अन तात्विकतेच्या अंगाने जाणारे सगळे संवांद या क्राउड ने एन्जोय केल्यासारखे वाटले. ( हे असलं काही असेल तरच चित्रपट उच्च दर्जाचा होऊ शकतो असा दिग्दर्शकाचा समज असावा). असो परीक्षण योग्य आहे. मु ब अन स्वजो यांचा अभिनय काही पचला नाही. भोमे नामक नटाने मात्र कमी वेळात जास्तीत जास्त डोके उठवण्याचा पराक्रम करून दाखवलाय.
काल संध्याकाळी जालावर 'मंगलाष्टक वन्स मोअर'चे पोस्टर पाहिले. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही आजची मराठीतील आघाडीची जोडी! 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' ही मालिका, 'मुंबई-पुणे-मुंबई' हा चित्रपट तसे छान हलके-फुलके आणि नर्मविनोदी वाटले होते. 'मुंबई-पुणे-मुंबई' तर छान निवांत चित्रपट वाटला होता. थोडा संथ होता पण पुण्यातल्या भांडारकर रस्त्यावरचे क्रिकेट खेळतांनाचे प्रसंग, सिंहगडावरील प्रसंग, रेल्वे स्टेशनवरील प्रसंग आणि चित्रपटाचा एकूणच निवांतपणा असे सगळे खूप छान वाटले होते. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी खूप छान अभिनय केला होता.

गुजरात विकासाचे मृगजळ..

बंडा मामा ·

गुजरातच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आहे असे स्पष्ट केले असुनही, राजकीय रॅलीला परवानगी घेतली नाही असे लंगडे कारण दाखवुन पोलिसांनी ही कारवाई केली. अर्थातच कुठेतरी पाणी मुरते आहे हे स्पष्ट आहे.
नुसता विकासाचा आढावा जर घ्यायचा असेल तर राजकीय सभा/रॅली घ्यायची गरज काय? आणि जर रॅली घेतली तर त्यासाठी परवानगी घेतली की नाही? आणि जर रॅलीसाठी प्रवानगी घेतली नसेल तर पोलिसांनी कारवाई केली यात काय चुकलं? कुठेतरी पाणी मुरतंय हे नक्की पण तुमच्या वाक्यांवरून हे केजरवालाचं पाणी मुरतंय असं दिसतंय!! बाकी गुजरातच्या विकासावर चर्चा करायची असेल तर मोदी सत्तेवर येण्याआधी विविध प्रकारचे निर्देशांक गुजरातसाठी काय होते आणि आताच्या परिस्थीतीशी कंपॅरिझन करून आता ते काय आहेत यावरून गुजरातची मोदींच्या करकिर्दीत प्रगती झाली की नाही ते ठरवता येईल. उगाच गुजरातसारख्या मोठ्या राज्याची अंदमान, मिझोराम, गोवा यासारख्या लहान राज्यांशी त्या फ्रंटलाईनमधल्या लेखात तुलना केलेली बघून त्या लेखात कुठेतरी पाणी मुरतंय असंही वाटलं....

In reply to by पिवळा डांबिस

बंडा मामा 06/03/2014 - 00:36
नुसता विकासाचा आढावा जर घ्यायचा असेल तर राजकीय सभा/रॅली घ्यायची गरज काय?
कुठे दिसली तुम्हाला रॅली किंवा सभा? किंवा किमान तशी घोषणा तरी? पोलिसांनी जे केले तो रडीचा डाव आहे.
उगाच गुजरातसारख्या मोठ्या राज्याची अंदमान, मिझोराम, गोवा यासारख्या लहान राज्यांशी त्या फ्रंटलाईनमधल्या लेखात तुलना केलेली बघून
स्वच्छ चष्म्यातुन लेख वाचा, किमान वरचे तक्ते तरी न्याहाळा. महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र, पं. बंगाल अशी अनेक 'मोठी' राज्ये तुलनेसाठी घेतलेली दिसतील.

In reply to by बंडा मामा

कुठे दिसली तुम्हाला रॅली किंवा सभा? किंवा किमान तशी घोषणा तरी? पोलिसांनी जे केले तो रडीचा डाव आहे.
रॅली सभा घेतली नसेल किवा तिची घोषणाही जर केली नसेल तर केजरीवालांना झालेली अटक (झाली असेल तर) ही बेकायदेशीर आहे. त्याविरूद्ध न्यायालयात दाद मागण्याचा त्यांना हक्क आहे की!
महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र, पं. बंगाल अशी अनेक 'मोठी' राज्ये तुलनेसाठी घेतलेली दिसतील.
माझ्या मते ते चुकीचं आहे. एखाद्या व्हेरियेबलमध्ये कालानुसार होणारा बदल जर मापायचा असेल तर त्याच व्हेरियेबलचे गुजरातबद्दलचे दोन वेगवेगळे टाईम स्नॅपशॉटस घेऊन बदल मोजायला हवा आणि मग त्यावरून प्रगती झालिये की अधोगती हे ठरवायला हवं.
स्वच्छ चष्म्यातुन लेख वाचा
सेम टू यू!!!

In reply to by पिवळा डांबिस

केजरी यांना रोड शो साठी परवानगी न घेतल्याचे कारण देऊन निवडणूक अधिकार्‍यांच्या मार्फत कारवाई करून पोलिसांनी ताब्यात घेतले असे सांगण्यात येत आहे. हा तथाकथित निवडणूक आयोग राज्याच्या अखत्यारित असतो का? आश्चर्य वाटले. http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5159874882849071689&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20140305&Provider=-%20%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%86%E0%A4%AF&NewsTitle=%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%20%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%20%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%20%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE%20%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A5%87

In reply to by बंडा मामा

चिंतामणी 06/03/2014 - 19:36
हा शब्दप्रयोग चुकला. "रोड शो" असे म्हणायला हवे होते. (रोड शो हा शब्द मान्य असेल अशी आशा आहे.) बाकी साधेपणाचे ढोल बडवणार्याच्या ताफ्यात २२ गाड्या कशासाठी होत्या याचे उत्तर द्या.

आजानुकर्ण 06/03/2014 - 01:29
अहो बंडा मामा, फ्रंटलाईन हे डाव्या विचारसरणीचे मासिक आहे. त्यांच्या माहितीवर किती विश्वास ठेवायचा? जरा ऑर्गनायझर किंवा पाञ्चजन्य मध्ये आलेले विश्वासार्ह दुवे द्या की.

In reply to by आजानुकर्ण

अहो बंडा मामा, फ्रंटलाईन हे डाव्या विचारसरणीचे मासिक आहे. त्यांच्या माहितीवर किती विश्वास ठेवायचा? जरा ऑर्गनायझर किंवा पाञ्चजन्य मध्ये आलेले विश्वासार्ह दुवे द्या की.
>>> करेक्ट ! १००% सहमत !!

विकास 06/03/2014 - 02:27
केजरीवाल हे एक कांगावखोर आणि चालू व्यक्तीमत्व आहे. गुजरातमधे काहीतरी घडणार हे नक्कीच होते आणि तसेच झाले. डझनाहून अधिक गाड्यांच्या ताफ्याने केजरीवाल जात असताना पाटन जिल्हाधिकार्‍याने त्यांना थांबवले आणि विचारले की आचारसंहीता लागू झालेली असताना परवानगी न घेता असे कसे जाऊ शकतात. केजरीवाल नेहमीप्रमाणे म्हणाले की त्यांना म्हणजे केजरीवाल यांना माहीत नव्हते! तेव्हढी चौकशी झाल्यावर सोडून दिले. जिल्हाधिकार्‍यांच्या मते ते अधिकृत डिटेन्शन नव्हते तर चौकशीसाठी त्यांना थांबवले होते. मग त्यांच्या म्हणे गाडीच्या काचेवर दगडफेक झाली. त्या काच फुटलेल्या गाडीचा केजरीवालांनी मग केजरीवालांनी फोटोऑप साठी वापर केला. जसा आप च्याच राखी बिर्ला यांनी केला होता तसेच. अर्थात केजरीवालांनी या गुन्ह्याविरोधात पोलीसात तक्रार नोंदवली का नाही ते माहीत नाही. असो, हा कांगावखोरपणा १६ मे पर्यंत सहन करावा लागेल नंतर दिल्ली विधानसभेचे त्यांना राज्य मिळाले तर नीट चालवतील अशी आशा करूयात आणि बहुमतात राज्य मिळाले नाही तर धरणे धरायला रस्ता आणि शोमनशीप साठी मफलर आहेतच! त्यानिमित्ताने मला साधारण एक वर्षापुर्वीचा फ्रंट्लाईन मधे आलेला हा लेख आठवला. संपूर्ण गुजरातचा आढावा ह्यात एका बर्ड्स आय व्ह्यु प्रमाणे घेतला आहे. आता दंगलींवरून बोलता येणार नाही. त्यामुळे नवीन काही तरी पोटापाण्यासाठी झालं! या लेखातले पहीलेच वाक्य आहे: "Social development indicators in Gujarat are poor, proving that development in the State is lopsided." याचा अर्थ, लेखाचा भर सोशल इंडीकेटर्स वर आहे आणि म्हणणे आहे की विकास हा एकांगी आहे (विकास नाही असे नाही, फक्त लेखकाला आणि त्या विचारसरणीस हवा तसा नाही). वर अजानुकर्ण यांनी म्हणल्याप्रमाणे त्यात नवल देखील नाही कारण ते डाव्या विचारसरणीचेच नाही तर अगदी कम्युनिस्टधार्जिणे मासिक आहे. तसेच वर पिडां यांनी म्हणल्याप्रमाणे अ‍ॅपल-ऑरेंज तुलना आहे. समान पातळीवर नाही, हा एक महत्वाचा मुद्दा आहेच. तरी देखील तुर्तास हे मान्य करूयात की आधी कुठला विकास हा तात्विक मतभेद आहे. पण मला काय म्हणायचे आहे की हे गुजराती पब्लीक एव्हढे अडाणी आहे की सलग तिनदा मोदींना निवडून दिले आहे. का तसे बहुमतात आणणार्‍यांना मोदींच्या ध्येयधोरणाचा फायदा झाला म्हणून त्यांनी मोदींच्या बाजूने मतदान केले? बरं महाराष्ट्रात इतके सगळे चांगले चाललेले असताना, बरेचसे पब्लीक भले भाजपा-सेनेच्या बाजूने नसेल पण दोन्ही काँग्रेसच्या बाजूने आहे असे म्हणायचे आहे का? भारत एक लोकशाही राष्ट्र आहे. नॉर्थ कोरीया सारखी सरकारकडूनच माहिती मिळत नाही. नुसते इंडीया शायनिंग म्हणून मते मिळत नाहीत, हा इतिहास माहीत असेलच... एस एम एस, इमेल्स, फोन कॉल्स सगळ्या संवाद माध्यमांचे, सोशल मेडीयांचे आणि प्रसिद्धीमाध्यमांचे जाळे आहे. त्यातून जर जनतेस मोदीसरकारच्या कारकिर्दीबद्दल खरेच नापसंती असती तर ती दिसली असती. पण तसे दिसत नाही. याचा एक अर्थ जनतेचा मोदींच्या ध्येयधोरणास पाठींबा आहे असा होऊ शकतो. पण त्याहूनही अधिक वास्तव हे आहे की: कम्युनिस्ट मॅनिफेस्टो रद्दीत विकायचे अथवा चण्याच्या पुड्या बांधायला वापरायचे सोडून, त्यातले व्यवहारात निरूपयोगी ठरलेले सिद्धांत परत परत उगाळून, मोदी/भाजपा आणि उद्योगव्यवस्थेवर बोटे मोडणारे विचारवंत आणि राजकारणी स्वतः बसलेल्या झाडाची फांदी करवतीने कापायचे काम करण्यात मग्न आहेत. अर्थात पाय जमिनीवर न ठेवता बर्ड्स आय व्ह्यू करत बसणार्‍यांकडून ह्याहून वेगळी अपेक्षा काय करणार?

In reply to by विकास

थॉर माणूस 06/03/2014 - 12:01
गमतीदार विषय आणि चर्चा. निवडणूक संपेपर्यंत करमणुकीसाठी चांगले खाद्य मिळणार आता चोहीकडे. :) वाचनमात्रच रहाणार होतो या धाग्यावर, पण रहावले नाही म्हणून म्हटले एक पिंक टाकूयाच. ;)
पण मला काय म्हणायचे आहे की हे गुजराती पब्लीक एव्हढे अडाणी आहे की सलग तिनदा मोदींना निवडून दिले आहे. का तसे बहुमतात आणणार्‍यांना मोदींच्या ध्येयधोरणाचा फायदा झाला म्हणून त्यांनी मोदींच्या बाजूने मतदान केले?
आणि सलग तीन वेळा निवडून आलेल्या आघाडीसरकार बद्दल...
बरं महाराष्ट्रात इतके सगळे चांगले चाललेले असताना, बरेचसे पब्लीक भले भाजपा-सेनेच्या बाजूने नसेल पण दोन्ही काँग्रेसच्या बाजूने आहे असे म्हणायचे आहे का?
आता मोदींऐवजी आघाडी, गुजरातऐवजी महाराष्ट्र वरच्या वाक्यात तसेच महाराष्ट्राऐवजी गुजरात, भाजपा-सेना ऐवजी आघाडी व आघाडीच्या जागी महायुती लावून पाहूया बरं. ;) बाकी, या सगळ्या तथाकथित नमो, रागा, केजरीवाल वगैरे ढवळाढवळीतून फक्त पाणी गढूळ होईल. फार मोठा बदल वगैरे घडण्याची अपेक्षा नाही. उलट कुणालाच नीट बहुमत नाही अशी परीस्थीती न येवो आणि राष्ट्रीय पक्षांचा घोडेबाजारीचा धंदा तेजीत न येवो इतकीच देशाचरणी प्रार्थना. चालूद्यात.

In reply to by थॉर माणूस

आनन्दा 06/03/2014 - 13:16
बिचारा गुजरात.. ५ पक्ष, अनेक अपक्ष, बहुरंगी लढत, तीव्र फोडाफोडी/ पाडापाडी वगैरे. मुतु घातलेले, फिल्मी डायलॉग मारणारे राजकारणी. किती पिछाडीवर आहे नाही का?

In reply to by थॉर माणूस

विकास 06/03/2014 - 19:51
बाकी, या सगळ्या तथाकथित नमो, रागा, केजरीवाल वगैरे ढवळाढवळीतून फक्त पाणी गढूळ होईल. फार मोठा बदल वगैरे घडण्याची अपेक्षा नाही. अंशतः सहमत. केजरीवाल यांनी बदल घडवण्याच्या ऐवजी बिघडवून दाखवला आहे. ते पंतप्रधान होण्याची शक्यता देखील कमी आहे. फक्त थयथयाट करून ते भाजपाची मते कमी करण्याचा प्रयत्न करणार इतकेच. राहूल गांधी म्हणजे काँग्रेस, जर तेच परत आले तर मागील पानावरून पुढे चालू राहील. थोडक्यात नक्कीच बदल होणार नाही. मोदींनी स्वतःवर इतकी चिखलफेक करणारे, द्वेष करणारे तथाकथीत विचारवंत, बायास्ड माध्यमे असून देखील कुठलाही तमाशा न करता त्यांनी स्वतःचे प्रशासन कौशल्य दाखवले आहे. त्या अर्थाने त्यांनी नक्कीच समतोल वृत्ती दाखवलेली आहे. अर्थात राज्यात जेव्हढा पटकन प्रभाव दाखवता येऊ शकतो तितका देशावर दाखवता येणार नाही हे देखील एक वास्तव आहे. थोडक्यात मोदी आले तर सर्वप्रथम सध्याचे भ्रष्ट सरकार सत्ताभ्रष्ट होणे इतका का होईना नक्कीच बदल झालेला असेल. तो देखील काही कमी नाही. त्यापुढे जाऊन ते काय करू शकतील ते २७२ ची रेषा ते कुठल्यापद्धतीने ओलांडणार यावरच अवलंबून राहील. त्याहीपुढे खरे म्हणाल तर भारतीय नागरीकांनी एक कर्तव्य म्हणून जे कुठले सरकार येईल त्यांच्यावर सध्याच्या सोशल मेडीया आणि प्रसार माध्यमांचा वापर करून कायम वचक ठेवला पाहीजे असे वाटते, तरच खरा बदल घडेल. पण असा बदल समाजमनात घडू शकेल का, हे देखील एक न सुटणारे कोडे आहे असे वाटते.

विकास 06/03/2014 - 03:42
केजरीवाल कसे वाद घालत आहेत, स्वत:च मला अटक करा म्हणून ओरडत आहेत हे यात बघण्यासारखे आहे. याबद्दलची मते आणि नक्की कुणाचे पाणी मुरते आहे हे समजून घेण्यास आवडेल.

In reply to by विकास

चिगो 06/03/2014 - 16:37
विकासजी, मी तर तुम्हाला संयमित, नि:स्पृह आणि देशाबद्दल कळकळ असलेला माणूस समजत होतो. पण हे काय? आद्य क्रांतिकारी, भ्रष्टाचार निर्मुलक, राजकीय नाट्य-शिरोमणी आणि ह्या देशातील एकमेव चारीत्र्यवान, ईमानदार आणि देशभक्त असलेल्या रा.रा. श्री. अरविंदजी केजरीवालजी ह्यांचे आक्रास्तळे सत्य बाहेर आणण्याचा गुन्हा करुन तुम्ही माझा समज फोल ठरविला. तुमचा निशेढ..

अरे वा. पहावे ते सगळे रोचकच. बहुतेक सगळा विदा हा २०१० पूर्वीचा आहे. म्हणजे त्यातलेही अद्ययावत नोंद ही २०१०-११ चीच आहे. म्हणजे हा वर्षभरापूर्वीचा लेख वापरून केजरी चा फुकट उदो उदो करणार का? http://www.thehindubusinessline.com/news/maharashtra-and-gujarat-the-growth-engines/article5179764.ece एक उदाहरण म्हणून तुमच्या आवडत्या लेखातले पर कॅपिट इनकम ५२००० च्या आसपासचे आहे. वरचा हिंदू बिझीनेस लाईनच दुवा चाळला तर ते ८९००० च्या घरात पोचलेले दिसते. असो, अंधभक्ती ही राहणारच.

अर्धवटराव 06/03/2014 - 10:28
गुजरात विकासाची तथ्ये आणि केजरीवाल या दोन भिन्न बाबी उगाच कशाल कनेक्ट करण्यात येत आहेत हे एक कोडं आहेच. केजरी साहेब आपली राजकारणी गरज भागवायला तिकडे गेले आहेत. गुजरातच्या विकासाच्या मॉडेलशी त्याचा काहि संबंध नाहि.

चौकटराजा 06/03/2014 - 10:54
विकासाचे एकच माप नसते.त्यासाठी अनेक गोष्टींचा विचार पाहिजे. नुसतेच एखाद्या राज्यात सचिन तेंडूलकर वा लताबाई आहेत.नुसतेच अंबानीचे २७ मजली घर आहे. नुसतेच भन्नाट वेगाने जाता येणारे रस्ते आहेत. दहा दहा दिवसांचे उत्सव आहेत.म्हजे विकास झाला असे म्हणता येणार नाही. त्या राज्यातील कनिष्ट मद्यमवर्गीयाना पूर्वीसारखा मसाला डोसा हॉटेलमधे खाता येत नाही. तर रत्यावरच्या मल्याळी माणसाच्या तव्यावरचा खावा लागतो. पाहुणा आला तर पूर्वीसारखा सरसकट चहा घेऊन जा न म्हणता येण्याएतके दूध साखर व चहा महाग झाले आहेत. आजही आमच्या सारख्या खाजगी पेन्शनराना ४०० नी पाचशे रूपये पेन्शन मिळते. कोणत्याही सरकारी ठिकाणी पैसे दिल्याखेरीज काम होताना दिसत नाही. हे सगळे पाहिले की काही फुगले आहेत काही खंगले आहेत हे दिसते. रिओ पाहून ब्राझील समजून घेता येत नाही . आकदे खोटारडे देत असतील त मोदी खोटारडे असतीलच पण आदर्श वाल्या चव्हाणांना मचावर बसू देणारे राहुल किती खरे असतील ?

अतीशय द्वेषमूलक आणि भंकस लेख प्रत्यक्ष गुजरात मधे मात्र वेगळीच परिस्थिती आहे. आणि हे बर्‍याच लोकांना चांगलेच ठाऊक आहे. एखादे आयसोलेटेड उदाहरण सोडल्यास, इन जनरल गुजरात अनेक कसोट्यांवर इतर अनेक राज्यांच्या बराच मागे आहे. सध्या केजरीवालने ह्याच मुळावर घाव घातल्याने अर्थातच भाजप कडून प्रचंड विरोध होणार हे स्पष्ट होते. >>> मी आणि माझे अनेक नातेवाईक स्वतः गुजरात मधे जाऊन आलो आहे आणि स्वतःच्या डोळ्यांनी पाहीलेल्या विकासावरुन इतके ठामपणे म्हणू शकतो की खादे आयसोलेटेड उदाहरण सोडल्यास, इन जनरल गुजरात अनेक कसोट्यांवर आघाडीवर आहे. बाकी बकवास लेख पाडत रहा.

ऋषिकेश 06/03/2014 - 11:31
केजरीवाल यांच्यासारख्या वाचाळवीराने हा विषय हाती घेतला म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष होऊ नये असे वाटते. राजकीय धुळवडीच्या काळाअत हा दौरा निव्वळ स्टंट असेलही पण त्यानिमित्ताने गुजरातमध्ये देशातील इतर 'कंपेरेबल' राज्यांच्या तुलनेत किती व कोणत्या क्षेत्रात वेगळा व अधिक व/वा अधिक वेगाने विकास झाला आहे हे बघणे/समजून घेणे रोचक (व आयओपनिंगही) ठरावे!

आकडेवारीवरुन शिरीष कणेकरांच्या 'फटकेबाजी' मधल्या एका उदाहरणाची आठवण झाली. एक अकराव्या क्रमांकावर खेळणारा फलंदाज (म्हणजे तो मूळ गोलंदाज) नेहमी पाच-दहा धावा खेळून नाबाद राहत असे. एका सीझनच्या शेवटी त्याची सरासरी ११० होती. याचा अर्थ तो चांगला फलंदाज असा घ्यायचा का? तसंच आहे या तूलनेचे....

वेताळ 06/03/2014 - 11:49
तुम्ही जर मोदीवर जहरी टिका केली तर तुम्ही पुरोगामी,सेक्युलरवादी,समाजातील तळागाळातील लोंकाविषयी फक्त तुम्हालाच कळवळा आहे,भ्रष्टाचारविरोधी,समाजातील सर्वात प्रामाणिक तुम्हीच असे विवीध बिरुदे आपोआप तुम्हाला प्राप्त होतात. खेचरवाल कोणत्या आधारावर गुजरातचा विकास बघायला गेला होता. ह्याने त्याच्या आयुष्यात खोकण्याशिवाय काय उजेड पाडला आहे? पळपुटा....

In reply to by वेताळ

अहो ज्या माणसाला दिल्लीसारखे लहान राज्य पाच वर्ष सांभाळता आले नाही, पळून गेला पार्श्वभागाला पाय लाऊन, त्याने गुजरातसारख्या राज्याच्या विकासाची तपासणी करायला जाणे यासारखा मोठा विनोद नाही.

वेताळ 06/03/2014 - 11:54
किती भाजपा कार्यकर्त्यानी दंगा केला? किती बसेस जाळल्या,रैल्वे फोडल्या? दगडफेक केली? मग काल पळपुट्या लोकानी कशासाठी दिल्लीत दंगा केला?

In reply to by वेताळ

आत्मशून्य 06/03/2014 - 13:45
हेच बघा निषेध व्यक्त करायला जमलेल्यांवर अमानुश गुंडागर्दी... बेशुध्द होइ पर्यंत आप कार्यकर्त्याला मारहाण. अन बातमीचे दिशाभुल करणारे टायटल काय तर "हाणामारी प्रकरणी 'आप' कार्यकर्त्यांवर गुन्हे" जणू काही आपने ठरवुनच हल्ला केला होता आणी ते बेफाम हल्ला झाल्याबद्दल स्वसंरक्षणासाठीचे प्रत्युत्तर न्हवते ? तिथे आप काय काठ्या तलवारी घेउन गेली होती का ?
भाजपच्या मुख्यालयाबाहेर निदर्शनासाठी आलेल्या आपच्या कार्यकर्त्यांवर भाजप कार्यकर्त्यांनी दगड, खुर्च्या, काठ्या यांचा बेफाम वर्षाव केला. त्याला आपच्या कार्यकर्त्यांनीही प्रत्युत्तर दिले. त्यामुळे सुमारे दीड-दोन तास ही तुंबळ हाणामारी पेटली होती.
एव्हडं पुरेसे नाही काय ?

In reply to by आत्मशून्य

अर्धवटराव 06/03/2014 - 14:30
जे काहि मिडीया फुटेज बघितलं त्यावरुन तरी असं दिसतय कि भाजप कार्यकर्ते बालेकिल्ल्यातुन (म्हणजे ऑफीसच्या गेटच्या आतुन) हाणामारी करत होते आणि आआप बाहेरुन. "अमानुष" मारहाण करायला भाजप बाहेर पडलाच नव्हता. इन फॅक्ट या संपूर्ण घटनेत "अमानुष" वगैरे काहि घडलच नाहि. दोन-चार टाळकी फुटली, पण त्याला जबाबदार आशुतोष मंडळी आहेत. आपण केजरीवाल नाहि हे आशुतोषने ध्यानात ठेवायला हवं होतं. त्याला पेललंच नाहि हे आंदोलन. बाकि पहिला दगड भाजपने फेकला असावा याची मला १००% खात्री आहे. पण तशी सिच्युवेशन आआप ने तयार केली. केजरी साहेबांनी सरळ माफि मागुन आपल्या विरुद्धची सगळी हवाच काढुन टाकली...व्हेरी स्मार्ट मुव्ह. आआपचे सर्व विरोधक त्यांना अराजकतेचं लेबल चिकटवायला निघाले आहेत. नजीक काळात तशा पुरक घटना मुद्दाम घडवल्या जातील. पण केजरीसाहेब एकटे कुठेकुठे उत्तर देणार. असो.

In reply to by अर्धवटराव

आत्मशून्य 06/03/2014 - 15:08
फुटेज अजुनही बघितलं नाहीये. त्यामुळेच जे बातमीत लिहलेले आहे त्याच्याशी सुसंगत टायटल द्यावे आणी बातमीही सवीस्तर असावी. उदा.गुन्हे दाखल फक्त आपवरच झाले की परस्परांवरही झाले (अथवा कोणावर का झाले नाहीत) वगैरे वगैरे सविस्तरपणा नसेल तर एकतर्फी कवरेज का गणु नये ? मला व्यक्ती/पक्ष सापेक्षचर्चा अपेक्षीत नाही. मेडीयाने यासंदर्भात थोडे भान ठेउन बातमी लिहली तर उत्तम होइल इतकीच माफक अपेक्षा आहे. दोन्ही बाजु सवीस्तर समोर येउ देत. आणी टायटलही तितकेच समतोल अपेक्षीत आहे.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 06/03/2014 - 15:37
एकुणच ती बातमी वाचताना काहीतरी अस्पश्ट आहे असे आता जाणवु लागलय. म्हणूनच
मेडीया तटस्थ राहणार की नाही ?
हा एकमेव प्रश्न सोडला इतर सर्व विधाने मी मागे घेतो.

In reply to by आत्मशून्य

अर्धवटराव 06/03/2014 - 16:43
मिडीयाचा वापर करताहेत दोन्ही पार्ट्या. मिडीया एक हत्यार बनलय. त्यांच्या कडुन कसल्या निश्पक्षतेच्या अपेक्षा करणार :(

In reply to by आत्मशून्य

आनन्दा 06/03/2014 - 17:16
काय हे?
म्हणजे दुपारी आपचे सुमारे 20-25 कार्यकर्ते भाजप मुख्यालयाबाहेर जमले व त्यांनी "भारत माता की जय', "नरेंद्र मोदी हाय हाय' अशा घोषणा देण्यास सुरवात केली. ही गर्दी हळूहळू वाढत गेली तसे दिल्ली पोलिसांनी तेथे धाव घेऊन मुख्यालयाचे दरवाजे बंद केले. त्याचवेळी आतल्या बाजूस भाजप कार्यकर्ते जमले व त्यांनीही प्रतिघोषणा सुरू केल्या. आप कार्यकर्त्यांच्या, "भारत माता की जय' यासारख्या घोषणांना भाजप कार्यकर्ते "केजरीवाल चोर है' या व अन्य घोषणांनी प्रत्युत्तर देत होते.
सुरुवात कोणि केली ते आपणच ठरवा.
भाजपच्या मुख्यालयाबाहेर निदर्शनासाठी आलेल्या आपच्या कार्यकर्त्यांवर भाजप कार्यकर्त्यांनी दगड, खुर्च्या, काठ्या यांचा बेफाम वर्षाव केला. त्याला आपच्या कार्यकर्त्यांनीही प्रत्युत्तर दिले
याचा अर्थ काय ते ही आपणच ठरवा.

डँबिस००७ 06/03/2014 - 14:10
तुम्ही दिलेल्या टेबल मध्ये पहीलेच टेबल ईंफान्ट मॉरट्यालीटी रेटचा आहे.सर्वात कमी रेट गुजरातचा आहे आणि ते नक्किच भुषणावह आहे. बंडामामा तुम्ही दिलेल्या पहील्या पुराव्या वरुनच कळते कि तुम्ही डोक्यावर पडले आहेत.

In reply to by नितिन थत्ते

डँबिस००७ 06/03/2014 - 18:40
थत्ते उर्फ बंडामामा, दर १००० जन्मा मागे ४४ बाल मृत्यू हा आकडा बाकीच्या राज्या पेक्षा नक्कीच चांगला आहे अस म्हणण आहे. त्याबद्दल तुम्हाला का ही म्हणायच आहे? असेल तरच तोंड उघडा अन्यथा ,.......

In reply to by संपत

डँबिस००७ 07/03/2014 - 09:11
हे घ्या !! अहो दिलेल्या लिस्ट मध्ये गुजरातचा नंबर शेवटचा आहे ना ? हा तक्ताच गुजरातची नाचक्की करण्यासाठी दिला होता पण देण्यार्याला आपण काय देतो आहोत ह्याच ज्ञान असायला पाहीजे ना? म्हणूनच म्हणा लो डोक्यावर पडलेला आहे हा माणुस. दुसरी गोष्ट: पोषण आणि सामाजीक विकास ईंडेक्स मध्ये ही गुजराथ भारतात तिसर्या क्रमांकावर आहे, महाराष्ट्राच्याही वर, १.केरळ २.हरियाण ३.तामिळ नाडू ४गुजरात ५महाराष्ट्र

In reply to by डँबिस००७

संपत 07/03/2014 - 12:59
अहो साहेब, भारतात २९ राज्ये आहेत. मध्य प्रदेशाचा पहिला क्रमांक म्हणजे त्यांची कामगिरी सगळ्यात खराब आहे. गुजरातचा ११ क्रमांक लागतो म्हणजे १८ राज्यांची कामगिरी गुजरातपेक्षा चांगली आहे. तुमच्या दुसया मुद्द्याबद्दल सहमत. मी फक्त तुम्हाला बंडामामानी दिलेला तक्ता समजावयाचा प्रयत्न करत आहे.

इरसाल 06/03/2014 - 14:28
गुजरात बकवास राज्य आहे. मागच्या २ वर्षांपासुन इथे रहातोय. भेंडी धड पाणी नाय का लाईट नाय २५-२५ तास लोड्शेडिंग करतात लेकाचे, पाणी तं मी नंदुरबाराहुन मागवतो टँकर. च्यायला रस्ते म्हंजे एवढे खड्डे की समजा तुमची गाडी गेली खड्ड्यात तर तिकडुन येणारा ट्रक जातो डोक्यावरुन.तेला बी पत्त्या नाय की हेला बी पत्त्या नाय, हाय काय त्या गुजरातात. नवा जॉब शोधतोय...... लय वैताग.

In reply to by विकास

"मंडे टू संडे इलेक्ट्रीसिटी बंद"
हा हा हा!!!!! महाराष्ट्राच्या गावभागात ""मंडे टू संडे इलेक्ट्रीसिटी बंद" असाच कारभार आहे. आणि आम्हाला विकास करायला परत सत्ता द्या म्हणणारे सद्ध्याचे सत्ताधारी आहेतच की. साठ पासष्ठ वर्षात नको ते दिवे लावले, जे लावणं अपेक्षित होतं तेवढे मात्र सोयीनी विसरले गेले.

केजरीवाल हे परकीय यंत्रणेचे हस्तक आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. आमदारकीची लॉटरी लागल्यावर त्यांनी दिल्लीच्या लोकांना अचानक वार्यावर सोडून आपल्या लोकांना आता लोकसभेच्या उमेदवारीसाठी उभे करत आहे. गुजरात च्या लोकांनी मोदी ह्यांना तीनवेळा निवडून दिले म्हणजे एकहाती सत्ता दिली , अशी एकहाती सत्ता नेहरू व इंदिरा व सुरवातीला राजीव ह्यांना मिळाली मग सुरु झाली त्यांच्या पक्षांची अधोगती. आजतागायत जनतेने सलग तीन वेळा एकगठ्ठा मतदान केले नाही. मात्र राजकारणात देवाण घेवाण करण्यात ते विरोधकांच्या पेक्ष्या सरस ठरले म्हणूनच जमवाजमव करून कसेबसे सरकार बनवले , ह्या निवडणुकीत त्यांचे ९० टक्के सहकारी पक्ष जराशी संधी मिळाली तर तिसरी आघाडी स्थापन कार्रून स्वतःच्या पक्षाकडे जास्तीजास्त मलाईदार खाती पदरात पडून घेण्यात धन्यता मानतील. दरवेळी आकडेमोड दाखवून गुजरात च्या विकासाचे वाभाडे काढून सामान्य लोकांवर काहीही परिणाम होणार नाही. गुजरात मधील जनता ही सुजाण आहे , जे त्यांना कळले ते पुढच्या निवडणुकीत समस्त भारतात कळून येईल

In reply to by निनाद मुक्काम …

थॉर माणूस 06/03/2014 - 17:34
आजतागायत जनतेने सलग तीन वेळा एकगठ्ठा मतदान केले नाही.
??? अहो, मध्य प्रदेशात, छत्तीसगडमधे भाजपाची तिसरी टर्म चालू आहे की! आसाम, मणीपूरमधे काँग्रेसची तिसरी टर्म चालू आहे. (जोडीनं संसार आणि सतत बदलणारे मुख्यमंत्री हे चालणार असेल तर महाराष्ट्र सुद्धा घेता येईल.)
ह्या निवडणुकीत त्यांचे ९० टक्के सहकारी पक्ष जराशी संधी मिळाली तर तिसरी आघाडी स्थापन कार्रून स्वतःच्या पक्षाकडे जास्तीजास्त मलाईदार खाती पदरात पडून घेण्यात धन्यता मानतील.
याचीच सर्वात जास्त भीती वाटतेय मला. छोटे/नवे पक्ष मते तरी खातील किंवा काही मोजक्या सीटस पटकावतील (ज्या घोडेबाजारात महत्वाच्या ठरतात). मग राष्ट्रीय पक्षांच्या उरलेल्या, एकमेकांच्या नेत्यांवर राळ उडवण्यात धन्यता मानणार्‍या उमेदवारांपैकी योग्य आकडा निवडून नाही आला तर आहेच मायनॉरीटी सरकार... आणि त्याचा इतिहास, त्याची परीणीती दोन्ही आपल्याला माहिती आहेच.

In reply to by थॉर माणूस

अहो मणिपूर मध्ये तिसरी टर्म जर चालू आहे तर तेथील एखाद्या नेत्याला करावे की पंतप्रधानपदाचा उमेदवार बाकी भाजपच्या इतर राज्यात सुद्धा तिसरी टर्म चालू आहे, पण तेथे भाजपला व तेथील नेत्यांना प्रसार माध्यमांनी लक्ष्य केले नव्हते, मोदी ह्यांची दंगली वरून प्रचंड बदनामी करून त्यांना हिटलर ची उपमा देऊन ते परत परत निवडून आले आणि पंतप्रधान पदासाठी त्यांचे प्रभावी वक्तव्ये , पक्षासाठी निधी जमा करण्यासाठी कॉर्पोरेट जगताचा पाठिंबा , अनिवासी भारतीयांच्या मध्ये असलेली लोकप्रियता व अशी अनेक कारणे आहेत. गुजरात कश्यात मागे आहे हे काही विचारजंत प्रवृत्तीने कितीही वेळा सांगितले तरी मूळ विरोधी पक्ष व त्यांचे पाठीराखे प्रसारमाध्यमे ह्यांनी मोदी ह्यांना फक्त दंगलीवरून लक्ष्य करून एकप्रकारे जनतेत गुजरात मधील विकासाच्या मुद्याला अप्रत्यक्ष संम्मती दिली. खुद जे तथ्य ह्या लेखात मांडण्याचा प्रयत्न झाला ते काय केजरीवाल ह्यांना माहिती नसेल का पण त्यांनी गुजरात मध्ये अभ्यास दौऱ्या च्या नावाखाली एखादा टिपिकल नेता करतो तशी नौटंकी केली. उद्या भाजप असेही म्हणेन की ह्यांना अभ्यास दौर्यात काही विशेष आढळणार नाही असे कळल्यावर ह्यांनी उगाच बनाव रचला.

In reply to by निनाद मुक्काम …

थॉर माणूस 07/03/2014 - 11:46
तर तेथील एखाद्या नेत्याला करावे की पंतप्रधानपदाचा उमेदवार
भारत आहे... अमेरीका नव्हे. भारतात संसदीय लोकशाही आहे अध्यक्षीय नव्हे. इथे पंतप्रधानपदाचा उमेदवार वगैरे जाहिर करणे काहीही गरजेचे नसते. निवडून आलेले उमेदवार त्यांचा प्रमुख ठरवतात.
एखादा टिपिकल नेता करतो तशी नौटंकी केली.
आपला तो बाब्या, दुसर्‍याचं ते कार्ट हे सगळीकडेच होतं. नमो साहेबांनी त्या बिचार्‍या सिकंदरला बिहारपर्यंत ओढत आणला होता म्हणे, जवळपास प्रत्येक सभेत काहीतरी घोळ घालतात असं ऐकलंय. राहुलबाबांचं तर काय बोलायलाच नको. थोडक्यात काय, कुण्या एकाच्या बाजूने बोलायचं म्हटलं की इतरांच्या डोळ्यातली कुसळे दिसणारच. गुजरातची प्रगती झाली असेल, नक्कीच झाली असेल. पण फुगा प्रमाणाबाहेर फुगवल्यावर काय होतं हे मोदी समर्थकांना लक्षात येत नाहीये. सरकार फक्त भाजपाचे येणार नाही, NDA चं येणार आहे. मोदींना गुजरातमधे वाट्टेल ते करता आलं कारण तिथे भाजपा एकटे आहे. आता मोदी आलेतर हे असं मोठ्ठं अपेक्षांचं ओझं त्यांचेच समर्थक त्यांच्या पाठीवर टाकतायत. आणि त्यांच्या विरोधी पार्टीत बसणार्‍यांचं काम सोपं करतायत. उलट काँग्रेस आघाडीवर सध्या काहीच दबाव नाही. त्यांना आधीच माहिती आहे की त्यांच्या नावेला भोक पडलंय. त्यांना परत सत्तेत यायचं असेल तर जुगाडवाली बोटच वापरावी लागणार आहे. शक्यता कमीच आहे की ते परत येतील. २०० सीट मिळाल्या तरी डोक्यावरून पाणी. मते खाऊ पक्षांबाबत काय बोलणार? ते सत्तेत तर येणार नाहीत. पण समीकरणे बिघडवतील हे नक्की. आणि त्यात ते यशस्वी झाले तर परत अर्धवट कालावधीची सरकारे पहायची वेळ आलेली आहे.

In reply to by थॉर माणूस

@निवडून आलेले उमेदवार त्यांचा प्रमुख ठरवतात. नेहरू , इंदिरा ह्यांच्या निधानंतर कर्तुत्ववान व अनुभवी मंडळीना डावलून राजकारणाचा फारसा अनुभव नसलेल्या व्यक्तीस केवळ तो एका विशिष्ठ घराण्याशी संबंधीत आहे म्हणून आपला प्रमुख निवडणे एवढे त्यांना जमते राजीव ह्यांच्या मृत्यूनंतर असेच होणार होते पण देशाच्या सुदैवाने अनुभवी नरसिंह राव ह्यांना प्रमुख केले व जे नेहरू व गांधी परिवाराने ह्यांनी आजतागायत भारतात होऊ दिले नाही ते ह्या माणसाने करून दाखवले , त्याची मधुर फळे भारतीय चाखत असतांना त्यांच्या मृत्युनंतर परत घात झाला. अनुभवी व्यक्तींना डावलून परत अनुभवी व्यक्तीस प्रमुख केले व पुढचे पाढे पंचावन केजरीवाल हे राजकारणातील राखी सावंत आहेत. त्यांना नेहमी एक भीती असते उद्या अण्णा परत आंदोलनात उतरले तर प्रसार माध्यमे ह्यांच्याकडे पाठ दाखवतील म्हणून ह्या ना त्या मार्गाने चर्चेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. उद्या जर राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागले तर चर्चेत राहण्यासाठी बिग बॉस व झलक दिख ला जा आहेस की

In reply to by थॉर माणूस

निवडून आलेले उमेदवार त्यांचा प्रमुख ठरवतात. हे माझे अज्ञान असेल पण भारतात हे किती वेळा झालेले आहे याबद्दलची आकडेवारी वाचायला फार आवडेल !

देव मासा 06/03/2014 - 17:12
वाचत आहे , सम्ब्र्हमाता ( sambrhamat ) पडलो आहे . खरे खोटे काही समजत नाही , एक शंका , विषयाला फाटे नाही पाडत पण जर आप खरच ढोंगी पक्ष आहे तर मग मेधा पाटकर ''आप'' पक्षाच्या तिकिटावर मुंबईत निवडणुक का लढवणार आहेत ?

In reply to by देव मासा

आनन्दा 06/03/2014 - 17:20
आप हा मिथ्यासमाजवादी, मिथ्याधर्मनिरपेक्षतावादी आणि मिथ्यासाम्यवादी लोकांचा प्रमुख पक्ष होणार आहे लवकरच. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक चांगले लोक यास बळी पडतील, आणिबाणीच्या वेळेस झाले तसे.

In reply to by आनन्दा

आप हा मिथ्यासमाजवादी, मिथ्याधर्मनिरपेक्षतावादी आणि मिथ्यासाम्यवादी लोकांचा प्रमुख पक्ष होणार आहे लवकरच.
+११११११११......

In reply to by विकास

संपत 06/03/2014 - 18:27
मेधा पाटकरांचे पूर्ण वाक्य :
त्यानंतर लगेच दिल्लीची निवडणूक लढविण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्यात घाई झाली, तरी दुसरा पर्याय नव्हता.

रमेश आठवले 06/03/2014 - 17:35
गुजरात मधील जनतेला आणि तेथील मतदारांना मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे कॉंग्रेस किंवा इतर राजकीय पक्षांपेक्षा जास्त चांगले वाटते असे त्यांनी त्रिवार सांगितले आहे. आणि हे सत्य सोयीस्कर मांडलेल्या आकडेवारी पेक्षा महत्वाचे आहे. गुजराती जनतेची अशी खात्री पटली आहे कि देशातील इतर मोठ्या राज्यांपेक्षा आपण जास्त प्रगती करत आहोत. कॉंग्रेस किंवा आप पार्टी आणि काही तथाकथित डावे बुद्धिवादी मोदी सरकार विरुद्ध सारखा प्रचार करतात हे अपेक्षित आहे पण महत्वाचे नाही. You can fool some people for sometime but you cannot fool all the people all the time There are lies, damn lies and then there is statistics.

केजरीवालांचा उदय झाला त्यावेळेला एक राजकारणामधे कोणीतरी चांगलं काम करेल अशी अपेक्षा निर्माण झाली होती पण दिल्लीमधे "आप"ल्या लोकांनी जे काही असंविधानिक चाळे केले त्यानंतर पुर्णपणे मनातुन उतरले. स्वतःला दिल्लीमधे चांगलं काम करायची संधी असताना राजकीय खेळीचा एक भाग म्हणुन त्यांनी सत्ता सोडली. आता गुजरातमधे जाऊन विकासाचा आढावा घ्यायच्या नावाखाली काड्या सारायची काही एक गरज नव्हती. ह्याच्यामागे कोणाचे छक्के "पंजे" आहेत ह्याचा विचार करायलाच हवा. निश्चित आकडेवारी माझ्या हाताशी नाही पण मोदींच्या काळात नक्कीचं जास्त प्रगती झाली आहे. अवांतर : गेल्या पन्नास वर्षात बर्याचं वेळा अभ्यासक्रम बदलला पण भुगोलाच्या पुस्तकातलं एक वाक्यं मात्र अजुन तसच आहे. "भारत एक विकसनशील देश आहे." आणि आम्ही ह्यावेळी नकी विकास करु म्हणुन कुठला पक्ष स्वातंत्र्यापासुन मतांचा जोगवा मागतोय हे ही विसरु नका. ह्यावेळी बदल हवाय. क्रॉसिंग फिंगर्स फॉर चेंज अँड बेटर सरकार.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

संपत 06/03/2014 - 18:36
भुगोलाच्या पुस्तकाचे ठाऊक नाही पण मोदी सत्तेवर आले तर इतिहासाचे पुस्तक बदलण्याची शक्यता बरीच वाटते. :)

मूकवाचक 06/03/2014 - 19:52
योग्य जोड्या जुळवा: गट १: अ)गुजरातचा विकास ब)काँग्रेस आघाडीचे राज्य क)आप चे स्वच्छ आणि स्थिर प्रशासन गट २: अ)मृगजळ ब) मरूस्थळ क) हागणदरी

विवेकपटाईत 06/03/2014 - 20:27
हिमाचल प्रदेश मध्ये सामान्य माणसाचे 'रहन-सहन' महाराष्ट्रातल्या सामान्य माणसापेक्षा किती तरी पट चांगले. आहे. तरी ही प्रतिव्यक्ती आय महाराष्ट्रात जास्त आहे. (काही श्रीमंत लोकांमुळे- मुंबई पुणे काढून टाका महाराष्ट्र कदाचित बिहारपेक्षा ही मागे दिसेल. दुसरी कडे दिल्लीची प्रतिव्यक्ती आय दाखविल्या पेक्षा जास्त असू शकते.

बंडा मामा 06/03/2014 - 23:16
एकंदरीत मोदींच्या कारभारात गुजरातचा नक्की काय विकास झाला ह्यावर मते मांडण्यात कुणालाच इंटरेस्ट दिसत नाही, आणि काही प्रतिसादातली भाषा आणि टोन बघता ह्यावर काही साधक बाधक चर्चा होऊ शकेल ह्याची सुतरामही शक्यता दिसत नाही. जय हो!

In reply to by बंडा मामा

आनन्दा 06/03/2014 - 23:43
काय आहे माहीत आहे का, जे पेराल ते उगवते. तुम्ही मोदींना क्रिटिसाउझ करायला लेख लिहिला. प्रतिक्रिया पण तशाच येणार नाही क? नाहीतर ह्र वाक्य कशाला हवे होते?
केजरीवाललाही हे चांगलेच माहित आहे, आणि म्हणूनच त्याने मुळावरच घाव केला आहे.
आणि हे पण
प्रत्यक्ष गुजरात मधे मात्र वेगळीच परिस्थिती आहे. आणि हे बर्‍याच लोकांना चांगलेच ठाऊक आहे
असो.

In reply to by बंडा मामा

बंडा मामा तुम्हाला गुजरात , मोदी ह्यांच्या विषयी लेख काढावासा वाटला हेच तर खरे मोदी ह्यांच्या सध्याच्या तरुणाई व जनतेवर पडलेल्या मोहिनेचे कर्तब आहे, आता नितीश कुमार ह्यांच्या बिहार मधील दाव्यांवर कोणी चर्चा करत का नमो नमः

In reply to by बंडा मामा

एकंदरीत मोदींच्या कारभारात गुजरातचा नक्की काय विकास झाला ह्यावर मते मांडण्यात कुणालाच इंटरेस्ट दिसत नाही,
कारण तो उद्देश्य मूळ धाग्यातच दिसत नाही. धाग्याचा सगळा रोख तर गुजरातची प्रगती कितीही झालिये असं म्हंटलं तरी ती कशी झालेली नाही हे दाखवण्यावर दिसत आहे....
काही प्रतिसादातली भाषा आणि टोन बघता ह्यावर काही साधक बाधक चर्चा होऊ शकेल ह्याची सुतरामही शक्यता दिसत नाही.
कारण सुरवात तुम्हीच केलेली आहे. जरा वेगळं मत दर्शवणारा प्रतिसाद दिसताच "स्वच्छ चश्मा वापरा" वगैरे उद्धटपणाचे प्रतिसाद तुम्हीच देऊन सुरवात केलेली आहे. आता मिपाकरांकडून लाक्षणिक मुखभंग झाल्यावर हे सगळं शहाणपण सुचतं आहे!!!! वर म्हंटल्याप्रमाणे पेरले ते उगवते!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

अनुप ढेरे 07/03/2014 - 11:54
+१ धाग्याचा हेतू खोडसाळ वाटतो. बरं विकासाबद्दल चर्चा करायची तर 'मोदी यायच्या आधीची स्थिती आणि आत्ताची स्थिती यांची तुलना करावी' या वरती दिलेल्या सूचनेची सुद्धा दखल घेतलेली दिसत नाही.

In reply to by पिवळा डांबिस

बंडा मामा 08/03/2014 - 08:43
स्वच्छ चष्म्यातुन बघा अशा साठी लिहिलं होतं कारण तुम्ही रॅली/सभा काढल्यामुळे अटक केली असे लिहिले होते. नंतर तुम्ही प्रतिसादात ते सावरुन घेतलं होतं. प्रतिसादातील भाषा/टोन हा मुद्दा तुमच्या प्रतिसादाला उद्देशुन नव्हता. तुम्हाला मागे आयुर्वेदाच्या चर्चेत मी टिका करणारे प्रतिसाद लिहिले होते म्हणून तुम्ही माझ्या विषयी काहीतरी पूर्वग्रह केलेला दिसतो.

lakhu risbud 07/03/2014 - 00:27
केजू चं "आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून" असं काहीसं चाललं आहे. प्रशासनाची संधी होती तेव्हा सरकार मधून पळ काढला आणि आत्ता इतर जे प्रशासनात आहेत त्यांना नावे ठेवण्याची कामं चालू आहे.

विकास 07/03/2014 - 09:01
केजरीवाल यांनी आचारसंहीतेचा भंग केला असे प्रथमदर्शनी पुराव्यानुसार सिद्ध होत आहे असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. ही बातमी सर्वच माध्यमात आली आहे पण ती वाचायला गुगलावे लागते. पहील्या पानावर गुजरात पोलीसांनी गुन्हा दाखल केल्याच्या अथवा सिसोडीयांच्या गाडीवर गुजरातमधे दगडफेक झाली असल्या बातम्या आहेत. आता ही दगडफेक तिसरी आहे. हे तक्रार न नोंदवता नुसते भाजपाने केले असे कसे म्हणू शकतात? आणि हो केजरीवालांच्या अभ्यासदौर्‍याचे पुढे काय झाले? का २५ गाड्यांचा ताफा आचारसंहीतेमुळे घेऊन जाता येत नाही म्हणून मधेच ड्रॉप घेतला? का लक्षात आले की एक अंबानी-अडानी म्हणत बसण्याव्यतिरीक्त काही करता येणार नाही आणि जनता इतकी अडानी नाही. (सगळे थोडेच आप समर्थक आहेत? *mosking* )

रमेश आठवले 07/03/2014 - 09:06
केजरीवाल यांनी गुजरातच्या आपल्या दौर्यात मिळवलेल्या अनुभवा बद्दल लिहिले आहे आणि सांगितले आहे . त्यांच्या ह्या भेटीचा उद्देश मोदींच्या विरुद्ध प्रचार करणे आणि त्या साठी कारणे शोधणे हे आधी पासूनच ठरलेले होते. त्यांच्या reports वरून Katherine Mayo या अमेरिकन बाईने १९२७ साली लिहिलेल्या Mother इंडिया या नावाच्या पुस्तकावरील महात्मा गांधी यानी दिलेल्या अभिप्रायाची आठवण झाली. त्या अभिप्रायातील पुढील वाक्य उद्धृत करत आहे. --- But the impression it leaves on my mind is that it is the report of a drain inspector sent out with the one purpose of opening and examining the drains of the country to be reported upon, or to give a graphic description of the stench exuded by the opened drains.-

चिरोटा 07/03/2014 - 14:04
काही गुजराती मित्रांशी(जे तेथील गावांमध्ये लहानाचे मोठे झाले) ह्यावर बोलणे झाले. गेल्या दहा/बारा वर्षात गुजरातमध्ये बर्‍यापैकी सुधारणा झाल्या आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. प्रत्येक गावात २४ तास वीज आहे.प्रशासन ईतर राज्यांसारखे भ्रष्ट्,वेळकाढू असायचे. मोदी आल्यानंतर ह्यात बर्‍यापैकी बदल झाले आहेत असे त्यांचे म्हणणे. हे जाणवण्यासारखे बदल झाल्यामुळे लोकांनी तेथे भाजपाला/मोदींना निवडून दिले. बंडामामा, आकडेवारे बाजूला ठेवा. ती पाहिजे तशी शिजवता येते.फ्रंटलाईनवाले तर त्यात पी.एच्.डी.आहेत. गुजरातमधील लोकांशी, मध्यम वर्गाशी प्रत्यक्ष बोला. मग अनुभव सांगा.

In reply to by आनंदी गोपाळ

जयनीत 08/03/2014 - 17:01
माझा ही एक मोदी समर्थक मित्र गुजरात मध्ये एका शहरात जाउन आला अन तेथील विकास बघून त्याचे डोळे दिपले, तीन चार रस्त्यावर फिरून सखोल पहाणी दौरा केल्या नंतर त्यास असे आढळून आले की गुजरात मधला साधा चपराशी सुध्दा करोडपती असतो !

क्लिंटन 07/03/2014 - 16:24
चेतन भगत या लेखकाच्या लिखाणाविषयी माझे मत फारसे चांगले नाही आणि मी त्याचा फॅन वगैरे तर अजिबात नाही.तरीही त्याचे ट्विटरवरील ट्विट इथे लिहायचा मोह आवरत नाही (कोणीही लिहिले असले तरी तो मुद्दा चुकीचा कसा ठरेल? ) : "मी अमेरिकेचे अध्यक्ष ओबामांच्या ऑफिसमध्ये आधी न वेळ न ठरविता मिडिया कॅमेरे घेऊन जाऊन थडकणार आहे.जर त्यांनी माझी भेट घेतली नाही तर ते एक तर भ्रष्ट आहेत किंवा मला घाबरत आहेत" :) नेहमीप्रमाणे केजरीवालने आपली नाटके चालूच ठेवली आहेत.एखादे लहान मूल आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायला भोकाड पसरते किंवा अन्य काही चाळे करते त्याप्रमाणे हा सगळा प्रकार चालला आहे असे स्पष्ट दिसते आहे.या असल्या माकडचाळ्यांच्या तुलनेत मोदी अनंतपटींनी उजवे आहेत. खरे तर मी पण या धाग्यावर वाचनमात्रच राहणार होतो.तरीही इतर अनेकांप्रमाणे मलाही लिहायचा मोह आवरता आला नाही. (केजरीवालचे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात जाणारा) क्लिंटन

In reply to by क्लिंटन

थॉर माणूस 07/03/2014 - 17:00
सहमत. पण तरीही हे असले पक्ष येतात आणि मते तर कधी कधी जागाही घेऊन जातात. आजवरचा इतिहास पहाता यामुळे फायदा कमी आणि नुकसानच जास्त झालेले आहे.

In reply to by क्लिंटन

विकास 07/03/2014 - 19:08
या असल्या माकडचाळ्यांच्या तुलनेत मोदी अनंतपटींनी उजवे आहेत. ते अनंतपटीने जाउंदेत किंचीत डावे असते तरी चालले असते आम्हाला! ;)

In reply to by क्लिंटन

विकास 07/03/2014 - 20:43
Kejriwal प्रतिमा आणि बातमी स्त्रोत डिएनए इंडीया. केजरीवालांचे म्हणणे आहे की माजी मुख्यमंत्री म्हणून मोदींनीच त्यांना बोलवायला हवे होते. पण आपण (म्हणजे एके) दहशतवादी नसतानाही थांबवले, त्यातून हे समजते की ते (मोदी) लोकशाहीवादी नाहीत. *aggressive* मला वाटते आता केजरीवालना पण लॉलीपॉप देण्याची वेळ आलेली आहे.

In reply to by क्लिंटन

श्रीगुरुजी 07/03/2014 - 23:06
केजरीवालांचा नाटकीपणा आणि ढोंगीपणा आता डोक्यात जायला लागला आहे. पप्पू आणि मोदींना त्यांच्या हेलिकॉप्टर वापरण्यावरून धारेवर धरणारे केजरीवाल आज 'इंडिया टुडे'च्या काँक्लेव्हला त्यांच्याच चार्टर्ड विमानाने जयपूरहून दिल्लीला गेले. ढोंगीपणाचा हा कळस आहे. मुख्यमंत्रीपदावरून राजीनामा देऊन ३ आठवडे लोटले तरी अजून त्यांनी सरकारी निवासस्थान सोडलेले नाही. अफझल गुरूच्या फाशीला विरोध करणार्‍या व्यक्तीला त्यांनी आपचे तिकिट दिले आहे. ओरिसात नक्षलवाद्यांचे समर्थन करणार्‍याला सुद्धा आपचे तिकीट आहे. नाटकीपणा आणि ढोंगीपणा याबाबतीत कमालीचे नाटकी व ढोंगी असलेले आव्हाड, भुजबळ, वि.प्र.सिंग इ. मंडळी केजरीवालांच्या पासंगाला सुद्धा पुरणार नाहीत. 'इंडिया टुडेच्या' कॉन्क्लेव्हमध्ये सुद्धा स्वतःबद्दल बोलताना, "अरविंदची लायकी नाही. अरविंद हा अत्यंत क्षुद्र व्यक्ती आहे." असा कांगावा आणि मेलोड्रामा करणार्‍या केजरीवालांचा आता संताप यायला लागला आहे. ढोंगीपणा करून मिळविलेले मुख्यमंत्रीपद या माणसाला २ महिने सुद्धा टिकविता आले नाही. पळपुटेपणा करून हे तिथून पळून आले आणि स्वतःकडे प्रामाणिकपणाचा मक्ता असल्याचा आव आणून निव्वळ ढोंग व ड्रामेबाजी सुरू आहे.

In reply to by श्रीगुरुजी

बंडा मामा 08/03/2014 - 08:45
केजरीवालांचा नाटकीपणा आणि ढोंगीपणा आता डोक्यात जायला लागला आहे.
निवडणूक जस जशी जवळ येईल आणि निकालांची सुरुवात होईन तस तसे अजूनच तुमचे डोके दुखणार आहे. काही तरी घरगुती उपाय तयार ठेवा.

In reply to by बंडा मामा

श्रीगुरुजी 08/03/2014 - 12:31
सूचनेबद्दल मनापासून धन्यवाद! घरगुती उपायांसाठी केजरीवालांशी बोलणार आहे. त्यांचा खोकला अचानक बंद झालेला दिसतोय. खोकल्यावर कोणते घरगुती उपचार घेतले ते जाणून घ्यायची इच्छा आहे. बादवे, तुमच्या आशावादाचे कौतुक वाटते!

In reply to by श्रीगुरुजी

विकास 08/03/2014 - 19:47
मध्यंतरी केजरीवालांसारखेच प्रशांत भूषणना पण खोकताना पाहीले. झालं काय तरूण मुले एनडीटीव्हीवर त्यांना अचानक भारती आणि काश्मीर वरून प्रश्न विचारायला लागली. त्याआधी भाजपा-काँग्रेस, भांडवलदारांच्या विरोधात बोलताना खोकल्याला खो दिला होता तो अचानक मग उफाळून आला.

केजरीवाल एक नंबरचा चालू माणूस आहे. प्रत्येकाचा मस्त उपयोग करून स्वतःचे महात्म्य वाढवून घेत आहे. सुरवातीला फारच आवडला पण आता रोजच्या नाटकाने कंटाळा आला बुवा. दिल्लीमधून पळून गेला. तिथे स्वतः मुख्यमंत्री झाल्यावर ह्याला कळले की आपण फार काही करू शकत नाही मग आता बाकीच्यांवर सतत शिंतोडे उडवून आपले चर्चेत राहणे हे एकाच काम आहे. किती दिवस चालणार हे?

In reply to by चैतन्य ईन्या

केजरीवाल एक नंबरचा चालू माणूस आहे. वरील दोन ठळक केलेले शब्द एकाच वाक्यात म्हणजे द्वैरुक्ती आहे :D

खेडूत 08/03/2014 - 00:31
शंभर!! :) बंडा मामा सिंदाबाद! नाई नाई- झिंदाबाद! बाकी केजरी महाराज सोळा मे ला काय पवित्रा घेणार याची उत्सुकता आहे. वीस वगैरे जागा मिळाल्या तर कुणा बरोबर जाणार? कारण सगळेच भ्रष्ट आहेत ते स्वतहा सोडून ,

चिंतामणी 08/03/2014 - 08:34
शिळ्या कढीला उत आणायच्या या प्रयत्नात प्रतिक्रीयांचे शतक मारल्याबद्दल धागाकर्त्या चाचांचे, माफ करा, मामांचे हार्दिक अभीनंदन.

वेताळ 08/03/2014 - 10:00
राहुल गांधी विमान वापरतो म्हणुन बोंबलणारा खेचरवाल काल इंडियाबुल्सच्या खाजगी विमानाने फिरत होता. त्याबद्दल पण लिहा ना आता.

sagarparadkar 08/03/2014 - 13:22
तथाकथित बुद्धिजीवी वर्गाला वाटणारं डाव्या विचारांचं आकर्षण हेरून काँग्रेसने स्वातंत्र्योत्तर काळात त्यांचा यशस्वीपणे बुद्धिभेद केला. गांधी बाबांचं नाव घेवून त्यात आणखी नव-बुद्धीजीवी वर्गाला (ह्यात ते चाचा, अमोलरत्न वगैरे आलेच) पण घुमवण्यात आले. आता त्या भंपक डाव्या विचारांचं वैयर्थ सिद्ध होत आले (कारण रुबल्स ची किमत घसरली, सबब खिसे भरले जात असले तरी मूल्य वाढण्यापेक्षा ओझंच जास्त होतंय ). मग आता पुढील 'फोरीन-रिटर्नड' पिढीला घुमावायचे कसे? कारण त्या लोकांनी परदेशातील सुधारणा आणि प्रगती तर स्वत:च अनुभवली आहे …. मग त्याना टांग मारण्यासाठी हे केजरीवाल चे प्यादे कॉंग्रेसने पुढे आणले आहे … एकूणात काय तर प्रत्यक्षात उद्योगक्षेत्राला चालना देवून रोजगार निर्मिती वाढवून सर्वसमावेशक विकास ( बापरे … हे काय असतं ?) साधण्यापेक्षा जनतेचा बुद्धिभेद करत राहावे आणि आपला आनी आपल्यापुढे हुजरेगिरी करणार्या चार दोन टाळ्क्यांच्या कुटुंबांचाच काय तो विकास करत राहावे … भारतीय जनते इतकी पुन्हा पुन्हा फसवणुक करून घेण्यास उत्सुक (योग्य तो संस्कृत शब्द हवा असल्यास व्यनि करावा, येथे लिहिणे उचित वाटत नाही) जनता जगात कोठेही पाहिली नाही ....

वेताळ 08/03/2014 - 14:01
भारतातील उद्योगधंद्यातील १)हल्दीराम ग्रुपचे मालक,२)मायक्रोमक्स मोबाईल चे मालक,३)सहाराचे मालक आता तुरुंगात अहेत. खेचरवाल अंबानी व अदानीना तुरुंगात टाकायला उत्सुक आहेत. त्यातुन कोन वाचते बघु, मग विकास करु.

जयनीत 08/03/2014 - 16:34
भारताला विकासाची गरज काय? भारत हा आधीच अतिशय, अत्यंत, महाभयंकर विकसित देश आहे ह्या देशाचा डोळे दिपवणारा आणि कान किटवणारा विकास इंडीया शायनिंग च्या काळात होऊन गेलेला आहे त्याची फळे पिढ्यानपिढ्या खाऊन संपणार नाहीत मग अजून काय करायचे उरले आहे?. चालू द्या! टेली शॉपिंग मधल्या बिफोर आफ्टर सारखे अवास्तव दावे करायला काय जातं? लालू प्रसाद ह्यांच्या काळातल्या बिहार किंवा समाजवादी पक्षाच्या उत्तर प्रदेश सरकार पेक्षा किंवा अनेक सरकारां पेक्षा गुजरात सरकार ने नक्कीच चांगले काम केले आहे हे मात्र मान्य. पण काही विभागात निर्देशांक चांगले आहेत म्हणून त्याचा उदो उदो करून विकास पुरुष म्हणवून घायचे अन जिथे अपयश आले ते झाकून ठेवायचे किंवा नाकारायचे खोटी आकडेवारी म्हणून ओरड करायची हे सोयीचे राजकारण. काँग्रेसच्या महाराष्ट्र सरकार चे रोजगार हमी योजना मॉडेल देशात चालतंय. बंगाल मधल्या डाव्या आघाडीचे मिड डे मिल ही योजना पूर्ण देशात आता सुरु आहे. भाजपच्या छत्तीसगढ सरकारचे योगदान ही महत्वपूर्ण आहेच सरकारी योजनांची कर्यक्षम अंमल बजावणी अन लोकांपर्यंत डिलीव्हरी चे मॉडेल सगळ्या देशाने उचलले आहे. कुठल्याही पक्षाच्या चांगल्या कामाला कुणीही नाकारू शकत नाही. पण अवास्तव अतिरंजित दावे ही मान्य होतील असे नाही.

In reply to by जयनीत

बंडा मामा 08/03/2014 - 23:04
लालू प्रसाद ह्यांच्या काळातल्या बिहार किंवा समाजवादी पक्षाच्या उत्तर प्रदेश सरकार पेक्षा किंवा अनेक सरकारां पेक्षा गुजरात सरकार ने नक्कीच चांगले काम केले आहे हे मात्र मान्य.
अर्थातच मान्य आहे, पण तुलना लालू आणि मुलायमशी केली तर कुठलेही राज्य उठूनच दिसेल. मुद्दा आहे की मोदींनी विशेष असे काय केले आहे? विकास पुरुष हे संपूर्ण मार्केटिंग गिमिक असून तुम्ही दिलेला टेलेमार्केटींगचा मुद्दा अगदी चपखल आहे.

इथे केजरीवाल आणि आप ह्यांच्यावर टिका करणाऱ्यांनी आधी मोदींचे विकासाचे दावे सत्य कसे हे सांगावे. केजरीवालांचे १६ प्रश्न जर नीट पाहीलेत तर त्यातील बहुतेक प्रश्न हे सरकारी आकडेवारीवर आधारीत आहेत. उदा. ११% ची वाढ कृषीक्षेत्रात झाली म्हणायचे पण प्रत्यक्षात ती -१.१% झालेली आहे. इतके रेटुन खोटं बोलणारे चालतात पण केजरीवालांनी कुठला राजकीय डावपेच खेळला तर मात्र जळजळ. अनार्किस्ट केजरीवाल चांगले की देश सर्वबाजुने संकटात असतांना बाबरी मशीदीचा उन्माद निर्माण करणारे चांगले हे ज्यानेत्याने आपापले ठरवायचेय. केजरीवाल ह्यांचे राजकीय डावपेच भारताला नवीन नाहीत. कॉंग्रेस-भाजपा वर्षानुवर्ष तेच करत आहेत. पण आज तत्सम डावपेचांबद्दल त्यांच्या समर्थकांनी जो त्रागा चालवलाय त्याला दुट्टपीपणा म्हणावेसे वाटते. मिपावर आधीही मी आकडेवारीसकट एक धागा सुरु केला होता, पण वस्तुस्थितीपेक्षा श्रद्धा महत्वाच्या असतात हे तिथेही जाणवलं. आपलं राजकारणात त्यालाच अधिक महत्व असल्याने केजरीवालांच्या मुद्द्यांवर चर्चा होण्यापेक्षा केजरीवालांवर अधिक लोकांची श्रद्धा बसु नये असाच प्रयत्न भाजपा करत राहिल.

In reply to by शैलेंद्रसिंह

विकास 09/03/2014 - 03:51
केजरीवाल यांनी निवडणूकी आधीच मोदीच पंतप्रधान होणार हे मान्य केलेले दिसतयं अर्थात म्हणूनच हार मान्य केली आहे असे वाटते. म्हणून नंतर परत पोटापाण्याकरता रस्त्यावर भागाबाई माकडचेष्टा कराव्या लागणार त्याचा सराव चालू केला की काय असे वाटते... असो. तुम्ही दिलेल्या आयबीएन्च्या बातमीत सुरवातीसच म्हणले आहे: He also made allegations against Modi's government but offered no evidence for his claims. त्यात सर्व आले...

In reply to by विकास

श्रीगुरुजी 09/03/2014 - 12:58
>>> He also made allegations against Modi's government but offered no evidence for his claims. त्यात सर्व आले... केजरीवालांनी गाजावाजा करत गेले ४ दिवस गुजरातचा दौरा केला. संपूर्ण ४ दिवस मोदींवर निराधार आरोप करणे या व्यतिरिक्त त्यांनी काहीही केले नाही. एकाही आरोपाला आधार किंवा आकडेवारी किंवा पुरावे नाहीत. आपण किंवा आपला पक्ष काय करणार आहे किंवा गुजरातची तथाकथित दुरावस्था आपण कशी सुधारू इच्छितो याविषयी अवाक्षरसुद्धा काढलेले नाही किंवा ४ दिवसातील ४ मिनिटेसुद्धा ते यावर बोलेलेले नाहीत. या माणसाला केवळ नशीबाने मुख्यमंत्रीपद मिळाले होते, पण तिथून ते शेपूट घालून पळून आले. इतरांवर फक्त टीका करण्यापेक्षा मिळालेल्या संधीचा उपयोग करून घेऊन काही बदल घडवून आणण्याची त्यांना संधी होती. पण अंगी भिनलेल्या ढोंगी व नाटकीपणामुळे काहीही करून दाखविण्याची त्यांची अपात्रता सर्वांसमोर येऊ लागताच राजीनाम्याचे नाटक करून धूम ठोकली. संपूर्ण ४ दिवस त्यांना फक्त मोदीफोबिया झालेला होता. त्यांना या कामगिरीवर कोणी पाठविले आहे हे उघडच आहे. काँग्रेसने स्वतः नामानिराळे राहून मोदींवर हा भाडोत्री माणूस सोडलेला आहे. त्यांचे प्रश्न वाचून गंमत वाटली. एक प्रश्न मोदी प्रचारासाठी हेलिकॉप्टर वापरतात त्याबद्दल आहे. याच ४ दिवसात इंडिया टुडेचे खाजगी चार्टर्ड विमान वापरून ते दिल्लीवारी करून आले याची त्यांना ना खंत ना खेद ना काही विरोधाभास दिसला. मोदींच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांवर आरोप करताना आपण सोमनाथ भारतींना मंत्रीमंडळात घेऊन त्यांचे ठाम समर्थन करत होतो याचा सोयिस्कर विसर पडलेला आहे. निवडणुक संपल्यावर केजरीवाल बिग बॉसच्या पुढील सत्रात असणार हे आता नक्की झाले आहे. त्यांच्याबरोबर बिग बॉस मध्ये दिग्विजय, आव्हाड, भुजबळ, लालू, सिब्बल, तिवारी इ. नौटंकी मंडळी पण असणार.

In reply to by श्रीगुरुजी

विकास 09/03/2014 - 18:36
आपण किंवा आपला पक्ष काय करणार आहे किंवा गुजरातची तथाकथित दुरावस्था आपण कशी सुधारू इच्छितो याविषयी अवाक्षरसुद्धा काढलेले नाही किंवा ४ दिवसातील ४ मिनिटेसुद्धा ते यावर बोलेलेले नाहीत. या संदर्भात काल एक निरीक्षण वाचले. जेंव्हा केजरीवाल हे गुजरातमधे जेंव्हा तावातावाने मोदींच्या विरोधात भाषणे करत होते तेंव्हा मोदीं चाय पे चर्चा कार्यक्रमातून जनतेशी विकासासंदर्भात बोलत होते. ...

बाळकराम 09/03/2014 - 20:28
धन्यवाद! बाकी, आता मोदी येणार म्हणून मनात मांडे खाणारी ही येडचाप लोकं बघून त्यांची दया येते, हे येडे २००४ मध्ये इंडिया शायनिंग म्हणत म्ह्णत असेच थोबाडावर आपटले होते. तरीही शिकले काहीच नाहीत, च्यायला!

In reply to by बाळकराम

तुम्ही कॉम्रेड कि काँग्रेसी,गुरुजी जसे भाजपेयी वाटतात तसे तुम्ही कोण?आणी नरेंद्र मोदी कोण माहीत नसेल तर कुठल्याही भाजप कार्यालयात जावुन विचारा सांगतील ते.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

श्रीगुरुजी 10/03/2014 - 14:33
तुम्ही समजता तसा मी भाजपेयी नाही. मी भाजपेयी आहे हे अर्धसत्य आहे, पूर्णसत्य नाही. मी कट्टर काँग्रेसविरोधक आहे, पण तितक्या प्रमाणात भाजपचा समर्थक नाही.१९८९ मध्ये वि.प्र.सिंग पंतप्रधान व्हावेत असे मला वाटत होते, पण त्यांनी भ्रमनिरास केला. २०१३ मध्ये म.प्र., छत्तीसगड व राजस्थान मध्ये भाजप यावा व दिल्लीत आप ने सरकार बनवावे असे मला वाटत होते. अगदी तसेच झाले, पण केजरवालांच्या ढोंगीपणा व नाटकीपणामुळे भ्रमनिरास झाला. मी उमेदवार व पक्ष असे दोन्ही बघून मत देतो.

श्रीगुरुजी 09/03/2014 - 20:58
केजरीवाल अशी व्यक्ती आहे की ते अमेरिकेला जाऊन वॉशिंग्टन डीसी शहरात कॅपिटॉल हिल, व्हाईट हाउस च्या जवळपासच्या परिसरात रस्त्यावर बसलेल्या एखाद्या भिकार्‍याचा फोटो काढतील व तो प्रसिद्ध करून "अमेरिका विकसित देश आहे हे धादांत खोटे आहे. प्रत्यक्षात त्या देशात सर्व नागरिक रस्त्यावर भीक मागतात. हा बघा पुरावा." असे सांगत फिरतील.

रमताराम 10/03/2014 - 11:47
बाकी चर्चा बिरचा आपलं काही काम नव्हे. फक्त इथे एकदोनदा तीन वेळा जिंकून येणे वगैरे 'लै भारी' असं लिवल्यालं दिसलं. म्हटलं बंगालमधे सलग ३६ वर्षे कम्युनिस्टांचं सरकार होतं हे जाता जाता कानावर घालू या. अरे हो आणखी एक. निवाशी भारतीयांपेक्षा अनिवाशांना मोदींची आक्रमक पाठराखण करणं अधिक आवडतं असं दिसतंय. फेसबुकवरच्याही सातत्यपूर्ण आक्रमक असणार्‍या मोदी-ब्रिगेडमधे अनिवाशांचेच बहुमत दिसते मला. म्हणतात ना ज्याचं जळणार नाही त्याला काय कळणार पुढे काय वाढून ठेवलंय ते. हे म्हणजे प्रेक्षक ग्यालरीत बसून ग्लॅडिएटरला अंगठा जमिनीकडे करून दाखवणे आहे. आमच्या केजरूबाबाचे समर्थक त्यामानाने डि-क्लास झालेले दिसताहेत. बाकी 'म्या भारी, माझा नेता लै भारी' वगैरे शड्डू ठोकणं चालू द्या.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विकास 04/04/2014 - 05:01
सकाळीच तो दुवा वाचला! हहपुवा! मला देखील त्यामुळे मज्जा करायला प्रेरणा मिळाली:

अगर वादा किया 'गॅसपे कम होगा अधिभार' तो केजरीवालभी बोलेगा... अबकी बार मोदी सरकार!

In reply to by विकास

आयुर्हित 04/04/2014 - 14:49
थोडे थांबा फक्त गॅसच काय, सर्व महागाई(वीज,डीजेल-पेट्रोल,भाजीपाला,डाळीं-साळी,मटन मच्छी,सोने-चांदी)कमी होईल. फक्त चांगले काम करणाऱ्या पक्षाला मत द्यायला विसरू नका! निवडणूकीचा वेळापत्रक

In reply to by आयुर्हित

काल संध्याकाळी ह्यांनी कट्ट्यावरून आणलेला-

वाटीत चिवडा मोदींना निवडा. अख्ख्या भारताचा मूड आहे. मोदी काका ड्युड आहे.

(मोदींचे कवतिक होत असूनही कोणाला मत द्यावे ह्या विचारात पडलेली)माई

In reply to by विकास

बॅटमॅन 04/04/2014 - 19:03
हा हा हा ;) बादवे दिग्गीराजांच्या नावावर खपवला जाणारा एक कोटः काँग्रेसचा जो हात आहे त्यामागेही आरेसेसचाच हात आहे =))

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विकास 04/04/2014 - 19:03

अख्ख्या भारताचा मूड आहे एके४९ सुड* आहे

* सुड म्हणजे स्युडो (नाटकी) आहे...

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विकास 04/04/2014 - 19:00

फिजिक्समध्ये पास व्ह्यायला हवा न्युटनचा फोर्स काँग्रेसला निवडाल तर अजून एक होईल बोफोर्स!

In reply to by आयुर्हित

अनुमोदन,गुजरातमध्ये विकासाच्या दृष्टीने खूप प्रयत्न झाले आहेत, भविष्यात विमानांची संख्या प्रचंड वाढल्यास बस स्टॅँडवर विमानांसाठी 'फलाट' तयार केले आहेत. विमानतळांवर नासाच्या(न्यासाच्या नाही) सहकार्याने बडोदा ते प्लुटो थेट फ्लाईटचे नियोजन केले आहे, मध्ये गुरुच्या चंद्रावर' हरहरमोदी' एअरस्टेशनचे बांधकाम चालू आहे. गुजरातमधल्या कॅनॉलवर सोलार पॅनल बसवले आहेत ,ज्यामुळे रिफ्लेशन येऊन चांदोबा लाल पडला आहे व आता चंद्रावर कविता करता येणार नाही म्हणुन सायबेरीयातले कवी नाराजले आहेत. गुजरातमधले रस्ते थेट बुलेट प्रुफ काचेचे आहेत व हे काम एंशी टक्के झालेले आहे ,इंटरनेट बरोबर नवीन टेलेपोर्टेशनच्या वायर टाकल्या आहेत तिथं ,नेटावर माल खरेदी करायचा डन म्हण्टले की लगिच दणादण माल टेलेपोर्ट होऊन घरात... गुजरातमधल्या बालकांचे इतके सुपोशन झाले आहे की जागतिक आरोग्य संघटनेने त्यांचे आयुष्य दिडशे वर्ष डीक्लेर करुन टाकले आहे.आहात कुठे!!!!

In reply to by नानासाहेब नेफळे

विटेकर 24/03/2014 - 15:20
अनुमोदन,गुजरातमध्ये विकासाच्या दृष्टीने खूप प्रयत्न झाले आहेत, भविष्यात विमानांची संख्या प्रचंड वाढल्यास बस स्टॅँडवर विमानांसाठी 'फलाट' तयार केले आहेत. विमानतळांवर नासाच्या(न्यासाच्या नाही) सहकार्याने बडोदा ते प्लुटो थेट फ्लाईटचे नियोजन केले आहे, मध्ये गुरुच्या चंद्रावर' हरहरमोदी' एअरस्टेशनचे बांधकाम चालू आहे. गुजरातमधल्या कॅनॉलवर सोलार पॅनल बसवले आहेत ,ज्यामुळे रिफ्लेशन येऊन चांदोबा लाल पडला आहे व आता चंद्रावर कविता करता येणार नाही म्हणुन सायबेरीयातले कवी नाराजले आहेत. गुजरातमधले रस्ते थेट बुलेट प्रुफ काचेचे आहेत व हे काम एंशी टक्के झालेले आहे ,इंटरनेट बरोबर नवीन टेलेपोर्टेशनच्या वायर टाकल्या आहेत तिथं ,नेटावर माल खरेदी करायचा डन म्हण्टले की लगिच दणादण माल टेलेपोर्ट होऊन घरात... गुजरातमधल्या बालकांचे इतके सुपोशन झाले आहे की जागतिक आरोग्य संघटनेने त्यांचे आयुष्य दिडशे वर्ष डीक्लेर करुन टाकले आहे.आहात कुठे!!!! खुर्चीवर उभे राहून टाळ्या वाजवण्यात आल्या आहेत ..! आत्मुबाबा - एक स्मायली टाका.

In reply to by आयुर्हित

श्रीगुरुजी 24/03/2014 - 13:25
>>> वडोदरा चा बस अड्डा आहे कि एअरपोर्ट? मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ बस अड्ड्यासारखा आहे. तर बडोद्याचा बस अड्डा विमानतळासारखा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

संपत 24/03/2014 - 18:01
मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ बस अड्ड्यासारखा आहे
अहो नाही हो. टर्मिनल २ बघा. एकदम चकाचक आहे. आंतरराष्ट्रीय म्हणावा असा.

In reply to by बंडा मामा

मैत्र 27/03/2014 - 11:00
मुंबई टर्मिनल २ गेली दहा एक वर्षे अस्तित्वात आहे आणि १ तर कित्येक दशकांपासून भारतातील आणि एशियातील सर्वोत्तम पैकी एक आहे. १ वरच्या सोयी सुविधा तर काय वर्णाव्या - तिथली आंतरराष्ट्रीय दर्जाची स्वच्छतागृहे, स्किफॉलला भारी पडतील असे एस्कलेटर्स, चांगी पेक्षा उत्तम प्रकाश योजना, हिथ्रोपेक्षा चांगली अंतर्ग्त माहिती आणि सोयी. विशेषतः भारतात परत आल्यावर बॅगेज साठी सेवा भावाने मदत क्ररणारे लोक - ती क्स्टम्सची प्रकाशाने उजळलेली आणि नव्या ग्रानाईटने चमकणारी बाजू.. त्या मोदी मिनिअन्स्ना काय त्या एका पुण्यापेक्षा ल्हान शहरासाठी एक चकचकीत बस स्टँड केल्याचं कौतुक. कधी स्वारगेटची शान पाहिली आहे का त्यांनी? तुम्ही लक्ष नका देऊ बंडामामा.. त्यांना पुणे शिवाजीनगर सारखं वैभवशाली बस स्टँड सोडून त्या गुजरातचं प्रेम.

In reply to by संपत

डँबिस००७ 28/03/2014 - 13:29
मुंबईच आंतरराष्ट्रीय विमानतळ हेGVKनावाच्या कंपनीने बनवलेले आहे. महाराष्ट्र / भारत सरकारला हे काही शक्य नाहीय !! ह्या विमान तळावर पहील्यांदा उतरण्याचा मान मिळावा म्हणून एअर इंडीयाच्या विमान उतरण्याची वाट बघावी लागली. नेहेमी प्रमाणे ए.ईं.च विमान यायला उशीर झाला आणि एमीरेटच्या विमानाला ह्या नव्या कोर्या विमानतळावर पहील्यांदा उतरण्याचा मान मिळाला. विमानतळ चकाचकच आहे, सर्व व्यवस्था उत्तम आहेत पण ! हा पण सर्वी कडे घात करतो. ह्या विमान तळा वर भयंकर डास आहेत, गरम होत !! आणि इमिग्रेशन सर्वात सुस्त !! हे एक सरकारी विभाग आपल अस्तित्व दाखवणारच.

In reply to by डँबिस००७

चिरोटा 28/03/2014 - 14:05
ते डास रक्तचाचणीसाठी पाळले आहेत असे म्हणतात. मुंबै म्हंटल्यावर गरम होणारच. काय? नायतर सिमला,उटीची कनेक्टेड फ्लाईट असल तर बघा.

गुजरातच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आहे असे स्पष्ट केले असुनही, राजकीय रॅलीला परवानगी घेतली नाही असे लंगडे कारण दाखवुन पोलिसांनी ही कारवाई केली. अर्थातच कुठेतरी पाणी मुरते आहे हे स्पष्ट आहे.
नुसता विकासाचा आढावा जर घ्यायचा असेल तर राजकीय सभा/रॅली घ्यायची गरज काय? आणि जर रॅली घेतली तर त्यासाठी परवानगी घेतली की नाही? आणि जर रॅलीसाठी प्रवानगी घेतली नसेल तर पोलिसांनी कारवाई केली यात काय चुकलं? कुठेतरी पाणी मुरतंय हे नक्की पण तुमच्या वाक्यांवरून हे केजरवालाचं पाणी मुरतंय असं दिसतंय!! बाकी गुजरातच्या विकासावर चर्चा करायची असेल तर मोदी सत्तेवर येण्याआधी विविध प्रकारचे निर्देशांक गुजरातसाठी काय होते आणि आताच्या परिस्थीतीशी कंपॅरिझन करून आता ते काय आहेत यावरून गुजरातची मोदींच्या करकिर्दीत प्रगती झाली की नाही ते ठरवता येईल. उगाच गुजरातसारख्या मोठ्या राज्याची अंदमान, मिझोराम, गोवा यासारख्या लहान राज्यांशी त्या फ्रंटलाईनमधल्या लेखात तुलना केलेली बघून त्या लेखात कुठेतरी पाणी मुरतंय असंही वाटलं....

In reply to by पिवळा डांबिस

बंडा मामा 06/03/2014 - 00:36
नुसता विकासाचा आढावा जर घ्यायचा असेल तर राजकीय सभा/रॅली घ्यायची गरज काय?
कुठे दिसली तुम्हाला रॅली किंवा सभा? किंवा किमान तशी घोषणा तरी? पोलिसांनी जे केले तो रडीचा डाव आहे.
उगाच गुजरातसारख्या मोठ्या राज्याची अंदमान, मिझोराम, गोवा यासारख्या लहान राज्यांशी त्या फ्रंटलाईनमधल्या लेखात तुलना केलेली बघून
स्वच्छ चष्म्यातुन लेख वाचा, किमान वरचे तक्ते तरी न्याहाळा. महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र, पं. बंगाल अशी अनेक 'मोठी' राज्ये तुलनेसाठी घेतलेली दिसतील.

In reply to by बंडा मामा

कुठे दिसली तुम्हाला रॅली किंवा सभा? किंवा किमान तशी घोषणा तरी? पोलिसांनी जे केले तो रडीचा डाव आहे.
रॅली सभा घेतली नसेल किवा तिची घोषणाही जर केली नसेल तर केजरीवालांना झालेली अटक (झाली असेल तर) ही बेकायदेशीर आहे. त्याविरूद्ध न्यायालयात दाद मागण्याचा त्यांना हक्क आहे की!
महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र, पं. बंगाल अशी अनेक 'मोठी' राज्ये तुलनेसाठी घेतलेली दिसतील.
माझ्या मते ते चुकीचं आहे. एखाद्या व्हेरियेबलमध्ये कालानुसार होणारा बदल जर मापायचा असेल तर त्याच व्हेरियेबलचे गुजरातबद्दलचे दोन वेगवेगळे टाईम स्नॅपशॉटस घेऊन बदल मोजायला हवा आणि मग त्यावरून प्रगती झालिये की अधोगती हे ठरवायला हवं.
स्वच्छ चष्म्यातुन लेख वाचा
सेम टू यू!!!

In reply to by पिवळा डांबिस

केजरी यांना रोड शो साठी परवानगी न घेतल्याचे कारण देऊन निवडणूक अधिकार्‍यांच्या मार्फत कारवाई करून पोलिसांनी ताब्यात घेतले असे सांगण्यात येत आहे. हा तथाकथित निवडणूक आयोग राज्याच्या अखत्यारित असतो का? आश्चर्य वाटले. http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5159874882849071689&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20140305&Provider=-%20%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%86%E0%A4%AF&NewsTitle=%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%20%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%20%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%20%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE%20%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A5%87

In reply to by बंडा मामा

चिंतामणी 06/03/2014 - 19:36
हा शब्दप्रयोग चुकला. "रोड शो" असे म्हणायला हवे होते. (रोड शो हा शब्द मान्य असेल अशी आशा आहे.) बाकी साधेपणाचे ढोल बडवणार्याच्या ताफ्यात २२ गाड्या कशासाठी होत्या याचे उत्तर द्या.

आजानुकर्ण 06/03/2014 - 01:29
अहो बंडा मामा, फ्रंटलाईन हे डाव्या विचारसरणीचे मासिक आहे. त्यांच्या माहितीवर किती विश्वास ठेवायचा? जरा ऑर्गनायझर किंवा पाञ्चजन्य मध्ये आलेले विश्वासार्ह दुवे द्या की.

In reply to by आजानुकर्ण

अहो बंडा मामा, फ्रंटलाईन हे डाव्या विचारसरणीचे मासिक आहे. त्यांच्या माहितीवर किती विश्वास ठेवायचा? जरा ऑर्गनायझर किंवा पाञ्चजन्य मध्ये आलेले विश्वासार्ह दुवे द्या की.
>>> करेक्ट ! १००% सहमत !!

विकास 06/03/2014 - 02:27
केजरीवाल हे एक कांगावखोर आणि चालू व्यक्तीमत्व आहे. गुजरातमधे काहीतरी घडणार हे नक्कीच होते आणि तसेच झाले. डझनाहून अधिक गाड्यांच्या ताफ्याने केजरीवाल जात असताना पाटन जिल्हाधिकार्‍याने त्यांना थांबवले आणि विचारले की आचारसंहीता लागू झालेली असताना परवानगी न घेता असे कसे जाऊ शकतात. केजरीवाल नेहमीप्रमाणे म्हणाले की त्यांना म्हणजे केजरीवाल यांना माहीत नव्हते! तेव्हढी चौकशी झाल्यावर सोडून दिले. जिल्हाधिकार्‍यांच्या मते ते अधिकृत डिटेन्शन नव्हते तर चौकशीसाठी त्यांना थांबवले होते. मग त्यांच्या म्हणे गाडीच्या काचेवर दगडफेक झाली. त्या काच फुटलेल्या गाडीचा केजरीवालांनी मग केजरीवालांनी फोटोऑप साठी वापर केला. जसा आप च्याच राखी बिर्ला यांनी केला होता तसेच. अर्थात केजरीवालांनी या गुन्ह्याविरोधात पोलीसात तक्रार नोंदवली का नाही ते माहीत नाही. असो, हा कांगावखोरपणा १६ मे पर्यंत सहन करावा लागेल नंतर दिल्ली विधानसभेचे त्यांना राज्य मिळाले तर नीट चालवतील अशी आशा करूयात आणि बहुमतात राज्य मिळाले नाही तर धरणे धरायला रस्ता आणि शोमनशीप साठी मफलर आहेतच! त्यानिमित्ताने मला साधारण एक वर्षापुर्वीचा फ्रंट्लाईन मधे आलेला हा लेख आठवला. संपूर्ण गुजरातचा आढावा ह्यात एका बर्ड्स आय व्ह्यु प्रमाणे घेतला आहे. आता दंगलींवरून बोलता येणार नाही. त्यामुळे नवीन काही तरी पोटापाण्यासाठी झालं! या लेखातले पहीलेच वाक्य आहे: "Social development indicators in Gujarat are poor, proving that development in the State is lopsided." याचा अर्थ, लेखाचा भर सोशल इंडीकेटर्स वर आहे आणि म्हणणे आहे की विकास हा एकांगी आहे (विकास नाही असे नाही, फक्त लेखकाला आणि त्या विचारसरणीस हवा तसा नाही). वर अजानुकर्ण यांनी म्हणल्याप्रमाणे त्यात नवल देखील नाही कारण ते डाव्या विचारसरणीचेच नाही तर अगदी कम्युनिस्टधार्जिणे मासिक आहे. तसेच वर पिडां यांनी म्हणल्याप्रमाणे अ‍ॅपल-ऑरेंज तुलना आहे. समान पातळीवर नाही, हा एक महत्वाचा मुद्दा आहेच. तरी देखील तुर्तास हे मान्य करूयात की आधी कुठला विकास हा तात्विक मतभेद आहे. पण मला काय म्हणायचे आहे की हे गुजराती पब्लीक एव्हढे अडाणी आहे की सलग तिनदा मोदींना निवडून दिले आहे. का तसे बहुमतात आणणार्‍यांना मोदींच्या ध्येयधोरणाचा फायदा झाला म्हणून त्यांनी मोदींच्या बाजूने मतदान केले? बरं महाराष्ट्रात इतके सगळे चांगले चाललेले असताना, बरेचसे पब्लीक भले भाजपा-सेनेच्या बाजूने नसेल पण दोन्ही काँग्रेसच्या बाजूने आहे असे म्हणायचे आहे का? भारत एक लोकशाही राष्ट्र आहे. नॉर्थ कोरीया सारखी सरकारकडूनच माहिती मिळत नाही. नुसते इंडीया शायनिंग म्हणून मते मिळत नाहीत, हा इतिहास माहीत असेलच... एस एम एस, इमेल्स, फोन कॉल्स सगळ्या संवाद माध्यमांचे, सोशल मेडीयांचे आणि प्रसिद्धीमाध्यमांचे जाळे आहे. त्यातून जर जनतेस मोदीसरकारच्या कारकिर्दीबद्दल खरेच नापसंती असती तर ती दिसली असती. पण तसे दिसत नाही. याचा एक अर्थ जनतेचा मोदींच्या ध्येयधोरणास पाठींबा आहे असा होऊ शकतो. पण त्याहूनही अधिक वास्तव हे आहे की: कम्युनिस्ट मॅनिफेस्टो रद्दीत विकायचे अथवा चण्याच्या पुड्या बांधायला वापरायचे सोडून, त्यातले व्यवहारात निरूपयोगी ठरलेले सिद्धांत परत परत उगाळून, मोदी/भाजपा आणि उद्योगव्यवस्थेवर बोटे मोडणारे विचारवंत आणि राजकारणी स्वतः बसलेल्या झाडाची फांदी करवतीने कापायचे काम करण्यात मग्न आहेत. अर्थात पाय जमिनीवर न ठेवता बर्ड्स आय व्ह्यू करत बसणार्‍यांकडून ह्याहून वेगळी अपेक्षा काय करणार?

In reply to by विकास

थॉर माणूस 06/03/2014 - 12:01
गमतीदार विषय आणि चर्चा. निवडणूक संपेपर्यंत करमणुकीसाठी चांगले खाद्य मिळणार आता चोहीकडे. :) वाचनमात्रच रहाणार होतो या धाग्यावर, पण रहावले नाही म्हणून म्हटले एक पिंक टाकूयाच. ;)
पण मला काय म्हणायचे आहे की हे गुजराती पब्लीक एव्हढे अडाणी आहे की सलग तिनदा मोदींना निवडून दिले आहे. का तसे बहुमतात आणणार्‍यांना मोदींच्या ध्येयधोरणाचा फायदा झाला म्हणून त्यांनी मोदींच्या बाजूने मतदान केले?
आणि सलग तीन वेळा निवडून आलेल्या आघाडीसरकार बद्दल...
बरं महाराष्ट्रात इतके सगळे चांगले चाललेले असताना, बरेचसे पब्लीक भले भाजपा-सेनेच्या बाजूने नसेल पण दोन्ही काँग्रेसच्या बाजूने आहे असे म्हणायचे आहे का?
आता मोदींऐवजी आघाडी, गुजरातऐवजी महाराष्ट्र वरच्या वाक्यात तसेच महाराष्ट्राऐवजी गुजरात, भाजपा-सेना ऐवजी आघाडी व आघाडीच्या जागी महायुती लावून पाहूया बरं. ;) बाकी, या सगळ्या तथाकथित नमो, रागा, केजरीवाल वगैरे ढवळाढवळीतून फक्त पाणी गढूळ होईल. फार मोठा बदल वगैरे घडण्याची अपेक्षा नाही. उलट कुणालाच नीट बहुमत नाही अशी परीस्थीती न येवो आणि राष्ट्रीय पक्षांचा घोडेबाजारीचा धंदा तेजीत न येवो इतकीच देशाचरणी प्रार्थना. चालूद्यात.

In reply to by थॉर माणूस

आनन्दा 06/03/2014 - 13:16
बिचारा गुजरात.. ५ पक्ष, अनेक अपक्ष, बहुरंगी लढत, तीव्र फोडाफोडी/ पाडापाडी वगैरे. मुतु घातलेले, फिल्मी डायलॉग मारणारे राजकारणी. किती पिछाडीवर आहे नाही का?

In reply to by थॉर माणूस

विकास 06/03/2014 - 19:51
बाकी, या सगळ्या तथाकथित नमो, रागा, केजरीवाल वगैरे ढवळाढवळीतून फक्त पाणी गढूळ होईल. फार मोठा बदल वगैरे घडण्याची अपेक्षा नाही. अंशतः सहमत. केजरीवाल यांनी बदल घडवण्याच्या ऐवजी बिघडवून दाखवला आहे. ते पंतप्रधान होण्याची शक्यता देखील कमी आहे. फक्त थयथयाट करून ते भाजपाची मते कमी करण्याचा प्रयत्न करणार इतकेच. राहूल गांधी म्हणजे काँग्रेस, जर तेच परत आले तर मागील पानावरून पुढे चालू राहील. थोडक्यात नक्कीच बदल होणार नाही. मोदींनी स्वतःवर इतकी चिखलफेक करणारे, द्वेष करणारे तथाकथीत विचारवंत, बायास्ड माध्यमे असून देखील कुठलाही तमाशा न करता त्यांनी स्वतःचे प्रशासन कौशल्य दाखवले आहे. त्या अर्थाने त्यांनी नक्कीच समतोल वृत्ती दाखवलेली आहे. अर्थात राज्यात जेव्हढा पटकन प्रभाव दाखवता येऊ शकतो तितका देशावर दाखवता येणार नाही हे देखील एक वास्तव आहे. थोडक्यात मोदी आले तर सर्वप्रथम सध्याचे भ्रष्ट सरकार सत्ताभ्रष्ट होणे इतका का होईना नक्कीच बदल झालेला असेल. तो देखील काही कमी नाही. त्यापुढे जाऊन ते काय करू शकतील ते २७२ ची रेषा ते कुठल्यापद्धतीने ओलांडणार यावरच अवलंबून राहील. त्याहीपुढे खरे म्हणाल तर भारतीय नागरीकांनी एक कर्तव्य म्हणून जे कुठले सरकार येईल त्यांच्यावर सध्याच्या सोशल मेडीया आणि प्रसार माध्यमांचा वापर करून कायम वचक ठेवला पाहीजे असे वाटते, तरच खरा बदल घडेल. पण असा बदल समाजमनात घडू शकेल का, हे देखील एक न सुटणारे कोडे आहे असे वाटते.

विकास 06/03/2014 - 03:42
केजरीवाल कसे वाद घालत आहेत, स्वत:च मला अटक करा म्हणून ओरडत आहेत हे यात बघण्यासारखे आहे. याबद्दलची मते आणि नक्की कुणाचे पाणी मुरते आहे हे समजून घेण्यास आवडेल.

In reply to by विकास

चिगो 06/03/2014 - 16:37
विकासजी, मी तर तुम्हाला संयमित, नि:स्पृह आणि देशाबद्दल कळकळ असलेला माणूस समजत होतो. पण हे काय? आद्य क्रांतिकारी, भ्रष्टाचार निर्मुलक, राजकीय नाट्य-शिरोमणी आणि ह्या देशातील एकमेव चारीत्र्यवान, ईमानदार आणि देशभक्त असलेल्या रा.रा. श्री. अरविंदजी केजरीवालजी ह्यांचे आक्रास्तळे सत्य बाहेर आणण्याचा गुन्हा करुन तुम्ही माझा समज फोल ठरविला. तुमचा निशेढ..

अरे वा. पहावे ते सगळे रोचकच. बहुतेक सगळा विदा हा २०१० पूर्वीचा आहे. म्हणजे त्यातलेही अद्ययावत नोंद ही २०१०-११ चीच आहे. म्हणजे हा वर्षभरापूर्वीचा लेख वापरून केजरी चा फुकट उदो उदो करणार का? http://www.thehindubusinessline.com/news/maharashtra-and-gujarat-the-growth-engines/article5179764.ece एक उदाहरण म्हणून तुमच्या आवडत्या लेखातले पर कॅपिट इनकम ५२००० च्या आसपासचे आहे. वरचा हिंदू बिझीनेस लाईनच दुवा चाळला तर ते ८९००० च्या घरात पोचलेले दिसते. असो, अंधभक्ती ही राहणारच.

अर्धवटराव 06/03/2014 - 10:28
गुजरात विकासाची तथ्ये आणि केजरीवाल या दोन भिन्न बाबी उगाच कशाल कनेक्ट करण्यात येत आहेत हे एक कोडं आहेच. केजरी साहेब आपली राजकारणी गरज भागवायला तिकडे गेले आहेत. गुजरातच्या विकासाच्या मॉडेलशी त्याचा काहि संबंध नाहि.

चौकटराजा 06/03/2014 - 10:54
विकासाचे एकच माप नसते.त्यासाठी अनेक गोष्टींचा विचार पाहिजे. नुसतेच एखाद्या राज्यात सचिन तेंडूलकर वा लताबाई आहेत.नुसतेच अंबानीचे २७ मजली घर आहे. नुसतेच भन्नाट वेगाने जाता येणारे रस्ते आहेत. दहा दहा दिवसांचे उत्सव आहेत.म्हजे विकास झाला असे म्हणता येणार नाही. त्या राज्यातील कनिष्ट मद्यमवर्गीयाना पूर्वीसारखा मसाला डोसा हॉटेलमधे खाता येत नाही. तर रत्यावरच्या मल्याळी माणसाच्या तव्यावरचा खावा लागतो. पाहुणा आला तर पूर्वीसारखा सरसकट चहा घेऊन जा न म्हणता येण्याएतके दूध साखर व चहा महाग झाले आहेत. आजही आमच्या सारख्या खाजगी पेन्शनराना ४०० नी पाचशे रूपये पेन्शन मिळते. कोणत्याही सरकारी ठिकाणी पैसे दिल्याखेरीज काम होताना दिसत नाही. हे सगळे पाहिले की काही फुगले आहेत काही खंगले आहेत हे दिसते. रिओ पाहून ब्राझील समजून घेता येत नाही . आकदे खोटारडे देत असतील त मोदी खोटारडे असतीलच पण आदर्श वाल्या चव्हाणांना मचावर बसू देणारे राहुल किती खरे असतील ?

अतीशय द्वेषमूलक आणि भंकस लेख प्रत्यक्ष गुजरात मधे मात्र वेगळीच परिस्थिती आहे. आणि हे बर्‍याच लोकांना चांगलेच ठाऊक आहे. एखादे आयसोलेटेड उदाहरण सोडल्यास, इन जनरल गुजरात अनेक कसोट्यांवर इतर अनेक राज्यांच्या बराच मागे आहे. सध्या केजरीवालने ह्याच मुळावर घाव घातल्याने अर्थातच भाजप कडून प्रचंड विरोध होणार हे स्पष्ट होते. >>> मी आणि माझे अनेक नातेवाईक स्वतः गुजरात मधे जाऊन आलो आहे आणि स्वतःच्या डोळ्यांनी पाहीलेल्या विकासावरुन इतके ठामपणे म्हणू शकतो की खादे आयसोलेटेड उदाहरण सोडल्यास, इन जनरल गुजरात अनेक कसोट्यांवर आघाडीवर आहे. बाकी बकवास लेख पाडत रहा.

ऋषिकेश 06/03/2014 - 11:31
केजरीवाल यांच्यासारख्या वाचाळवीराने हा विषय हाती घेतला म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष होऊ नये असे वाटते. राजकीय धुळवडीच्या काळाअत हा दौरा निव्वळ स्टंट असेलही पण त्यानिमित्ताने गुजरातमध्ये देशातील इतर 'कंपेरेबल' राज्यांच्या तुलनेत किती व कोणत्या क्षेत्रात वेगळा व अधिक व/वा अधिक वेगाने विकास झाला आहे हे बघणे/समजून घेणे रोचक (व आयओपनिंगही) ठरावे!

आकडेवारीवरुन शिरीष कणेकरांच्या 'फटकेबाजी' मधल्या एका उदाहरणाची आठवण झाली. एक अकराव्या क्रमांकावर खेळणारा फलंदाज (म्हणजे तो मूळ गोलंदाज) नेहमी पाच-दहा धावा खेळून नाबाद राहत असे. एका सीझनच्या शेवटी त्याची सरासरी ११० होती. याचा अर्थ तो चांगला फलंदाज असा घ्यायचा का? तसंच आहे या तूलनेचे....

वेताळ 06/03/2014 - 11:49
तुम्ही जर मोदीवर जहरी टिका केली तर तुम्ही पुरोगामी,सेक्युलरवादी,समाजातील तळागाळातील लोंकाविषयी फक्त तुम्हालाच कळवळा आहे,भ्रष्टाचारविरोधी,समाजातील सर्वात प्रामाणिक तुम्हीच असे विवीध बिरुदे आपोआप तुम्हाला प्राप्त होतात. खेचरवाल कोणत्या आधारावर गुजरातचा विकास बघायला गेला होता. ह्याने त्याच्या आयुष्यात खोकण्याशिवाय काय उजेड पाडला आहे? पळपुटा....

In reply to by वेताळ

अहो ज्या माणसाला दिल्लीसारखे लहान राज्य पाच वर्ष सांभाळता आले नाही, पळून गेला पार्श्वभागाला पाय लाऊन, त्याने गुजरातसारख्या राज्याच्या विकासाची तपासणी करायला जाणे यासारखा मोठा विनोद नाही.

वेताळ 06/03/2014 - 11:54
किती भाजपा कार्यकर्त्यानी दंगा केला? किती बसेस जाळल्या,रैल्वे फोडल्या? दगडफेक केली? मग काल पळपुट्या लोकानी कशासाठी दिल्लीत दंगा केला?

In reply to by वेताळ

आत्मशून्य 06/03/2014 - 13:45
हेच बघा निषेध व्यक्त करायला जमलेल्यांवर अमानुश गुंडागर्दी... बेशुध्द होइ पर्यंत आप कार्यकर्त्याला मारहाण. अन बातमीचे दिशाभुल करणारे टायटल काय तर "हाणामारी प्रकरणी 'आप' कार्यकर्त्यांवर गुन्हे" जणू काही आपने ठरवुनच हल्ला केला होता आणी ते बेफाम हल्ला झाल्याबद्दल स्वसंरक्षणासाठीचे प्रत्युत्तर न्हवते ? तिथे आप काय काठ्या तलवारी घेउन गेली होती का ?
भाजपच्या मुख्यालयाबाहेर निदर्शनासाठी आलेल्या आपच्या कार्यकर्त्यांवर भाजप कार्यकर्त्यांनी दगड, खुर्च्या, काठ्या यांचा बेफाम वर्षाव केला. त्याला आपच्या कार्यकर्त्यांनीही प्रत्युत्तर दिले. त्यामुळे सुमारे दीड-दोन तास ही तुंबळ हाणामारी पेटली होती.
एव्हडं पुरेसे नाही काय ?

In reply to by आत्मशून्य

अर्धवटराव 06/03/2014 - 14:30
जे काहि मिडीया फुटेज बघितलं त्यावरुन तरी असं दिसतय कि भाजप कार्यकर्ते बालेकिल्ल्यातुन (म्हणजे ऑफीसच्या गेटच्या आतुन) हाणामारी करत होते आणि आआप बाहेरुन. "अमानुष" मारहाण करायला भाजप बाहेर पडलाच नव्हता. इन फॅक्ट या संपूर्ण घटनेत "अमानुष" वगैरे काहि घडलच नाहि. दोन-चार टाळकी फुटली, पण त्याला जबाबदार आशुतोष मंडळी आहेत. आपण केजरीवाल नाहि हे आशुतोषने ध्यानात ठेवायला हवं होतं. त्याला पेललंच नाहि हे आंदोलन. बाकि पहिला दगड भाजपने फेकला असावा याची मला १००% खात्री आहे. पण तशी सिच्युवेशन आआप ने तयार केली. केजरी साहेबांनी सरळ माफि मागुन आपल्या विरुद्धची सगळी हवाच काढुन टाकली...व्हेरी स्मार्ट मुव्ह. आआपचे सर्व विरोधक त्यांना अराजकतेचं लेबल चिकटवायला निघाले आहेत. नजीक काळात तशा पुरक घटना मुद्दाम घडवल्या जातील. पण केजरीसाहेब एकटे कुठेकुठे उत्तर देणार. असो.

In reply to by अर्धवटराव

आत्मशून्य 06/03/2014 - 15:08
फुटेज अजुनही बघितलं नाहीये. त्यामुळेच जे बातमीत लिहलेले आहे त्याच्याशी सुसंगत टायटल द्यावे आणी बातमीही सवीस्तर असावी. उदा.गुन्हे दाखल फक्त आपवरच झाले की परस्परांवरही झाले (अथवा कोणावर का झाले नाहीत) वगैरे वगैरे सविस्तरपणा नसेल तर एकतर्फी कवरेज का गणु नये ? मला व्यक्ती/पक्ष सापेक्षचर्चा अपेक्षीत नाही. मेडीयाने यासंदर्भात थोडे भान ठेउन बातमी लिहली तर उत्तम होइल इतकीच माफक अपेक्षा आहे. दोन्ही बाजु सवीस्तर समोर येउ देत. आणी टायटलही तितकेच समतोल अपेक्षीत आहे.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 06/03/2014 - 15:37
एकुणच ती बातमी वाचताना काहीतरी अस्पश्ट आहे असे आता जाणवु लागलय. म्हणूनच
मेडीया तटस्थ राहणार की नाही ?
हा एकमेव प्रश्न सोडला इतर सर्व विधाने मी मागे घेतो.

In reply to by आत्मशून्य

अर्धवटराव 06/03/2014 - 16:43
मिडीयाचा वापर करताहेत दोन्ही पार्ट्या. मिडीया एक हत्यार बनलय. त्यांच्या कडुन कसल्या निश्पक्षतेच्या अपेक्षा करणार :(

In reply to by आत्मशून्य

आनन्दा 06/03/2014 - 17:16
काय हे?
म्हणजे दुपारी आपचे सुमारे 20-25 कार्यकर्ते भाजप मुख्यालयाबाहेर जमले व त्यांनी "भारत माता की जय', "नरेंद्र मोदी हाय हाय' अशा घोषणा देण्यास सुरवात केली. ही गर्दी हळूहळू वाढत गेली तसे दिल्ली पोलिसांनी तेथे धाव घेऊन मुख्यालयाचे दरवाजे बंद केले. त्याचवेळी आतल्या बाजूस भाजप कार्यकर्ते जमले व त्यांनीही प्रतिघोषणा सुरू केल्या. आप कार्यकर्त्यांच्या, "भारत माता की जय' यासारख्या घोषणांना भाजप कार्यकर्ते "केजरीवाल चोर है' या व अन्य घोषणांनी प्रत्युत्तर देत होते.
सुरुवात कोणि केली ते आपणच ठरवा.
भाजपच्या मुख्यालयाबाहेर निदर्शनासाठी आलेल्या आपच्या कार्यकर्त्यांवर भाजप कार्यकर्त्यांनी दगड, खुर्च्या, काठ्या यांचा बेफाम वर्षाव केला. त्याला आपच्या कार्यकर्त्यांनीही प्रत्युत्तर दिले
याचा अर्थ काय ते ही आपणच ठरवा.

डँबिस००७ 06/03/2014 - 14:10
तुम्ही दिलेल्या टेबल मध्ये पहीलेच टेबल ईंफान्ट मॉरट्यालीटी रेटचा आहे.सर्वात कमी रेट गुजरातचा आहे आणि ते नक्किच भुषणावह आहे. बंडामामा तुम्ही दिलेल्या पहील्या पुराव्या वरुनच कळते कि तुम्ही डोक्यावर पडले आहेत.

In reply to by नितिन थत्ते

डँबिस००७ 06/03/2014 - 18:40
थत्ते उर्फ बंडामामा, दर १००० जन्मा मागे ४४ बाल मृत्यू हा आकडा बाकीच्या राज्या पेक्षा नक्कीच चांगला आहे अस म्हणण आहे. त्याबद्दल तुम्हाला का ही म्हणायच आहे? असेल तरच तोंड उघडा अन्यथा ,.......

In reply to by संपत

डँबिस००७ 07/03/2014 - 09:11
हे घ्या !! अहो दिलेल्या लिस्ट मध्ये गुजरातचा नंबर शेवटचा आहे ना ? हा तक्ताच गुजरातची नाचक्की करण्यासाठी दिला होता पण देण्यार्याला आपण काय देतो आहोत ह्याच ज्ञान असायला पाहीजे ना? म्हणूनच म्हणा लो डोक्यावर पडलेला आहे हा माणुस. दुसरी गोष्ट: पोषण आणि सामाजीक विकास ईंडेक्स मध्ये ही गुजराथ भारतात तिसर्या क्रमांकावर आहे, महाराष्ट्राच्याही वर, १.केरळ २.हरियाण ३.तामिळ नाडू ४गुजरात ५महाराष्ट्र

In reply to by डँबिस००७

संपत 07/03/2014 - 12:59
अहो साहेब, भारतात २९ राज्ये आहेत. मध्य प्रदेशाचा पहिला क्रमांक म्हणजे त्यांची कामगिरी सगळ्यात खराब आहे. गुजरातचा ११ क्रमांक लागतो म्हणजे १८ राज्यांची कामगिरी गुजरातपेक्षा चांगली आहे. तुमच्या दुसया मुद्द्याबद्दल सहमत. मी फक्त तुम्हाला बंडामामानी दिलेला तक्ता समजावयाचा प्रयत्न करत आहे.

इरसाल 06/03/2014 - 14:28
गुजरात बकवास राज्य आहे. मागच्या २ वर्षांपासुन इथे रहातोय. भेंडी धड पाणी नाय का लाईट नाय २५-२५ तास लोड्शेडिंग करतात लेकाचे, पाणी तं मी नंदुरबाराहुन मागवतो टँकर. च्यायला रस्ते म्हंजे एवढे खड्डे की समजा तुमची गाडी गेली खड्ड्यात तर तिकडुन येणारा ट्रक जातो डोक्यावरुन.तेला बी पत्त्या नाय की हेला बी पत्त्या नाय, हाय काय त्या गुजरातात. नवा जॉब शोधतोय...... लय वैताग.

In reply to by विकास

"मंडे टू संडे इलेक्ट्रीसिटी बंद"
हा हा हा!!!!! महाराष्ट्राच्या गावभागात ""मंडे टू संडे इलेक्ट्रीसिटी बंद" असाच कारभार आहे. आणि आम्हाला विकास करायला परत सत्ता द्या म्हणणारे सद्ध्याचे सत्ताधारी आहेतच की. साठ पासष्ठ वर्षात नको ते दिवे लावले, जे लावणं अपेक्षित होतं तेवढे मात्र सोयीनी विसरले गेले.

केजरीवाल हे परकीय यंत्रणेचे हस्तक आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. आमदारकीची लॉटरी लागल्यावर त्यांनी दिल्लीच्या लोकांना अचानक वार्यावर सोडून आपल्या लोकांना आता लोकसभेच्या उमेदवारीसाठी उभे करत आहे. गुजरात च्या लोकांनी मोदी ह्यांना तीनवेळा निवडून दिले म्हणजे एकहाती सत्ता दिली , अशी एकहाती सत्ता नेहरू व इंदिरा व सुरवातीला राजीव ह्यांना मिळाली मग सुरु झाली त्यांच्या पक्षांची अधोगती. आजतागायत जनतेने सलग तीन वेळा एकगठ्ठा मतदान केले नाही. मात्र राजकारणात देवाण घेवाण करण्यात ते विरोधकांच्या पेक्ष्या सरस ठरले म्हणूनच जमवाजमव करून कसेबसे सरकार बनवले , ह्या निवडणुकीत त्यांचे ९० टक्के सहकारी पक्ष जराशी संधी मिळाली तर तिसरी आघाडी स्थापन कार्रून स्वतःच्या पक्षाकडे जास्तीजास्त मलाईदार खाती पदरात पडून घेण्यात धन्यता मानतील. दरवेळी आकडेमोड दाखवून गुजरात च्या विकासाचे वाभाडे काढून सामान्य लोकांवर काहीही परिणाम होणार नाही. गुजरात मधील जनता ही सुजाण आहे , जे त्यांना कळले ते पुढच्या निवडणुकीत समस्त भारतात कळून येईल

In reply to by निनाद मुक्काम …

थॉर माणूस 06/03/2014 - 17:34
आजतागायत जनतेने सलग तीन वेळा एकगठ्ठा मतदान केले नाही.
??? अहो, मध्य प्रदेशात, छत्तीसगडमधे भाजपाची तिसरी टर्म चालू आहे की! आसाम, मणीपूरमधे काँग्रेसची तिसरी टर्म चालू आहे. (जोडीनं संसार आणि सतत बदलणारे मुख्यमंत्री हे चालणार असेल तर महाराष्ट्र सुद्धा घेता येईल.)
ह्या निवडणुकीत त्यांचे ९० टक्के सहकारी पक्ष जराशी संधी मिळाली तर तिसरी आघाडी स्थापन कार्रून स्वतःच्या पक्षाकडे जास्तीजास्त मलाईदार खाती पदरात पडून घेण्यात धन्यता मानतील.
याचीच सर्वात जास्त भीती वाटतेय मला. छोटे/नवे पक्ष मते तरी खातील किंवा काही मोजक्या सीटस पटकावतील (ज्या घोडेबाजारात महत्वाच्या ठरतात). मग राष्ट्रीय पक्षांच्या उरलेल्या, एकमेकांच्या नेत्यांवर राळ उडवण्यात धन्यता मानणार्‍या उमेदवारांपैकी योग्य आकडा निवडून नाही आला तर आहेच मायनॉरीटी सरकार... आणि त्याचा इतिहास, त्याची परीणीती दोन्ही आपल्याला माहिती आहेच.

In reply to by थॉर माणूस

अहो मणिपूर मध्ये तिसरी टर्म जर चालू आहे तर तेथील एखाद्या नेत्याला करावे की पंतप्रधानपदाचा उमेदवार बाकी भाजपच्या इतर राज्यात सुद्धा तिसरी टर्म चालू आहे, पण तेथे भाजपला व तेथील नेत्यांना प्रसार माध्यमांनी लक्ष्य केले नव्हते, मोदी ह्यांची दंगली वरून प्रचंड बदनामी करून त्यांना हिटलर ची उपमा देऊन ते परत परत निवडून आले आणि पंतप्रधान पदासाठी त्यांचे प्रभावी वक्तव्ये , पक्षासाठी निधी जमा करण्यासाठी कॉर्पोरेट जगताचा पाठिंबा , अनिवासी भारतीयांच्या मध्ये असलेली लोकप्रियता व अशी अनेक कारणे आहेत. गुजरात कश्यात मागे आहे हे काही विचारजंत प्रवृत्तीने कितीही वेळा सांगितले तरी मूळ विरोधी पक्ष व त्यांचे पाठीराखे प्रसारमाध्यमे ह्यांनी मोदी ह्यांना फक्त दंगलीवरून लक्ष्य करून एकप्रकारे जनतेत गुजरात मधील विकासाच्या मुद्याला अप्रत्यक्ष संम्मती दिली. खुद जे तथ्य ह्या लेखात मांडण्याचा प्रयत्न झाला ते काय केजरीवाल ह्यांना माहिती नसेल का पण त्यांनी गुजरात मध्ये अभ्यास दौऱ्या च्या नावाखाली एखादा टिपिकल नेता करतो तशी नौटंकी केली. उद्या भाजप असेही म्हणेन की ह्यांना अभ्यास दौर्यात काही विशेष आढळणार नाही असे कळल्यावर ह्यांनी उगाच बनाव रचला.

In reply to by निनाद मुक्काम …

थॉर माणूस 07/03/2014 - 11:46
तर तेथील एखाद्या नेत्याला करावे की पंतप्रधानपदाचा उमेदवार
भारत आहे... अमेरीका नव्हे. भारतात संसदीय लोकशाही आहे अध्यक्षीय नव्हे. इथे पंतप्रधानपदाचा उमेदवार वगैरे जाहिर करणे काहीही गरजेचे नसते. निवडून आलेले उमेदवार त्यांचा प्रमुख ठरवतात.
एखादा टिपिकल नेता करतो तशी नौटंकी केली.
आपला तो बाब्या, दुसर्‍याचं ते कार्ट हे सगळीकडेच होतं. नमो साहेबांनी त्या बिचार्‍या सिकंदरला बिहारपर्यंत ओढत आणला होता म्हणे, जवळपास प्रत्येक सभेत काहीतरी घोळ घालतात असं ऐकलंय. राहुलबाबांचं तर काय बोलायलाच नको. थोडक्यात काय, कुण्या एकाच्या बाजूने बोलायचं म्हटलं की इतरांच्या डोळ्यातली कुसळे दिसणारच. गुजरातची प्रगती झाली असेल, नक्कीच झाली असेल. पण फुगा प्रमाणाबाहेर फुगवल्यावर काय होतं हे मोदी समर्थकांना लक्षात येत नाहीये. सरकार फक्त भाजपाचे येणार नाही, NDA चं येणार आहे. मोदींना गुजरातमधे वाट्टेल ते करता आलं कारण तिथे भाजपा एकटे आहे. आता मोदी आलेतर हे असं मोठ्ठं अपेक्षांचं ओझं त्यांचेच समर्थक त्यांच्या पाठीवर टाकतायत. आणि त्यांच्या विरोधी पार्टीत बसणार्‍यांचं काम सोपं करतायत. उलट काँग्रेस आघाडीवर सध्या काहीच दबाव नाही. त्यांना आधीच माहिती आहे की त्यांच्या नावेला भोक पडलंय. त्यांना परत सत्तेत यायचं असेल तर जुगाडवाली बोटच वापरावी लागणार आहे. शक्यता कमीच आहे की ते परत येतील. २०० सीट मिळाल्या तरी डोक्यावरून पाणी. मते खाऊ पक्षांबाबत काय बोलणार? ते सत्तेत तर येणार नाहीत. पण समीकरणे बिघडवतील हे नक्की. आणि त्यात ते यशस्वी झाले तर परत अर्धवट कालावधीची सरकारे पहायची वेळ आलेली आहे.

In reply to by थॉर माणूस

@निवडून आलेले उमेदवार त्यांचा प्रमुख ठरवतात. नेहरू , इंदिरा ह्यांच्या निधानंतर कर्तुत्ववान व अनुभवी मंडळीना डावलून राजकारणाचा फारसा अनुभव नसलेल्या व्यक्तीस केवळ तो एका विशिष्ठ घराण्याशी संबंधीत आहे म्हणून आपला प्रमुख निवडणे एवढे त्यांना जमते राजीव ह्यांच्या मृत्यूनंतर असेच होणार होते पण देशाच्या सुदैवाने अनुभवी नरसिंह राव ह्यांना प्रमुख केले व जे नेहरू व गांधी परिवाराने ह्यांनी आजतागायत भारतात होऊ दिले नाही ते ह्या माणसाने करून दाखवले , त्याची मधुर फळे भारतीय चाखत असतांना त्यांच्या मृत्युनंतर परत घात झाला. अनुभवी व्यक्तींना डावलून परत अनुभवी व्यक्तीस प्रमुख केले व पुढचे पाढे पंचावन केजरीवाल हे राजकारणातील राखी सावंत आहेत. त्यांना नेहमी एक भीती असते उद्या अण्णा परत आंदोलनात उतरले तर प्रसार माध्यमे ह्यांच्याकडे पाठ दाखवतील म्हणून ह्या ना त्या मार्गाने चर्चेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. उद्या जर राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागले तर चर्चेत राहण्यासाठी बिग बॉस व झलक दिख ला जा आहेस की

In reply to by थॉर माणूस

निवडून आलेले उमेदवार त्यांचा प्रमुख ठरवतात. हे माझे अज्ञान असेल पण भारतात हे किती वेळा झालेले आहे याबद्दलची आकडेवारी वाचायला फार आवडेल !

देव मासा 06/03/2014 - 17:12
वाचत आहे , सम्ब्र्हमाता ( sambrhamat ) पडलो आहे . खरे खोटे काही समजत नाही , एक शंका , विषयाला फाटे नाही पाडत पण जर आप खरच ढोंगी पक्ष आहे तर मग मेधा पाटकर ''आप'' पक्षाच्या तिकिटावर मुंबईत निवडणुक का लढवणार आहेत ?

In reply to by देव मासा

आनन्दा 06/03/2014 - 17:20
आप हा मिथ्यासमाजवादी, मिथ्याधर्मनिरपेक्षतावादी आणि मिथ्यासाम्यवादी लोकांचा प्रमुख पक्ष होणार आहे लवकरच. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक चांगले लोक यास बळी पडतील, आणिबाणीच्या वेळेस झाले तसे.

In reply to by आनन्दा

आप हा मिथ्यासमाजवादी, मिथ्याधर्मनिरपेक्षतावादी आणि मिथ्यासाम्यवादी लोकांचा प्रमुख पक्ष होणार आहे लवकरच.
+११११११११......

In reply to by विकास

संपत 06/03/2014 - 18:27
मेधा पाटकरांचे पूर्ण वाक्य :
त्यानंतर लगेच दिल्लीची निवडणूक लढविण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्यात घाई झाली, तरी दुसरा पर्याय नव्हता.

रमेश आठवले 06/03/2014 - 17:35
गुजरात मधील जनतेला आणि तेथील मतदारांना मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे कॉंग्रेस किंवा इतर राजकीय पक्षांपेक्षा जास्त चांगले वाटते असे त्यांनी त्रिवार सांगितले आहे. आणि हे सत्य सोयीस्कर मांडलेल्या आकडेवारी पेक्षा महत्वाचे आहे. गुजराती जनतेची अशी खात्री पटली आहे कि देशातील इतर मोठ्या राज्यांपेक्षा आपण जास्त प्रगती करत आहोत. कॉंग्रेस किंवा आप पार्टी आणि काही तथाकथित डावे बुद्धिवादी मोदी सरकार विरुद्ध सारखा प्रचार करतात हे अपेक्षित आहे पण महत्वाचे नाही. You can fool some people for sometime but you cannot fool all the people all the time There are lies, damn lies and then there is statistics.

केजरीवालांचा उदय झाला त्यावेळेला एक राजकारणामधे कोणीतरी चांगलं काम करेल अशी अपेक्षा निर्माण झाली होती पण दिल्लीमधे "आप"ल्या लोकांनी जे काही असंविधानिक चाळे केले त्यानंतर पुर्णपणे मनातुन उतरले. स्वतःला दिल्लीमधे चांगलं काम करायची संधी असताना राजकीय खेळीचा एक भाग म्हणुन त्यांनी सत्ता सोडली. आता गुजरातमधे जाऊन विकासाचा आढावा घ्यायच्या नावाखाली काड्या सारायची काही एक गरज नव्हती. ह्याच्यामागे कोणाचे छक्के "पंजे" आहेत ह्याचा विचार करायलाच हवा. निश्चित आकडेवारी माझ्या हाताशी नाही पण मोदींच्या काळात नक्कीचं जास्त प्रगती झाली आहे. अवांतर : गेल्या पन्नास वर्षात बर्याचं वेळा अभ्यासक्रम बदलला पण भुगोलाच्या पुस्तकातलं एक वाक्यं मात्र अजुन तसच आहे. "भारत एक विकसनशील देश आहे." आणि आम्ही ह्यावेळी नकी विकास करु म्हणुन कुठला पक्ष स्वातंत्र्यापासुन मतांचा जोगवा मागतोय हे ही विसरु नका. ह्यावेळी बदल हवाय. क्रॉसिंग फिंगर्स फॉर चेंज अँड बेटर सरकार.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

संपत 06/03/2014 - 18:36
भुगोलाच्या पुस्तकाचे ठाऊक नाही पण मोदी सत्तेवर आले तर इतिहासाचे पुस्तक बदलण्याची शक्यता बरीच वाटते. :)

मूकवाचक 06/03/2014 - 19:52
योग्य जोड्या जुळवा: गट १: अ)गुजरातचा विकास ब)काँग्रेस आघाडीचे राज्य क)आप चे स्वच्छ आणि स्थिर प्रशासन गट २: अ)मृगजळ ब) मरूस्थळ क) हागणदरी

विवेकपटाईत 06/03/2014 - 20:27
हिमाचल प्रदेश मध्ये सामान्य माणसाचे 'रहन-सहन' महाराष्ट्रातल्या सामान्य माणसापेक्षा किती तरी पट चांगले. आहे. तरी ही प्रतिव्यक्ती आय महाराष्ट्रात जास्त आहे. (काही श्रीमंत लोकांमुळे- मुंबई पुणे काढून टाका महाराष्ट्र कदाचित बिहारपेक्षा ही मागे दिसेल. दुसरी कडे दिल्लीची प्रतिव्यक्ती आय दाखविल्या पेक्षा जास्त असू शकते.

बंडा मामा 06/03/2014 - 23:16
एकंदरीत मोदींच्या कारभारात गुजरातचा नक्की काय विकास झाला ह्यावर मते मांडण्यात कुणालाच इंटरेस्ट दिसत नाही, आणि काही प्रतिसादातली भाषा आणि टोन बघता ह्यावर काही साधक बाधक चर्चा होऊ शकेल ह्याची सुतरामही शक्यता दिसत नाही. जय हो!

In reply to by बंडा मामा

आनन्दा 06/03/2014 - 23:43
काय आहे माहीत आहे का, जे पेराल ते उगवते. तुम्ही मोदींना क्रिटिसाउझ करायला लेख लिहिला. प्रतिक्रिया पण तशाच येणार नाही क? नाहीतर ह्र वाक्य कशाला हवे होते?
केजरीवाललाही हे चांगलेच माहित आहे, आणि म्हणूनच त्याने मुळावरच घाव केला आहे.
आणि हे पण
प्रत्यक्ष गुजरात मधे मात्र वेगळीच परिस्थिती आहे. आणि हे बर्‍याच लोकांना चांगलेच ठाऊक आहे
असो.

In reply to by बंडा मामा

बंडा मामा तुम्हाला गुजरात , मोदी ह्यांच्या विषयी लेख काढावासा वाटला हेच तर खरे मोदी ह्यांच्या सध्याच्या तरुणाई व जनतेवर पडलेल्या मोहिनेचे कर्तब आहे, आता नितीश कुमार ह्यांच्या बिहार मधील दाव्यांवर कोणी चर्चा करत का नमो नमः

In reply to by बंडा मामा

एकंदरीत मोदींच्या कारभारात गुजरातचा नक्की काय विकास झाला ह्यावर मते मांडण्यात कुणालाच इंटरेस्ट दिसत नाही,
कारण तो उद्देश्य मूळ धाग्यातच दिसत नाही. धाग्याचा सगळा रोख तर गुजरातची प्रगती कितीही झालिये असं म्हंटलं तरी ती कशी झालेली नाही हे दाखवण्यावर दिसत आहे....
काही प्रतिसादातली भाषा आणि टोन बघता ह्यावर काही साधक बाधक चर्चा होऊ शकेल ह्याची सुतरामही शक्यता दिसत नाही.
कारण सुरवात तुम्हीच केलेली आहे. जरा वेगळं मत दर्शवणारा प्रतिसाद दिसताच "स्वच्छ चश्मा वापरा" वगैरे उद्धटपणाचे प्रतिसाद तुम्हीच देऊन सुरवात केलेली आहे. आता मिपाकरांकडून लाक्षणिक मुखभंग झाल्यावर हे सगळं शहाणपण सुचतं आहे!!!! वर म्हंटल्याप्रमाणे पेरले ते उगवते!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

अनुप ढेरे 07/03/2014 - 11:54
+१ धाग्याचा हेतू खोडसाळ वाटतो. बरं विकासाबद्दल चर्चा करायची तर 'मोदी यायच्या आधीची स्थिती आणि आत्ताची स्थिती यांची तुलना करावी' या वरती दिलेल्या सूचनेची सुद्धा दखल घेतलेली दिसत नाही.

In reply to by पिवळा डांबिस

बंडा मामा 08/03/2014 - 08:43
स्वच्छ चष्म्यातुन बघा अशा साठी लिहिलं होतं कारण तुम्ही रॅली/सभा काढल्यामुळे अटक केली असे लिहिले होते. नंतर तुम्ही प्रतिसादात ते सावरुन घेतलं होतं. प्रतिसादातील भाषा/टोन हा मुद्दा तुमच्या प्रतिसादाला उद्देशुन नव्हता. तुम्हाला मागे आयुर्वेदाच्या चर्चेत मी टिका करणारे प्रतिसाद लिहिले होते म्हणून तुम्ही माझ्या विषयी काहीतरी पूर्वग्रह केलेला दिसतो.

lakhu risbud 07/03/2014 - 00:27
केजू चं "आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून" असं काहीसं चाललं आहे. प्रशासनाची संधी होती तेव्हा सरकार मधून पळ काढला आणि आत्ता इतर जे प्रशासनात आहेत त्यांना नावे ठेवण्याची कामं चालू आहे.

विकास 07/03/2014 - 09:01
केजरीवाल यांनी आचारसंहीतेचा भंग केला असे प्रथमदर्शनी पुराव्यानुसार सिद्ध होत आहे असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. ही बातमी सर्वच माध्यमात आली आहे पण ती वाचायला गुगलावे लागते. पहील्या पानावर गुजरात पोलीसांनी गुन्हा दाखल केल्याच्या अथवा सिसोडीयांच्या गाडीवर गुजरातमधे दगडफेक झाली असल्या बातम्या आहेत. आता ही दगडफेक तिसरी आहे. हे तक्रार न नोंदवता नुसते भाजपाने केले असे कसे म्हणू शकतात? आणि हो केजरीवालांच्या अभ्यासदौर्‍याचे पुढे काय झाले? का २५ गाड्यांचा ताफा आचारसंहीतेमुळे घेऊन जाता येत नाही म्हणून मधेच ड्रॉप घेतला? का लक्षात आले की एक अंबानी-अडानी म्हणत बसण्याव्यतिरीक्त काही करता येणार नाही आणि जनता इतकी अडानी नाही. (सगळे थोडेच आप समर्थक आहेत? *mosking* )

रमेश आठवले 07/03/2014 - 09:06
केजरीवाल यांनी गुजरातच्या आपल्या दौर्यात मिळवलेल्या अनुभवा बद्दल लिहिले आहे आणि सांगितले आहे . त्यांच्या ह्या भेटीचा उद्देश मोदींच्या विरुद्ध प्रचार करणे आणि त्या साठी कारणे शोधणे हे आधी पासूनच ठरलेले होते. त्यांच्या reports वरून Katherine Mayo या अमेरिकन बाईने १९२७ साली लिहिलेल्या Mother इंडिया या नावाच्या पुस्तकावरील महात्मा गांधी यानी दिलेल्या अभिप्रायाची आठवण झाली. त्या अभिप्रायातील पुढील वाक्य उद्धृत करत आहे. --- But the impression it leaves on my mind is that it is the report of a drain inspector sent out with the one purpose of opening and examining the drains of the country to be reported upon, or to give a graphic description of the stench exuded by the opened drains.-

चिरोटा 07/03/2014 - 14:04
काही गुजराती मित्रांशी(जे तेथील गावांमध्ये लहानाचे मोठे झाले) ह्यावर बोलणे झाले. गेल्या दहा/बारा वर्षात गुजरातमध्ये बर्‍यापैकी सुधारणा झाल्या आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. प्रत्येक गावात २४ तास वीज आहे.प्रशासन ईतर राज्यांसारखे भ्रष्ट्,वेळकाढू असायचे. मोदी आल्यानंतर ह्यात बर्‍यापैकी बदल झाले आहेत असे त्यांचे म्हणणे. हे जाणवण्यासारखे बदल झाल्यामुळे लोकांनी तेथे भाजपाला/मोदींना निवडून दिले. बंडामामा, आकडेवारे बाजूला ठेवा. ती पाहिजे तशी शिजवता येते.फ्रंटलाईनवाले तर त्यात पी.एच्.डी.आहेत. गुजरातमधील लोकांशी, मध्यम वर्गाशी प्रत्यक्ष बोला. मग अनुभव सांगा.

In reply to by आनंदी गोपाळ

जयनीत 08/03/2014 - 17:01
माझा ही एक मोदी समर्थक मित्र गुजरात मध्ये एका शहरात जाउन आला अन तेथील विकास बघून त्याचे डोळे दिपले, तीन चार रस्त्यावर फिरून सखोल पहाणी दौरा केल्या नंतर त्यास असे आढळून आले की गुजरात मधला साधा चपराशी सुध्दा करोडपती असतो !

क्लिंटन 07/03/2014 - 16:24
चेतन भगत या लेखकाच्या लिखाणाविषयी माझे मत फारसे चांगले नाही आणि मी त्याचा फॅन वगैरे तर अजिबात नाही.तरीही त्याचे ट्विटरवरील ट्विट इथे लिहायचा मोह आवरत नाही (कोणीही लिहिले असले तरी तो मुद्दा चुकीचा कसा ठरेल? ) : "मी अमेरिकेचे अध्यक्ष ओबामांच्या ऑफिसमध्ये आधी न वेळ न ठरविता मिडिया कॅमेरे घेऊन जाऊन थडकणार आहे.जर त्यांनी माझी भेट घेतली नाही तर ते एक तर भ्रष्ट आहेत किंवा मला घाबरत आहेत" :) नेहमीप्रमाणे केजरीवालने आपली नाटके चालूच ठेवली आहेत.एखादे लहान मूल आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायला भोकाड पसरते किंवा अन्य काही चाळे करते त्याप्रमाणे हा सगळा प्रकार चालला आहे असे स्पष्ट दिसते आहे.या असल्या माकडचाळ्यांच्या तुलनेत मोदी अनंतपटींनी उजवे आहेत. खरे तर मी पण या धाग्यावर वाचनमात्रच राहणार होतो.तरीही इतर अनेकांप्रमाणे मलाही लिहायचा मोह आवरता आला नाही. (केजरीवालचे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात जाणारा) क्लिंटन

In reply to by क्लिंटन

थॉर माणूस 07/03/2014 - 17:00
सहमत. पण तरीही हे असले पक्ष येतात आणि मते तर कधी कधी जागाही घेऊन जातात. आजवरचा इतिहास पहाता यामुळे फायदा कमी आणि नुकसानच जास्त झालेले आहे.

In reply to by क्लिंटन

विकास 07/03/2014 - 19:08
या असल्या माकडचाळ्यांच्या तुलनेत मोदी अनंतपटींनी उजवे आहेत. ते अनंतपटीने जाउंदेत किंचीत डावे असते तरी चालले असते आम्हाला! ;)

In reply to by क्लिंटन

विकास 07/03/2014 - 20:43
Kejriwal प्रतिमा आणि बातमी स्त्रोत डिएनए इंडीया. केजरीवालांचे म्हणणे आहे की माजी मुख्यमंत्री म्हणून मोदींनीच त्यांना बोलवायला हवे होते. पण आपण (म्हणजे एके) दहशतवादी नसतानाही थांबवले, त्यातून हे समजते की ते (मोदी) लोकशाहीवादी नाहीत. *aggressive* मला वाटते आता केजरीवालना पण लॉलीपॉप देण्याची वेळ आलेली आहे.

In reply to by क्लिंटन

श्रीगुरुजी 07/03/2014 - 23:06
केजरीवालांचा नाटकीपणा आणि ढोंगीपणा आता डोक्यात जायला लागला आहे. पप्पू आणि मोदींना त्यांच्या हेलिकॉप्टर वापरण्यावरून धारेवर धरणारे केजरीवाल आज 'इंडिया टुडे'च्या काँक्लेव्हला त्यांच्याच चार्टर्ड विमानाने जयपूरहून दिल्लीला गेले. ढोंगीपणाचा हा कळस आहे. मुख्यमंत्रीपदावरून राजीनामा देऊन ३ आठवडे लोटले तरी अजून त्यांनी सरकारी निवासस्थान सोडलेले नाही. अफझल गुरूच्या फाशीला विरोध करणार्‍या व्यक्तीला त्यांनी आपचे तिकिट दिले आहे. ओरिसात नक्षलवाद्यांचे समर्थन करणार्‍याला सुद्धा आपचे तिकीट आहे. नाटकीपणा आणि ढोंगीपणा याबाबतीत कमालीचे नाटकी व ढोंगी असलेले आव्हाड, भुजबळ, वि.प्र.सिंग इ. मंडळी केजरीवालांच्या पासंगाला सुद्धा पुरणार नाहीत. 'इंडिया टुडेच्या' कॉन्क्लेव्हमध्ये सुद्धा स्वतःबद्दल बोलताना, "अरविंदची लायकी नाही. अरविंद हा अत्यंत क्षुद्र व्यक्ती आहे." असा कांगावा आणि मेलोड्रामा करणार्‍या केजरीवालांचा आता संताप यायला लागला आहे. ढोंगीपणा करून मिळविलेले मुख्यमंत्रीपद या माणसाला २ महिने सुद्धा टिकविता आले नाही. पळपुटेपणा करून हे तिथून पळून आले आणि स्वतःकडे प्रामाणिकपणाचा मक्ता असल्याचा आव आणून निव्वळ ढोंग व ड्रामेबाजी सुरू आहे.

In reply to by श्रीगुरुजी

बंडा मामा 08/03/2014 - 08:45
केजरीवालांचा नाटकीपणा आणि ढोंगीपणा आता डोक्यात जायला लागला आहे.
निवडणूक जस जशी जवळ येईल आणि निकालांची सुरुवात होईन तस तसे अजूनच तुमचे डोके दुखणार आहे. काही तरी घरगुती उपाय तयार ठेवा.

In reply to by बंडा मामा

श्रीगुरुजी 08/03/2014 - 12:31
सूचनेबद्दल मनापासून धन्यवाद! घरगुती उपायांसाठी केजरीवालांशी बोलणार आहे. त्यांचा खोकला अचानक बंद झालेला दिसतोय. खोकल्यावर कोणते घरगुती उपचार घेतले ते जाणून घ्यायची इच्छा आहे. बादवे, तुमच्या आशावादाचे कौतुक वाटते!

In reply to by श्रीगुरुजी

विकास 08/03/2014 - 19:47
मध्यंतरी केजरीवालांसारखेच प्रशांत भूषणना पण खोकताना पाहीले. झालं काय तरूण मुले एनडीटीव्हीवर त्यांना अचानक भारती आणि काश्मीर वरून प्रश्न विचारायला लागली. त्याआधी भाजपा-काँग्रेस, भांडवलदारांच्या विरोधात बोलताना खोकल्याला खो दिला होता तो अचानक मग उफाळून आला.

केजरीवाल एक नंबरचा चालू माणूस आहे. प्रत्येकाचा मस्त उपयोग करून स्वतःचे महात्म्य वाढवून घेत आहे. सुरवातीला फारच आवडला पण आता रोजच्या नाटकाने कंटाळा आला बुवा. दिल्लीमधून पळून गेला. तिथे स्वतः मुख्यमंत्री झाल्यावर ह्याला कळले की आपण फार काही करू शकत नाही मग आता बाकीच्यांवर सतत शिंतोडे उडवून आपले चर्चेत राहणे हे एकाच काम आहे. किती दिवस चालणार हे?

In reply to by चैतन्य ईन्या

केजरीवाल एक नंबरचा चालू माणूस आहे. वरील दोन ठळक केलेले शब्द एकाच वाक्यात म्हणजे द्वैरुक्ती आहे :D

खेडूत 08/03/2014 - 00:31
शंभर!! :) बंडा मामा सिंदाबाद! नाई नाई- झिंदाबाद! बाकी केजरी महाराज सोळा मे ला काय पवित्रा घेणार याची उत्सुकता आहे. वीस वगैरे जागा मिळाल्या तर कुणा बरोबर जाणार? कारण सगळेच भ्रष्ट आहेत ते स्वतहा सोडून ,

चिंतामणी 08/03/2014 - 08:34
शिळ्या कढीला उत आणायच्या या प्रयत्नात प्रतिक्रीयांचे शतक मारल्याबद्दल धागाकर्त्या चाचांचे, माफ करा, मामांचे हार्दिक अभीनंदन.

वेताळ 08/03/2014 - 10:00
राहुल गांधी विमान वापरतो म्हणुन बोंबलणारा खेचरवाल काल इंडियाबुल्सच्या खाजगी विमानाने फिरत होता. त्याबद्दल पण लिहा ना आता.

sagarparadkar 08/03/2014 - 13:22
तथाकथित बुद्धिजीवी वर्गाला वाटणारं डाव्या विचारांचं आकर्षण हेरून काँग्रेसने स्वातंत्र्योत्तर काळात त्यांचा यशस्वीपणे बुद्धिभेद केला. गांधी बाबांचं नाव घेवून त्यात आणखी नव-बुद्धीजीवी वर्गाला (ह्यात ते चाचा, अमोलरत्न वगैरे आलेच) पण घुमवण्यात आले. आता त्या भंपक डाव्या विचारांचं वैयर्थ सिद्ध होत आले (कारण रुबल्स ची किमत घसरली, सबब खिसे भरले जात असले तरी मूल्य वाढण्यापेक्षा ओझंच जास्त होतंय ). मग आता पुढील 'फोरीन-रिटर्नड' पिढीला घुमावायचे कसे? कारण त्या लोकांनी परदेशातील सुधारणा आणि प्रगती तर स्वत:च अनुभवली आहे …. मग त्याना टांग मारण्यासाठी हे केजरीवाल चे प्यादे कॉंग्रेसने पुढे आणले आहे … एकूणात काय तर प्रत्यक्षात उद्योगक्षेत्राला चालना देवून रोजगार निर्मिती वाढवून सर्वसमावेशक विकास ( बापरे … हे काय असतं ?) साधण्यापेक्षा जनतेचा बुद्धिभेद करत राहावे आणि आपला आनी आपल्यापुढे हुजरेगिरी करणार्या चार दोन टाळ्क्यांच्या कुटुंबांचाच काय तो विकास करत राहावे … भारतीय जनते इतकी पुन्हा पुन्हा फसवणुक करून घेण्यास उत्सुक (योग्य तो संस्कृत शब्द हवा असल्यास व्यनि करावा, येथे लिहिणे उचित वाटत नाही) जनता जगात कोठेही पाहिली नाही ....

वेताळ 08/03/2014 - 14:01
भारतातील उद्योगधंद्यातील १)हल्दीराम ग्रुपचे मालक,२)मायक्रोमक्स मोबाईल चे मालक,३)सहाराचे मालक आता तुरुंगात अहेत. खेचरवाल अंबानी व अदानीना तुरुंगात टाकायला उत्सुक आहेत. त्यातुन कोन वाचते बघु, मग विकास करु.

जयनीत 08/03/2014 - 16:34
भारताला विकासाची गरज काय? भारत हा आधीच अतिशय, अत्यंत, महाभयंकर विकसित देश आहे ह्या देशाचा डोळे दिपवणारा आणि कान किटवणारा विकास इंडीया शायनिंग च्या काळात होऊन गेलेला आहे त्याची फळे पिढ्यानपिढ्या खाऊन संपणार नाहीत मग अजून काय करायचे उरले आहे?. चालू द्या! टेली शॉपिंग मधल्या बिफोर आफ्टर सारखे अवास्तव दावे करायला काय जातं? लालू प्रसाद ह्यांच्या काळातल्या बिहार किंवा समाजवादी पक्षाच्या उत्तर प्रदेश सरकार पेक्षा किंवा अनेक सरकारां पेक्षा गुजरात सरकार ने नक्कीच चांगले काम केले आहे हे मात्र मान्य. पण काही विभागात निर्देशांक चांगले आहेत म्हणून त्याचा उदो उदो करून विकास पुरुष म्हणवून घायचे अन जिथे अपयश आले ते झाकून ठेवायचे किंवा नाकारायचे खोटी आकडेवारी म्हणून ओरड करायची हे सोयीचे राजकारण. काँग्रेसच्या महाराष्ट्र सरकार चे रोजगार हमी योजना मॉडेल देशात चालतंय. बंगाल मधल्या डाव्या आघाडीचे मिड डे मिल ही योजना पूर्ण देशात आता सुरु आहे. भाजपच्या छत्तीसगढ सरकारचे योगदान ही महत्वपूर्ण आहेच सरकारी योजनांची कर्यक्षम अंमल बजावणी अन लोकांपर्यंत डिलीव्हरी चे मॉडेल सगळ्या देशाने उचलले आहे. कुठल्याही पक्षाच्या चांगल्या कामाला कुणीही नाकारू शकत नाही. पण अवास्तव अतिरंजित दावे ही मान्य होतील असे नाही.

In reply to by जयनीत

बंडा मामा 08/03/2014 - 23:04
लालू प्रसाद ह्यांच्या काळातल्या बिहार किंवा समाजवादी पक्षाच्या उत्तर प्रदेश सरकार पेक्षा किंवा अनेक सरकारां पेक्षा गुजरात सरकार ने नक्कीच चांगले काम केले आहे हे मात्र मान्य.
अर्थातच मान्य आहे, पण तुलना लालू आणि मुलायमशी केली तर कुठलेही राज्य उठूनच दिसेल. मुद्दा आहे की मोदींनी विशेष असे काय केले आहे? विकास पुरुष हे संपूर्ण मार्केटिंग गिमिक असून तुम्ही दिलेला टेलेमार्केटींगचा मुद्दा अगदी चपखल आहे.

इथे केजरीवाल आणि आप ह्यांच्यावर टिका करणाऱ्यांनी आधी मोदींचे विकासाचे दावे सत्य कसे हे सांगावे. केजरीवालांचे १६ प्रश्न जर नीट पाहीलेत तर त्यातील बहुतेक प्रश्न हे सरकारी आकडेवारीवर आधारीत आहेत. उदा. ११% ची वाढ कृषीक्षेत्रात झाली म्हणायचे पण प्रत्यक्षात ती -१.१% झालेली आहे. इतके रेटुन खोटं बोलणारे चालतात पण केजरीवालांनी कुठला राजकीय डावपेच खेळला तर मात्र जळजळ. अनार्किस्ट केजरीवाल चांगले की देश सर्वबाजुने संकटात असतांना बाबरी मशीदीचा उन्माद निर्माण करणारे चांगले हे ज्यानेत्याने आपापले ठरवायचेय. केजरीवाल ह्यांचे राजकीय डावपेच भारताला नवीन नाहीत. कॉंग्रेस-भाजपा वर्षानुवर्ष तेच करत आहेत. पण आज तत्सम डावपेचांबद्दल त्यांच्या समर्थकांनी जो त्रागा चालवलाय त्याला दुट्टपीपणा म्हणावेसे वाटते. मिपावर आधीही मी आकडेवारीसकट एक धागा सुरु केला होता, पण वस्तुस्थितीपेक्षा श्रद्धा महत्वाच्या असतात हे तिथेही जाणवलं. आपलं राजकारणात त्यालाच अधिक महत्व असल्याने केजरीवालांच्या मुद्द्यांवर चर्चा होण्यापेक्षा केजरीवालांवर अधिक लोकांची श्रद्धा बसु नये असाच प्रयत्न भाजपा करत राहिल.

In reply to by शैलेंद्रसिंह

विकास 09/03/2014 - 03:51
केजरीवाल यांनी निवडणूकी आधीच मोदीच पंतप्रधान होणार हे मान्य केलेले दिसतयं अर्थात म्हणूनच हार मान्य केली आहे असे वाटते. म्हणून नंतर परत पोटापाण्याकरता रस्त्यावर भागाबाई माकडचेष्टा कराव्या लागणार त्याचा सराव चालू केला की काय असे वाटते... असो. तुम्ही दिलेल्या आयबीएन्च्या बातमीत सुरवातीसच म्हणले आहे: He also made allegations against Modi's government but offered no evidence for his claims. त्यात सर्व आले...

In reply to by विकास

श्रीगुरुजी 09/03/2014 - 12:58
>>> He also made allegations against Modi's government but offered no evidence for his claims. त्यात सर्व आले... केजरीवालांनी गाजावाजा करत गेले ४ दिवस गुजरातचा दौरा केला. संपूर्ण ४ दिवस मोदींवर निराधार आरोप करणे या व्यतिरिक्त त्यांनी काहीही केले नाही. एकाही आरोपाला आधार किंवा आकडेवारी किंवा पुरावे नाहीत. आपण किंवा आपला पक्ष काय करणार आहे किंवा गुजरातची तथाकथित दुरावस्था आपण कशी सुधारू इच्छितो याविषयी अवाक्षरसुद्धा काढलेले नाही किंवा ४ दिवसातील ४ मिनिटेसुद्धा ते यावर बोलेलेले नाहीत. या माणसाला केवळ नशीबाने मुख्यमंत्रीपद मिळाले होते, पण तिथून ते शेपूट घालून पळून आले. इतरांवर फक्त टीका करण्यापेक्षा मिळालेल्या संधीचा उपयोग करून घेऊन काही बदल घडवून आणण्याची त्यांना संधी होती. पण अंगी भिनलेल्या ढोंगी व नाटकीपणामुळे काहीही करून दाखविण्याची त्यांची अपात्रता सर्वांसमोर येऊ लागताच राजीनाम्याचे नाटक करून धूम ठोकली. संपूर्ण ४ दिवस त्यांना फक्त मोदीफोबिया झालेला होता. त्यांना या कामगिरीवर कोणी पाठविले आहे हे उघडच आहे. काँग्रेसने स्वतः नामानिराळे राहून मोदींवर हा भाडोत्री माणूस सोडलेला आहे. त्यांचे प्रश्न वाचून गंमत वाटली. एक प्रश्न मोदी प्रचारासाठी हेलिकॉप्टर वापरतात त्याबद्दल आहे. याच ४ दिवसात इंडिया टुडेचे खाजगी चार्टर्ड विमान वापरून ते दिल्लीवारी करून आले याची त्यांना ना खंत ना खेद ना काही विरोधाभास दिसला. मोदींच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांवर आरोप करताना आपण सोमनाथ भारतींना मंत्रीमंडळात घेऊन त्यांचे ठाम समर्थन करत होतो याचा सोयिस्कर विसर पडलेला आहे. निवडणुक संपल्यावर केजरीवाल बिग बॉसच्या पुढील सत्रात असणार हे आता नक्की झाले आहे. त्यांच्याबरोबर बिग बॉस मध्ये दिग्विजय, आव्हाड, भुजबळ, लालू, सिब्बल, तिवारी इ. नौटंकी मंडळी पण असणार.

In reply to by श्रीगुरुजी

विकास 09/03/2014 - 18:36
आपण किंवा आपला पक्ष काय करणार आहे किंवा गुजरातची तथाकथित दुरावस्था आपण कशी सुधारू इच्छितो याविषयी अवाक्षरसुद्धा काढलेले नाही किंवा ४ दिवसातील ४ मिनिटेसुद्धा ते यावर बोलेलेले नाहीत. या संदर्भात काल एक निरीक्षण वाचले. जेंव्हा केजरीवाल हे गुजरातमधे जेंव्हा तावातावाने मोदींच्या विरोधात भाषणे करत होते तेंव्हा मोदीं चाय पे चर्चा कार्यक्रमातून जनतेशी विकासासंदर्भात बोलत होते. ...

बाळकराम 09/03/2014 - 20:28
धन्यवाद! बाकी, आता मोदी येणार म्हणून मनात मांडे खाणारी ही येडचाप लोकं बघून त्यांची दया येते, हे येडे २००४ मध्ये इंडिया शायनिंग म्हणत म्ह्णत असेच थोबाडावर आपटले होते. तरीही शिकले काहीच नाहीत, च्यायला!

In reply to by बाळकराम

तुम्ही कॉम्रेड कि काँग्रेसी,गुरुजी जसे भाजपेयी वाटतात तसे तुम्ही कोण?आणी नरेंद्र मोदी कोण माहीत नसेल तर कुठल्याही भाजप कार्यालयात जावुन विचारा सांगतील ते.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

श्रीगुरुजी 10/03/2014 - 14:33
तुम्ही समजता तसा मी भाजपेयी नाही. मी भाजपेयी आहे हे अर्धसत्य आहे, पूर्णसत्य नाही. मी कट्टर काँग्रेसविरोधक आहे, पण तितक्या प्रमाणात भाजपचा समर्थक नाही.१९८९ मध्ये वि.प्र.सिंग पंतप्रधान व्हावेत असे मला वाटत होते, पण त्यांनी भ्रमनिरास केला. २०१३ मध्ये म.प्र., छत्तीसगड व राजस्थान मध्ये भाजप यावा व दिल्लीत आप ने सरकार बनवावे असे मला वाटत होते. अगदी तसेच झाले, पण केजरवालांच्या ढोंगीपणा व नाटकीपणामुळे भ्रमनिरास झाला. मी उमेदवार व पक्ष असे दोन्ही बघून मत देतो.

श्रीगुरुजी 09/03/2014 - 20:58
केजरीवाल अशी व्यक्ती आहे की ते अमेरिकेला जाऊन वॉशिंग्टन डीसी शहरात कॅपिटॉल हिल, व्हाईट हाउस च्या जवळपासच्या परिसरात रस्त्यावर बसलेल्या एखाद्या भिकार्‍याचा फोटो काढतील व तो प्रसिद्ध करून "अमेरिका विकसित देश आहे हे धादांत खोटे आहे. प्रत्यक्षात त्या देशात सर्व नागरिक रस्त्यावर भीक मागतात. हा बघा पुरावा." असे सांगत फिरतील.

रमताराम 10/03/2014 - 11:47
बाकी चर्चा बिरचा आपलं काही काम नव्हे. फक्त इथे एकदोनदा तीन वेळा जिंकून येणे वगैरे 'लै भारी' असं लिवल्यालं दिसलं. म्हटलं बंगालमधे सलग ३६ वर्षे कम्युनिस्टांचं सरकार होतं हे जाता जाता कानावर घालू या. अरे हो आणखी एक. निवाशी भारतीयांपेक्षा अनिवाशांना मोदींची आक्रमक पाठराखण करणं अधिक आवडतं असं दिसतंय. फेसबुकवरच्याही सातत्यपूर्ण आक्रमक असणार्‍या मोदी-ब्रिगेडमधे अनिवाशांचेच बहुमत दिसते मला. म्हणतात ना ज्याचं जळणार नाही त्याला काय कळणार पुढे काय वाढून ठेवलंय ते. हे म्हणजे प्रेक्षक ग्यालरीत बसून ग्लॅडिएटरला अंगठा जमिनीकडे करून दाखवणे आहे. आमच्या केजरूबाबाचे समर्थक त्यामानाने डि-क्लास झालेले दिसताहेत. बाकी 'म्या भारी, माझा नेता लै भारी' वगैरे शड्डू ठोकणं चालू द्या.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विकास 04/04/2014 - 05:01
सकाळीच तो दुवा वाचला! हहपुवा! मला देखील त्यामुळे मज्जा करायला प्रेरणा मिळाली:

अगर वादा किया 'गॅसपे कम होगा अधिभार' तो केजरीवालभी बोलेगा... अबकी बार मोदी सरकार!

In reply to by विकास

आयुर्हित 04/04/2014 - 14:49
थोडे थांबा फक्त गॅसच काय, सर्व महागाई(वीज,डीजेल-पेट्रोल,भाजीपाला,डाळीं-साळी,मटन मच्छी,सोने-चांदी)कमी होईल. फक्त चांगले काम करणाऱ्या पक्षाला मत द्यायला विसरू नका! निवडणूकीचा वेळापत्रक

In reply to by आयुर्हित

काल संध्याकाळी ह्यांनी कट्ट्यावरून आणलेला-

वाटीत चिवडा मोदींना निवडा. अख्ख्या भारताचा मूड आहे. मोदी काका ड्युड आहे.

(मोदींचे कवतिक होत असूनही कोणाला मत द्यावे ह्या विचारात पडलेली)माई

In reply to by विकास

बॅटमॅन 04/04/2014 - 19:03
हा हा हा ;) बादवे दिग्गीराजांच्या नावावर खपवला जाणारा एक कोटः काँग्रेसचा जो हात आहे त्यामागेही आरेसेसचाच हात आहे =))

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विकास 04/04/2014 - 19:03

अख्ख्या भारताचा मूड आहे एके४९ सुड* आहे

* सुड म्हणजे स्युडो (नाटकी) आहे...

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विकास 04/04/2014 - 19:00

फिजिक्समध्ये पास व्ह्यायला हवा न्युटनचा फोर्स काँग्रेसला निवडाल तर अजून एक होईल बोफोर्स!

In reply to by आयुर्हित

अनुमोदन,गुजरातमध्ये विकासाच्या दृष्टीने खूप प्रयत्न झाले आहेत, भविष्यात विमानांची संख्या प्रचंड वाढल्यास बस स्टॅँडवर विमानांसाठी 'फलाट' तयार केले आहेत. विमानतळांवर नासाच्या(न्यासाच्या नाही) सहकार्याने बडोदा ते प्लुटो थेट फ्लाईटचे नियोजन केले आहे, मध्ये गुरुच्या चंद्रावर' हरहरमोदी' एअरस्टेशनचे बांधकाम चालू आहे. गुजरातमधल्या कॅनॉलवर सोलार पॅनल बसवले आहेत ,ज्यामुळे रिफ्लेशन येऊन चांदोबा लाल पडला आहे व आता चंद्रावर कविता करता येणार नाही म्हणुन सायबेरीयातले कवी नाराजले आहेत. गुजरातमधले रस्ते थेट बुलेट प्रुफ काचेचे आहेत व हे काम एंशी टक्के झालेले आहे ,इंटरनेट बरोबर नवीन टेलेपोर्टेशनच्या वायर टाकल्या आहेत तिथं ,नेटावर माल खरेदी करायचा डन म्हण्टले की लगिच दणादण माल टेलेपोर्ट होऊन घरात... गुजरातमधल्या बालकांचे इतके सुपोशन झाले आहे की जागतिक आरोग्य संघटनेने त्यांचे आयुष्य दिडशे वर्ष डीक्लेर करुन टाकले आहे.आहात कुठे!!!!

In reply to by नानासाहेब नेफळे

विटेकर 24/03/2014 - 15:20
अनुमोदन,गुजरातमध्ये विकासाच्या दृष्टीने खूप प्रयत्न झाले आहेत, भविष्यात विमानांची संख्या प्रचंड वाढल्यास बस स्टॅँडवर विमानांसाठी 'फलाट' तयार केले आहेत. विमानतळांवर नासाच्या(न्यासाच्या नाही) सहकार्याने बडोदा ते प्लुटो थेट फ्लाईटचे नियोजन केले आहे, मध्ये गुरुच्या चंद्रावर' हरहरमोदी' एअरस्टेशनचे बांधकाम चालू आहे. गुजरातमधल्या कॅनॉलवर सोलार पॅनल बसवले आहेत ,ज्यामुळे रिफ्लेशन येऊन चांदोबा लाल पडला आहे व आता चंद्रावर कविता करता येणार नाही म्हणुन सायबेरीयातले कवी नाराजले आहेत. गुजरातमधले रस्ते थेट बुलेट प्रुफ काचेचे आहेत व हे काम एंशी टक्के झालेले आहे ,इंटरनेट बरोबर नवीन टेलेपोर्टेशनच्या वायर टाकल्या आहेत तिथं ,नेटावर माल खरेदी करायचा डन म्हण्टले की लगिच दणादण माल टेलेपोर्ट होऊन घरात... गुजरातमधल्या बालकांचे इतके सुपोशन झाले आहे की जागतिक आरोग्य संघटनेने त्यांचे आयुष्य दिडशे वर्ष डीक्लेर करुन टाकले आहे.आहात कुठे!!!! खुर्चीवर उभे राहून टाळ्या वाजवण्यात आल्या आहेत ..! आत्मुबाबा - एक स्मायली टाका.

In reply to by आयुर्हित

श्रीगुरुजी 24/03/2014 - 13:25
>>> वडोदरा चा बस अड्डा आहे कि एअरपोर्ट? मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ बस अड्ड्यासारखा आहे. तर बडोद्याचा बस अड्डा विमानतळासारखा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

संपत 24/03/2014 - 18:01
मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ बस अड्ड्यासारखा आहे
अहो नाही हो. टर्मिनल २ बघा. एकदम चकाचक आहे. आंतरराष्ट्रीय म्हणावा असा.

In reply to by बंडा मामा

मैत्र 27/03/2014 - 11:00
मुंबई टर्मिनल २ गेली दहा एक वर्षे अस्तित्वात आहे आणि १ तर कित्येक दशकांपासून भारतातील आणि एशियातील सर्वोत्तम पैकी एक आहे. १ वरच्या सोयी सुविधा तर काय वर्णाव्या - तिथली आंतरराष्ट्रीय दर्जाची स्वच्छतागृहे, स्किफॉलला भारी पडतील असे एस्कलेटर्स, चांगी पेक्षा उत्तम प्रकाश योजना, हिथ्रोपेक्षा चांगली अंतर्ग्त माहिती आणि सोयी. विशेषतः भारतात परत आल्यावर बॅगेज साठी सेवा भावाने मदत क्ररणारे लोक - ती क्स्टम्सची प्रकाशाने उजळलेली आणि नव्या ग्रानाईटने चमकणारी बाजू.. त्या मोदी मिनिअन्स्ना काय त्या एका पुण्यापेक्षा ल्हान शहरासाठी एक चकचकीत बस स्टँड केल्याचं कौतुक. कधी स्वारगेटची शान पाहिली आहे का त्यांनी? तुम्ही लक्ष नका देऊ बंडामामा.. त्यांना पुणे शिवाजीनगर सारखं वैभवशाली बस स्टँड सोडून त्या गुजरातचं प्रेम.

In reply to by संपत

डँबिस००७ 28/03/2014 - 13:29
मुंबईच आंतरराष्ट्रीय विमानतळ हेGVKनावाच्या कंपनीने बनवलेले आहे. महाराष्ट्र / भारत सरकारला हे काही शक्य नाहीय !! ह्या विमान तळावर पहील्यांदा उतरण्याचा मान मिळावा म्हणून एअर इंडीयाच्या विमान उतरण्याची वाट बघावी लागली. नेहेमी प्रमाणे ए.ईं.च विमान यायला उशीर झाला आणि एमीरेटच्या विमानाला ह्या नव्या कोर्या विमानतळावर पहील्यांदा उतरण्याचा मान मिळाला. विमानतळ चकाचकच आहे, सर्व व्यवस्था उत्तम आहेत पण ! हा पण सर्वी कडे घात करतो. ह्या विमान तळा वर भयंकर डास आहेत, गरम होत !! आणि इमिग्रेशन सर्वात सुस्त !! हे एक सरकारी विभाग आपल अस्तित्व दाखवणारच.

In reply to by डँबिस००७

चिरोटा 28/03/2014 - 14:05
ते डास रक्तचाचणीसाठी पाळले आहेत असे म्हणतात. मुंबै म्हंटल्यावर गरम होणारच. काय? नायतर सिमला,उटीची कनेक्टेड फ्लाईट असल तर बघा.
अरविंद केजरीवाल ह्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सगळीकडे त्याची बातमी दिसू लागली. गुजरातच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आहे असे स्पष्ट केले असुनही, राजकीय रॅलीला परवानगी घेतली नाही असे लंगडे कारण दाखवुन पोलिसांनी ही कारवाई केली. अर्थातच कुठेतरी पाणी मुरते आहे हे स्पष्ट आहे. संघपरीवाराचा जोर असणारा राम मंदिराचा मुद्दा आता मते मि़ळवुन देत नाही म्हणून 'विकास पुरुष' ही प्रतिमा निर्माण करुन त्यावर जोर देण्याची निती अवलंबली आहे. आणि त्यासाठी गुजुरातच्या विकासाचा उदो उदो सिस्ट्मॅटीकली भाजपा कडुन केला जातो आहे. प्रत्यक्ष गुजरात मधे मात्र वेगळीच परिस्थिती आहे.

त्या पवित्र कुरू-क्षेत्री अर्थात लोकसभा निवडणूका!

विकास ·

आदूबाळ 05/03/2014 - 21:47
उत्तम उपक्रम! शुभेच्छा! येत्या निवडणुकीतले तीन/चार प्रमुख उमेदवार, पूर्वीच्या निवडणुकांतला इतिहास वगैरे नकाशावर टाकता आलं तर उत्तम होईल!

सव्यसाची 05/03/2014 - 22:05
मी माझ्या मतदारसंघापासून दूर राहत असल्याकारणाने मला यावेळी मतदान करता येणार नाही. परंतु Absentee ballot ची सोय हि सगळ्यांसाठी आहे कि फक्त सरकारी नोकरांसाठी?

विधायक चर्चेसाठी हार्दिक शुभेच्छा! बाकी ओसीआय ना मतदान करता येणार होतं असं पूर्वी जाहीर केलं होतं, त्याचं पुढे काय झलं त्याची माहिती आहे का?

In reply to by पिवळा डांबिस

विकास 06/03/2014 - 01:32
शुभेच्छांसाठी धन्यवाद! :) बाकी ओसीआय ना मतदान करता येणार होतं असं पूर्वी जाहीर केलं होतं, त्याचं पुढे काय झलं त्याची माहिती आहे का? मला वाटतयं, ओसीआय म्हणजे तुम्हाला पूर्वाश्रमीचे भारतीय असलेले पण आता (ते अथवा त्यांची अपत्ये) परदेशी नागरीक. त्यांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी सर्वप्रथम दुहेरी नागरीकत्व मान्य करायला हवे जे अजूनही कायद्याने मान्य नाही. ओसीआयज् ना थोड्याफार प्रमाणात ग्रीनकार्डसारख्या सुविधा उपलब्ध आहेत पण शेतजमीन, सरकारी पदे आणि मतदान यासाठी परवानगी नाही. दुहेरी मतदानाच्या संदर्भात तत्कालीन पंतप्रधान नरसिंहरावांना त्यांच्या अमेरीकन दौर्‍याच्या वेळेस काही एन आर आयज् नी प्रश्न विचारला होता, की असे धोरण सरकार कधी अमलात आणेल. राव साहेबांनी त्यांच्या स्टाईलमधे उत्तर दिले: "दुहेरी नागरीकत्व देणे इतके सोपे असते तर ते माझ्या आधीच्या पंतप्रधानांनीच केले नसते का?" अर्थात भारतीय राजकीय व्यक्तींच्या स्टाईल मधे ह्या उत्तराचा अर्थ आहे, की हे सोपे नाही म्हणून होणे नाही. *sorry2*

In reply to by पिवळा डांबिस

संपत 06/03/2014 - 11:24
तुम्ही जर का आत्ता भारतात राहत नसाल तर मत देण्याचा प्रश्न येतच नाही. ( मतदानाच्या वेळी तुम्ही भारतभेटीवर आला असाल तर गोष्ट वेगळी) जर का तुम्ही आत्ता भारतात राहत असाल आणि रहिवासाचा पुरावा असेल तर बिनधास्त नोंदणी करा आणि मतदान करा. कोण विचारतय ओसीआय वगैरे.. अनेकांना तसे करतान पाहिले आहे. शेवटी मतदान हे पवित्र कर्तव्य आहे. हे कायदेशीर आहे का वगैरे विनोदी प्रश्न विचारू नका म्हणजे झाले.

In reply to by संपत

शेवटी मतदान हे पवित्र कर्तव्य आहे. हे कायदेशीर आहे का वगैरे विनोदी प्रश्न विचारू नका म्हणजे झाले.
हा हा हा!! का सौ टकेकी बात कहे है आपने!! बंबईमां करो या देसमां करो, लेकिन मतदान करो!!! :) असो. धागा खाली गेला होता म्हणून वर आणला... -विकासच्या कुरुक्षेत्रावरचा वॉटरबॉय

खटपट्या 06/03/2014 - 02:28
नकाशावरील लाल ठिपके म्हणजे मतदार संघ आहेत का ? तसे असेल तर निवडणूक निकालानंतर त्यांचे रंग बदलत जातील अशी योजना केली तर मजा येईल. म्हणजे कोन्ग्रेस साठी हिरवा रंग , भाजपसाठी भगवा वगैरे

In reply to by खटपट्या

विकास 06/03/2014 - 02:35
लाल ठिपक्यांवर कर्सर ठेवला अथवा क्लिक केला तर त्या मतदारसंघात कोण खासदार आहे आणि त्यांचे लोकसभेतील कामकाजातील भाग दिसू शकेल. हा नकाशा देखील बदलत आहे. किंचीत वेगळा नकाशा दिसेल.

सुनील 06/03/2014 - 08:00
चांगला लेख आणि नकाशेदेखिल.
प्रत्येक मत हे मोजले जाते, जे अमेरीकेत देखील घडत नाही
हे समजले नाही.

In reply to by सुनील

विकास 06/03/2014 - 09:14
प्रत्येक मत हे मोजले जाते, जे अमेरीकेत देखील घडत नाही असे म्हणण्यामागे दोन कारणे होती. २००० सालच्या बुश-गोर निवडणुकीत वास्तव मतमोजणी पूर्ण होण्यासाठी मला वाटते काही महीन्यांचा कालावधी गेला. पण त्या आधीच गोर यांना पराभव मान्य करायला लागला होता. दुसरे म्हणजे इलेक्टोरल कॉलेजमुळे वैयक्तीक मतांचा होणारा निकालांवरील परीणाम दुय्यम ठरतो. पॉप्युलर व्होट अधिक मिळून देखील इलेक्टोरल व्होटमुळे निकाल उलट लागू शकतो. (परत बुश-गोर, तसेच मला वाटते केनडी-निक्सन ज्यात निक्सन यांनी हार मान्य केली पण निकाल इतका सरळ नव्हता.) एकूण अमेरीकेत स्टॅटीस्टीकली एकदा ट्रेण्ड समजला की निकाल मान्य करायची पद्धत आहे. अपवाद फक्त फरक नगण्य असला तर. त्यावेळेस फेरमतमोजणी होऊ शकते. मध्यंतरी मिट्ट माहीतीपटाबद्दल लिहीले होते. त्यात एक किस्सा होता. इस्टकोस्ट ते माउंटन भागापर्यंत निवडणुकीचे निकाल लागू लागले होते पण वेस्ट कोस्टचे लागले नव्हते. तरी देखील एकदा का ओहायो आणि फ्लोरीडाचा अंदाज आल्यावर रॉमनी आणि त्याच्या कुटूंबियांनी मनाची तयारी केली आणि प्रेसिडंट ओबामाला फोन करायचे ठरवले आणि पराभव मान्य करणारे कन्सेशन स्पीच देखील तयार केले. अवांतरः येथे हा किस्सा लिहीला होता का ते आठवत नाही. १९९० च्या सुरवातीस का १९८९ वगैरे मधे "एकच लक्ष विधानसभा - युतीचे राज्य येणार" म्हणून गाजावाजा झाला. पण निकाल तसे लागत नव्हते. तो काळ इंटरनेटच्या प्रभावाआधीचा होता. प्रमोद महाजन टिव्ही माध्यमांच्या समोर उभे होते आणि ठाम आत्मविश्वासाने सांगत होते की आम्ही निवडणूक जिंकणारच. नंतर टिव्ही कॅमेरे बंद झाल्यावर उपस्थित पत्रकारांसमोर ते म्हणाले की मी आमचा पराभव मान्य करतो. एकाने प्रश्न विचारला की पण आत्ताच तर तुम्ही उलटे बोललात? महाजन म्हणाले, कारण त्यांना (टिव्ही माध्यमांना) अजून काही तास परत परत सारखे नवीन काहीतरी सांगत बसावे लागणार आहे, तुम्हाला (वृत्तपत्रकारांना) सांगितले म्हणून काही फरक पडत नाही कारण तुमची बातमी उद्याच्या पेपर करता आहे! :)

In reply to by विकास

निशदे 11/03/2014 - 23:12
यामध्ये एक्झिट पोलचे निकाल हे सुद्धा महत्त्वाचे मानले जातात हे लक्षात घेतले पाहिजे. उदा. कॅलिफोर्नियाचे वोट काऊंटिंग सुरू व्हायच्या सुद्धा आधी कॅलिफोर्निया आणि त्याचे ५५ इलेक्टोरल वोट्स डेमोक्रॅट्सला गृहित धरलेले असतात. स्विंग स्टेट्सना(ज्यांमध्ये डेमोक्रॅट्स्/रिपब्लिकन्स हे फायनल झालेले नसते अशी राज्ये. उदा: फ्लोरिडा, ओहायो) त्यामुळे आत्यंतिक महत्त्व येते.

In reply to by निशदे

कॅलिफोर्नियाचे वोट काऊंटिंग सुरू व्हायच्या सुद्धा आधी कॅलिफोर्निया आणि त्याचे ५५ इलेक्टोरल वोट्स डेमोक्रॅट्सला गृहित धरलेले असतात.
हं, बोला, टोचून टोचून बोला!!! :(

In reply to by पिवळा डांबिस

विकास 12/03/2014 - 01:57
आता सत्य कटू असले तर तो बोलणार्‍याचा दोष नसतो. बाकी डेमोक्रॅट्स आल्यापासून कॅलिफोर्नियाच्या तोंडचे पाणि खरेच पळालेले दिसतयं! :)

In reply to by तुषार काळभोर

विकास 06/03/2014 - 08:58
खरे आहे. एक खुलासा. काही लाल दिसणारे ठिपके हे त्या खासदारांची गैरहजेरी दाखवत नसून ते मंत्री असल्याने त्यांची हजेरी त्या पध्दतीने घेतली जात नाही इतकेच. उ.दा. शरद पवारांचा लाल ठिपका दिसेल.

In reply to by मनीषा

सुहासदवन 06/03/2014 - 10:05
लोभ जीभेचा जळूं दे, दे थिजूं विद्वेष सारा द्रौपदीचे सत्वं माझ्या लाभूं दे भाषा शरीरा । हे किंवा असंच काही, ह्या आधी, इतर कोणाच्या तरी, आयडी खाली वाचलेलं आठवतय!

ऋषिकेश 06/03/2014 - 11:48
उपक्रम चांगला आहे, फक्त इन्कम्बन्ट खासदार निवडणुकीला उभा नसेल तर हे निरूपयोगी आहे. दुसरे असे की किती उपस्थिती आहे यापेक्षा उपस्थित राहुन काय योगदान दिले ते ही बरेच अधिक महत्त्वाचे आहे.

श्रीगुरुजी 06/03/2014 - 13:06
>>> ज्यांनी कोणी मतमोजणीची प्रक्रीया जवळून अथवा माध्यमांद्वारे पाहीली असेल त्यांना कल्पना असेल की पुर्वीच्या काळात म्हणजे २००० च्या आधी... मतमोजणीसाठी वेळ खूप लागायचा, भरपूर सरकारी कर्मचारी त्यासाठी बसत आणि त्याव्यतिरीक्त प्रत्येक उमेदवाराचे प्रतिनिधी बसत. आता देखील प्रतिनिधी बसत असतीलच पण इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन्स मुळे वेळ लागणे हा प्रकार मला वाटते एक चथुर्तांश झाला असेल. मॅन्युअल मतमोजणीत जी मजा यायची ती मतदान यंत्राच्या मोजणीत येत नाही. सध्याच्या काळात ४-५ तासात संपूर्ण राज्याचे/देशाचे निकाल जाहीर होतात. पूर्वी मतमोजणी २-३ दिवस चालत असे व ट्रेंड सारखे बदलत असत. त्यात खूप मजा यायची. आता ती मजा गेली. >>> १९८५ च्या निवडणुका - त्या वेळेस दूरदर्शन देखील किंचित मोकळे होऊ लागले होते. पत्रकार नलीनी सिंग यांनी निवडणुकांनंतर तयार केलेला एक वृत्तपट पाहीला होता. त्यातील केवळ एक घटना: बिहार मधला एक माणूस पाठमोरा बसलेला. नलीनी सिंग त्याला (असे काहीसे) प्रश्न विचारतात, "आप क्या कर रहे है?" त्याचे उत्तरः "हम बम बना रहे है!". मग पुढे, कशासाठी? उत्तर, निवडणुकीत वापरण्यासाठी. कारण काय? आमच्या जातीसाठी वगैरे... निवडणुक प्रक्रीयेचेच अपहरण करणे (रिगिंग) भरपूर चालत असे. हे चित्रण १९८५ नसून १९८९ च्या निवडणुकीत केलेले होते.

पैसा 10/03/2014 - 16:45
बरीच नवी माहितीही आहे. नकाशा आवडला. आम्चे एक भावी पंतप्रधानपदाचे इच्छुक सुद्धा मौनीबाबा राहतील किंवा लोकसभेबाहेरून देश चालवतील अशी लक्षणे जोरदार दिसत आहेत. Symbol*: MP name: Rahul Gandhi State: Uttar Pradesh Constituency: Amethi Political party: Indian National Congress Educational qualifications: Post Graduate Debates: 1 Questions: 0 Attendance: 43%

काळा पहाड 10/03/2014 - 18:16
बरीच नवी माहितीही आहे. नकाशा आवडला. आम्चे एक भावी पंतप्रधानपदाचे इच्छुक सुद्धा मौनीबाबा राहतील किंवा लोकसभेबाहेरून देश चालवतील अशी लक्षणे जोरदार दिसत आहेत.
एखादा माथेफिरू त्यांच्या घराण्याच्या परंपरेचा मान राखत त्यांना "वर" पाठवेपर्यंतच.

आदूबाळ 05/03/2014 - 21:47
उत्तम उपक्रम! शुभेच्छा! येत्या निवडणुकीतले तीन/चार प्रमुख उमेदवार, पूर्वीच्या निवडणुकांतला इतिहास वगैरे नकाशावर टाकता आलं तर उत्तम होईल!

सव्यसाची 05/03/2014 - 22:05
मी माझ्या मतदारसंघापासून दूर राहत असल्याकारणाने मला यावेळी मतदान करता येणार नाही. परंतु Absentee ballot ची सोय हि सगळ्यांसाठी आहे कि फक्त सरकारी नोकरांसाठी?

विधायक चर्चेसाठी हार्दिक शुभेच्छा! बाकी ओसीआय ना मतदान करता येणार होतं असं पूर्वी जाहीर केलं होतं, त्याचं पुढे काय झलं त्याची माहिती आहे का?

In reply to by पिवळा डांबिस

विकास 06/03/2014 - 01:32
शुभेच्छांसाठी धन्यवाद! :) बाकी ओसीआय ना मतदान करता येणार होतं असं पूर्वी जाहीर केलं होतं, त्याचं पुढे काय झलं त्याची माहिती आहे का? मला वाटतयं, ओसीआय म्हणजे तुम्हाला पूर्वाश्रमीचे भारतीय असलेले पण आता (ते अथवा त्यांची अपत्ये) परदेशी नागरीक. त्यांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी सर्वप्रथम दुहेरी नागरीकत्व मान्य करायला हवे जे अजूनही कायद्याने मान्य नाही. ओसीआयज् ना थोड्याफार प्रमाणात ग्रीनकार्डसारख्या सुविधा उपलब्ध आहेत पण शेतजमीन, सरकारी पदे आणि मतदान यासाठी परवानगी नाही. दुहेरी मतदानाच्या संदर्भात तत्कालीन पंतप्रधान नरसिंहरावांना त्यांच्या अमेरीकन दौर्‍याच्या वेळेस काही एन आर आयज् नी प्रश्न विचारला होता, की असे धोरण सरकार कधी अमलात आणेल. राव साहेबांनी त्यांच्या स्टाईलमधे उत्तर दिले: "दुहेरी नागरीकत्व देणे इतके सोपे असते तर ते माझ्या आधीच्या पंतप्रधानांनीच केले नसते का?" अर्थात भारतीय राजकीय व्यक्तींच्या स्टाईल मधे ह्या उत्तराचा अर्थ आहे, की हे सोपे नाही म्हणून होणे नाही. *sorry2*

In reply to by पिवळा डांबिस

संपत 06/03/2014 - 11:24
तुम्ही जर का आत्ता भारतात राहत नसाल तर मत देण्याचा प्रश्न येतच नाही. ( मतदानाच्या वेळी तुम्ही भारतभेटीवर आला असाल तर गोष्ट वेगळी) जर का तुम्ही आत्ता भारतात राहत असाल आणि रहिवासाचा पुरावा असेल तर बिनधास्त नोंदणी करा आणि मतदान करा. कोण विचारतय ओसीआय वगैरे.. अनेकांना तसे करतान पाहिले आहे. शेवटी मतदान हे पवित्र कर्तव्य आहे. हे कायदेशीर आहे का वगैरे विनोदी प्रश्न विचारू नका म्हणजे झाले.

In reply to by संपत

शेवटी मतदान हे पवित्र कर्तव्य आहे. हे कायदेशीर आहे का वगैरे विनोदी प्रश्न विचारू नका म्हणजे झाले.
हा हा हा!! का सौ टकेकी बात कहे है आपने!! बंबईमां करो या देसमां करो, लेकिन मतदान करो!!! :) असो. धागा खाली गेला होता म्हणून वर आणला... -विकासच्या कुरुक्षेत्रावरचा वॉटरबॉय

खटपट्या 06/03/2014 - 02:28
नकाशावरील लाल ठिपके म्हणजे मतदार संघ आहेत का ? तसे असेल तर निवडणूक निकालानंतर त्यांचे रंग बदलत जातील अशी योजना केली तर मजा येईल. म्हणजे कोन्ग्रेस साठी हिरवा रंग , भाजपसाठी भगवा वगैरे

In reply to by खटपट्या

विकास 06/03/2014 - 02:35
लाल ठिपक्यांवर कर्सर ठेवला अथवा क्लिक केला तर त्या मतदारसंघात कोण खासदार आहे आणि त्यांचे लोकसभेतील कामकाजातील भाग दिसू शकेल. हा नकाशा देखील बदलत आहे. किंचीत वेगळा नकाशा दिसेल.

सुनील 06/03/2014 - 08:00
चांगला लेख आणि नकाशेदेखिल.
प्रत्येक मत हे मोजले जाते, जे अमेरीकेत देखील घडत नाही
हे समजले नाही.

In reply to by सुनील

विकास 06/03/2014 - 09:14
प्रत्येक मत हे मोजले जाते, जे अमेरीकेत देखील घडत नाही असे म्हणण्यामागे दोन कारणे होती. २००० सालच्या बुश-गोर निवडणुकीत वास्तव मतमोजणी पूर्ण होण्यासाठी मला वाटते काही महीन्यांचा कालावधी गेला. पण त्या आधीच गोर यांना पराभव मान्य करायला लागला होता. दुसरे म्हणजे इलेक्टोरल कॉलेजमुळे वैयक्तीक मतांचा होणारा निकालांवरील परीणाम दुय्यम ठरतो. पॉप्युलर व्होट अधिक मिळून देखील इलेक्टोरल व्होटमुळे निकाल उलट लागू शकतो. (परत बुश-गोर, तसेच मला वाटते केनडी-निक्सन ज्यात निक्सन यांनी हार मान्य केली पण निकाल इतका सरळ नव्हता.) एकूण अमेरीकेत स्टॅटीस्टीकली एकदा ट्रेण्ड समजला की निकाल मान्य करायची पद्धत आहे. अपवाद फक्त फरक नगण्य असला तर. त्यावेळेस फेरमतमोजणी होऊ शकते. मध्यंतरी मिट्ट माहीतीपटाबद्दल लिहीले होते. त्यात एक किस्सा होता. इस्टकोस्ट ते माउंटन भागापर्यंत निवडणुकीचे निकाल लागू लागले होते पण वेस्ट कोस्टचे लागले नव्हते. तरी देखील एकदा का ओहायो आणि फ्लोरीडाचा अंदाज आल्यावर रॉमनी आणि त्याच्या कुटूंबियांनी मनाची तयारी केली आणि प्रेसिडंट ओबामाला फोन करायचे ठरवले आणि पराभव मान्य करणारे कन्सेशन स्पीच देखील तयार केले. अवांतरः येथे हा किस्सा लिहीला होता का ते आठवत नाही. १९९० च्या सुरवातीस का १९८९ वगैरे मधे "एकच लक्ष विधानसभा - युतीचे राज्य येणार" म्हणून गाजावाजा झाला. पण निकाल तसे लागत नव्हते. तो काळ इंटरनेटच्या प्रभावाआधीचा होता. प्रमोद महाजन टिव्ही माध्यमांच्या समोर उभे होते आणि ठाम आत्मविश्वासाने सांगत होते की आम्ही निवडणूक जिंकणारच. नंतर टिव्ही कॅमेरे बंद झाल्यावर उपस्थित पत्रकारांसमोर ते म्हणाले की मी आमचा पराभव मान्य करतो. एकाने प्रश्न विचारला की पण आत्ताच तर तुम्ही उलटे बोललात? महाजन म्हणाले, कारण त्यांना (टिव्ही माध्यमांना) अजून काही तास परत परत सारखे नवीन काहीतरी सांगत बसावे लागणार आहे, तुम्हाला (वृत्तपत्रकारांना) सांगितले म्हणून काही फरक पडत नाही कारण तुमची बातमी उद्याच्या पेपर करता आहे! :)

In reply to by विकास

निशदे 11/03/2014 - 23:12
यामध्ये एक्झिट पोलचे निकाल हे सुद्धा महत्त्वाचे मानले जातात हे लक्षात घेतले पाहिजे. उदा. कॅलिफोर्नियाचे वोट काऊंटिंग सुरू व्हायच्या सुद्धा आधी कॅलिफोर्निया आणि त्याचे ५५ इलेक्टोरल वोट्स डेमोक्रॅट्सला गृहित धरलेले असतात. स्विंग स्टेट्सना(ज्यांमध्ये डेमोक्रॅट्स्/रिपब्लिकन्स हे फायनल झालेले नसते अशी राज्ये. उदा: फ्लोरिडा, ओहायो) त्यामुळे आत्यंतिक महत्त्व येते.

In reply to by निशदे

कॅलिफोर्नियाचे वोट काऊंटिंग सुरू व्हायच्या सुद्धा आधी कॅलिफोर्निया आणि त्याचे ५५ इलेक्टोरल वोट्स डेमोक्रॅट्सला गृहित धरलेले असतात.
हं, बोला, टोचून टोचून बोला!!! :(

In reply to by पिवळा डांबिस

विकास 12/03/2014 - 01:57
आता सत्य कटू असले तर तो बोलणार्‍याचा दोष नसतो. बाकी डेमोक्रॅट्स आल्यापासून कॅलिफोर्नियाच्या तोंडचे पाणि खरेच पळालेले दिसतयं! :)

In reply to by तुषार काळभोर

विकास 06/03/2014 - 08:58
खरे आहे. एक खुलासा. काही लाल दिसणारे ठिपके हे त्या खासदारांची गैरहजेरी दाखवत नसून ते मंत्री असल्याने त्यांची हजेरी त्या पध्दतीने घेतली जात नाही इतकेच. उ.दा. शरद पवारांचा लाल ठिपका दिसेल.

In reply to by मनीषा

सुहासदवन 06/03/2014 - 10:05
लोभ जीभेचा जळूं दे, दे थिजूं विद्वेष सारा द्रौपदीचे सत्वं माझ्या लाभूं दे भाषा शरीरा । हे किंवा असंच काही, ह्या आधी, इतर कोणाच्या तरी, आयडी खाली वाचलेलं आठवतय!

ऋषिकेश 06/03/2014 - 11:48
उपक्रम चांगला आहे, फक्त इन्कम्बन्ट खासदार निवडणुकीला उभा नसेल तर हे निरूपयोगी आहे. दुसरे असे की किती उपस्थिती आहे यापेक्षा उपस्थित राहुन काय योगदान दिले ते ही बरेच अधिक महत्त्वाचे आहे.

श्रीगुरुजी 06/03/2014 - 13:06
>>> ज्यांनी कोणी मतमोजणीची प्रक्रीया जवळून अथवा माध्यमांद्वारे पाहीली असेल त्यांना कल्पना असेल की पुर्वीच्या काळात म्हणजे २००० च्या आधी... मतमोजणीसाठी वेळ खूप लागायचा, भरपूर सरकारी कर्मचारी त्यासाठी बसत आणि त्याव्यतिरीक्त प्रत्येक उमेदवाराचे प्रतिनिधी बसत. आता देखील प्रतिनिधी बसत असतीलच पण इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन्स मुळे वेळ लागणे हा प्रकार मला वाटते एक चथुर्तांश झाला असेल. मॅन्युअल मतमोजणीत जी मजा यायची ती मतदान यंत्राच्या मोजणीत येत नाही. सध्याच्या काळात ४-५ तासात संपूर्ण राज्याचे/देशाचे निकाल जाहीर होतात. पूर्वी मतमोजणी २-३ दिवस चालत असे व ट्रेंड सारखे बदलत असत. त्यात खूप मजा यायची. आता ती मजा गेली. >>> १९८५ च्या निवडणुका - त्या वेळेस दूरदर्शन देखील किंचित मोकळे होऊ लागले होते. पत्रकार नलीनी सिंग यांनी निवडणुकांनंतर तयार केलेला एक वृत्तपट पाहीला होता. त्यातील केवळ एक घटना: बिहार मधला एक माणूस पाठमोरा बसलेला. नलीनी सिंग त्याला (असे काहीसे) प्रश्न विचारतात, "आप क्या कर रहे है?" त्याचे उत्तरः "हम बम बना रहे है!". मग पुढे, कशासाठी? उत्तर, निवडणुकीत वापरण्यासाठी. कारण काय? आमच्या जातीसाठी वगैरे... निवडणुक प्रक्रीयेचेच अपहरण करणे (रिगिंग) भरपूर चालत असे. हे चित्रण १९८५ नसून १९८९ च्या निवडणुकीत केलेले होते.

पैसा 10/03/2014 - 16:45
बरीच नवी माहितीही आहे. नकाशा आवडला. आम्चे एक भावी पंतप्रधानपदाचे इच्छुक सुद्धा मौनीबाबा राहतील किंवा लोकसभेबाहेरून देश चालवतील अशी लक्षणे जोरदार दिसत आहेत. Symbol*: MP name: Rahul Gandhi State: Uttar Pradesh Constituency: Amethi Political party: Indian National Congress Educational qualifications: Post Graduate Debates: 1 Questions: 0 Attendance: 43%

काळा पहाड 10/03/2014 - 18:16
बरीच नवी माहितीही आहे. नकाशा आवडला. आम्चे एक भावी पंतप्रधानपदाचे इच्छुक सुद्धा मौनीबाबा राहतील किंवा लोकसभेबाहेरून देश चालवतील अशी लक्षणे जोरदार दिसत आहेत.
एखादा माथेफिरू त्यांच्या घराण्याच्या परंपरेचा मान राखत त्यांना "वर" पाठवेपर्यंतच.

बघतोय रिक्षावाला .. ग्ग वाट माझी बघतोय रिक्षावाला

साळसकर ·

अंड्या अज्जून अंड्यातूनच बाहेर नाही आला. सरळ त्या लॅपटॉप्वाल्याशी मराठीतून कायदा सांगायचा की. ही अशीच अंड्या सारखी माणसे देशाची वाट लावतात.

In reply to by मुक्त विहारि

साळसकर 05/03/2014 - 22:58
कायदा ? ट्रेनमधून ज्वलनशील पदार्थ नेऊ नये सारखा कायदा आहे का गाणीबजावणी करण्याला न करण्याला ? अवांतर - माहित असता अन सांगायचे ठरवले असते तर मराठीतच सांगितले असते एवढे नक्की :)

तुम्ही हेड फोन लावूनच गाणी ऐकू शकता. हवे असेल तर कुठल्याही स्टेशन मास्तरला विचारा. मी जाम नडतो, अशा माणसांशी.फक्त नडतांना मराठी भाषाच वापरायची आणि भांडायच्या तयारीनेच जायचे.

In reply to by मुक्त विहारि

साळसकर 05/03/2014 - 23:22
ओके, हे नव्हते माहीत. पण असा कायदा असला तरी तो कागदावर किती आहे आणि लोक याबाबत जागरूक किती असतात हा देखील यात एक पैलू असतो. मी कित्येक मुर्खांना ट्रेनच्या दारात सिगारेटी फुंकतानाही पाहिलेय, पण तेव्हा मात्र न चुकता हटकलेय, पण तेव्हाही स्वर भांडणाचा नसून कोणी पाहिले तर बाराच्या भावात फाईन लागेल असे सांगून त्याचा हितचिंतक बनतच घाबरवतो. ज्या ३-४ वेळा असे केलेय त्या प्रत्येक वेळी त्या त्या व्यक्तीने लागलीच एक शेवटचा लांबलचक झुरका मारून तुरंत सिगारेट टाकली आहे म्हणून पुढे काही प्रकरण वाढलेच नाही.

In reply to by साळसकर

आजच परत एकदा थोडी चौकशी केली..... सार्वजनिक ठिकाणी स्पीकर फोन लावून मोबाइलवर कार्यक्रम ऐकण्याला बंदी आहे.... तेंव्हा बिंधास्त नडा..... फक्त जरा त्या आत्म्याला शून्यात न ठेवता, त्याला जरा पुरुषात आणा.

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य 06/03/2014 - 23:36
आजुअबाजुला सपोर्टर असतील तर नडा अन्यथा फुकटचे अपमानीत व्हाल. विसरु नका तुम्ही पुरुषच आहात परमेश्वर नाही, म्हणुन शेवटी शुन्यच बरे, उगा आत्म्याला पुरुषात वगैरे न्यायच्या फंदात पडु नका. कायद्याने तो गुन्हाही असेल.

सुहास झेले 06/03/2014 - 12:00
बघतोय रिक्षावाला .. ग्ग वाट माझी बघतोय रिक्षावाला
बरं मग?
सेकंडक्लासच्या डब्यात परप्रांतीयांचे ‘तुम तो ठहरे परदेशी’ ऐकण्यापासून वाचावे म्हणून फर्स्टक्लासच्या तिकिटावर खर्चा करावा
हुच्चभ्रू ;-) बाकी चालू द्यात....मिपा आहे घरचं

आत्मशून्य 06/03/2014 - 12:34
मी अन मित्र दोघच. थेटर बरच रिकामे तरी आंमच्या समोरच 6 जणांचा कम्पू येउन बसला. बरे येउन बसला तो बसला त्यांना शांत कुठे बसवतय चित्रपट पचनी पडत नसल्याने त्यांची कुरकुर अजुन वाढली. ते 6 आम्ही 2 दुसरीकडे बसा म्हटले तरी आम्हालाच त्रास व्हायचा. शेवटी वैतागून मी मित्रा ला म्हटले चल टाइमपास करुया. आम्ही दोघांनी उगाचच मोबाइल कानाला लावले अन फोन वर दोन वेगळ्या व्यक्तिशी बोलत असल्या प्रमाणे अतिशय भसाड्या आवाजात गप्पा मारायला सुरुवात केली. सुरुवातीला कम्पुला लक्षात येइना इतक्या शांततेत दोन नग इतक्या जॉरात आशा पराकोटिच्याअसंबध्द गप्पा कसे मारू शकतात... काय बोलत आहोत त्यानां पत्ता लागेना. माना वळवल्या तर लक्षात आले आम्ही फोनवर बोलतोय, एकमेकांशि नाही हे बघून चुळबुळ सुरु ते स्वत: आपापसात गप्पा मारत असल्याने आम्हाला शांत बसा सांगता येइना. शेवटी ते उठून दूसरी कड़े निघाले तेंव्हा मित्राने फोनवर डोय लोग मारला , जिनके घर शिशेके होते है वो दूसरोंपे पत्तर नहीं फेका करते..... ज्याला मी सुधा फोन वर दुसर्याशिच बोलत असल्याप्रमाने उत्तर दिल हम वो आदमी है जो शिशेसे पथ्तर तोडना जानते है :) आमच्या कडे खाऊ का गिळु नजरेने बघत कम्पू दुसरीकडे लांब जाऊं बसला

साळसकर 06/03/2014 - 14:25
मस्तच ! हे खोटे फोनकॉलचे माझे वा आमचेही किस्से आहेत बरेच, त्यामागची कारणे विविध

मी आणि माझा एक मिपाकर मित्र लोकलने प्रवास करत होतो. एकाने मोबाईल स्पीकर ऑन करून गाणी ऐकायला सुरुवात केली.त्याला योग्य त्या भाषेत मोबाईल बंद करायला लावला. नडला त्याला फोडलाच पळपुटेपणा आम्हाला मंजूर नाही.

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य 06/03/2014 - 22:57
मला वाटतय तुम्हाला मुलभुत प्रश्न जो जनतेला पुन्हा पुन्हा सतावतो जे त्रासाचे बिज आहे तो अजुन लक्षात आलेला नाही. आपला त्रास अख्या जगाचा त्रास आहे अशी बतावणी/त्रागा ओबामा सुधा करतो व कमकुवत राश्ट्रांवर हल्ला करुन नडल अकी फोडलाची टिमकी मिरवतो. पण ना तो मुलभुत प्रश्न संपवु शकतो ना त्यांचे सहकारी शांततेत नांदतात. थोडक्यात कायदा आणी जमाव सोबत असुन फायदा होतोच असे नाही. (हेच खरे तर तुम्हाला कधी कळणार नाही पण मला अशांनाच समजावायला जास्त आवडते म्हणून मी ही प्रयत्न सोडणार नाही) कारण जगात तुमच्या निरीक्षणाच्या नेमके अगदी विरुध्द म्हणजे ५% चांगले ९५% कमी चांगले ते अतिशय वाइट या प्रकारचे लोक अस्तित्वात आहेत. आता कल्पना करा त्या डब्यात तुम्ही व एक मिपाकर आहे आणी एकाने जोरात मोबाइल लावला. त्या एका सोबत ६-७ जणांचा ग्रुप आहे जे सुधा ते गाणे ऐकण्यात जबर्दस्त रस आहे आणी डब्यात एकुण ११ लोकच आहेत तर तुम्ही काय उपाय योजुन स्पिकर बंद करायला लावु शकता ? याचे उपयोगी उत्तर खरोखर सर्वसामान्यांना मार्गदर्शक ठरेल याची खात्री आहे.

आसिफ 06/03/2014 - 21:39
एशियाड मधुन प्रवास करताना मस्त झोप लागलेली, मागे बसलेल्याने १० स्पिकर वाल्या चायना मोबाईल वर ९० च्या दशकातील रटाळ रिमिक्स गाणी वाजवणे सुरु केले. मी: भावा मोबाईल कितीचा रे ? तो: (खुश होऊन) २५०० चा मी: मग त्याला १० रु.चा हेड्फोन लावुन गप एकटा ऐक की, गावाला का तरास द्यायलाइस ? लगेचच गाणी बंद होउन मोबाईल खिशात..

In reply to by आसिफ

साळसकर 06/03/2014 - 22:48
राव तो चायना मोबायील म्हणजे अंगापेक्षा भोंगा मोठा असतो. असल्या "खणखणीत" आवाजात वाजतो की स्वताच्या स्पीकरलाही फाडतो..

अंड्या अज्जून अंड्यातूनच बाहेर नाही आला. सरळ त्या लॅपटॉप्वाल्याशी मराठीतून कायदा सांगायचा की. ही अशीच अंड्या सारखी माणसे देशाची वाट लावतात.

In reply to by मुक्त विहारि

साळसकर 05/03/2014 - 22:58
कायदा ? ट्रेनमधून ज्वलनशील पदार्थ नेऊ नये सारखा कायदा आहे का गाणीबजावणी करण्याला न करण्याला ? अवांतर - माहित असता अन सांगायचे ठरवले असते तर मराठीतच सांगितले असते एवढे नक्की :)

तुम्ही हेड फोन लावूनच गाणी ऐकू शकता. हवे असेल तर कुठल्याही स्टेशन मास्तरला विचारा. मी जाम नडतो, अशा माणसांशी.फक्त नडतांना मराठी भाषाच वापरायची आणि भांडायच्या तयारीनेच जायचे.

In reply to by मुक्त विहारि

साळसकर 05/03/2014 - 23:22
ओके, हे नव्हते माहीत. पण असा कायदा असला तरी तो कागदावर किती आहे आणि लोक याबाबत जागरूक किती असतात हा देखील यात एक पैलू असतो. मी कित्येक मुर्खांना ट्रेनच्या दारात सिगारेटी फुंकतानाही पाहिलेय, पण तेव्हा मात्र न चुकता हटकलेय, पण तेव्हाही स्वर भांडणाचा नसून कोणी पाहिले तर बाराच्या भावात फाईन लागेल असे सांगून त्याचा हितचिंतक बनतच घाबरवतो. ज्या ३-४ वेळा असे केलेय त्या प्रत्येक वेळी त्या त्या व्यक्तीने लागलीच एक शेवटचा लांबलचक झुरका मारून तुरंत सिगारेट टाकली आहे म्हणून पुढे काही प्रकरण वाढलेच नाही.

In reply to by साळसकर

आजच परत एकदा थोडी चौकशी केली..... सार्वजनिक ठिकाणी स्पीकर फोन लावून मोबाइलवर कार्यक्रम ऐकण्याला बंदी आहे.... तेंव्हा बिंधास्त नडा..... फक्त जरा त्या आत्म्याला शून्यात न ठेवता, त्याला जरा पुरुषात आणा.

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य 06/03/2014 - 23:36
आजुअबाजुला सपोर्टर असतील तर नडा अन्यथा फुकटचे अपमानीत व्हाल. विसरु नका तुम्ही पुरुषच आहात परमेश्वर नाही, म्हणुन शेवटी शुन्यच बरे, उगा आत्म्याला पुरुषात वगैरे न्यायच्या फंदात पडु नका. कायद्याने तो गुन्हाही असेल.

सुहास झेले 06/03/2014 - 12:00
बघतोय रिक्षावाला .. ग्ग वाट माझी बघतोय रिक्षावाला
बरं मग?
सेकंडक्लासच्या डब्यात परप्रांतीयांचे ‘तुम तो ठहरे परदेशी’ ऐकण्यापासून वाचावे म्हणून फर्स्टक्लासच्या तिकिटावर खर्चा करावा
हुच्चभ्रू ;-) बाकी चालू द्यात....मिपा आहे घरचं

आत्मशून्य 06/03/2014 - 12:34
मी अन मित्र दोघच. थेटर बरच रिकामे तरी आंमच्या समोरच 6 जणांचा कम्पू येउन बसला. बरे येउन बसला तो बसला त्यांना शांत कुठे बसवतय चित्रपट पचनी पडत नसल्याने त्यांची कुरकुर अजुन वाढली. ते 6 आम्ही 2 दुसरीकडे बसा म्हटले तरी आम्हालाच त्रास व्हायचा. शेवटी वैतागून मी मित्रा ला म्हटले चल टाइमपास करुया. आम्ही दोघांनी उगाचच मोबाइल कानाला लावले अन फोन वर दोन वेगळ्या व्यक्तिशी बोलत असल्या प्रमाणे अतिशय भसाड्या आवाजात गप्पा मारायला सुरुवात केली. सुरुवातीला कम्पुला लक्षात येइना इतक्या शांततेत दोन नग इतक्या जॉरात आशा पराकोटिच्याअसंबध्द गप्पा कसे मारू शकतात... काय बोलत आहोत त्यानां पत्ता लागेना. माना वळवल्या तर लक्षात आले आम्ही फोनवर बोलतोय, एकमेकांशि नाही हे बघून चुळबुळ सुरु ते स्वत: आपापसात गप्पा मारत असल्याने आम्हाला शांत बसा सांगता येइना. शेवटी ते उठून दूसरी कड़े निघाले तेंव्हा मित्राने फोनवर डोय लोग मारला , जिनके घर शिशेके होते है वो दूसरोंपे पत्तर नहीं फेका करते..... ज्याला मी सुधा फोन वर दुसर्याशिच बोलत असल्याप्रमाने उत्तर दिल हम वो आदमी है जो शिशेसे पथ्तर तोडना जानते है :) आमच्या कडे खाऊ का गिळु नजरेने बघत कम्पू दुसरीकडे लांब जाऊं बसला

साळसकर 06/03/2014 - 14:25
मस्तच ! हे खोटे फोनकॉलचे माझे वा आमचेही किस्से आहेत बरेच, त्यामागची कारणे विविध

मी आणि माझा एक मिपाकर मित्र लोकलने प्रवास करत होतो. एकाने मोबाईल स्पीकर ऑन करून गाणी ऐकायला सुरुवात केली.त्याला योग्य त्या भाषेत मोबाईल बंद करायला लावला. नडला त्याला फोडलाच पळपुटेपणा आम्हाला मंजूर नाही.

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य 06/03/2014 - 22:57
मला वाटतय तुम्हाला मुलभुत प्रश्न जो जनतेला पुन्हा पुन्हा सतावतो जे त्रासाचे बिज आहे तो अजुन लक्षात आलेला नाही. आपला त्रास अख्या जगाचा त्रास आहे अशी बतावणी/त्रागा ओबामा सुधा करतो व कमकुवत राश्ट्रांवर हल्ला करुन नडल अकी फोडलाची टिमकी मिरवतो. पण ना तो मुलभुत प्रश्न संपवु शकतो ना त्यांचे सहकारी शांततेत नांदतात. थोडक्यात कायदा आणी जमाव सोबत असुन फायदा होतोच असे नाही. (हेच खरे तर तुम्हाला कधी कळणार नाही पण मला अशांनाच समजावायला जास्त आवडते म्हणून मी ही प्रयत्न सोडणार नाही) कारण जगात तुमच्या निरीक्षणाच्या नेमके अगदी विरुध्द म्हणजे ५% चांगले ९५% कमी चांगले ते अतिशय वाइट या प्रकारचे लोक अस्तित्वात आहेत. आता कल्पना करा त्या डब्यात तुम्ही व एक मिपाकर आहे आणी एकाने जोरात मोबाइल लावला. त्या एका सोबत ६-७ जणांचा ग्रुप आहे जे सुधा ते गाणे ऐकण्यात जबर्दस्त रस आहे आणी डब्यात एकुण ११ लोकच आहेत तर तुम्ही काय उपाय योजुन स्पिकर बंद करायला लावु शकता ? याचे उपयोगी उत्तर खरोखर सर्वसामान्यांना मार्गदर्शक ठरेल याची खात्री आहे.

आसिफ 06/03/2014 - 21:39
एशियाड मधुन प्रवास करताना मस्त झोप लागलेली, मागे बसलेल्याने १० स्पिकर वाल्या चायना मोबाईल वर ९० च्या दशकातील रटाळ रिमिक्स गाणी वाजवणे सुरु केले. मी: भावा मोबाईल कितीचा रे ? तो: (खुश होऊन) २५०० चा मी: मग त्याला १० रु.चा हेड्फोन लावुन गप एकटा ऐक की, गावाला का तरास द्यायलाइस ? लगेचच गाणी बंद होउन मोबाईल खिशात..

In reply to by आसिफ

साळसकर 06/03/2014 - 22:48
राव तो चायना मोबायील म्हणजे अंगापेक्षा भोंगा मोठा असतो. असल्या "खणखणीत" आवाजात वाजतो की स्वताच्या स्पीकरलाही फाडतो..
ट्रेन तशी रिकामीच होती, जे फर्स्टक्लास म्हटलं की ओघाने आलेच. पण जरा जास्तच रिकामी बघून ‘च्याईला सेकंडक्लासच्या तिकिटाने पण काम झाले असते की राव’ अशी चुटपुट लागलीच. आता एक पैसा वसूल झोप घ्यावी असे ठरवले आणि वारा खिडकीचे गज कापत आत येईल अशी विंडोसीट पकडून लवंडलो. दुसर्‍याच मिनिटाला डोळा लागला आणि पाचच मिनिटांत उघडावा लागला. च्याईला, फर्स्टक्लासमध्ये पण भिकारी. ते देखील इंग्लिशमध्ये गाणारे, पेटीच्या जागी गिटार आणि तबल्याच्या जागी ड्रमसेट. झोपेच्या नादात चुकून ट्रेन ईंग्लंडला तर नाही ना घेऊन आलो. श्या, वैतागतच डोळे उघडले तर समोरच एक महाशय मांडीवरती लॅपटॉप उघडून बसले होते.