मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दुष्काळवाडा........ भाग ४ - सैरभैर हात

pradnya deshpande ·

संजय पाटिल 01/09/2015 - 18:37
सरकारी नियम शिथील केले तर या योजने कडे मजुर वळतील, पण मग भ्रष्टाचार वाढेल. अन्न सुरक्षा योजना जहीर केली, पण ती अजुन कागदावरच आहे. तीची अंमलबजावणी होई पर्यंत पुढ्चा पावसाळा आला नाही म्हण्जे मिळवली.

रेवती 01/09/2015 - 18:44
तुम्ही म्हणताय तर परिस्थिती असेलच तितकी वाईट! पण एका नातेवाईकांचा अनुभव मात्र गेली चार ते पाच वर्षे सातत्याने वाईट असाच आहे. त्यांचे औरंगाबादेत ३५ वर्षे जुने व्यवसाय आहेत. कामावर मनुष्य टिकत नाही ही तक्रार आहे. ड्रायव्हरपासून ते मजुरापर्यंत कोणताही मनुष्य कामावर नियमीत येत नाही. दुसरीकडे पैसे जास्त मिळतात म्हणून जातात असे म्हणावे तर उगीच पाच पन्नास रुपये जास्त असतात पण काम दोनच दिवसांचे असते. मग पुन्हा हात पसरून यायचे. तोपर्यंत यांनी दुसरा मनुष्य नोकरीवर ठेवलेला असतो. आपल्याला दारोदार भटकत रहायचे आहे की मिळेल ती नोकरी जास्तीतजास्त दिवस करायची आहे हा विचार ते करत नाहीत. पुण्यात गेल्यावर आम्ही जी कार रेंट केली होती तो ड्रायव्हरही मराठवाड्यातील होता. आमच्या या नातेवाईकांनी त्याच्याशी चौकशी करून त्याला औरंगाबादेत ड्रायव्हर म्हणून नोकरी देऊ केली. तिथेही तो टिकला नाही. पुन्हा महिनाभराने हजर! हा प्रसंग मात्र माझ्या डोळ्यासमोर झाला होता. याशिवाय असे अगदी अल्पशिक्षित नाही पण बरे शिकलेले लोक जेंव्हा पुण्यात नोकरीसाठी येतात तेंव्हा माझ्या मामांच्या व्यवसायात त्यांना काम दिले जाते. बरेचदा हे मराठवाडा, विदर्भातून आलेले ऐकले आहेत. तेथेही हाच प्रकार. यंत्र चालवण्याचे प्रशिक्षण मिळून जरा काम करेपर्यंत मनुष्य सोडून जातो. पुन्हा महिना दोन महिन्यांनी हजर की आता कामावर घ्या! थोडे जास्त पैसे मिळतायत म्हणून आधीचे काम सोडतात व पुण्यातील महागाई परवडत नाही म्हणतात. वाईट याचे वाटते की दुसरीकडे दोन चार दिवसच काम असते पण मिळणारे दोनेकशे रुपये यांना किती मोलाचे वाटत असतील की विचारशक्ती त्यापुढे काम करीत नाही. इतकी वाईट परिस्थिती!

आदूबाळ 01/09/2015 - 23:12
बीड जिल्ह्यातल्या दीड लाख लोकांनी कामाच्या शोधात जिल्हा सोडला. औरंगाबादेत सर्व जिल्ह्यांतून आलेल्या असंघटित कामगारांची संख्या बारा हजार आहे. बाकीचे लोक कुठे जातात? पुण्या-मुंबईत?

pradnya deshpande 02/09/2015 - 11:44
रेवती आपण म्हणता तेही खरे आहे. अशा लोकांचे प्रमाण कमी असले तरी वृत्तीकडे दुर्लक्ष करता येत नाही. परिस्थितीचे चटके बसल्याशिवाय जाणीव होत नाही हेही महत्वाचे. मराठवाड्यातून स्थलांतर मोठ्या प्रमाणावर सुरु झाले त्याला आता किमान दहा वर्षं होतील. मुंबई पुण्या बरोबरच कर्नाटक आणि आंध्रप्रदेश प्रदेशात सीमेकडील जिल्यातील लोक कामाच्या शोधात जातात. त्यात उसतोड मजुरांचह संख्या जास्त आहे.

संजय पाटिल 01/09/2015 - 18:37
सरकारी नियम शिथील केले तर या योजने कडे मजुर वळतील, पण मग भ्रष्टाचार वाढेल. अन्न सुरक्षा योजना जहीर केली, पण ती अजुन कागदावरच आहे. तीची अंमलबजावणी होई पर्यंत पुढ्चा पावसाळा आला नाही म्हण्जे मिळवली.

रेवती 01/09/2015 - 18:44
तुम्ही म्हणताय तर परिस्थिती असेलच तितकी वाईट! पण एका नातेवाईकांचा अनुभव मात्र गेली चार ते पाच वर्षे सातत्याने वाईट असाच आहे. त्यांचे औरंगाबादेत ३५ वर्षे जुने व्यवसाय आहेत. कामावर मनुष्य टिकत नाही ही तक्रार आहे. ड्रायव्हरपासून ते मजुरापर्यंत कोणताही मनुष्य कामावर नियमीत येत नाही. दुसरीकडे पैसे जास्त मिळतात म्हणून जातात असे म्हणावे तर उगीच पाच पन्नास रुपये जास्त असतात पण काम दोनच दिवसांचे असते. मग पुन्हा हात पसरून यायचे. तोपर्यंत यांनी दुसरा मनुष्य नोकरीवर ठेवलेला असतो. आपल्याला दारोदार भटकत रहायचे आहे की मिळेल ती नोकरी जास्तीतजास्त दिवस करायची आहे हा विचार ते करत नाहीत. पुण्यात गेल्यावर आम्ही जी कार रेंट केली होती तो ड्रायव्हरही मराठवाड्यातील होता. आमच्या या नातेवाईकांनी त्याच्याशी चौकशी करून त्याला औरंगाबादेत ड्रायव्हर म्हणून नोकरी देऊ केली. तिथेही तो टिकला नाही. पुन्हा महिनाभराने हजर! हा प्रसंग मात्र माझ्या डोळ्यासमोर झाला होता. याशिवाय असे अगदी अल्पशिक्षित नाही पण बरे शिकलेले लोक जेंव्हा पुण्यात नोकरीसाठी येतात तेंव्हा माझ्या मामांच्या व्यवसायात त्यांना काम दिले जाते. बरेचदा हे मराठवाडा, विदर्भातून आलेले ऐकले आहेत. तेथेही हाच प्रकार. यंत्र चालवण्याचे प्रशिक्षण मिळून जरा काम करेपर्यंत मनुष्य सोडून जातो. पुन्हा महिना दोन महिन्यांनी हजर की आता कामावर घ्या! थोडे जास्त पैसे मिळतायत म्हणून आधीचे काम सोडतात व पुण्यातील महागाई परवडत नाही म्हणतात. वाईट याचे वाटते की दुसरीकडे दोन चार दिवसच काम असते पण मिळणारे दोनेकशे रुपये यांना किती मोलाचे वाटत असतील की विचारशक्ती त्यापुढे काम करीत नाही. इतकी वाईट परिस्थिती!

आदूबाळ 01/09/2015 - 23:12
बीड जिल्ह्यातल्या दीड लाख लोकांनी कामाच्या शोधात जिल्हा सोडला. औरंगाबादेत सर्व जिल्ह्यांतून आलेल्या असंघटित कामगारांची संख्या बारा हजार आहे. बाकीचे लोक कुठे जातात? पुण्या-मुंबईत?

pradnya deshpande 02/09/2015 - 11:44
रेवती आपण म्हणता तेही खरे आहे. अशा लोकांचे प्रमाण कमी असले तरी वृत्तीकडे दुर्लक्ष करता येत नाही. परिस्थितीचे चटके बसल्याशिवाय जाणीव होत नाही हेही महत्वाचे. मराठवाड्यातून स्थलांतर मोठ्या प्रमाणावर सुरु झाले त्याला आता किमान दहा वर्षं होतील. मुंबई पुण्या बरोबरच कर्नाटक आणि आंध्रप्रदेश प्रदेशात सीमेकडील जिल्यातील लोक कामाच्या शोधात जातात. त्यात उसतोड मजुरांचह संख्या जास्त आहे.
भाग १, भाग २, भाग ३ सैरभैर हात या हाताना काम हवे एका प्रकल्पाच्या निमित्ताने औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील तीन गावात सलग बैठका घ्यायच्या होत्या. लवकर पोहचले नाही तर शेतकरी भेटणार नाहीत या भितीने आठच्या आतच पहिले गाव गाठले. दरम्यान रस्त्यातच अनेक जण भेटले.

दुष्काळवाडा.... भाग ३ कोरडवाहू मराठवाड्यात उसाची मिजास

pradnya deshpande ·

एस 31/08/2015 - 18:45
ऊस हे नगदी पीक समजले जाते. मागील लेखावरील एका प्रतिसादात मी म्हटल्याप्रमाणे शेती हे उपजीविकेचे साधन असे मानणे संपून नफा कमविण्याचे माध्यम जेव्हापासून झाले तेव्हापासून पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविणे आपल्या आवाक्याबाहेर गेले आहे. ऊसलागवडीचा आणि पाणीतुटवड्याचा निकटचा संबंध ह्या लेखात आपण उत्तमपणे समजावून सांगितला आहे. हे केवळ मराठवाड्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आणि त्यापलिकडे भारतीय कृषीक्षेत्रालाही लागू आहे. पाटाने पाणी देण्याची मध्ययुगीन पद्धत अजूनही आपल्याकडे सर्रास सुरू आहे ही बाब फार धक्कादायक आहे. याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे ठिबक/तुषार सिंचनासारख्या पर्यायांसाठी लागणारी प्राथमिक भांडवलाची गरज आणि पाणी ही आज नाही तर उद्या मिळणारी साधनसंपत्ती असल्याची व त्यावर विसंबून राहण्याची मानसिकता. अगदी समजा ऊसही घेतला शेतकर्‍यांनी तरी एकवेळ हरकत नाही. पण तो ठिबकसिंचनावरच घेण्याची तरी सक्ती असावी. पीक फेरपालट व नत्र पुरवणारी पिके घेण्याकडे शेतकर्‍यांना पुन्हा वळविणे हाही एक उपाय आहे. ऊसावर एवढे लक्ष केंद्रित का होत आहे हे पाहिल्यास ऊस कारखान्यांची मालकी कुणाकडे आहे हे दिसते. आधी सहकारी कारखानदारी ही राजकारण्यांच्या ताब्यात होती. आता जे खासगी कारखाने ऊभे राहिलेत तेही यांचेच आहेत. आणि खासगी साखर कारखाने काढण्याच्या स्पर्धेत सर्वच पक्षांचे राजकारणी आहेत. पुभाप्र.

In reply to by एस

माहितगार 31/08/2015 - 23:31
लेख माहितीपूर्ण आहे. मराठवाड्यातील शेती मुख्यत्वे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे असे म्हणता येईल. पण '''पर्जन्यछायेतील मराठवाड्यात''' असा धागालेखीकेचा शब्द प्रयोग मला प्रथम दर्शनी साशंकीत वाटतो कारण पर्जन्यछायेचा प्रदेशाची व्याख्या एखाद्या उंच पर्वतमालेला ढग ओलांडून जाताना पर्वत मालेच्या एका बाजूस पाऊस देतात पण त्यानंतर ते एवढ्या उंचीवरून जातात की पर्वत मालेच्या दुसर्‍या बाजूस पाऊस पडत नाही. सह्याद्रीच्या कोकण बाजूस पाऊस पडतो पण सांगली जिल्ह्याचा काही भाग पर्जन्यछायेचा आहे की जेथे पाऊस कमी पडतो चुकभूल दे.घे. दुसरा मुद्दा स्वॅप्सनी मांडलेला कि उसासाठी पाण्याची चंगळ हा प्रश्न मराठवाड्यात येण्यापुर्वी पासून पश्चिम महाराष्ट्रातही हा प्रश्न होताच ज्या शेतकर्‍यांना उसासाठी पाणी मिळत नाही त्यांना पाणीच मिळत नाही हि स्थिती पश्चिम महाराष्ट्रातही असावी. राजकारण आणि प्रसिद्धी माध्यमे केवळ उसाचीच चर्चा मध्यवर्ती करतात म्हणून हा प्रश्न आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रात मागे पडत गेला असेल पण पण पशिम महाराष्ट्राची लोकसंख्या अधिक आहे विशेषतः शहरी लोकसंख्या जशी वाढत जाइल पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण्याची पाणी आणि जमिन विषयक स्थिती दातही आपलेच ओठही आपलेच अशि होईल कारण रहाण्यासाठी जमिन आणि पिण्यासाठी पाणी सोबत इंडस्ट्रीची पाण्याची मागणी पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण्यांसाठी घोडा(पाणी)मैदान फार दूर नसावे

In reply to by माहितगार

एस 01/09/2015 - 08:43
मराठवाडा पर्जन्यछायेत येत नाही. पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणजे उदाहरण द्यायचे झाले तर महाबळेश्वर आणि वाई. महाबळेश्वरला राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस पडतो (रत्नागिरीपाठोपाठ), तर वाईला पावसाचे प्रमाण जेमतेम आहे. महाबळेश्वर घाटमाथ्यावर आहे, तर वाई घाटाच्या पायथ्याशी पूर्वेकडे. अंतर सरळ रेषेत केवळ काही किमी.

In reply to by एस

प्यारे१ 01/09/2015 - 13:23
हो ना राव. आम्ही (१०-१२ जण) ११-१२ वी ला पाचगणीहून वाईला कॉलेजसाठी जा ये करायचो. काही महाबळेश्वरचे काही आम्ही पाचगणीचे. पावसाळ्यात, हिवाळ्यात मजा असायची. फुल्ल पावसाळी कपडे, रेनकोट, स्वेटर अशा जामानिम्यानिशी घरातून बाहेर पडायचं नि नंतर वाईला कॉलेजसमोर उतरताना लक्ख ऊन. मग रेनकोट छत्री काढा, स्वेटर काढा नि ते सगळं वागवत बसा.

In reply to by माहितगार

शब्दबम्बाळ 01/09/2015 - 08:51
हि लेखमाला सुरु केल्याबद्दल प्रज्ञा ताईंचे आभार! पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणजे पर्वतरांगेच्या दुसर्या बाजूचा असा प्रदेश जिथे जाण्यापूर्वीच ढग कोरडे होतात. म्हणजे पर्वतरांगेच्या वर चढताना ते थंड होतात आणि एका त्यामुळे त्याच बाजूला बरसतात. आता आधीच बरसून झाल्यामुळे दुसर्या बाजूला गेल्यावर बरसण्याची शक्यता कमी होते आणि मग तो प्रदेश नेहमीच कोरडा राहू लागतो. rain shadow

रेवती 31/08/2015 - 19:47
आता या हाताबाहेर गेलेल्या पाण्याचा प्रश्नाचे उत्तरही राजकारण्यांनीच द्यावे. त्यावेळी कोणी जागेवर नसते. भोगायला मात्र शेतकर्‍यांना सोडून दिले जाते. आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी अवस्था! पण आता हे समजल्यावर तरी शेतकरी हा पॅटर्न बदलू शकत नाहीत का? की त्यांना तशी परवानगी लागते? की मातीचा पोत पार बदलल्याने तो प्रदेश ज्या पिकांची पैदास करू शकतो ते आता घेणे अशक्य होऊन बसते?

बहिरुपी 31/08/2015 - 19:49
मग मराठवाड्यातील शेतकर्याला संपन्नतेचे मार्ग कोणते आहेत? कि त्यांनी कायम गरीबच रहावे? उसामुळे शेती नफा देवु लागली. हे तर आपण मान्य करतो आहोत. मागील १० वर्षांचा विचार केला तर केवळ उसाचेच भाव खर्चाच्या प्रमाणात थोडे तरी वाढ्लेले आहेत. इतर पिकांची तर अजुन दयनीय अवस्था आहे.

अभिजित - १ 31/08/2015 - 19:50
‘महानंद’कडून अमूलने दूध घ्यावे - देशमुख सोमवार, 31 ऑगस्ट 2015 - 09:29 AM IST संगमनेर - ‘अमूल’ने थेट शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करण्याऐवजी राज्य सरकार किंवा ‘महानंद’कडून घ्यावे, अशी मागणी संगमनेर तालुका दूधउत्पादक व प्रक्रिया संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी केली. देशमुख यांनी अलीकडेच अहमदाबाद येथे ‘अमूल’चे अध्यक्ष जेठाभाई पटेल व व्यवस्थापकीय संचालक आर. आर. सोधी यांची भेट घेतली. या वेळी महानंदच्या अध्यक्ष वैशाली नागवडे, संगमनेर दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. प्रतापराव उबाळे उपस्थित होते. सकाळ मधिल बतमि आहे.

मदनबाण 31/08/2015 - 19:59
कोरडवाहू मराठवाड्यात ऊसाची मिजास करायचीच झाली तर पाण्याच्या योग्य वापराकडे यावे लागेल. अगदी ! ता.क :- दुष्काळामुळे ऊस उत्पादन आणि गाळपावर बंदीचा विचार, खडसेंचे संकेत मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- ये ज़मीं गा रही है, आसमां गा रहा है... :- { Teri Kasam (1982) }

रमेश आठवले 31/08/2015 - 22:20
उसाची पाण्याची गरज ही ज्वारीच्या पीका च्या गरजे पेक्षा आठ पट जास्त अहे. म्हणून दुष्काळ ग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी आणि त्यांना मदत करणारया संस्थांनी उसाच्या लागवडीवर सरकारने बंदी घालण्याची मागणी करून त्या साठी आंदोलन करावयास हवे .

शेतीला नियोजनाची गरज आहे असे मागे एकदा म्हटले होते तेव्हा "तुम्हाला शेतीतले काय कळते" आणि "तुम्ही काय शिकलात ?" असे म्हणत शेतकर्‍यांवर काव्य आणि लेख लिहिणारे शेतकर्‍यांचे वाली अंगावर धावून आले होते, ते आठवले. त्यांचे याबाबतीतले मत काय असेल बरे ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नाखु 01/09/2015 - 10:27
तूर्तास "जाण"त्या राजाचे पदरी (खिश्यात) असल्याने अभ्यासपूर्ण आणि तर्कसंगत+परखड चर्चा धाग्यावर येणार नाहीत. हा गेला बाजार एखादी क्ढउमाळी कवीता/लेख टाकून पसार होतील. जाळापोळानिंदाशिव्याशापहाचाम्चाधंदातरीअम्हालावंदा संघटनेच्या मुखप्त्रातून साभार. याचकांची पत्रेवाला नाखुस.

बोका-ए-आझम 01/09/2015 - 01:57
मध्ये फार पूर्वी - २००० साली शिल्पा शिवलकर यांनी लिहिलेला एक लेख होता. कोल्हापूरच्या बापूसाहेब गुंडे यांच्यावर लिहिला होता. त्यात त्यांनी उसाने जमिनीचा कस कमी होण्याचा प्रश्न कसा भुईमूग पीक घेऊन सोडवला ते फार छान प्रकारे स्पष्ट केलं होतं. तसं काही करता येणार नाही का?

In reply to by बोका-ए-आझम

एस 01/09/2015 - 08:47
अमेरिकेचे प्रख्यात कृषितज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनीही दक्षिण अमेरिकेतील सतत कपाशी घेण्यामुळे कस कमी झालेल्या जमिनीत भुईमुगाची लागवड करून आणि सेंद्रिय खते वापरून जमिनीचा पोत व कस पुनर्स्थापित करून दाखवला होता. माझ्या वरील प्रतिसादात मी पीक फेरपालट व नत्र स्थिरीकरण याचा उल्लेख केला होता ते हेच.

In reply to by एस

माझ्या माहितीप्रमाणे कृषितज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे कार्यक्षेत्र म्हणजे अमेरिकेतल्या दक्षिणेकडील राज्ये. तुम्हालाही तेच अपेक्षित असावे. फक्त दक्षिण अमेरिका असा उल्लेख दक्षिण अमेरिका खंडाबाबत केला जातो. वरच्या प्रतिसादांतील तुमच्या मतांबरोबर सहमत.

In reply to by श्रीरंग_जोशी

कवितानागेश 01/09/2015 - 09:47
बरोबर. टेक्सास प्रांत कपाशीच्या अतिरिक्त पिकामुळे दुष्काळी होत होता.. बाकी, मराठवाड्याच्या अनुशेषाचा अभ्यास करणारी केळकर समिती - यांनी उसासाठीच नाही, तर सिंचनासाठी पाणी देताना ठिबक बंधनकारक करावे असा प्रस्ताव दिला आहे. हां निर्णय होणे खरोखरच आवश्यक आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

एस 01/09/2015 - 11:28
हो, तेच म्हणायचे होते. सकाळी घाईगडबडीत लिहिताना तसे झाले. आपल्या दक्षिण भारताप्रमाणे मी अमेरिकेचेही दक्षिण अमेरिका करून टाकले! ;-)

राही 01/09/2015 - 13:51
सिंचनयोजनांचे स्टेक-होल्डर्स अनेक असतात पण प्रत्यक्ष लाभार्थी फारच कमी असतात. मुख्य कालव्याच्या तोंडाशीच पुष्कळ पाणी उपसले जाते आणि कालव्यात शेवटी टोकाकडे पाणी उरतच नाही. हे देशात सर्वत्र दिसते. नर्मदेच्या मुख्य कालव्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच कालव्याचा मुखाच्या जवळपासच्या भागात पाच साखरकारखान्यांची जुळवाजुळव सुरूही झाली होती. बळी तो कान पिळी ही वृत्तीच असल्याने मिळतेय तेव्हढे ओरबाडून घ्यायचे, नियोजन, काटकसर इतरांची काळजी वगैरे गोष्टी गेल्या खड्ड्यात असेच सगळीकडे असते. समतोल पाणीवाटपाची कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर अंमलबजावणी हाच यावरचा उपाय आहे.

In reply to by राही

अस्वस्थामा 01/09/2015 - 14:29
समतोल पाणीवाटपाची कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर अंमलबजावणी हाच यावरचा उपाय आहे.
अगदी सहमत राही . पण परवाच कुंभमेळा नीट पार पडावा म्हणून पोलिसांनी काटेकोर नियम पाळायला लावले तर सकाळमध्ये हा "कुंभमेळ्यातील दबंगगिरी" म्हणून लेख आलाय. त्यामुळे "बळी तो कान पिळी ही वृत्तीच असल्याने मिळतेय तेव्हढे ओरबाडून घ्यायचे, नियोजन, काटकसर इतरांची काळजी वगैरे गोष्टी गेल्या खड्ड्यात असेच सगळीकडे असते." हे चूक आहे आणि असे व्हायला नको हे सर्वांनीच बिनशर्त समजून घ्यायला हवं ना.

pradnya deshpande 01/09/2015 - 15:32
माझ्या लेखात सुधारणा सुचविल्याबद्दल आभार.लेखनाच्या ओघात झालेल्या चुकीचे मी समर्थन करणार नाही. कमी पर्जन्यछायेचा प्रदेश असा उल्लेख आवश्यक होता.

पैसा 01/09/2015 - 23:41
मात्र हे सगळे अरण्यरुदन ठरण्याची शक्यता जास्त. कारण जे प्रत्यक्ष उसाची शेती करतात त्यांच्यापर्यंत यातले किती पोचेल आणि पोचले तरी त्यांना पचेल याची शंका आहे.

लिओ 02/09/2015 - 21:31
उस कारखाने का वाढ्ले. काहि कारणे १) सगळे म्हणतात उस नगदी पीक आहे ( हि एक थट्टा आहे असे मला वाटते ). २) उस लागवडी नन्तर फक्त ६ महिने पिकाची काळजी घ्यावी लागते ( पिक मातीत रुजेपर्यन्त ) ३) ६ महीन्या नन्तर कारखान्यात पाठवे पर्यन्त फक्त उस पिकाला पाणी देणे, बहुदा पाटाणे ( सर्वात सोपे काम. ) ४) तुम्ही उस लावला म्हणजे लोकल राजकारणात तुमचा शिरकाव झाला (काही पर्‍माणात) ५) उस कारखान्याशी संलग्न झाला की सहकारी बँक व ईतर संस्थाचे फायदे मिळण्याचे गाजर दाखविले जाते. वरिल मते माझी वैयक्तिक मते आहेत.

एस 31/08/2015 - 18:45
ऊस हे नगदी पीक समजले जाते. मागील लेखावरील एका प्रतिसादात मी म्हटल्याप्रमाणे शेती हे उपजीविकेचे साधन असे मानणे संपून नफा कमविण्याचे माध्यम जेव्हापासून झाले तेव्हापासून पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविणे आपल्या आवाक्याबाहेर गेले आहे. ऊसलागवडीचा आणि पाणीतुटवड्याचा निकटचा संबंध ह्या लेखात आपण उत्तमपणे समजावून सांगितला आहे. हे केवळ मराठवाड्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आणि त्यापलिकडे भारतीय कृषीक्षेत्रालाही लागू आहे. पाटाने पाणी देण्याची मध्ययुगीन पद्धत अजूनही आपल्याकडे सर्रास सुरू आहे ही बाब फार धक्कादायक आहे. याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे ठिबक/तुषार सिंचनासारख्या पर्यायांसाठी लागणारी प्राथमिक भांडवलाची गरज आणि पाणी ही आज नाही तर उद्या मिळणारी साधनसंपत्ती असल्याची व त्यावर विसंबून राहण्याची मानसिकता. अगदी समजा ऊसही घेतला शेतकर्‍यांनी तरी एकवेळ हरकत नाही. पण तो ठिबकसिंचनावरच घेण्याची तरी सक्ती असावी. पीक फेरपालट व नत्र पुरवणारी पिके घेण्याकडे शेतकर्‍यांना पुन्हा वळविणे हाही एक उपाय आहे. ऊसावर एवढे लक्ष केंद्रित का होत आहे हे पाहिल्यास ऊस कारखान्यांची मालकी कुणाकडे आहे हे दिसते. आधी सहकारी कारखानदारी ही राजकारण्यांच्या ताब्यात होती. आता जे खासगी कारखाने ऊभे राहिलेत तेही यांचेच आहेत. आणि खासगी साखर कारखाने काढण्याच्या स्पर्धेत सर्वच पक्षांचे राजकारणी आहेत. पुभाप्र.

In reply to by एस

माहितगार 31/08/2015 - 23:31
लेख माहितीपूर्ण आहे. मराठवाड्यातील शेती मुख्यत्वे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे असे म्हणता येईल. पण '''पर्जन्यछायेतील मराठवाड्यात''' असा धागालेखीकेचा शब्द प्रयोग मला प्रथम दर्शनी साशंकीत वाटतो कारण पर्जन्यछायेचा प्रदेशाची व्याख्या एखाद्या उंच पर्वतमालेला ढग ओलांडून जाताना पर्वत मालेच्या एका बाजूस पाऊस देतात पण त्यानंतर ते एवढ्या उंचीवरून जातात की पर्वत मालेच्या दुसर्‍या बाजूस पाऊस पडत नाही. सह्याद्रीच्या कोकण बाजूस पाऊस पडतो पण सांगली जिल्ह्याचा काही भाग पर्जन्यछायेचा आहे की जेथे पाऊस कमी पडतो चुकभूल दे.घे. दुसरा मुद्दा स्वॅप्सनी मांडलेला कि उसासाठी पाण्याची चंगळ हा प्रश्न मराठवाड्यात येण्यापुर्वी पासून पश्चिम महाराष्ट्रातही हा प्रश्न होताच ज्या शेतकर्‍यांना उसासाठी पाणी मिळत नाही त्यांना पाणीच मिळत नाही हि स्थिती पश्चिम महाराष्ट्रातही असावी. राजकारण आणि प्रसिद्धी माध्यमे केवळ उसाचीच चर्चा मध्यवर्ती करतात म्हणून हा प्रश्न आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रात मागे पडत गेला असेल पण पण पशिम महाराष्ट्राची लोकसंख्या अधिक आहे विशेषतः शहरी लोकसंख्या जशी वाढत जाइल पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण्याची पाणी आणि जमिन विषयक स्थिती दातही आपलेच ओठही आपलेच अशि होईल कारण रहाण्यासाठी जमिन आणि पिण्यासाठी पाणी सोबत इंडस्ट्रीची पाण्याची मागणी पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण्यांसाठी घोडा(पाणी)मैदान फार दूर नसावे

In reply to by माहितगार

एस 01/09/2015 - 08:43
मराठवाडा पर्जन्यछायेत येत नाही. पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणजे उदाहरण द्यायचे झाले तर महाबळेश्वर आणि वाई. महाबळेश्वरला राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस पडतो (रत्नागिरीपाठोपाठ), तर वाईला पावसाचे प्रमाण जेमतेम आहे. महाबळेश्वर घाटमाथ्यावर आहे, तर वाई घाटाच्या पायथ्याशी पूर्वेकडे. अंतर सरळ रेषेत केवळ काही किमी.

In reply to by एस

प्यारे१ 01/09/2015 - 13:23
हो ना राव. आम्ही (१०-१२ जण) ११-१२ वी ला पाचगणीहून वाईला कॉलेजसाठी जा ये करायचो. काही महाबळेश्वरचे काही आम्ही पाचगणीचे. पावसाळ्यात, हिवाळ्यात मजा असायची. फुल्ल पावसाळी कपडे, रेनकोट, स्वेटर अशा जामानिम्यानिशी घरातून बाहेर पडायचं नि नंतर वाईला कॉलेजसमोर उतरताना लक्ख ऊन. मग रेनकोट छत्री काढा, स्वेटर काढा नि ते सगळं वागवत बसा.

In reply to by माहितगार

शब्दबम्बाळ 01/09/2015 - 08:51
हि लेखमाला सुरु केल्याबद्दल प्रज्ञा ताईंचे आभार! पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणजे पर्वतरांगेच्या दुसर्या बाजूचा असा प्रदेश जिथे जाण्यापूर्वीच ढग कोरडे होतात. म्हणजे पर्वतरांगेच्या वर चढताना ते थंड होतात आणि एका त्यामुळे त्याच बाजूला बरसतात. आता आधीच बरसून झाल्यामुळे दुसर्या बाजूला गेल्यावर बरसण्याची शक्यता कमी होते आणि मग तो प्रदेश नेहमीच कोरडा राहू लागतो. rain shadow

रेवती 31/08/2015 - 19:47
आता या हाताबाहेर गेलेल्या पाण्याचा प्रश्नाचे उत्तरही राजकारण्यांनीच द्यावे. त्यावेळी कोणी जागेवर नसते. भोगायला मात्र शेतकर्‍यांना सोडून दिले जाते. आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी अवस्था! पण आता हे समजल्यावर तरी शेतकरी हा पॅटर्न बदलू शकत नाहीत का? की त्यांना तशी परवानगी लागते? की मातीचा पोत पार बदलल्याने तो प्रदेश ज्या पिकांची पैदास करू शकतो ते आता घेणे अशक्य होऊन बसते?

बहिरुपी 31/08/2015 - 19:49
मग मराठवाड्यातील शेतकर्याला संपन्नतेचे मार्ग कोणते आहेत? कि त्यांनी कायम गरीबच रहावे? उसामुळे शेती नफा देवु लागली. हे तर आपण मान्य करतो आहोत. मागील १० वर्षांचा विचार केला तर केवळ उसाचेच भाव खर्चाच्या प्रमाणात थोडे तरी वाढ्लेले आहेत. इतर पिकांची तर अजुन दयनीय अवस्था आहे.

अभिजित - १ 31/08/2015 - 19:50
‘महानंद’कडून अमूलने दूध घ्यावे - देशमुख सोमवार, 31 ऑगस्ट 2015 - 09:29 AM IST संगमनेर - ‘अमूल’ने थेट शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करण्याऐवजी राज्य सरकार किंवा ‘महानंद’कडून घ्यावे, अशी मागणी संगमनेर तालुका दूधउत्पादक व प्रक्रिया संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी केली. देशमुख यांनी अलीकडेच अहमदाबाद येथे ‘अमूल’चे अध्यक्ष जेठाभाई पटेल व व्यवस्थापकीय संचालक आर. आर. सोधी यांची भेट घेतली. या वेळी महानंदच्या अध्यक्ष वैशाली नागवडे, संगमनेर दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. प्रतापराव उबाळे उपस्थित होते. सकाळ मधिल बतमि आहे.

मदनबाण 31/08/2015 - 19:59
कोरडवाहू मराठवाड्यात ऊसाची मिजास करायचीच झाली तर पाण्याच्या योग्य वापराकडे यावे लागेल. अगदी ! ता.क :- दुष्काळामुळे ऊस उत्पादन आणि गाळपावर बंदीचा विचार, खडसेंचे संकेत मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- ये ज़मीं गा रही है, आसमां गा रहा है... :- { Teri Kasam (1982) }

रमेश आठवले 31/08/2015 - 22:20
उसाची पाण्याची गरज ही ज्वारीच्या पीका च्या गरजे पेक्षा आठ पट जास्त अहे. म्हणून दुष्काळ ग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी आणि त्यांना मदत करणारया संस्थांनी उसाच्या लागवडीवर सरकारने बंदी घालण्याची मागणी करून त्या साठी आंदोलन करावयास हवे .

शेतीला नियोजनाची गरज आहे असे मागे एकदा म्हटले होते तेव्हा "तुम्हाला शेतीतले काय कळते" आणि "तुम्ही काय शिकलात ?" असे म्हणत शेतकर्‍यांवर काव्य आणि लेख लिहिणारे शेतकर्‍यांचे वाली अंगावर धावून आले होते, ते आठवले. त्यांचे याबाबतीतले मत काय असेल बरे ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नाखु 01/09/2015 - 10:27
तूर्तास "जाण"त्या राजाचे पदरी (खिश्यात) असल्याने अभ्यासपूर्ण आणि तर्कसंगत+परखड चर्चा धाग्यावर येणार नाहीत. हा गेला बाजार एखादी क्ढउमाळी कवीता/लेख टाकून पसार होतील. जाळापोळानिंदाशिव्याशापहाचाम्चाधंदातरीअम्हालावंदा संघटनेच्या मुखप्त्रातून साभार. याचकांची पत्रेवाला नाखुस.

बोका-ए-आझम 01/09/2015 - 01:57
मध्ये फार पूर्वी - २००० साली शिल्पा शिवलकर यांनी लिहिलेला एक लेख होता. कोल्हापूरच्या बापूसाहेब गुंडे यांच्यावर लिहिला होता. त्यात त्यांनी उसाने जमिनीचा कस कमी होण्याचा प्रश्न कसा भुईमूग पीक घेऊन सोडवला ते फार छान प्रकारे स्पष्ट केलं होतं. तसं काही करता येणार नाही का?

In reply to by बोका-ए-आझम

एस 01/09/2015 - 08:47
अमेरिकेचे प्रख्यात कृषितज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनीही दक्षिण अमेरिकेतील सतत कपाशी घेण्यामुळे कस कमी झालेल्या जमिनीत भुईमुगाची लागवड करून आणि सेंद्रिय खते वापरून जमिनीचा पोत व कस पुनर्स्थापित करून दाखवला होता. माझ्या वरील प्रतिसादात मी पीक फेरपालट व नत्र स्थिरीकरण याचा उल्लेख केला होता ते हेच.

In reply to by एस

माझ्या माहितीप्रमाणे कृषितज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे कार्यक्षेत्र म्हणजे अमेरिकेतल्या दक्षिणेकडील राज्ये. तुम्हालाही तेच अपेक्षित असावे. फक्त दक्षिण अमेरिका असा उल्लेख दक्षिण अमेरिका खंडाबाबत केला जातो. वरच्या प्रतिसादांतील तुमच्या मतांबरोबर सहमत.

In reply to by श्रीरंग_जोशी

कवितानागेश 01/09/2015 - 09:47
बरोबर. टेक्सास प्रांत कपाशीच्या अतिरिक्त पिकामुळे दुष्काळी होत होता.. बाकी, मराठवाड्याच्या अनुशेषाचा अभ्यास करणारी केळकर समिती - यांनी उसासाठीच नाही, तर सिंचनासाठी पाणी देताना ठिबक बंधनकारक करावे असा प्रस्ताव दिला आहे. हां निर्णय होणे खरोखरच आवश्यक आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

एस 01/09/2015 - 11:28
हो, तेच म्हणायचे होते. सकाळी घाईगडबडीत लिहिताना तसे झाले. आपल्या दक्षिण भारताप्रमाणे मी अमेरिकेचेही दक्षिण अमेरिका करून टाकले! ;-)

राही 01/09/2015 - 13:51
सिंचनयोजनांचे स्टेक-होल्डर्स अनेक असतात पण प्रत्यक्ष लाभार्थी फारच कमी असतात. मुख्य कालव्याच्या तोंडाशीच पुष्कळ पाणी उपसले जाते आणि कालव्यात शेवटी टोकाकडे पाणी उरतच नाही. हे देशात सर्वत्र दिसते. नर्मदेच्या मुख्य कालव्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच कालव्याचा मुखाच्या जवळपासच्या भागात पाच साखरकारखान्यांची जुळवाजुळव सुरूही झाली होती. बळी तो कान पिळी ही वृत्तीच असल्याने मिळतेय तेव्हढे ओरबाडून घ्यायचे, नियोजन, काटकसर इतरांची काळजी वगैरे गोष्टी गेल्या खड्ड्यात असेच सगळीकडे असते. समतोल पाणीवाटपाची कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर अंमलबजावणी हाच यावरचा उपाय आहे.

In reply to by राही

अस्वस्थामा 01/09/2015 - 14:29
समतोल पाणीवाटपाची कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर अंमलबजावणी हाच यावरचा उपाय आहे.
अगदी सहमत राही . पण परवाच कुंभमेळा नीट पार पडावा म्हणून पोलिसांनी काटेकोर नियम पाळायला लावले तर सकाळमध्ये हा "कुंभमेळ्यातील दबंगगिरी" म्हणून लेख आलाय. त्यामुळे "बळी तो कान पिळी ही वृत्तीच असल्याने मिळतेय तेव्हढे ओरबाडून घ्यायचे, नियोजन, काटकसर इतरांची काळजी वगैरे गोष्टी गेल्या खड्ड्यात असेच सगळीकडे असते." हे चूक आहे आणि असे व्हायला नको हे सर्वांनीच बिनशर्त समजून घ्यायला हवं ना.

pradnya deshpande 01/09/2015 - 15:32
माझ्या लेखात सुधारणा सुचविल्याबद्दल आभार.लेखनाच्या ओघात झालेल्या चुकीचे मी समर्थन करणार नाही. कमी पर्जन्यछायेचा प्रदेश असा उल्लेख आवश्यक होता.

पैसा 01/09/2015 - 23:41
मात्र हे सगळे अरण्यरुदन ठरण्याची शक्यता जास्त. कारण जे प्रत्यक्ष उसाची शेती करतात त्यांच्यापर्यंत यातले किती पोचेल आणि पोचले तरी त्यांना पचेल याची शंका आहे.

लिओ 02/09/2015 - 21:31
उस कारखाने का वाढ्ले. काहि कारणे १) सगळे म्हणतात उस नगदी पीक आहे ( हि एक थट्टा आहे असे मला वाटते ). २) उस लागवडी नन्तर फक्त ६ महिने पिकाची काळजी घ्यावी लागते ( पिक मातीत रुजेपर्यन्त ) ३) ६ महीन्या नन्तर कारखान्यात पाठवे पर्यन्त फक्त उस पिकाला पाणी देणे, बहुदा पाटाणे ( सर्वात सोपे काम. ) ४) तुम्ही उस लावला म्हणजे लोकल राजकारणात तुमचा शिरकाव झाला (काही पर्‍माणात) ५) उस कारखान्याशी संलग्न झाला की सहकारी बँक व ईतर संस्थाचे फायदे मिळण्याचे गाजर दाखविले जाते. वरिल मते माझी वैयक्तिक मते आहेत.
भाग १ भाग २ कोरडवाहू मराठवाड्यात उसाची मिजास ऊस तोडणी औरंगाबादमध्ये साखर कारखाना संचालकांची बैठक दोन दिवसांपूर्वीच झाली. या वर्षीचा गळीत हंगाम पाण्याअभावी कसा रेटायचा हा प्रश्न कारखान्याच्या संचालकांसमोर होता.

दुष्काळवाडा......... भाग-२ ढगात अडकला कृत्रिम पाऊस

pradnya deshpande ·

जानु 29/08/2015 - 20:57
शासकीय सुधारणेचा विचार करण्यापुर्वी आपल्याला लोकांची मानसिकता बदलणे महत्वाचे आहे. लोकांमध्ये जेव्हा ही भावना वाढीस लागेल की मला माझ्या गावासाठी माझ्या परिसरासाठी शासनाच्या सुविधा कोणत्याही भेदभावाशिवाय व स्वार्थाशिवाय वापरणे आवश्यक आहे, तेव्हाच शासनाकडील प्रयत्न प्रत्यक्ष दिसतील. त्यातच मराठवाडा हा राजकारणाचा आखाडा. प्रत्येकाचा अहं मोठा माझ्यामुळे माझ्याकडुनच तुमचे भले ही राजे लोकांची भावना. तसे हे सार्वत्रिकच आहे काय करणार? दुसरा मुद्दा यावेळी पहिला प्रयत्न वाया गेला कारण ढगात योग्य बाष्पच नव्हते. त्याचे काय करणार? ढग कोठुन आणायचे. कारण जंगलेच नाहीत.

एस 30/08/2015 - 09:17
हा लेख फार छान आहे. केवळ कृत्रिम पावसावर विसंबून चालेल का? माझ्यामते, नाही. मागे खफवर लिहिले होते तसे पावसाच्या प्रमाणात प्रचंड अनिश्चितता असली तरी कुठल्याही वर्षी पावसाचे प्रमाण सरासरीच्या ७५% पेक्षा कमी कधीच नव्हते. याचा अर्थ असा की साधारणपणे ९० ते ११०% पाऊस पडला तरी आपले पाणीवापराचे नियोजन गडबडते. पावसाच्या पाण्यापैकी महाराष्ट्रात प्रत्यक्षात अडवले व जिरवल्या जाणार्‍या पाण्याचे प्रमाण केवळ दोन टक्के इतके कमी आहे. त्याचीही व्याप्ती विभागवार बदलते. अजून त्यातही मानवी प्रयत्नांमुळे किती पाणी अडते व जिरते हे शोधायला गेले तर आनंदीआनंदच आहे. पाणी अडवणे, साठवणे, जिरवणे, जपून व काटेकोरपणे वापरणे, प्रदूषित होण्यापासून वाचवणे या सर्वच पातळ्यांवर 'मायक्रो लेव्हल' ला, म्हणजेच व्यक्तीव्यक्तीच्या स्तरावर प्रयत्न व्हायला हवेत. मोठ्या धरणांची उपयुक्तता व आवश्यकता मान्य आहे. पण त्यांना पूरक अशी लहानलहान बंधारे व बांधबंदिस्ती, राखीव वन्यक्षेत्रे, राखीव कुरणे, कुर्‍हाडबंदी-चराईबंदी, तळी-तलाव अशा सूक्ष्म प्रयत्नांचीही जोड मिळाली पाहिजे. फोकस किंवा केंद्रबिंदू हा अशा मायक्रो पातळ्यांवरील प्रयत्नांवर हवा. त्यातूनच समाजातील प्रत्येक घटकाला योगदान देता येण्याची शक्यता निर्माण होईल. आणि जोवर प्रयत्नांचा सखोलपणा हा व्यक्तिगत स्तरापर्यंत झिरपत नाही तोवर अवर्षण वा अतिवृष्टीचे प्रश्न महाराष्ट्राला भेडसावत राहतील. पुभाप्र.

In reply to by एस

अभ्या.. 30/08/2015 - 15:26
स्वॅप्सबुवा तुमच्या अपेक्षा तर एकदम रास्त आहेत. पण वस्तुस्थिती काये? मराठवाडा पहिल्यापासूनच कमी पावसाचा प्रदेश आहे ना. मग एवढी शाळू, दाळी अन तेलबियांची कोठारे का उध्वस्त झाली? साखर कारखान्यांच्या सवयी कशाला? इथला भुईमूग तूर अन जोंधळा कुणालाच ऐकत नव्हता. त्या शेतकर्‍यांना उसाच्या संपन्नतेची स्वप्ने दाखवली. नेत्यानी स्वतःच्या राजकीय पोळीसाठी ही साम्राज्ये उभी केली. गरज होती का एवढी उसाची? प. महाराश्ट्राची दुर्दशा काय कमीय म्हणून इथे पण तेच. परत जलसंधारणासहीत मोठे प्रकल्प उभारले गेलेच नाहीत. आहेत त्यांचे पाणी पुरत नाही. त्यासाठी परत भांडणे. मग आहेच. उजनीचे पाणी उस्मानाबादकरांना मिळालेच पाहिजे. अरे तिथलेच नेते पाटबंधारे मंत्री होते ना? मग? माझ्या स्वतःच्या शेतात उस पिकलेला मी कधी पाहिला नाही. सगळी तूर, उडीद अन भुईमूग. एखाद्याने केलाच उस तर ७० कीमीवर कारखाना. आता जवळ तीन कारखाने झालेत. चालू भांडणे मग. बर एवढे करुन संपन्नता आली का? उस्मानाबाद लातूरची मुले पुण्यामुंबईलाच पळतात ना. तिथे जाऊन कॅबच चालवतात ना. इथल्या विद्यापीठाच्या डिग्र्यांना पुण्यामुंबईत विचारत नाहीत. तुम्ही कसे पास होता हे माहीत आहे अशी बोळवण होते. आयटीतले प्रमाण पहा पुण्यातले. निम्म्याच्या वर लाइनीने एमेच ९, १०, ११, १२ अन १३ आहेत. एमेच २० अन २५ दिसतात का? मराठवाड्यात अजून मुलांची स्वप्ने कायतर डिग्री करुन बीएड. १०-१५ लाख घालून मास्तर व्हायचे. कायतरी जुगाड करुन पोलीस नायतर एखादी गवरमेंट सर्विस. झाले भले. कसली जागृती न कसला विकास. पगाराच्या पैशावर एखादा मास्तर ३ एकरात २० बोअर पाडतो. ४००-४०० खाली जाते. सगळ्या फेल जातात. बर पुनर्भरणासाठी तरी ठेवतील? बुजवून टाकतात. एखादा प्रकल्प आला की मोबदल्याचे किती मिळतात ह्याचे हिशोब सुरु होतात. एवढी सलग जमीन आहे. सुपीक आहे. प. महाराश्ट्रापेक्षा जुन्या परंपरा आहेत. व्यवसायात अनुभवी लोक आहेत. पण काही उपयोग नाही. दुसर्‍यांच्या मॉडेलवर काही राबवण्यापेक्षा मराठवाड्यातल्या मातीतल्या एखाद्या द्रश्ट्याने काही दिशा दिली तर खरेय. नाहीतर आहेच दुश्काळवाडा.

In reply to by अभ्या..

मांत्रिक 30/08/2015 - 15:37
इथला भुईमूग तूर अन जोंधळा कुणालाच ऐकत नव्हता. त्या शेतकर्‍यांना उसाच्या संपन्नतेची स्वप्ने दाखवली. नेत्यानी स्वतःच्या राजकीय पोळीसाठी ही साम्राज्ये उभी केली. गरज होती का एवढी उसाची? प. महाराश्ट्राची दुर्दशा काय कमीय म्हणून इथे पण तेच. अगदी मर्मभेदी बोललात. पश्चिम महाराष्ट्रात तर उसाने हैदोस घातलाय नुसता. पश्चिम महाराष्ट्राचे पूर्वीचे सौंदर्य जाऊन पार बाजार झालाय. याला कारणीभूत केवळ राजकिय स्वार्थ. आज माणसाच्या जीवनाला आवश्यक असणारी तृणधान्ये, कडधान्ये, फळफळावळ प्रचंड महाग आहेत. पण राजकारण्यांना अजून ऊस पिकवायचाय. वाट लावली पार पश्चिम महाराष्ट्राची.

In reply to by मांत्रिक

एस 30/08/2015 - 16:33
दोन्ही प्रतिसादांशी सहमत. शेती ही उदरनिर्वाहापेक्षाही नफाकेंद्रित झाली तेव्हापासून पाण्याचा मुळातच असलेला प्रश्न अक्राळविक्राळ झाला. अर्थात् ह्या विधानाला बरेच पैलू आहेत आणि सर्वांचाच मागोवा एका प्रतिसादात घेता येणे शक्य नाही. पाण्याचा प्रश्न केवळ कमी पावसाच्या प्रदेशातच आहे का? नाही. कोकणात आणि घाटमाथ्यावरही आहे. मग कमतरता कशात आहे? तर ती आहे पावसाच्या पाण्याचे व इतर जलस्रोतांचे पद्धतशीर व्यवस्थापन करण्यात आपण मॅक्रो आणि मायक्रो स्तरांवर कमी पडतोय ही. म्हणूनच हे संकट केवळ सरकार काहीतरी करेल या आशेवर बसून राहून टळणार नाही. व्यक्ती-व्यक्ती स्तरावर जलव्यवस्थापन करायला हवे. आपण निदान स्वतःपासून करूयात सुरूवात! :-)

विमानांच्या साहाय्याने कृत्रिम पाऊस पाडण्याचे पहिले नियंत्रण केंद्र २००३ साली मी ज्या कॉलेजात शिकत होतो तिथे उभारले गेले होते. ही कल्पना अभिनव वाटत असली तरी त्यातून खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पाडणे आपल्याकडच्या परिस्थितीत शक्य नसावे. त्यामुळे ही पद्धत केवळ पुरक उपाय या वर्गातच मोडू शकेल. वर स्वॅप्स यांनी सुचवलेले पर्याय पटतात. या लेखमालिकेच्या पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

In reply to by शलभ

त्यातही नेमकेपणाने व्हिआयआयटी. २००४ मध्ये आमच्या कॉलेजखेरीज शेगावच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्येही असेच नियंत्रण कक्ष उभारले गेले होते. परंतु त्यावर्षी नैसर्गिक पाऊसच भरपूर झाला.

जानु 29/08/2015 - 20:57
शासकीय सुधारणेचा विचार करण्यापुर्वी आपल्याला लोकांची मानसिकता बदलणे महत्वाचे आहे. लोकांमध्ये जेव्हा ही भावना वाढीस लागेल की मला माझ्या गावासाठी माझ्या परिसरासाठी शासनाच्या सुविधा कोणत्याही भेदभावाशिवाय व स्वार्थाशिवाय वापरणे आवश्यक आहे, तेव्हाच शासनाकडील प्रयत्न प्रत्यक्ष दिसतील. त्यातच मराठवाडा हा राजकारणाचा आखाडा. प्रत्येकाचा अहं मोठा माझ्यामुळे माझ्याकडुनच तुमचे भले ही राजे लोकांची भावना. तसे हे सार्वत्रिकच आहे काय करणार? दुसरा मुद्दा यावेळी पहिला प्रयत्न वाया गेला कारण ढगात योग्य बाष्पच नव्हते. त्याचे काय करणार? ढग कोठुन आणायचे. कारण जंगलेच नाहीत.

एस 30/08/2015 - 09:17
हा लेख फार छान आहे. केवळ कृत्रिम पावसावर विसंबून चालेल का? माझ्यामते, नाही. मागे खफवर लिहिले होते तसे पावसाच्या प्रमाणात प्रचंड अनिश्चितता असली तरी कुठल्याही वर्षी पावसाचे प्रमाण सरासरीच्या ७५% पेक्षा कमी कधीच नव्हते. याचा अर्थ असा की साधारणपणे ९० ते ११०% पाऊस पडला तरी आपले पाणीवापराचे नियोजन गडबडते. पावसाच्या पाण्यापैकी महाराष्ट्रात प्रत्यक्षात अडवले व जिरवल्या जाणार्‍या पाण्याचे प्रमाण केवळ दोन टक्के इतके कमी आहे. त्याचीही व्याप्ती विभागवार बदलते. अजून त्यातही मानवी प्रयत्नांमुळे किती पाणी अडते व जिरते हे शोधायला गेले तर आनंदीआनंदच आहे. पाणी अडवणे, साठवणे, जिरवणे, जपून व काटेकोरपणे वापरणे, प्रदूषित होण्यापासून वाचवणे या सर्वच पातळ्यांवर 'मायक्रो लेव्हल' ला, म्हणजेच व्यक्तीव्यक्तीच्या स्तरावर प्रयत्न व्हायला हवेत. मोठ्या धरणांची उपयुक्तता व आवश्यकता मान्य आहे. पण त्यांना पूरक अशी लहानलहान बंधारे व बांधबंदिस्ती, राखीव वन्यक्षेत्रे, राखीव कुरणे, कुर्‍हाडबंदी-चराईबंदी, तळी-तलाव अशा सूक्ष्म प्रयत्नांचीही जोड मिळाली पाहिजे. फोकस किंवा केंद्रबिंदू हा अशा मायक्रो पातळ्यांवरील प्रयत्नांवर हवा. त्यातूनच समाजातील प्रत्येक घटकाला योगदान देता येण्याची शक्यता निर्माण होईल. आणि जोवर प्रयत्नांचा सखोलपणा हा व्यक्तिगत स्तरापर्यंत झिरपत नाही तोवर अवर्षण वा अतिवृष्टीचे प्रश्न महाराष्ट्राला भेडसावत राहतील. पुभाप्र.

In reply to by एस

अभ्या.. 30/08/2015 - 15:26
स्वॅप्सबुवा तुमच्या अपेक्षा तर एकदम रास्त आहेत. पण वस्तुस्थिती काये? मराठवाडा पहिल्यापासूनच कमी पावसाचा प्रदेश आहे ना. मग एवढी शाळू, दाळी अन तेलबियांची कोठारे का उध्वस्त झाली? साखर कारखान्यांच्या सवयी कशाला? इथला भुईमूग तूर अन जोंधळा कुणालाच ऐकत नव्हता. त्या शेतकर्‍यांना उसाच्या संपन्नतेची स्वप्ने दाखवली. नेत्यानी स्वतःच्या राजकीय पोळीसाठी ही साम्राज्ये उभी केली. गरज होती का एवढी उसाची? प. महाराश्ट्राची दुर्दशा काय कमीय म्हणून इथे पण तेच. परत जलसंधारणासहीत मोठे प्रकल्प उभारले गेलेच नाहीत. आहेत त्यांचे पाणी पुरत नाही. त्यासाठी परत भांडणे. मग आहेच. उजनीचे पाणी उस्मानाबादकरांना मिळालेच पाहिजे. अरे तिथलेच नेते पाटबंधारे मंत्री होते ना? मग? माझ्या स्वतःच्या शेतात उस पिकलेला मी कधी पाहिला नाही. सगळी तूर, उडीद अन भुईमूग. एखाद्याने केलाच उस तर ७० कीमीवर कारखाना. आता जवळ तीन कारखाने झालेत. चालू भांडणे मग. बर एवढे करुन संपन्नता आली का? उस्मानाबाद लातूरची मुले पुण्यामुंबईलाच पळतात ना. तिथे जाऊन कॅबच चालवतात ना. इथल्या विद्यापीठाच्या डिग्र्यांना पुण्यामुंबईत विचारत नाहीत. तुम्ही कसे पास होता हे माहीत आहे अशी बोळवण होते. आयटीतले प्रमाण पहा पुण्यातले. निम्म्याच्या वर लाइनीने एमेच ९, १०, ११, १२ अन १३ आहेत. एमेच २० अन २५ दिसतात का? मराठवाड्यात अजून मुलांची स्वप्ने कायतर डिग्री करुन बीएड. १०-१५ लाख घालून मास्तर व्हायचे. कायतरी जुगाड करुन पोलीस नायतर एखादी गवरमेंट सर्विस. झाले भले. कसली जागृती न कसला विकास. पगाराच्या पैशावर एखादा मास्तर ३ एकरात २० बोअर पाडतो. ४००-४०० खाली जाते. सगळ्या फेल जातात. बर पुनर्भरणासाठी तरी ठेवतील? बुजवून टाकतात. एखादा प्रकल्प आला की मोबदल्याचे किती मिळतात ह्याचे हिशोब सुरु होतात. एवढी सलग जमीन आहे. सुपीक आहे. प. महाराश्ट्रापेक्षा जुन्या परंपरा आहेत. व्यवसायात अनुभवी लोक आहेत. पण काही उपयोग नाही. दुसर्‍यांच्या मॉडेलवर काही राबवण्यापेक्षा मराठवाड्यातल्या मातीतल्या एखाद्या द्रश्ट्याने काही दिशा दिली तर खरेय. नाहीतर आहेच दुश्काळवाडा.

In reply to by अभ्या..

मांत्रिक 30/08/2015 - 15:37
इथला भुईमूग तूर अन जोंधळा कुणालाच ऐकत नव्हता. त्या शेतकर्‍यांना उसाच्या संपन्नतेची स्वप्ने दाखवली. नेत्यानी स्वतःच्या राजकीय पोळीसाठी ही साम्राज्ये उभी केली. गरज होती का एवढी उसाची? प. महाराश्ट्राची दुर्दशा काय कमीय म्हणून इथे पण तेच. अगदी मर्मभेदी बोललात. पश्चिम महाराष्ट्रात तर उसाने हैदोस घातलाय नुसता. पश्चिम महाराष्ट्राचे पूर्वीचे सौंदर्य जाऊन पार बाजार झालाय. याला कारणीभूत केवळ राजकिय स्वार्थ. आज माणसाच्या जीवनाला आवश्यक असणारी तृणधान्ये, कडधान्ये, फळफळावळ प्रचंड महाग आहेत. पण राजकारण्यांना अजून ऊस पिकवायचाय. वाट लावली पार पश्चिम महाराष्ट्राची.

In reply to by मांत्रिक

एस 30/08/2015 - 16:33
दोन्ही प्रतिसादांशी सहमत. शेती ही उदरनिर्वाहापेक्षाही नफाकेंद्रित झाली तेव्हापासून पाण्याचा मुळातच असलेला प्रश्न अक्राळविक्राळ झाला. अर्थात् ह्या विधानाला बरेच पैलू आहेत आणि सर्वांचाच मागोवा एका प्रतिसादात घेता येणे शक्य नाही. पाण्याचा प्रश्न केवळ कमी पावसाच्या प्रदेशातच आहे का? नाही. कोकणात आणि घाटमाथ्यावरही आहे. मग कमतरता कशात आहे? तर ती आहे पावसाच्या पाण्याचे व इतर जलस्रोतांचे पद्धतशीर व्यवस्थापन करण्यात आपण मॅक्रो आणि मायक्रो स्तरांवर कमी पडतोय ही. म्हणूनच हे संकट केवळ सरकार काहीतरी करेल या आशेवर बसून राहून टळणार नाही. व्यक्ती-व्यक्ती स्तरावर जलव्यवस्थापन करायला हवे. आपण निदान स्वतःपासून करूयात सुरूवात! :-)

विमानांच्या साहाय्याने कृत्रिम पाऊस पाडण्याचे पहिले नियंत्रण केंद्र २००३ साली मी ज्या कॉलेजात शिकत होतो तिथे उभारले गेले होते. ही कल्पना अभिनव वाटत असली तरी त्यातून खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पाडणे आपल्याकडच्या परिस्थितीत शक्य नसावे. त्यामुळे ही पद्धत केवळ पुरक उपाय या वर्गातच मोडू शकेल. वर स्वॅप्स यांनी सुचवलेले पर्याय पटतात. या लेखमालिकेच्या पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

In reply to by शलभ

त्यातही नेमकेपणाने व्हिआयआयटी. २००४ मध्ये आमच्या कॉलेजखेरीज शेगावच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्येही असेच नियंत्रण कक्ष उभारले गेले होते. परंतु त्यावर्षी नैसर्गिक पाऊसच भरपूर झाला.
हजारो कोटींची तातडीची मदत जाहीर करण्यापेक्षा कोटीत कृत्रिम पावसाची यंत्रणा उभी राहते. आजचे मरण उद्यावर ढकलण्याचा प्रयत्न म्हणून मायबाप राज्य सरकारने मराठवाड्यासाठी कृत्रिम पावसाचे केंद्र मराठवाड्याला दिले. पाऊस पाडण्याचं नियोजन कृषी राज्यमंत्र्यांनी जाहीर केले. जुलैच्या पहिल्या महिन्यात झालेल्या या घोषणेला प्रत्यक्षात यायला ऑगस्टचा पहिला आठवडाच उजाडला.

दुष्काळवाडा........

pradnya deshpande ·

अस्वस्थामा 28/08/2015 - 16:31
साहित्य संपादक.. एक विनंती, लेख माहिती पूर्ण आहे पण लेखनातल्या गडबडीमुळे ( टायपो, परिच्छेद इ.) वाचनात खूपच अडथळे होत आहेत. विषय चर्चेसाठी देखील योग्य असल्याने जरा लक्ष घालावं.

pradnya deshpande 28/08/2015 - 16:41
आपली सूचना योग्य आहे. माझा हा पहिलाच लेख असल्याने काही चुका झाल्या आहेत. यात नक्कीच सुधारणा करण्याचा प्रयत्न करीन. प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.

विविध हवामान अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील दहा वर्ष पावसाचे प्रमाण नगण्य राहील त्यामुळे हा दुष्काळ अधिकाधिक गडद होत जाणार यात शंका नाही. बापरे... काही दिवसांपासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या बातम्या पेपरात झळकल्या होत्या. त्यासाठी नविन रडार सुद्धा विकत घेतलेले आहे. परन्तु त्याचाही कही फायदा होत नाहीये.

शेखरमोघे 28/08/2015 - 21:43
ही परिस्थिती निर्माण होण्यास जबाबदार असणार्‍या घटकांचा अभ्यास व्हायला हवा हे जरी बरोबर असले तरी असा अभ्यास फक्त सरकारनेच करावा अथवा करवून घ्यावा हा विचार बदलायला हवा.उदा. मराठ्वाड्यातल्या (किन्वा इतर भागातील देखील) विद्यापिठाना आणि अनेक विचारवन्ताना देखील "काय करावे"/ "करता येईल" या विचार मन्थनात सामिल करून घेता येईल. काही वेळा शोधलेले उपाय वापरले गेले नाहीत अथवा चुकीच्या पद्धतीने वापरले गेले तर इच्छित परिणामही मिळत नाहीत. मराठ्वाड्यातील परिस्थितीवर उपाय म्हणून योजलेल्या जायकवाडी धरणाबद्दल पुढील माहिती उद्बोधक : By 2012, however, 21 per cent of planned irrigation water was diverted for non-irrigation use, including domestic water supply to four cities, the 1,130-megawatt Parli power plant in Beed, and the Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) units in five districts. This has resulted in the reduction of 36,500 ha of irrigation potential of the dam, points out a report by Pune-based non-profit Prayas.(http://www.downtoearth.org.in/news/why-marathwada-is-becoming-a-graveyard-for-farmers-49832). कर्जमाफीचा किन्वा कर्जमुक्तीच्या घोषणान्चा दूरगामी परिणाम न होता फक्त तात्पुरता उपयोग होईल.

In reply to by शेखरमोघे

pradnya deshpande 29/08/2015 - 12:08
मोघे सर डाऊन तो अर्थ च्या लेखात संजीव उन्हाळे यांचा संदर्भ देण्यात आला आहे. त्याचीच दिलासा हि संस्था असून या संस्थेत मी काम करते.शेतकरी आत्महत्यांचे सर्वेक्षण दिलासाने केले आहे. नाबार्ड ला रेकमेंडेशन देले आहेत. हि संस्था २० वर्षापासून मराठवाड्यात पाणी, जमीन.महिला, शेती अशा विविध क्षेत्रात काम करते .

In reply to by शेखरमोघे

pradnya deshpande 29/08/2015 - 12:09
मोघे सर डाऊन तो अर्थ च्या लेखात संजीव उन्हाळे यांचा संदर्भ देण्यात आला आहे. त्याचीच दिलासा हि संस्था असून या संस्थेत मी काम करते.शेतकरी आत्महत्यांचे सर्वेक्षण दिलासाने केले आहे. नाबार्ड ला रेकमेंडेशन देले आहेत. हि संस्था २० वर्षापासून मराठवाड्यात पाणी, जमीन.महिला, शेती अशा विविध क्षेत्रात काम करते .

परिस्थिती खरंच दाहक आहे. विशेषतः ग्रामीण भागात . इकडे पुणेमुंबईत अॉफिसेस , मॉलमधे लाखो लिटर पाणी वाया जाते आणि तिकडे ८-८ दिवस अंघोळीला पाणी नसते. खरंच नद्या जोड प्रकल्प लवकरात लवकर व्हावा हीच इच्छा ,

In reply to by उगा काहितरीच

काळा पहाड 31/08/2015 - 00:34
त्या ४०० ४०० फूट बोअर वेल शहरातल्या लोकांनी टाकल्या का? उसासारखी पाणी पिणारी पिकं पुण्यामुंबईतले लोक लावतात का? तिकडे ८-८ दिवस अंघोळीला पाणी नसतं ते शहरातल्या लोकांमुळं की आतापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीला (धरण भरण्याची अभिनव संकल्पना आठवते का?) मतं देणार्‍या ग्रामीण जनतेमुळं? मनरेगासारख्या योजनेचा वापर करून फुकटचे पैसे घ्यायचे आणि राजकारणाची चर्चा करत निवांत गप्पा ठोकायच्या हे ग्रामीण जनतेचे जिव्हाळ्याचे विषय नाहीत का? आता जागे झालात का? तिकडं शेती जमली नाही तर शहरात येवून रिक्षा बाळगून, टॅक्सी चालवून लोकांना त्रास करत फिरायचं आणि वर शहरी लोकांना शिव्या पण द्यायच्या. बराय ना धंदा? वॉटर हार्वेस्टिंग फक्त शहरातच आहे. ग्रामीण भागातल्या लोकांना माहिती तरी आहे का हा काय प्रकार आहे? पाणी पाटानं न देता ठिबक सिंचनानं दिलं तर पाणी वाचेल? पण त्यात खर्च कोण करणार? मग चौफुल्याला कोण जाणार? स्कॉर्पियो कोण घेणार? बार मधे नोटा कोण उधळणार? आणि सलग दुष्काळ पडायला लागले आणि पैसे संपायला आल्यावर मग पुण्यामुंबाईच्या नावे खडे कोण फोडणार?

In reply to by काळा पहाड

नाखु 31/08/2015 - 14:27
तुमच्या त्राग्याशी आणि अभिनवेशाशी ताव्र सहम्त असूनही विनंती इथे मत मांडू नका. हा स्वघोषीत मसीहांचा धागा नाही आणि कदाचीत याच मुद्द्यावर काथ्याकूट होऊन खरी वस्तुनिष्ट चर्चा मागे पडेल. चूभूदेघे पांढरपेशा नाखु

राज्यात सलग १५ वर्षे अत्यंत कुचकामी सरकार सत्तेवर होते. त्या १५ वर्षांपैकी १० वर्षांट सिंचनप्रकल्पांवर ₹७० हजार कोटी खर्च होऊन राज्याच्या सिंचनक्षेत्रात केवळ ०.१% टक्क्याची वाढ होऊ शकली. त्या सरकारने सत्ता सोडताना राज्यावरील कर्ज ₹३ लक्ष कोटींवर नेऊन ठेवले होते. म्हणजे त्या कर्जाच्या रकमेच्या जवळपास एक चतुर्थांश रक्कम सिंचन प्रकल्पांवर खर्च होऊनही उपयोग शून्यच. १९९५-९९ या काळात युती सरकारने शेवटच्या काळात का होईना सिंचनाचे महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले होते. त्यांना किमान १९९९-२००४ या काळात सत्ता मिळाली असती तर राज्याचे चित्र वेगळे राहिले असते. वर काही लोकांनी नद्याजोड प्रकल्पाची गरज व्यक्त केली आहे. पण मी जी तज्ञांची मते वाचली आहेत त्यानुसार तो एकदम अव्यवहार्य पर्याय आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सिंचनाचे खूप सारे लघु व मध्यम आकाराचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात पूर्ण करायला हवे. सामान्य नागरिकांपासून शेती व उद्योगांनाही पाण्याचा काटकसरीने वापर करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. जलयुक्त शिवारसारख्या योजनांना मोठ्या प्रमाणावर राबवले पाहिजेत.

रमेश आठवले 30/08/2015 - 06:38
-वर काही लोकांनी नद्याजोड प्रकल्पाची गरज व्यक्त केली आहे. पण मी जी तज्ञांची मते वाचली आहेत त्यानुसार तो एकदम अव्यवहार्य पर्याय आहे.- श्रीरंग जोशी यांनी व्यक्त केलेल्या या मताशी मी सहमत आहे. जवळ जवळ साठ बुद्धिजीवी व्यक्तिंनी २००३ साली पंत प्रधान वाजपायी याना नदीजोड प्रकल्पा विरुद्ध खालील पत्र लिहिले होते. https://mail-attachment.googleusercontent.com/attachment/u/0/?ui=2&ik=1d39f4e58d&view=att&th=10c12d0990047ac1&attid=0.1&disp=inline&realattid=f_eoxi3ro9&safe=1&zw&saddbat=ANGjdJ9IVHeSuIlhrm4N1Huzw3mQbX5u9cf-bV-g332IBd1gvSJ5NiQqRYq0ZTZqpnRfuWRkF0y3eOuD6YdVml_OB2vc5_aJbOon9ZbkOGzFExKFq9cHAIwiNXaj5bd5dqBL0JwPuDM2IIQovwVF-QBhH9B3oUE3-avbsRpMp08r_yKpGKUYUBG7WF89QqSCwZqFw0bsqBeZGxnxDrsfWuBVeGK1YlnFI__ta3EmtjM3iwjxSdnR6xoRjgF_UQjeyqvI2U6NC6Lxr6YcgxJXA24aSCAQbheLubvzF9XHvPTuo7tFLEenbI1zAXqhrpljqiPDYRiU_7NGgCDd5MQR_2ignxd2aK6pUpkrSbkQho044y4RSNv7EWlJBv4beP8p6gl0ni9vb229hPiToiROJEhnn02MQqn81xzOVdTymhj9f4dl-1fV4sB-yXudrb38o0W1huhdqYurg1QhQkmZTi5teJcFYrqgC9TLDUFAgAi488_Dl5G4TKCEOMlTcT6fb0gy0pkiuqq-dSpsh95AE3-sJBMcG6AoA8nOXli1uU1k4fz3pjWNU00vY5Yuv9IGimQqJPJZUfptiuSGUnBj

रमेश आठवले 30/08/2015 - 08:31
कायम दुष्काळ ग्रस्त अशा मराठवाड्यात एकूण साखर कारखाने किती आणि उस लागवडी खाली जमीन किती याची माहिती कोणी देऊ शकेल काय ?

रमेश आठवले 31/08/2015 - 01:00
पुणे विभागातील भामा असखेड धरणात साठवलेले पाणी मराठवाड्यासाठी सोडणे शक्य आहे अशी सूचना जाणकारांनी केली आहे. https://sandrp.wordpress.com/2015/08/29/releases-from-bhama-askhed-dam-can-help-ameliorate-drought-in-solapur-and-marathwada-to-some-extent/

अस्वस्थामा 28/08/2015 - 16:31
साहित्य संपादक.. एक विनंती, लेख माहिती पूर्ण आहे पण लेखनातल्या गडबडीमुळे ( टायपो, परिच्छेद इ.) वाचनात खूपच अडथळे होत आहेत. विषय चर्चेसाठी देखील योग्य असल्याने जरा लक्ष घालावं.

pradnya deshpande 28/08/2015 - 16:41
आपली सूचना योग्य आहे. माझा हा पहिलाच लेख असल्याने काही चुका झाल्या आहेत. यात नक्कीच सुधारणा करण्याचा प्रयत्न करीन. प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.

विविध हवामान अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील दहा वर्ष पावसाचे प्रमाण नगण्य राहील त्यामुळे हा दुष्काळ अधिकाधिक गडद होत जाणार यात शंका नाही. बापरे... काही दिवसांपासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या बातम्या पेपरात झळकल्या होत्या. त्यासाठी नविन रडार सुद्धा विकत घेतलेले आहे. परन्तु त्याचाही कही फायदा होत नाहीये.

शेखरमोघे 28/08/2015 - 21:43
ही परिस्थिती निर्माण होण्यास जबाबदार असणार्‍या घटकांचा अभ्यास व्हायला हवा हे जरी बरोबर असले तरी असा अभ्यास फक्त सरकारनेच करावा अथवा करवून घ्यावा हा विचार बदलायला हवा.उदा. मराठ्वाड्यातल्या (किन्वा इतर भागातील देखील) विद्यापिठाना आणि अनेक विचारवन्ताना देखील "काय करावे"/ "करता येईल" या विचार मन्थनात सामिल करून घेता येईल. काही वेळा शोधलेले उपाय वापरले गेले नाहीत अथवा चुकीच्या पद्धतीने वापरले गेले तर इच्छित परिणामही मिळत नाहीत. मराठ्वाड्यातील परिस्थितीवर उपाय म्हणून योजलेल्या जायकवाडी धरणाबद्दल पुढील माहिती उद्बोधक : By 2012, however, 21 per cent of planned irrigation water was diverted for non-irrigation use, including domestic water supply to four cities, the 1,130-megawatt Parli power plant in Beed, and the Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) units in five districts. This has resulted in the reduction of 36,500 ha of irrigation potential of the dam, points out a report by Pune-based non-profit Prayas.(http://www.downtoearth.org.in/news/why-marathwada-is-becoming-a-graveyard-for-farmers-49832). कर्जमाफीचा किन्वा कर्जमुक्तीच्या घोषणान्चा दूरगामी परिणाम न होता फक्त तात्पुरता उपयोग होईल.

In reply to by शेखरमोघे

pradnya deshpande 29/08/2015 - 12:08
मोघे सर डाऊन तो अर्थ च्या लेखात संजीव उन्हाळे यांचा संदर्भ देण्यात आला आहे. त्याचीच दिलासा हि संस्था असून या संस्थेत मी काम करते.शेतकरी आत्महत्यांचे सर्वेक्षण दिलासाने केले आहे. नाबार्ड ला रेकमेंडेशन देले आहेत. हि संस्था २० वर्षापासून मराठवाड्यात पाणी, जमीन.महिला, शेती अशा विविध क्षेत्रात काम करते .

In reply to by शेखरमोघे

pradnya deshpande 29/08/2015 - 12:09
मोघे सर डाऊन तो अर्थ च्या लेखात संजीव उन्हाळे यांचा संदर्भ देण्यात आला आहे. त्याचीच दिलासा हि संस्था असून या संस्थेत मी काम करते.शेतकरी आत्महत्यांचे सर्वेक्षण दिलासाने केले आहे. नाबार्ड ला रेकमेंडेशन देले आहेत. हि संस्था २० वर्षापासून मराठवाड्यात पाणी, जमीन.महिला, शेती अशा विविध क्षेत्रात काम करते .

परिस्थिती खरंच दाहक आहे. विशेषतः ग्रामीण भागात . इकडे पुणेमुंबईत अॉफिसेस , मॉलमधे लाखो लिटर पाणी वाया जाते आणि तिकडे ८-८ दिवस अंघोळीला पाणी नसते. खरंच नद्या जोड प्रकल्प लवकरात लवकर व्हावा हीच इच्छा ,

In reply to by उगा काहितरीच

काळा पहाड 31/08/2015 - 00:34
त्या ४०० ४०० फूट बोअर वेल शहरातल्या लोकांनी टाकल्या का? उसासारखी पाणी पिणारी पिकं पुण्यामुंबईतले लोक लावतात का? तिकडे ८-८ दिवस अंघोळीला पाणी नसतं ते शहरातल्या लोकांमुळं की आतापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीला (धरण भरण्याची अभिनव संकल्पना आठवते का?) मतं देणार्‍या ग्रामीण जनतेमुळं? मनरेगासारख्या योजनेचा वापर करून फुकटचे पैसे घ्यायचे आणि राजकारणाची चर्चा करत निवांत गप्पा ठोकायच्या हे ग्रामीण जनतेचे जिव्हाळ्याचे विषय नाहीत का? आता जागे झालात का? तिकडं शेती जमली नाही तर शहरात येवून रिक्षा बाळगून, टॅक्सी चालवून लोकांना त्रास करत फिरायचं आणि वर शहरी लोकांना शिव्या पण द्यायच्या. बराय ना धंदा? वॉटर हार्वेस्टिंग फक्त शहरातच आहे. ग्रामीण भागातल्या लोकांना माहिती तरी आहे का हा काय प्रकार आहे? पाणी पाटानं न देता ठिबक सिंचनानं दिलं तर पाणी वाचेल? पण त्यात खर्च कोण करणार? मग चौफुल्याला कोण जाणार? स्कॉर्पियो कोण घेणार? बार मधे नोटा कोण उधळणार? आणि सलग दुष्काळ पडायला लागले आणि पैसे संपायला आल्यावर मग पुण्यामुंबाईच्या नावे खडे कोण फोडणार?

In reply to by काळा पहाड

नाखु 31/08/2015 - 14:27
तुमच्या त्राग्याशी आणि अभिनवेशाशी ताव्र सहम्त असूनही विनंती इथे मत मांडू नका. हा स्वघोषीत मसीहांचा धागा नाही आणि कदाचीत याच मुद्द्यावर काथ्याकूट होऊन खरी वस्तुनिष्ट चर्चा मागे पडेल. चूभूदेघे पांढरपेशा नाखु

राज्यात सलग १५ वर्षे अत्यंत कुचकामी सरकार सत्तेवर होते. त्या १५ वर्षांपैकी १० वर्षांट सिंचनप्रकल्पांवर ₹७० हजार कोटी खर्च होऊन राज्याच्या सिंचनक्षेत्रात केवळ ०.१% टक्क्याची वाढ होऊ शकली. त्या सरकारने सत्ता सोडताना राज्यावरील कर्ज ₹३ लक्ष कोटींवर नेऊन ठेवले होते. म्हणजे त्या कर्जाच्या रकमेच्या जवळपास एक चतुर्थांश रक्कम सिंचन प्रकल्पांवर खर्च होऊनही उपयोग शून्यच. १९९५-९९ या काळात युती सरकारने शेवटच्या काळात का होईना सिंचनाचे महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले होते. त्यांना किमान १९९९-२००४ या काळात सत्ता मिळाली असती तर राज्याचे चित्र वेगळे राहिले असते. वर काही लोकांनी नद्याजोड प्रकल्पाची गरज व्यक्त केली आहे. पण मी जी तज्ञांची मते वाचली आहेत त्यानुसार तो एकदम अव्यवहार्य पर्याय आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सिंचनाचे खूप सारे लघु व मध्यम आकाराचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात पूर्ण करायला हवे. सामान्य नागरिकांपासून शेती व उद्योगांनाही पाण्याचा काटकसरीने वापर करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. जलयुक्त शिवारसारख्या योजनांना मोठ्या प्रमाणावर राबवले पाहिजेत.

रमेश आठवले 30/08/2015 - 06:38
-वर काही लोकांनी नद्याजोड प्रकल्पाची गरज व्यक्त केली आहे. पण मी जी तज्ञांची मते वाचली आहेत त्यानुसार तो एकदम अव्यवहार्य पर्याय आहे.- श्रीरंग जोशी यांनी व्यक्त केलेल्या या मताशी मी सहमत आहे. जवळ जवळ साठ बुद्धिजीवी व्यक्तिंनी २००३ साली पंत प्रधान वाजपायी याना नदीजोड प्रकल्पा विरुद्ध खालील पत्र लिहिले होते. https://mail-attachment.googleusercontent.com/attachment/u/0/?ui=2&ik=1d39f4e58d&view=att&th=10c12d0990047ac1&attid=0.1&disp=inline&realattid=f_eoxi3ro9&safe=1&zw&saddbat=ANGjdJ9IVHeSuIlhrm4N1Huzw3mQbX5u9cf-bV-g332IBd1gvSJ5NiQqRYq0ZTZqpnRfuWRkF0y3eOuD6YdVml_OB2vc5_aJbOon9ZbkOGzFExKFq9cHAIwiNXaj5bd5dqBL0JwPuDM2IIQovwVF-QBhH9B3oUE3-avbsRpMp08r_yKpGKUYUBG7WF89QqSCwZqFw0bsqBeZGxnxDrsfWuBVeGK1YlnFI__ta3EmtjM3iwjxSdnR6xoRjgF_UQjeyqvI2U6NC6Lxr6YcgxJXA24aSCAQbheLubvzF9XHvPTuo7tFLEenbI1zAXqhrpljqiPDYRiU_7NGgCDd5MQR_2ignxd2aK6pUpkrSbkQho044y4RSNv7EWlJBv4beP8p6gl0ni9vb229hPiToiROJEhnn02MQqn81xzOVdTymhj9f4dl-1fV4sB-yXudrb38o0W1huhdqYurg1QhQkmZTi5teJcFYrqgC9TLDUFAgAi488_Dl5G4TKCEOMlTcT6fb0gy0pkiuqq-dSpsh95AE3-sJBMcG6AoA8nOXli1uU1k4fz3pjWNU00vY5Yuv9IGimQqJPJZUfptiuSGUnBj

रमेश आठवले 30/08/2015 - 08:31
कायम दुष्काळ ग्रस्त अशा मराठवाड्यात एकूण साखर कारखाने किती आणि उस लागवडी खाली जमीन किती याची माहिती कोणी देऊ शकेल काय ?

रमेश आठवले 31/08/2015 - 01:00
पुणे विभागातील भामा असखेड धरणात साठवलेले पाणी मराठवाड्यासाठी सोडणे शक्य आहे अशी सूचना जाणकारांनी केली आहे. https://sandrp.wordpress.com/2015/08/29/releases-from-bhama-askhed-dam-can-help-ameliorate-drought-in-solapur-and-marathwada-to-some-extent/
जेव्हा जेव्हा निसर्ग चक्र उलटे फिरते तेव्हा तेव्हा मराठवाड्यातील शेतकरी फासाचा दोर जवळ करतात. मागील एक वर्षात मराठवाड्यात सुमारे चारशेच्यावर शेतकNयांनी आत्महत्या केल्या. अजूनही हा सिलसीला थांबलेला नाही. सततच्या दुष्काळाने उद्धस्त झालेली शेती व्यवस्था आणि निष्क्रीय उपाय योजनांमुळे मराठवाड्याची ओळख साNया देशाला आत्महत्या करणाNया शेतकNयांचा दुष्काळवाडा म्हणून होईल की काय याची भीती वाटते.

अन्नदाता सुखी भव: १ - PL 480

शेखरमोघे ·

बहुगुणी 27/08/2015 - 03:42
वरील माहितीशी बरंचसं जुळणारं त्यावेळचं The Far East and Oceania Agricultural Situation हे अमेरिकन सरकारी पत्रक सापडलं. CATO.org वरील हा लेख हा प्रस्तुत लेखाच्या संदर्भांपैकी एक आहे की नाही माहीत नाही, पण या लेखात अखेरीस वर्णन केल्याप्रमाणे PL-480चे दुष्परिणाम या दुव्यात दिल्याप्रमाणेच आढळले: ..... a number of serious negative effects have been identified.(15) One major result was the repression of the domestic price of wheat and other commodities that were imported under the program. Farmers reacted to the lower prices and reduced the acreage planted in both wheat and competing cereals. In fact, the large and escalating shipments of P.L. 480 food aid between 1955 and 1965 bankrupted large numbers of Indian farmers. And that happened when India was a predominantly agricultural country with a significant proportion of uncultivated arable land and vast potential for expansion of food production, as was demonstrated by India's yield per acre being one of the lowest in the world. Another negative effect stemmed from the fact that, under P.L. 480, the Indian government appeared to receive the U.S. foodgrains free and it could garner substantial rupee receipts upon resale of the grain in Indian markets. Funds raised by the Indian government from the resale of such food aid accounted for 56 percent of the external assistance to India's public development outlays during the 1960s.(16) In short, the Indian government had a direct interest in maximizing the quantity of P.L. 480 imports and sales in order to raise funds to finance its public development schemes. पुढच्या भागांमध्ये भारतीय हिरव्या क्रांतीचं वर्णन असेल अशी अपेक्षा आहे. IARI/ IARC या संस्थांबद्दल एके काळी खूप आदर होता, सध्याची परिस्थिती माहीत नाही. (जाता जाता: याच PL-480 अंतर्गत येणार्‍या धान्यात मोठ्या प्रमाणावर कीड असलेलं मिलो (किंवा मिलेट असेल) पुरवलं गेलं होतं ना? की ते नंतरचं? आठवत नाहीये....)

In reply to by बहुगुणी

स्रुजा 27/08/2015 - 05:08
हिरव्या क्रांतीचाच विचार मनात आला. याच अपमानास्पद वागणुकीला खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधींना पण सामोरं जावं लागलं. त्यांच्या अमेरिकेच्या दौर्‍यात त्यांना तत्कालिन अध्यक्षांनी भेटीसाठी झुलवत ठेवुन अखेरीस मदत मान्य केली, ती सुद्धा मानहानीकारक टोन मध्ये. माझ्या वाचण्यात असं आलं की ही मानहानी इंदिरा गांधींना खुप लागली आणि त्या इर्ष्येवर त्यांनी हरित क्रांती धडाक्यात सुरु केली. मोघेजी, तुम्ही खुप छान माहिती दिलीत, यातलं बरंचसं माहिती नव्हतं. पुढचा भाग वाचण्यास उत्सुक.

In reply to by बहुगुणी

शेखरमोघे 27/08/2015 - 21:22
पुढच्या भागांमध्ये नक्कीच भारतीय हिरव्या क्रांतीचं वर्णन असेल , खास करून डॉ नॉर्मन बोरलॉग (उल्लेख आलेलेच आहे) आणि डॉ स्वामिनाथन या व्यक्ती आणि त्यांचे कार्य, शेतीकरता काय काय केले गेले आणि आपण धान्याची काळजी घेता घेता कसे "problems of plenty" पर्यंत पोचलो याबद्दल लिहिण्याचा विचार आहे. थोडेसे आधीचे वर्णन - कै लक्ष्मणराव किर्लोस्करांचा लोखंडी फाळाचा नांगर इ.इ. बद्दल देखील जमल्यास. PL-480 अंतर्गत येणार्‍या धान्यात मोठ्या प्रमाणावर कीड असलेलं मिलो (किंवा मिलेट असेल) पुरवलं गेलं होतं किंवा नाही हे नक्की मलाही आठवत नाही पण हा विषय (आणि नंतर "बाजरी आणि त्यावरची अर्गट नावाची नैसर्गिक विषारी बुरशी") मोठाच आहे - लेखमाला वाढवण्यास आणि रंजक करण्यास - वर्णन खत्रुड असले तरी उपयोगी ठरेल.

या विषयावर तपशीलवार वाचायला मिळणे हे सौभाग्यच म्हणायला हवे. लेखमालिकेची सुरुवात खूप आवडली. लेखनशैली खिळवून ठेवणारी आहे. हे वाचून घरच्या मोठ्या मंडळींच्या जुन्या गप्पा आठवल्या. महाराष्ट्रात कदाचित रेशनमध्ये तांदूळ कमी मिळत असावा. माझे वडील लहान असताना घरी आठवड्यातून ठराविक दिवसच भात शिजवला जात असे. माझ्या आईकडून कळलेला आणखी एक किस्सा मह्णजे माझ्या मोठ्या मावशीचे लग्न तत्कालिन म.प्र. (आजचे छत्तीसगड) मधल्या मराठी कुटुंबात झाले. वर्‍हाडी मंडळी पोळ्यांपेक्षा भातच अधिक खाणारी होती. या आव्हानाचा अगोदरच विचार करून माझ्या आजोबांनी सगळे नातेवाईक, शेजारी अन स्नेह्यांना काही महिने अगोदरपासून रेशनमध्ये मिळणारा तांदूळ वाचवून या विवाहासाठी आणण्याचे आवाहन केले. सर्वांनी भरभरून मदत केल्यामुळे काळ्या बाजारातला तांदूळ विकत न घेता विवाहसोहळा यशस्वीरीत्या पार पडला. काळ्या बाजारातून मोठ्या प्रमाणावर धान्य विकत घेण्याची ऐपत तशीही नव्हतीच. माझ्या पिढिने हे सर्व फक्त ऐकले आहे प्रत्यक्ष अनुभवायची वेळ आली नाही याचे श्रेय जुन्या काळातले नियोजनकर्ते, धोरणे राबवणारे, अन शेतात राबणारे तसेच त्यागी वृत्तीचे सर्वसामान्य यांचे आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

शेखरमोघे 27/08/2015 - 22:09
ऐकीव माहितीप्रमाणे साधारणतः दुसऱ्या महायुद्धाआधी आणि १९४०-५० मध्येही महाराष्ट्रात, कोकण सोडल्यास, रोजच्या जेवणात ज्यांच्याकडे घरचा असेल तिथे जोन्धळा वापरला जाई, इतर विकतचा गहू वापरत, कोकणात तांदूळ. बरेच लोक सगळीच धान्ये वर्षातून एकदा पीक बाजारात आल्यावर (जेव्हा भाव कमी असतील तेव्हां) आपल्या आर्थिक स्थिती प्रमाणे आणि साठवणीच्या सोयीनुसार विकत घेत आणि त्याचाच शक्य तो वर्ष भरात वापर करत. वर्षातून जे मोठे सण वगैरे असतील त्यानुसार त्या पुरताच रोजच्या जेवणात बदल होत असे. तांदूळ हा अतिशय "localised" धान्य प्रकार होता - पुण्या-मुंबईला उत्तम तांदूळ म्हणून आंबेमोहोर वापरला जात असला तरी तीच जात महाराष्ट्रात इतरत्रही, उत्तम मानली जात असावी असे वाटत नाही, कदाचित मिळत नसेल म्हणून किंवा महाग असेल म्हणून. माझे लहानपण बेळगावला गेले, जिथे तांदूळ हे मुख्य पीक असल्याने रोजच्या जेवणात भात हा स्थायीभाव असे. माझ्या लहानपणी मी ऐकलेल्या उत्तम जाती म्हणजे "चम्पाकली", "कमोद" (इंग्रजीत लिहिताना सावधगिरी बाळगावी) आणि आंबेमोहोर हा कधीतरी मिळणारा प्रकार. जेवताना पहिला भात (बहुतेक तूप भात, मेतकूट भात, वरण भात) , मधला भात (आमटी, पिठलं, सार अशा कालवणाबरोबर) आणि मागचा भात (ताक किंवा दह्याबरोबर) असा भातच भात हा प्रकार असे. रेशनिंग जास्त कडक झाल्यावर बाजारात शेतात पिकवलेले धान्य खुलेआम मिळणे बंद झाले.

फार सुरेख शैलीतल माहितीपूर्ण लेख. हे सगळे झाले तेव्हा लहान होतो, तरी PL-480 च्या निकृष्ट गहू आणि मिलोची आठवण आहे. (जाता जाता: याच PL-480 अंतर्गत येणार्‍या धान्यात मोठ्या प्रमाणावर कीड असलेलं मिलो (किंवा मिलेट असेल) पुरवलं गेलं होतं ना? की ते नंतरचं? आठवत नाहीये....) तीच ती... PL-480 मिलो... म्हणजेच कुपोषित किडकी तांबडी-पिवळि-तपकिरी बाजरी, जी अमेरिकेत गुरांच्या खाण्यासाठीही अयोग्य समजली जात होती असे म्हणतात.

गॅरी ट्रुमन 27/08/2015 - 12:52
मस्तच लेख. पी.एल-४८० कायदा जरी १९५४ मध्ये आला असला तरी त्यापूर्वीच (म्हणजे १९४८-४९ मध्ये) भारतात अन्नधान्याची टंचाई होतीच.त्यावेळी पंडित नेहरूंनी भारताचे प्रतिनिधी म्हणून (बहुदा अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांना) अमेरिकन प्रशासनाशी बोलणी करायला अमेरिकेत पाठवले होते.अय्यर यांनी अध्यक्ष हॅरी ट्रुमन यांची भेटही घेतली होती. मी आता लिहिणार आहे ती घटना १९४८-४९ ची होती की १९५४ नंतरची होती हे आता याक्षणी माझ्या लक्षात नाही. ते पुस्तकात बघून लिहावे लागेल. १९४८-४९ मध्ये अध्यक्ष हॅरी ट्रुमन यांनी काही अटींवर भारताला अन्नधान्य पुरवायचे मान्य केले.अर्थातच या अटी नेहरूंनी अमान्य केल्या. त्यावेळी नेहरूंनी म्हटले होते--"We cannot accept aid with strings attached". पण त्यानंतर अमेरिकेने त्या अटी मागे घेतल्या आणि भारताला धान्य पाठवले होते. ही घटना १९४८-४९ मधील की १९५४ मधील हे तपासायला हवे. पण अल्लादी कृष्णस्वामी अय्यर अमेरिकेत अन्नधान्य टंचाईवर अमेरिकन प्रशासनाशी बोलणी करायला गेले होते हे द हिंदू मध्ये "५० वर्षांपूर्वी" या कॉलममध्ये १९९८ की १९९९ मध्ये वाचल्याचे आठवते. नो स्ट्रींग्ज अ‍ॅटॅच्ड ही घटना नक्की कधीची हे आज संध्याकाळी माझ्याजवळच्या "इंटरनॅशनल रिलेशन्स" च्या पुस्तकातून तपासून लिहितो.

In reply to by भीमराव

कॉंग्रेस(गाजरगवत) चं बि पन ह्यातनच आलं ना वो. हो बाबुदादा, अमेरिकाच्या मते हे गवत "P L 480" येण्यापुर्वीही भारतात होते, परंतू हा खोटारडेपणा होता. भारताच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन जाणुबुजून 'काँग्रेस' गवताचे बी ह्या धान्यात मिसळले व येथील जैवविविधतेत हस्तक्षेप केला. हे गवत सहजासहजी नष्ट होत नाही, उभ्या पिकात जोमाने वाढते व पिकाचे नुकसान करते. अजुनही आपण हे गवत पुर्णपणे नष्ट करू शकलो नाही.

In reply to by ऋतुराज चित्रे

चामुंडराय 10/01/2018 - 04:52
प्रधान सेवक प्रयत्न करताहेत :) आता हि अफवा कोणी पसरवली कि त्यांचा पुतळा शेतात उभा केला तर काँग्रेस गवत अजिबात उगवत नाही - एक कायप्पा फॉरवर्ड

पैसा 27/08/2015 - 14:02
उत्तम लेख. पुढील भागाच्या प्रतीक्षेत. बंगालच्या दुष्काळाबद्दल एका जुन्या धाग्यात बरीच चांगली चर्चा झाली होती. आता लिंक शोधावी लागेल.

राही 27/08/2015 - 14:35
मिपावरील एका जुन्या धाग्यात मी याविषयी लिहिले होते. युद्धकाळात अन्नटंचाई झाली ती पुढे फाळणीनंतरही कायम राहिली, नव्हे वाढली. कारण गव्हाचे कोठार असलेला पश्चिम पंजाब आणि तांदुळाचे कोठार असलेला पूर्व बंगाल पाकिस्तानात गेला. त्या काळी उजव्या गटाचे प्रतिनिधी वल्लभभाई यांचे विश्वासू आणि उजवे हात असलेले स.का.पाटील हे मुंबई काँग्रेसचे सर्वेसर्वा होते. अखिल भारतीय कॉन्ग्रेस पक्षासाठी ते प्रमुख फंड-रेज़र होते. मुंबईतल्या आणि भारतातल्याही भांडवलदारवर्गाशी त्यांचे निकटचे संबंध होते. वल्लभभाईंच्या मृत्यूनंतर उजव्या गटाचे नेतृत्व स.का.पाटीलांकडे आले. स.का. पाटील उत्तम वक्ते होते. फर्डे इंग्लिश, मराठी आणि गुजरातीतून ते उत्कृष्ट भाषण करीत. अमेरिकेने त्यांना पंतप्रधानपदासाठी नर्चर करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. स.का. पाटीलांचे अमेरिकन सरकारमध्ये चांगले वजन होते. म्हणजे अमेरिकेनेच ते निर्माण केले होते. विशेषतः आइज़ेन्हॉवर यांच्याशी त्यांचे थेट आणि उत्तम समीकरण होते. पब्लिक लॉ ४८० द्वारे भारताला अन्नमदत मिळवून देण्यात त्यांचा मुख्य वाटा होता. भारताला साधारण १९६६पर्यंत मदतीची जरूर भासली. अमेरिकेकडून मदत स्वीकारणे ही आपत्कालीन परिस्थिती होती. ते कायम धोरण नव्हते. पुढे इंदिरा गांधींनी उत्तमोत्तम कृषिशास्त्रज्ञांना सन्मानाने मदतीसाठी घेऊन दुग्ध आणि हरितक्रांतीचा पाया घातला आणि अमेरिकन मदतीची निकड आणि तिचे महत्त्व नाहीसे केले. त्याचबरोबर उजव्या गटालाही नामोहरम केले. पुढे १९६५ आणि १९७१ मधील युद्धांमुळे पुन्हा अन्नटंचाई झाली. त्याचे राजकीय परिणाम झाले तरी १९७५ पर्यंत टंचाई विरून गेली. राशनिंगचे आश्रयदातेही कमी झाले. अर्थात धागा क्रमशः आहे तेव्हा धागाकर्त्याच्या पुढील लेखांत हे सर्व येईलच.

अर्धवटराव 28/08/2015 - 00:13
किती सहन केलं असेल पब्लीकनी. आता देखील एकदम टंचाई नाहि पण अन्न-धान्याचं व्यवस्थीत मॅनेजमेण्ट नाहिच आपल्याकडे. पु.भा.प्र.

१९६० पासून म्हणजे माझ्या वयाच्या सहाव्या वर्षापासून रेशनिंग कार्ड, रांगा, तुटपुंजे आणि निकृष्ट दर्जाचे मिळणारे धान्य हे पाहात आणि अनुभवत आलो आहे. पुढे वयाने मोठा झाल्यावरही तांदूळाचा काळाबाजार पाहिला आहे. रेशनचा निकृष्ट तांदूळ पाच मापटी घेऊन चांगला (आंबेमोहोर?) तांदूळ २ की ३ मापटी मिळायचा. आईला भात खायची भयंकर आवड. सुरुवातीला त्यात कांही गैर वाटायचे नाही. वाघरी जमातीच्या बायका घरोदारी हा तांदळाचा बार्टर व्यवहार करायच्या. (आम्हाला टिटवाळ्याला जायला लागायचे नाही.) पण पुढे लोकल ट्रेनमध्ये ह्या वाघरी बायका हे बंदी असलेले तांदूळ कसे आणतात हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले. रेल्वे पोलिसांनी पकडू नये म्हणून त्या चांगल्या तांदूळाच्या पोटल्यांवर आपला घागरा पसरून त्यावर बसायच्या. आठवडा आठवडा आंघोळ न केलेल्या, कराकरा डोके खाजविण्यार्‍या ह्या बायका अंतर्वस्त्र तरी घालायच्या की नाहीत हा एक संशोधनाचाच विषय होता. घरच्यांना समजावून मी ह्या तांदळाच्या वापारावर घरात बंदी घातली. जो रेशनचा तांदूळ मिळेल तोच खाऊया पण ह्या बायकांकडून तांदूळ घ्यायचा नाही असे ठरवून टाकले आणि तो तांदूळ आमच्या घरात बंद झाला. रेशनिंगच्या निकृष्ट धान्यात भयंकर कचरा असलेला अमेरिकन गहू, उकडा तांदूळ, मळकट साखर असे धान्य मिळायचे. बरीच वर्षे हे चालले होते. रेशनिंग कार्डावर जास्त युनिटस दाखवायचे (तिथे राहात नसलेली माणसे राहतात असे दाखवायचे) आणि जास्त धान्य मिळवायचे असाही प्रयत्न असायचा. कधी रेशनिंग अधिकारी तपासणीसाठी घरी यायचे. (बहुतेक वेळा रविवारी सकाळी) त्यांना ती ती माणसे दाखवावी लागायची. आमच्या रेशनकार्डात आजीचं नांव होतं. ती बडोद्याला काकांकडे राहायची. त्यामुळे ती गावी गेली आहे हे स्टँडर्ड उत्तर असायचे आणि ते खपूनही जायचे.

अंतु बर्वा 15/09/2015 - 23:30
माझ्या सारखी त्या काळातील लहान मुले "नंबर लागेपर्यंत" रेशनच्या रांगेतील जागा धरून राहणे अशा कामाला उपयोगी पडत. "नंबर लागल्यावर मात्र मोठ्यांची जरूर लागायची - कारण या आठवड्यात/पंधरवड्यात/महिन्यात जे जी मिळायला हवे (गहू, तांदूळ, साखर, वनस्पती तेल/डालडा, किंवा अशाच इतर खाद्य वस्तू ज्यांचा नेहेमीच तुटवडा निदान त्या काळी तरी असे) ते ते सर्व आपल्याला प्रत्यक्ष मिळते आहेना याची खात्री करून घ्यावी लागे.
हे प्रत्येक महिन्याला अगदी रांगेत पाच-सहा तास उभे राहुन अनुभवले आहे... बाकी रेशनच्या अन्नापेक्शा जास्त निकड असायची ती रेशनवर मिळणार्या रॉकेलची. कारण काळ्याबाजारातील रॉकेल घेणे औकातीच्या बाहेरची गोष्ट होती. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या बघा... बाकी लेखमाला सुरेखच. कितीतरी गोष्टी आपणास ऐकुन माहीत असतात पण अशा सुंदर लेखनामुळे त्यामागचा इतिहासही कळतो आणी त्याची कारणीमिमांसाही... धन्यवाद :-)

In reply to by अंतु बर्वा

रॉकेलच्या रांगेत तासनतास उभे राहण्याचा अनुभव मी देखील घेतला आहे. काही वेळा दुकानातले रॉकेल संपून रिकाम्या कॅननेच घरी परतावे लागले आहे.

बोका-ए-आझम 16/09/2015 - 08:29
ही वर्णने आजीआजोबांकडून आणि आईवडिलांकडूनही ऐकलेली आहेत. जेव्हा नव्वदीच्या दशकात आणि त्यानंतर गव्हाची टंचाई निर्माण झाली होती तेव्हा आपण आॅस्ट्रेलियातून गहू आयात केला होता. त्यावेळी असं का नाही केलं हे कुतूहल आहे.

नमकिन 20/09/2015 - 21:53
शाळेच्या वाटेवर रेशन दुकान असल्याने कित्येकदा कुठला जिन्नस आलाय की नाहीं ते पाहुन पुन्हा घरी पळत जाऊन खबर पोचवून धावत शाळा गाठायची. स्टोव्ह पेटवणे, बारीक तारेने बर्नर साफ करणे, पंपची दांडी व वाॅशर , त्याचे वंगण, सुटे भाग, उडालेला भडका सगळ कसं अंगावर आलं.

In reply to by नमकिन

अगदी खरं बोललात. रेशनच्या खबरींचे एक स्वतंत्र नेटवर्क होते. चाळीतुन अथवा सोसायटीमध्ये काम करणार्‍या बायांचं नेटवर्क. रेशन मध्ये काय उपलब्ध आहे, कोणती वस्तु कधी येणार आहे ह्याची आतल्या गोटातली बित्तम्बातमी नेहमी ह्या नेटवर्क तर्फेच समजायची. कूठल्या वेळेस गेले की कमीत कमी वेळ रांगेत थांबावं लागेल ह्याचे आराखडे बांधता यायचे. वेगळाच अनुभव. छान लेखमाला. -मयुरा

In reply to by मयुरा गुप्ते

शेखरमोघे 11/01/2018 - 08:26
जवळ जवळ तीन वर्षे होऊन गेल्यावरही कोणीतरी हा भाग फक्त वाचतच नाही तर प्रतिसादही देत आहे हे पाहिल्यावर छान वाटले.

गामा पैलवान 10/01/2018 - 03:19
टिटवाळ्याच्या तांदूळांवरून आठवलं. वडलांनी एकदा तिथनं तांदूळ आणले होते. ठाण्याला उतरल्यावर वजन होतं म्हणून रिक्षाने घरी आले. तेव्हा रिक्षावाल्याला संशय आला. त्याने तक्रार करेन वगैरे धमकी दिली. वडिलांनी दाद दिली नाही. परत दिसलास तर तंगडं मोडून ठेवेन म्हणून दमही दिला. साली त्या पिढीच्या विशिष्ट अवयवात चरबी भारी होती म्हणा. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

शेखरमोघे 11/01/2018 - 08:27
जवळ जवळ तीन वर्षे होऊन गेल्यावरही कोणीतरी हा भाग फक्त वाचतच नाही तर प्रतिसादही देत आहे हे पाहिल्यावर छान वाटले.

बहुगुणी 27/08/2015 - 03:42
वरील माहितीशी बरंचसं जुळणारं त्यावेळचं The Far East and Oceania Agricultural Situation हे अमेरिकन सरकारी पत्रक सापडलं. CATO.org वरील हा लेख हा प्रस्तुत लेखाच्या संदर्भांपैकी एक आहे की नाही माहीत नाही, पण या लेखात अखेरीस वर्णन केल्याप्रमाणे PL-480चे दुष्परिणाम या दुव्यात दिल्याप्रमाणेच आढळले: ..... a number of serious negative effects have been identified.(15) One major result was the repression of the domestic price of wheat and other commodities that were imported under the program. Farmers reacted to the lower prices and reduced the acreage planted in both wheat and competing cereals. In fact, the large and escalating shipments of P.L. 480 food aid between 1955 and 1965 bankrupted large numbers of Indian farmers. And that happened when India was a predominantly agricultural country with a significant proportion of uncultivated arable land and vast potential for expansion of food production, as was demonstrated by India's yield per acre being one of the lowest in the world. Another negative effect stemmed from the fact that, under P.L. 480, the Indian government appeared to receive the U.S. foodgrains free and it could garner substantial rupee receipts upon resale of the grain in Indian markets. Funds raised by the Indian government from the resale of such food aid accounted for 56 percent of the external assistance to India's public development outlays during the 1960s.(16) In short, the Indian government had a direct interest in maximizing the quantity of P.L. 480 imports and sales in order to raise funds to finance its public development schemes. पुढच्या भागांमध्ये भारतीय हिरव्या क्रांतीचं वर्णन असेल अशी अपेक्षा आहे. IARI/ IARC या संस्थांबद्दल एके काळी खूप आदर होता, सध्याची परिस्थिती माहीत नाही. (जाता जाता: याच PL-480 अंतर्गत येणार्‍या धान्यात मोठ्या प्रमाणावर कीड असलेलं मिलो (किंवा मिलेट असेल) पुरवलं गेलं होतं ना? की ते नंतरचं? आठवत नाहीये....)

In reply to by बहुगुणी

स्रुजा 27/08/2015 - 05:08
हिरव्या क्रांतीचाच विचार मनात आला. याच अपमानास्पद वागणुकीला खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधींना पण सामोरं जावं लागलं. त्यांच्या अमेरिकेच्या दौर्‍यात त्यांना तत्कालिन अध्यक्षांनी भेटीसाठी झुलवत ठेवुन अखेरीस मदत मान्य केली, ती सुद्धा मानहानीकारक टोन मध्ये. माझ्या वाचण्यात असं आलं की ही मानहानी इंदिरा गांधींना खुप लागली आणि त्या इर्ष्येवर त्यांनी हरित क्रांती धडाक्यात सुरु केली. मोघेजी, तुम्ही खुप छान माहिती दिलीत, यातलं बरंचसं माहिती नव्हतं. पुढचा भाग वाचण्यास उत्सुक.

In reply to by बहुगुणी

शेखरमोघे 27/08/2015 - 21:22
पुढच्या भागांमध्ये नक्कीच भारतीय हिरव्या क्रांतीचं वर्णन असेल , खास करून डॉ नॉर्मन बोरलॉग (उल्लेख आलेलेच आहे) आणि डॉ स्वामिनाथन या व्यक्ती आणि त्यांचे कार्य, शेतीकरता काय काय केले गेले आणि आपण धान्याची काळजी घेता घेता कसे "problems of plenty" पर्यंत पोचलो याबद्दल लिहिण्याचा विचार आहे. थोडेसे आधीचे वर्णन - कै लक्ष्मणराव किर्लोस्करांचा लोखंडी फाळाचा नांगर इ.इ. बद्दल देखील जमल्यास. PL-480 अंतर्गत येणार्‍या धान्यात मोठ्या प्रमाणावर कीड असलेलं मिलो (किंवा मिलेट असेल) पुरवलं गेलं होतं किंवा नाही हे नक्की मलाही आठवत नाही पण हा विषय (आणि नंतर "बाजरी आणि त्यावरची अर्गट नावाची नैसर्गिक विषारी बुरशी") मोठाच आहे - लेखमाला वाढवण्यास आणि रंजक करण्यास - वर्णन खत्रुड असले तरी उपयोगी ठरेल.

या विषयावर तपशीलवार वाचायला मिळणे हे सौभाग्यच म्हणायला हवे. लेखमालिकेची सुरुवात खूप आवडली. लेखनशैली खिळवून ठेवणारी आहे. हे वाचून घरच्या मोठ्या मंडळींच्या जुन्या गप्पा आठवल्या. महाराष्ट्रात कदाचित रेशनमध्ये तांदूळ कमी मिळत असावा. माझे वडील लहान असताना घरी आठवड्यातून ठराविक दिवसच भात शिजवला जात असे. माझ्या आईकडून कळलेला आणखी एक किस्सा मह्णजे माझ्या मोठ्या मावशीचे लग्न तत्कालिन म.प्र. (आजचे छत्तीसगड) मधल्या मराठी कुटुंबात झाले. वर्‍हाडी मंडळी पोळ्यांपेक्षा भातच अधिक खाणारी होती. या आव्हानाचा अगोदरच विचार करून माझ्या आजोबांनी सगळे नातेवाईक, शेजारी अन स्नेह्यांना काही महिने अगोदरपासून रेशनमध्ये मिळणारा तांदूळ वाचवून या विवाहासाठी आणण्याचे आवाहन केले. सर्वांनी भरभरून मदत केल्यामुळे काळ्या बाजारातला तांदूळ विकत न घेता विवाहसोहळा यशस्वीरीत्या पार पडला. काळ्या बाजारातून मोठ्या प्रमाणावर धान्य विकत घेण्याची ऐपत तशीही नव्हतीच. माझ्या पिढिने हे सर्व फक्त ऐकले आहे प्रत्यक्ष अनुभवायची वेळ आली नाही याचे श्रेय जुन्या काळातले नियोजनकर्ते, धोरणे राबवणारे, अन शेतात राबणारे तसेच त्यागी वृत्तीचे सर्वसामान्य यांचे आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

शेखरमोघे 27/08/2015 - 22:09
ऐकीव माहितीप्रमाणे साधारणतः दुसऱ्या महायुद्धाआधी आणि १९४०-५० मध्येही महाराष्ट्रात, कोकण सोडल्यास, रोजच्या जेवणात ज्यांच्याकडे घरचा असेल तिथे जोन्धळा वापरला जाई, इतर विकतचा गहू वापरत, कोकणात तांदूळ. बरेच लोक सगळीच धान्ये वर्षातून एकदा पीक बाजारात आल्यावर (जेव्हा भाव कमी असतील तेव्हां) आपल्या आर्थिक स्थिती प्रमाणे आणि साठवणीच्या सोयीनुसार विकत घेत आणि त्याचाच शक्य तो वर्ष भरात वापर करत. वर्षातून जे मोठे सण वगैरे असतील त्यानुसार त्या पुरताच रोजच्या जेवणात बदल होत असे. तांदूळ हा अतिशय "localised" धान्य प्रकार होता - पुण्या-मुंबईला उत्तम तांदूळ म्हणून आंबेमोहोर वापरला जात असला तरी तीच जात महाराष्ट्रात इतरत्रही, उत्तम मानली जात असावी असे वाटत नाही, कदाचित मिळत नसेल म्हणून किंवा महाग असेल म्हणून. माझे लहानपण बेळगावला गेले, जिथे तांदूळ हे मुख्य पीक असल्याने रोजच्या जेवणात भात हा स्थायीभाव असे. माझ्या लहानपणी मी ऐकलेल्या उत्तम जाती म्हणजे "चम्पाकली", "कमोद" (इंग्रजीत लिहिताना सावधगिरी बाळगावी) आणि आंबेमोहोर हा कधीतरी मिळणारा प्रकार. जेवताना पहिला भात (बहुतेक तूप भात, मेतकूट भात, वरण भात) , मधला भात (आमटी, पिठलं, सार अशा कालवणाबरोबर) आणि मागचा भात (ताक किंवा दह्याबरोबर) असा भातच भात हा प्रकार असे. रेशनिंग जास्त कडक झाल्यावर बाजारात शेतात पिकवलेले धान्य खुलेआम मिळणे बंद झाले.

फार सुरेख शैलीतल माहितीपूर्ण लेख. हे सगळे झाले तेव्हा लहान होतो, तरी PL-480 च्या निकृष्ट गहू आणि मिलोची आठवण आहे. (जाता जाता: याच PL-480 अंतर्गत येणार्‍या धान्यात मोठ्या प्रमाणावर कीड असलेलं मिलो (किंवा मिलेट असेल) पुरवलं गेलं होतं ना? की ते नंतरचं? आठवत नाहीये....) तीच ती... PL-480 मिलो... म्हणजेच कुपोषित किडकी तांबडी-पिवळि-तपकिरी बाजरी, जी अमेरिकेत गुरांच्या खाण्यासाठीही अयोग्य समजली जात होती असे म्हणतात.

गॅरी ट्रुमन 27/08/2015 - 12:52
मस्तच लेख. पी.एल-४८० कायदा जरी १९५४ मध्ये आला असला तरी त्यापूर्वीच (म्हणजे १९४८-४९ मध्ये) भारतात अन्नधान्याची टंचाई होतीच.त्यावेळी पंडित नेहरूंनी भारताचे प्रतिनिधी म्हणून (बहुदा अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांना) अमेरिकन प्रशासनाशी बोलणी करायला अमेरिकेत पाठवले होते.अय्यर यांनी अध्यक्ष हॅरी ट्रुमन यांची भेटही घेतली होती. मी आता लिहिणार आहे ती घटना १९४८-४९ ची होती की १९५४ नंतरची होती हे आता याक्षणी माझ्या लक्षात नाही. ते पुस्तकात बघून लिहावे लागेल. १९४८-४९ मध्ये अध्यक्ष हॅरी ट्रुमन यांनी काही अटींवर भारताला अन्नधान्य पुरवायचे मान्य केले.अर्थातच या अटी नेहरूंनी अमान्य केल्या. त्यावेळी नेहरूंनी म्हटले होते--"We cannot accept aid with strings attached". पण त्यानंतर अमेरिकेने त्या अटी मागे घेतल्या आणि भारताला धान्य पाठवले होते. ही घटना १९४८-४९ मधील की १९५४ मधील हे तपासायला हवे. पण अल्लादी कृष्णस्वामी अय्यर अमेरिकेत अन्नधान्य टंचाईवर अमेरिकन प्रशासनाशी बोलणी करायला गेले होते हे द हिंदू मध्ये "५० वर्षांपूर्वी" या कॉलममध्ये १९९८ की १९९९ मध्ये वाचल्याचे आठवते. नो स्ट्रींग्ज अ‍ॅटॅच्ड ही घटना नक्की कधीची हे आज संध्याकाळी माझ्याजवळच्या "इंटरनॅशनल रिलेशन्स" च्या पुस्तकातून तपासून लिहितो.

In reply to by भीमराव

कॉंग्रेस(गाजरगवत) चं बि पन ह्यातनच आलं ना वो. हो बाबुदादा, अमेरिकाच्या मते हे गवत "P L 480" येण्यापुर्वीही भारतात होते, परंतू हा खोटारडेपणा होता. भारताच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन जाणुबुजून 'काँग्रेस' गवताचे बी ह्या धान्यात मिसळले व येथील जैवविविधतेत हस्तक्षेप केला. हे गवत सहजासहजी नष्ट होत नाही, उभ्या पिकात जोमाने वाढते व पिकाचे नुकसान करते. अजुनही आपण हे गवत पुर्णपणे नष्ट करू शकलो नाही.

In reply to by ऋतुराज चित्रे

चामुंडराय 10/01/2018 - 04:52
प्रधान सेवक प्रयत्न करताहेत :) आता हि अफवा कोणी पसरवली कि त्यांचा पुतळा शेतात उभा केला तर काँग्रेस गवत अजिबात उगवत नाही - एक कायप्पा फॉरवर्ड

पैसा 27/08/2015 - 14:02
उत्तम लेख. पुढील भागाच्या प्रतीक्षेत. बंगालच्या दुष्काळाबद्दल एका जुन्या धाग्यात बरीच चांगली चर्चा झाली होती. आता लिंक शोधावी लागेल.

राही 27/08/2015 - 14:35
मिपावरील एका जुन्या धाग्यात मी याविषयी लिहिले होते. युद्धकाळात अन्नटंचाई झाली ती पुढे फाळणीनंतरही कायम राहिली, नव्हे वाढली. कारण गव्हाचे कोठार असलेला पश्चिम पंजाब आणि तांदुळाचे कोठार असलेला पूर्व बंगाल पाकिस्तानात गेला. त्या काळी उजव्या गटाचे प्रतिनिधी वल्लभभाई यांचे विश्वासू आणि उजवे हात असलेले स.का.पाटील हे मुंबई काँग्रेसचे सर्वेसर्वा होते. अखिल भारतीय कॉन्ग्रेस पक्षासाठी ते प्रमुख फंड-रेज़र होते. मुंबईतल्या आणि भारतातल्याही भांडवलदारवर्गाशी त्यांचे निकटचे संबंध होते. वल्लभभाईंच्या मृत्यूनंतर उजव्या गटाचे नेतृत्व स.का.पाटीलांकडे आले. स.का. पाटील उत्तम वक्ते होते. फर्डे इंग्लिश, मराठी आणि गुजरातीतून ते उत्कृष्ट भाषण करीत. अमेरिकेने त्यांना पंतप्रधानपदासाठी नर्चर करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. स.का. पाटीलांचे अमेरिकन सरकारमध्ये चांगले वजन होते. म्हणजे अमेरिकेनेच ते निर्माण केले होते. विशेषतः आइज़ेन्हॉवर यांच्याशी त्यांचे थेट आणि उत्तम समीकरण होते. पब्लिक लॉ ४८० द्वारे भारताला अन्नमदत मिळवून देण्यात त्यांचा मुख्य वाटा होता. भारताला साधारण १९६६पर्यंत मदतीची जरूर भासली. अमेरिकेकडून मदत स्वीकारणे ही आपत्कालीन परिस्थिती होती. ते कायम धोरण नव्हते. पुढे इंदिरा गांधींनी उत्तमोत्तम कृषिशास्त्रज्ञांना सन्मानाने मदतीसाठी घेऊन दुग्ध आणि हरितक्रांतीचा पाया घातला आणि अमेरिकन मदतीची निकड आणि तिचे महत्त्व नाहीसे केले. त्याचबरोबर उजव्या गटालाही नामोहरम केले. पुढे १९६५ आणि १९७१ मधील युद्धांमुळे पुन्हा अन्नटंचाई झाली. त्याचे राजकीय परिणाम झाले तरी १९७५ पर्यंत टंचाई विरून गेली. राशनिंगचे आश्रयदातेही कमी झाले. अर्थात धागा क्रमशः आहे तेव्हा धागाकर्त्याच्या पुढील लेखांत हे सर्व येईलच.

अर्धवटराव 28/08/2015 - 00:13
किती सहन केलं असेल पब्लीकनी. आता देखील एकदम टंचाई नाहि पण अन्न-धान्याचं व्यवस्थीत मॅनेजमेण्ट नाहिच आपल्याकडे. पु.भा.प्र.

१९६० पासून म्हणजे माझ्या वयाच्या सहाव्या वर्षापासून रेशनिंग कार्ड, रांगा, तुटपुंजे आणि निकृष्ट दर्जाचे मिळणारे धान्य हे पाहात आणि अनुभवत आलो आहे. पुढे वयाने मोठा झाल्यावरही तांदूळाचा काळाबाजार पाहिला आहे. रेशनचा निकृष्ट तांदूळ पाच मापटी घेऊन चांगला (आंबेमोहोर?) तांदूळ २ की ३ मापटी मिळायचा. आईला भात खायची भयंकर आवड. सुरुवातीला त्यात कांही गैर वाटायचे नाही. वाघरी जमातीच्या बायका घरोदारी हा तांदळाचा बार्टर व्यवहार करायच्या. (आम्हाला टिटवाळ्याला जायला लागायचे नाही.) पण पुढे लोकल ट्रेनमध्ये ह्या वाघरी बायका हे बंदी असलेले तांदूळ कसे आणतात हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले. रेल्वे पोलिसांनी पकडू नये म्हणून त्या चांगल्या तांदूळाच्या पोटल्यांवर आपला घागरा पसरून त्यावर बसायच्या. आठवडा आठवडा आंघोळ न केलेल्या, कराकरा डोके खाजविण्यार्‍या ह्या बायका अंतर्वस्त्र तरी घालायच्या की नाहीत हा एक संशोधनाचाच विषय होता. घरच्यांना समजावून मी ह्या तांदळाच्या वापारावर घरात बंदी घातली. जो रेशनचा तांदूळ मिळेल तोच खाऊया पण ह्या बायकांकडून तांदूळ घ्यायचा नाही असे ठरवून टाकले आणि तो तांदूळ आमच्या घरात बंद झाला. रेशनिंगच्या निकृष्ट धान्यात भयंकर कचरा असलेला अमेरिकन गहू, उकडा तांदूळ, मळकट साखर असे धान्य मिळायचे. बरीच वर्षे हे चालले होते. रेशनिंग कार्डावर जास्त युनिटस दाखवायचे (तिथे राहात नसलेली माणसे राहतात असे दाखवायचे) आणि जास्त धान्य मिळवायचे असाही प्रयत्न असायचा. कधी रेशनिंग अधिकारी तपासणीसाठी घरी यायचे. (बहुतेक वेळा रविवारी सकाळी) त्यांना ती ती माणसे दाखवावी लागायची. आमच्या रेशनकार्डात आजीचं नांव होतं. ती बडोद्याला काकांकडे राहायची. त्यामुळे ती गावी गेली आहे हे स्टँडर्ड उत्तर असायचे आणि ते खपूनही जायचे.

अंतु बर्वा 15/09/2015 - 23:30
माझ्या सारखी त्या काळातील लहान मुले "नंबर लागेपर्यंत" रेशनच्या रांगेतील जागा धरून राहणे अशा कामाला उपयोगी पडत. "नंबर लागल्यावर मात्र मोठ्यांची जरूर लागायची - कारण या आठवड्यात/पंधरवड्यात/महिन्यात जे जी मिळायला हवे (गहू, तांदूळ, साखर, वनस्पती तेल/डालडा, किंवा अशाच इतर खाद्य वस्तू ज्यांचा नेहेमीच तुटवडा निदान त्या काळी तरी असे) ते ते सर्व आपल्याला प्रत्यक्ष मिळते आहेना याची खात्री करून घ्यावी लागे.
हे प्रत्येक महिन्याला अगदी रांगेत पाच-सहा तास उभे राहुन अनुभवले आहे... बाकी रेशनच्या अन्नापेक्शा जास्त निकड असायची ती रेशनवर मिळणार्या रॉकेलची. कारण काळ्याबाजारातील रॉकेल घेणे औकातीच्या बाहेरची गोष्ट होती. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या बघा... बाकी लेखमाला सुरेखच. कितीतरी गोष्टी आपणास ऐकुन माहीत असतात पण अशा सुंदर लेखनामुळे त्यामागचा इतिहासही कळतो आणी त्याची कारणीमिमांसाही... धन्यवाद :-)

In reply to by अंतु बर्वा

रॉकेलच्या रांगेत तासनतास उभे राहण्याचा अनुभव मी देखील घेतला आहे. काही वेळा दुकानातले रॉकेल संपून रिकाम्या कॅननेच घरी परतावे लागले आहे.

बोका-ए-आझम 16/09/2015 - 08:29
ही वर्णने आजीआजोबांकडून आणि आईवडिलांकडूनही ऐकलेली आहेत. जेव्हा नव्वदीच्या दशकात आणि त्यानंतर गव्हाची टंचाई निर्माण झाली होती तेव्हा आपण आॅस्ट्रेलियातून गहू आयात केला होता. त्यावेळी असं का नाही केलं हे कुतूहल आहे.

नमकिन 20/09/2015 - 21:53
शाळेच्या वाटेवर रेशन दुकान असल्याने कित्येकदा कुठला जिन्नस आलाय की नाहीं ते पाहुन पुन्हा घरी पळत जाऊन खबर पोचवून धावत शाळा गाठायची. स्टोव्ह पेटवणे, बारीक तारेने बर्नर साफ करणे, पंपची दांडी व वाॅशर , त्याचे वंगण, सुटे भाग, उडालेला भडका सगळ कसं अंगावर आलं.

In reply to by नमकिन

अगदी खरं बोललात. रेशनच्या खबरींचे एक स्वतंत्र नेटवर्क होते. चाळीतुन अथवा सोसायटीमध्ये काम करणार्‍या बायांचं नेटवर्क. रेशन मध्ये काय उपलब्ध आहे, कोणती वस्तु कधी येणार आहे ह्याची आतल्या गोटातली बित्तम्बातमी नेहमी ह्या नेटवर्क तर्फेच समजायची. कूठल्या वेळेस गेले की कमीत कमी वेळ रांगेत थांबावं लागेल ह्याचे आराखडे बांधता यायचे. वेगळाच अनुभव. छान लेखमाला. -मयुरा

In reply to by मयुरा गुप्ते

शेखरमोघे 11/01/2018 - 08:26
जवळ जवळ तीन वर्षे होऊन गेल्यावरही कोणीतरी हा भाग फक्त वाचतच नाही तर प्रतिसादही देत आहे हे पाहिल्यावर छान वाटले.

गामा पैलवान 10/01/2018 - 03:19
टिटवाळ्याच्या तांदूळांवरून आठवलं. वडलांनी एकदा तिथनं तांदूळ आणले होते. ठाण्याला उतरल्यावर वजन होतं म्हणून रिक्षाने घरी आले. तेव्हा रिक्षावाल्याला संशय आला. त्याने तक्रार करेन वगैरे धमकी दिली. वडिलांनी दाद दिली नाही. परत दिसलास तर तंगडं मोडून ठेवेन म्हणून दमही दिला. साली त्या पिढीच्या विशिष्ट अवयवात चरबी भारी होती म्हणा. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

शेखरमोघे 11/01/2018 - 08:27
जवळ जवळ तीन वर्षे होऊन गेल्यावरही कोणीतरी हा भाग फक्त वाचतच नाही तर प्रतिसादही देत आहे हे पाहिल्यावर छान वाटले.
नुकतेच "Time" नियतकालिकात मागील ६०-७० वर्षातले "भारत आणि अमेरिकेचे संबंध" फक्त १२ छायाचित्रात मांडलेले पाहिले. एवढा लांबलचक काळ फक्त १२ छायाचित्रात पकडता येणे तसे कठीणच, त्यामुळे त्रुटी असणे अनिवार्य - पण काय काय राहून गेले याचा विचार करताना "P L 480" या एकेकाळच्या "भारत भाग्य विधात्या"ची आठवण नक्कीच झाली. लक्षांत नाही येत ? "पु. लं. च्या ४८० कथा" वगैरे काहीसे वाटते आहे?

विरोध शिवाजी राजेंना आहे, पुरंदरे याना नाही

विवेकपटाईत ·

रोचक निरिक्षण तुमचे पुर्वाचली माणसांबद्दल अन त्याचे राजकारणाबद्दल अन त्यातही महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दल.

पण ध्रुवीकरणाचा नेमका फायदा कोण उठवेल आत्ताच सांगता येणे मुश्कील, कारण AI-MIM. मुस्लीम मतदारांनी त्यांची मते ओवैसीकडे झुकवली, तर पवारांना निव्वळ मराठा मतांच्या आधारे जिंकता येईल का? मुस्लीम ध्रुवीकरण झाले तर त्याला प्रतिसाद द्यायला हिंदू ध्रुवीकरण होईलच. संघ तो चान्स सोडेल असे वाटत नाही. बिहारमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ध्रुवीकरण प्रकार सुरु झालेत!! कधी आपण भावनिक मुद्यांच्या आधारे आणि जाती धर्माधारे मत देणे सोडू ... देव जाणे.

हेमंत लाटकर 22/08/2015 - 16:37
लेख चांगला आहे. मेट्रोमध्ये ज्या माणसांबरोबर हा संवाद झाला त्या मामसांच्या बोलण्यात तथ्य वाटते. शरद पवारांच्या बाबतीत म्हणाल तर सध्या राष्ट्रवादी सत्तेत नसल्यामुळे काही कामच राहिले नाही. मग काहितरी विषय काढून स्वत:चे अस्तित्व दाखवायचे. खर तर 70 वर्षीवरच्या सर्व राजकारण्यानां सक्तीने रिटायर्ड केले पाहिजे.

चलत मुसाफिर 22/08/2015 - 23:04
राजकारणी हे अत्यंत पाताळयंत्री असून त्यांचे खायचे व दाखवायचे दात वेगवेगळे असतात. तथाकथित धर्मनिरपेक्ष नेते तर संपूर्ण लाज सोडून केवळ मतपेटीचे हिशोब घालत राजकारण करतात. कारण खरोखरीची धर्मनिरपेक्षता त्यांच्यापैकी कोणालाही बापजन्मी आत्मसात करणे शक्य नसते. तसेच त्यांना हपापलेले झुंडखोर कार्यकर्तेही हवेच असतात. कारण ते मूळ विषयाचे शष्प ज्ञान नसले तरी अजिबात न शरमता नारेबाजी करत बेफाम राडा घालू शकतात. अशा कळपाचा विरोध करायचा असेल तर तसाच एक विरौधी कळप बनवणे यावाचून पर्याय नसतो. त्यामुळे फक्त बेशरम आणि महत्वाकांक्षी लोकांचे फावते आणि एकूणच राजकारण गलिच्छ होते.

चौकटराजा 23/08/2015 - 18:30
हे सगळे जे झाले त्यातील जितेंद्र आव्हाडांचे म्हणणेच अधिक पटण्यासारखे आहे. चुकीच्या इतिहासाला राजमान्यता मिळाली म्हणून त्याना राग आला होता. चुकीचा इतिहास , खळबळजनक इतिहास अनेक जण लिहितात. त्यांची अनेक पुस्तके खपली तरी कोणाचे पराकोटीच्या आग्रही पणाचे असे काही म्हणणे नसते. त्याला राजमान्यता मिळाली की मग कुणाचे तरी माथे भडकणे साहजिकच आहे. हे पारितोषिक दिले गेले ई ठीक आहे.पण खरा इतिहास काय तो पुढे आलाच पाहिजे. माझ्या मते तो शीधण्याचे कार्य करण्यास दोन्ही पक्षाना ( पुरंदरे व अपुरंदरे ) यानी कोणी भविष्यात भाग पाडेल असे वाटत नाही. मात्र यात एक राजकीय धडपड पवारांची आहे असे वाटत नाही. पूर्ण मराठा समाज देखील त्यांच्या पाठीमागे कधी नव्हता. आता एम आय एम असताना मुस्लीम त्यांच्या पाठीमागे केवळ अशा चाली मुळे येणार नाहीत. हिंदू समाज भाजपाच्या मागे एकसंधपणे उभा राहिल्याने तीनशे ई जागा मिळाल्या असे नव्हे तर मनमोहन सिंग व सोनिया यांचे मौखिक दुबळेपण व त्यात मोदी यानी त्यांच्यावर केलेली मात याचा फायदा भाजपाला झालेला आहे .थोडक्यात काय मुस्लीम दलित सारेच विखुरणार आहेत. ती आता कार्डे रहाणार नाहीत.

In reply to by चौकटराजा

चिनार 24/08/2015 - 17:31
जेंव्हा पुरुषोत्तम खेडेकरांनी वेगळा शिवधर्म काढला तेंव्हा जितेंद्र आव्हाडांना शिवाजी महाराजांचा किंवा जिजामातेचा अपमान झाल्यासारखा वाटला नाही का ? त्यावेळी त्यांना किंवा त्यांच्या बोलवित्या धन्याला राग का आला नाही ?

In reply to by चिनार

नाखु 25/08/2015 - 08:21
पाठींबा फक्त एकच अजाण बालबुद्ध प्रश्नः
विश्वास पाटलांनी चर्चेचे दिलेले जाहीर आणी खुले अव्हान (पुरंदरेच्या पुस्तकात अवमानकारक आणि @@@@@ इतीहास आहे असा ब्रिगेडी आरोप होत आहे त्याचा प्रतीवाद म्हणून) ते कुणीही

विचारजंतांनी

का स्वीकारले नाही आणी चुकीचा इतीहास नक्की काय आहे ते कुठेही (अगदी मिपावरही) कणभरही का देऊ शकले नाहीत ? आणि देणारही नाहीत.
अगदी जन्मदिवसाचा घोळ असलेल्या युग प्रवर्तक राजाच्या राज्यातील एक अतीशूद्र प्राणी नाखु

In reply to by नाखु

चौकटराजा 25/08/2015 - 10:23
खरा व खोटा इतिहास म्हणजे तरी काय याची तयारी अपुरंदरेंकडे पुरेशी नसणार.समजा असली तरी त्याना त्यात खरेच व्यासंगी रस किती असेल याची शंका यावी. मला एवढेच म्हणायचे आहे की हे राजकीय कार्ड वगैरे काही नाही.( ते राग कीय कार्ड आहे फक्त ). असले तर अगदी क्षीण.( म्हणजे पुण्यातील सदाशिव पेठेतील मते भाजपाला न पडता मनसेला पडतील अशी भाबडी आशा ठेवणे वगैरे किवा एमाय एम ची मते पवाराना मिळणे ) म्हणूनच मी वर म्हटले आहे की दोन्ही पक्षाना संशोधनाला भाग पडेल असा प्रयत्न होणार नाही. पाटलांचे आव्हान वा आवाहन जे काय असेल ते आहे इथेच राहील. पहा.....आता सगळे थंड झाले आहेत की नाही ..... ?

विवेकपटाईत 23/08/2015 - 18:40
विषय पुरंदरे आणि इतिहासाचा नाही आहे, एक गैर मराठी माणूस या घटनाक्रमा कडे कोणत्या दृष्टीने पाहत आहे, इथे आहे. बाकी जातीगत राजनीती भारतीय राजनीतीछचे वैशिष्ट्य आहे.

dadadarekar 24/08/2015 - 07:01
हिंदुत्ववाद्यांचे दोन लाडके मुद्दे असतात. १. मराठ्यांमुळे मुस्लिम मागे पडले. २. काँग्रेसमुळे ( + गांधीजींमुळे ) मुस्लिम फोफावले. मुस्लिम व मोघल स्वयंभू होते / आहेत. ... दादूमियाँ मोघलकर

In reply to by तुडतुडी

काळा पहाड 25/08/2015 - 00:22
लक्ष द्यू नका. बाटगा जास्त कडवा असतो म्हणतात. ते मोगल पण हसत असतील. ज्याच्या पूर्वजांना जबरदस्तीनं बाटवलं त्याचीच जाहिरात त्याचाच वंशज करतोय म्हणून. स्वयंभू पद्धतीनं बाटवलं होतं काय कोण जाणे.

In reply to by होबासराव

नाखु 25/08/2015 - 11:44
न"माजा"स वापरत असेलेने मागू नये. आज्ञेवरून अभामिपाचिंधेचोर्फुटॉसंचालित्फुटकळ्कोंबडीचोर्संघटणा. भिवंडी खुर्दा

In reply to by dadadarekar

चिनार 26/08/2015 - 10:13
दादा..ते शिया ,सुन्नी, कुरेशी वगैरे कोण हो ? म्हणजे आधी शिया की आधी सुन्नी ? हज यात्रेमध्ये या सगळ्या पंथांना प्रवेश असतो का ? आणि यांच्यात वाद कशामुळे सुरु आहे ? ते जिहाद का काय म्हणतात ते यांचातल्या कोणत्या पंथाचे ? मोघल म्हणजे शिया की सुन्नी ? माहितीसाठी विचारतोय..

तुडतुडी 25/08/2015 - 15:00
मोघलानी स्वबळावर देश जिंकून उपभोग घेतला... म्हणून ते स्वयंभू.>>> हे हे हे .कृपया आधी अश्या शब्दांचा अर्थ जाणून घ्यावा आणि मग ते वापरावेत . तलवारींच्या आणि बंदुकांच्या , बॉम्बच्या जोरावर 'हिसकावलं' जातं . 'जिंकलं' जात नाही . आणि अश्या गोष्टीचं आयुष्य खूप थोडं असतं . जगात स्वयंभू धर्म तीनच . आर्य , यहुदी आणि पारशी .

In reply to by dadadarekar

मांत्रिक 25/08/2015 - 21:57
तुम्ही कुणाचं तत्वज्ञान चोरुन आलायत ते बघा. यहुदी आणी ख्रिस्त्यांचं चोरून वर फुकट तोरा कशाला. स्वतःचं काय हाय का तुमच्याकडं? उष्टं खाऊन वर आम्हीच शाणे म्हणायचं.

In reply to by dadadarekar

मांत्रिक 25/08/2015 - 22:26
अन्य दोन्ही धर्मांची मुळे वैदिक धर्मातच सापडतात. वैदिक धर्माचे अपत्य हिंदु धर्म. बरे बौद्ध व जैन धर्म स्वतःला हिंदु धर्माचा विरोधी मानत नाहीत. त्यामुळे फार मोठा मुद्दा मिळाल्याच्या भ्रमात राहू नका.

In reply to by dadadarekar

विनोद१८ 25/08/2015 - 23:10
अरे नान्या हे सगळे तुझे बापच, यांना तु कसा काय विसरलास ?? मला वाटते तुला तुझे उत्तर मिळाले, बरोबर ना ?? आणखी असेच काहीसे प्रश्न असतील तर विचार त्याचीसुद्धा उत्तरे देतो.

राही 26/08/2015 - 07:07
जैन आणि बौद्धांना हिंदू समजणे किंवा हिंदूंच्या बाजूचे समजणे चूक आहे. जगात बौद्ध धर्माचा प्रभाव हिंदूंहून फार मोठ्या क्षेत्रात आहे. शिवाय निदान भारतात तरी हिंदूंना बौद्ध बनवण्याचे कार्य चालू असते. (कट किंवा कारस्थान नव्हे.) जैनांची तर आणखी वेगळी गोष्ट आहे. यांचा छुपा धर्मप्रचार हिंदूंच्या कधीच लक्षात यायचा नाही. अर्थात ते कायदेशीर आहे. पण गुजरातमधल्या आदिवाशांमध्ये आणि मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमधूनही धर्मबदलाचे काम जोमाने चालू असते. याला कारण अर्थात जैनांच्या चॅरिटीज़. त्यांची अनाथालये, हॉस्पिटल्स आहेत, अनाथबालकाश्रम आहेत. तिथे सूक्ष्म पातळीवर हे काम चालते. जैन लोक त्यांच्या धर्मस्वातंत्र्याबाबत अत्यंत आग्रही असतात आणि पैशाच्या जोरावर राज्यकर्त्यांकडून बिनबोभाटपणे आपल्या मागण्या मान्य करून घेण्यात ते यशस्वी ठरतात. त्यांना दुखवणे सहसा शक्य नसते कारण अर्थात मोक्याच्या वेळी त्यांच्याकडून होणारी मदत.

In reply to by राही

dadadarekar 26/08/2015 - 08:48
ज्या वेळेला जैन व बौद्ध धर्म पसरत होते , तेंव्हा हिंदू धर्माने त्याना विरोध केला होता. आता मुस्लिम ख्रिस्चनांविरुद्ध लढायला हेड काउंट वाढवायचा असल्याने हेच हिंदू बौद्ध जैन हे आमचेच पंथ आहेत असे खोटे सांगत फिरतात. आणि हजार वर्षानी अजुन कुठले तरी दोन धर्म आले की हिंदू लोक मुस्लिम ख्रिस्चन हेही आमचेच पंथ आहेत असे तेंव्हा कळवळून सांगतील.

राही 26/08/2015 - 07:14
शिवाजीराजेंचे गुणगान नको आहे हे म्हणणे पटण्यासारखे नाही. ब्राह्मण-अब्राह्मण, मराठा-मराठेतर, ओबीसी हे सर्व लोक शिवरायांना कट्टरपणे आपले'च' मानतात. वाद फक्त शिवरायांचे कोणते गुण श्रेष्ठ मानावे याबद्दल आहे. शिवरायांप्रतीचा आदर महाराष्ट्रात रतीभरही कमी झालेला नाही. उलट तो कट्टरतेने वाढतो आहे. ब्राह्मण-मराठा वाद महाराष्ट्रात दीड शतक इतका जुना आहे. अधूनमधून तो उफाळून येतो इतकेच.

रोचक निरिक्षण तुमचे पुर्वाचली माणसांबद्दल अन त्याचे राजकारणाबद्दल अन त्यातही महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दल.

पण ध्रुवीकरणाचा नेमका फायदा कोण उठवेल आत्ताच सांगता येणे मुश्कील, कारण AI-MIM. मुस्लीम मतदारांनी त्यांची मते ओवैसीकडे झुकवली, तर पवारांना निव्वळ मराठा मतांच्या आधारे जिंकता येईल का? मुस्लीम ध्रुवीकरण झाले तर त्याला प्रतिसाद द्यायला हिंदू ध्रुवीकरण होईलच. संघ तो चान्स सोडेल असे वाटत नाही. बिहारमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ध्रुवीकरण प्रकार सुरु झालेत!! कधी आपण भावनिक मुद्यांच्या आधारे आणि जाती धर्माधारे मत देणे सोडू ... देव जाणे.

हेमंत लाटकर 22/08/2015 - 16:37
लेख चांगला आहे. मेट्रोमध्ये ज्या माणसांबरोबर हा संवाद झाला त्या मामसांच्या बोलण्यात तथ्य वाटते. शरद पवारांच्या बाबतीत म्हणाल तर सध्या राष्ट्रवादी सत्तेत नसल्यामुळे काही कामच राहिले नाही. मग काहितरी विषय काढून स्वत:चे अस्तित्व दाखवायचे. खर तर 70 वर्षीवरच्या सर्व राजकारण्यानां सक्तीने रिटायर्ड केले पाहिजे.

चलत मुसाफिर 22/08/2015 - 23:04
राजकारणी हे अत्यंत पाताळयंत्री असून त्यांचे खायचे व दाखवायचे दात वेगवेगळे असतात. तथाकथित धर्मनिरपेक्ष नेते तर संपूर्ण लाज सोडून केवळ मतपेटीचे हिशोब घालत राजकारण करतात. कारण खरोखरीची धर्मनिरपेक्षता त्यांच्यापैकी कोणालाही बापजन्मी आत्मसात करणे शक्य नसते. तसेच त्यांना हपापलेले झुंडखोर कार्यकर्तेही हवेच असतात. कारण ते मूळ विषयाचे शष्प ज्ञान नसले तरी अजिबात न शरमता नारेबाजी करत बेफाम राडा घालू शकतात. अशा कळपाचा विरोध करायचा असेल तर तसाच एक विरौधी कळप बनवणे यावाचून पर्याय नसतो. त्यामुळे फक्त बेशरम आणि महत्वाकांक्षी लोकांचे फावते आणि एकूणच राजकारण गलिच्छ होते.

चौकटराजा 23/08/2015 - 18:30
हे सगळे जे झाले त्यातील जितेंद्र आव्हाडांचे म्हणणेच अधिक पटण्यासारखे आहे. चुकीच्या इतिहासाला राजमान्यता मिळाली म्हणून त्याना राग आला होता. चुकीचा इतिहास , खळबळजनक इतिहास अनेक जण लिहितात. त्यांची अनेक पुस्तके खपली तरी कोणाचे पराकोटीच्या आग्रही पणाचे असे काही म्हणणे नसते. त्याला राजमान्यता मिळाली की मग कुणाचे तरी माथे भडकणे साहजिकच आहे. हे पारितोषिक दिले गेले ई ठीक आहे.पण खरा इतिहास काय तो पुढे आलाच पाहिजे. माझ्या मते तो शीधण्याचे कार्य करण्यास दोन्ही पक्षाना ( पुरंदरे व अपुरंदरे ) यानी कोणी भविष्यात भाग पाडेल असे वाटत नाही. मात्र यात एक राजकीय धडपड पवारांची आहे असे वाटत नाही. पूर्ण मराठा समाज देखील त्यांच्या पाठीमागे कधी नव्हता. आता एम आय एम असताना मुस्लीम त्यांच्या पाठीमागे केवळ अशा चाली मुळे येणार नाहीत. हिंदू समाज भाजपाच्या मागे एकसंधपणे उभा राहिल्याने तीनशे ई जागा मिळाल्या असे नव्हे तर मनमोहन सिंग व सोनिया यांचे मौखिक दुबळेपण व त्यात मोदी यानी त्यांच्यावर केलेली मात याचा फायदा भाजपाला झालेला आहे .थोडक्यात काय मुस्लीम दलित सारेच विखुरणार आहेत. ती आता कार्डे रहाणार नाहीत.

In reply to by चौकटराजा

चिनार 24/08/2015 - 17:31
जेंव्हा पुरुषोत्तम खेडेकरांनी वेगळा शिवधर्म काढला तेंव्हा जितेंद्र आव्हाडांना शिवाजी महाराजांचा किंवा जिजामातेचा अपमान झाल्यासारखा वाटला नाही का ? त्यावेळी त्यांना किंवा त्यांच्या बोलवित्या धन्याला राग का आला नाही ?

In reply to by चिनार

नाखु 25/08/2015 - 08:21
पाठींबा फक्त एकच अजाण बालबुद्ध प्रश्नः
विश्वास पाटलांनी चर्चेचे दिलेले जाहीर आणी खुले अव्हान (पुरंदरेच्या पुस्तकात अवमानकारक आणि @@@@@ इतीहास आहे असा ब्रिगेडी आरोप होत आहे त्याचा प्रतीवाद म्हणून) ते कुणीही

विचारजंतांनी

का स्वीकारले नाही आणी चुकीचा इतीहास नक्की काय आहे ते कुठेही (अगदी मिपावरही) कणभरही का देऊ शकले नाहीत ? आणि देणारही नाहीत.
अगदी जन्मदिवसाचा घोळ असलेल्या युग प्रवर्तक राजाच्या राज्यातील एक अतीशूद्र प्राणी नाखु

In reply to by नाखु

चौकटराजा 25/08/2015 - 10:23
खरा व खोटा इतिहास म्हणजे तरी काय याची तयारी अपुरंदरेंकडे पुरेशी नसणार.समजा असली तरी त्याना त्यात खरेच व्यासंगी रस किती असेल याची शंका यावी. मला एवढेच म्हणायचे आहे की हे राजकीय कार्ड वगैरे काही नाही.( ते राग कीय कार्ड आहे फक्त ). असले तर अगदी क्षीण.( म्हणजे पुण्यातील सदाशिव पेठेतील मते भाजपाला न पडता मनसेला पडतील अशी भाबडी आशा ठेवणे वगैरे किवा एमाय एम ची मते पवाराना मिळणे ) म्हणूनच मी वर म्हटले आहे की दोन्ही पक्षाना संशोधनाला भाग पडेल असा प्रयत्न होणार नाही. पाटलांचे आव्हान वा आवाहन जे काय असेल ते आहे इथेच राहील. पहा.....आता सगळे थंड झाले आहेत की नाही ..... ?

विवेकपटाईत 23/08/2015 - 18:40
विषय पुरंदरे आणि इतिहासाचा नाही आहे, एक गैर मराठी माणूस या घटनाक्रमा कडे कोणत्या दृष्टीने पाहत आहे, इथे आहे. बाकी जातीगत राजनीती भारतीय राजनीतीछचे वैशिष्ट्य आहे.

dadadarekar 24/08/2015 - 07:01
हिंदुत्ववाद्यांचे दोन लाडके मुद्दे असतात. १. मराठ्यांमुळे मुस्लिम मागे पडले. २. काँग्रेसमुळे ( + गांधीजींमुळे ) मुस्लिम फोफावले. मुस्लिम व मोघल स्वयंभू होते / आहेत. ... दादूमियाँ मोघलकर

In reply to by तुडतुडी

काळा पहाड 25/08/2015 - 00:22
लक्ष द्यू नका. बाटगा जास्त कडवा असतो म्हणतात. ते मोगल पण हसत असतील. ज्याच्या पूर्वजांना जबरदस्तीनं बाटवलं त्याचीच जाहिरात त्याचाच वंशज करतोय म्हणून. स्वयंभू पद्धतीनं बाटवलं होतं काय कोण जाणे.

In reply to by होबासराव

नाखु 25/08/2015 - 11:44
न"माजा"स वापरत असेलेने मागू नये. आज्ञेवरून अभामिपाचिंधेचोर्फुटॉसंचालित्फुटकळ्कोंबडीचोर्संघटणा. भिवंडी खुर्दा

In reply to by dadadarekar

चिनार 26/08/2015 - 10:13
दादा..ते शिया ,सुन्नी, कुरेशी वगैरे कोण हो ? म्हणजे आधी शिया की आधी सुन्नी ? हज यात्रेमध्ये या सगळ्या पंथांना प्रवेश असतो का ? आणि यांच्यात वाद कशामुळे सुरु आहे ? ते जिहाद का काय म्हणतात ते यांचातल्या कोणत्या पंथाचे ? मोघल म्हणजे शिया की सुन्नी ? माहितीसाठी विचारतोय..

तुडतुडी 25/08/2015 - 15:00
मोघलानी स्वबळावर देश जिंकून उपभोग घेतला... म्हणून ते स्वयंभू.>>> हे हे हे .कृपया आधी अश्या शब्दांचा अर्थ जाणून घ्यावा आणि मग ते वापरावेत . तलवारींच्या आणि बंदुकांच्या , बॉम्बच्या जोरावर 'हिसकावलं' जातं . 'जिंकलं' जात नाही . आणि अश्या गोष्टीचं आयुष्य खूप थोडं असतं . जगात स्वयंभू धर्म तीनच . आर्य , यहुदी आणि पारशी .

In reply to by dadadarekar

मांत्रिक 25/08/2015 - 21:57
तुम्ही कुणाचं तत्वज्ञान चोरुन आलायत ते बघा. यहुदी आणी ख्रिस्त्यांचं चोरून वर फुकट तोरा कशाला. स्वतःचं काय हाय का तुमच्याकडं? उष्टं खाऊन वर आम्हीच शाणे म्हणायचं.

In reply to by dadadarekar

मांत्रिक 25/08/2015 - 22:26
अन्य दोन्ही धर्मांची मुळे वैदिक धर्मातच सापडतात. वैदिक धर्माचे अपत्य हिंदु धर्म. बरे बौद्ध व जैन धर्म स्वतःला हिंदु धर्माचा विरोधी मानत नाहीत. त्यामुळे फार मोठा मुद्दा मिळाल्याच्या भ्रमात राहू नका.

In reply to by dadadarekar

विनोद१८ 25/08/2015 - 23:10
अरे नान्या हे सगळे तुझे बापच, यांना तु कसा काय विसरलास ?? मला वाटते तुला तुझे उत्तर मिळाले, बरोबर ना ?? आणखी असेच काहीसे प्रश्न असतील तर विचार त्याचीसुद्धा उत्तरे देतो.

राही 26/08/2015 - 07:07
जैन आणि बौद्धांना हिंदू समजणे किंवा हिंदूंच्या बाजूचे समजणे चूक आहे. जगात बौद्ध धर्माचा प्रभाव हिंदूंहून फार मोठ्या क्षेत्रात आहे. शिवाय निदान भारतात तरी हिंदूंना बौद्ध बनवण्याचे कार्य चालू असते. (कट किंवा कारस्थान नव्हे.) जैनांची तर आणखी वेगळी गोष्ट आहे. यांचा छुपा धर्मप्रचार हिंदूंच्या कधीच लक्षात यायचा नाही. अर्थात ते कायदेशीर आहे. पण गुजरातमधल्या आदिवाशांमध्ये आणि मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमधूनही धर्मबदलाचे काम जोमाने चालू असते. याला कारण अर्थात जैनांच्या चॅरिटीज़. त्यांची अनाथालये, हॉस्पिटल्स आहेत, अनाथबालकाश्रम आहेत. तिथे सूक्ष्म पातळीवर हे काम चालते. जैन लोक त्यांच्या धर्मस्वातंत्र्याबाबत अत्यंत आग्रही असतात आणि पैशाच्या जोरावर राज्यकर्त्यांकडून बिनबोभाटपणे आपल्या मागण्या मान्य करून घेण्यात ते यशस्वी ठरतात. त्यांना दुखवणे सहसा शक्य नसते कारण अर्थात मोक्याच्या वेळी त्यांच्याकडून होणारी मदत.

In reply to by राही

dadadarekar 26/08/2015 - 08:48
ज्या वेळेला जैन व बौद्ध धर्म पसरत होते , तेंव्हा हिंदू धर्माने त्याना विरोध केला होता. आता मुस्लिम ख्रिस्चनांविरुद्ध लढायला हेड काउंट वाढवायचा असल्याने हेच हिंदू बौद्ध जैन हे आमचेच पंथ आहेत असे खोटे सांगत फिरतात. आणि हजार वर्षानी अजुन कुठले तरी दोन धर्म आले की हिंदू लोक मुस्लिम ख्रिस्चन हेही आमचेच पंथ आहेत असे तेंव्हा कळवळून सांगतील.

राही 26/08/2015 - 07:14
शिवाजीराजेंचे गुणगान नको आहे हे म्हणणे पटण्यासारखे नाही. ब्राह्मण-अब्राह्मण, मराठा-मराठेतर, ओबीसी हे सर्व लोक शिवरायांना कट्टरपणे आपले'च' मानतात. वाद फक्त शिवरायांचे कोणते गुण श्रेष्ठ मानावे याबद्दल आहे. शिवरायांप्रतीचा आदर महाराष्ट्रात रतीभरही कमी झालेला नाही. उलट तो कट्टरतेने वाढतो आहे. ब्राह्मण-मराठा वाद महाराष्ट्रात दीड शतक इतका जुना आहे. अधूनमधून तो उफाळून येतो इतकेच.
(एक गैर मराठी माणूस या घटनेकडे कसे पाहतो. हे हि लोकांना कळले पाहिजे. म्हणून हा लेख). दिल्लीची मेट्रो अजब-गजब आहे, इथे नानाविध लोक भेटतात. कालचीच गोष्ट संध्याकाळी सीपी स्टेशनहून मेट्रो घेतली. मेट्रोत डोक्यावरचे पांढरे केस पाहून हि सहजा-सहजी कुणी बसायला जागा देत नाही. उभा असतानाच सौ.चा फोन आला. फोनवर अर्थातच मराठीत बोललो. समोर बसलेल्या माणसांनी अंकल आप बैठीये म्हणून जागा दिली. मी धन्यवाद म्हंटले (मला जागा देणारे लोक मला देवासारखेच वाटतात). त्याने मला विचारले, अंकल आप महाराष्ट्रीयन हो. मी हो म्हंटले. त्याने आपला परिचय दिला, तो काही वर्षांपासून मुंबईत राहतो. काही कामासाठी दिल्लीत आला होता.

विवेकानंदांची पत्रे वाचतांना मनात आलेले विचार .

मारवा ·

जडभरत 17/08/2015 - 15:10
विवेकानंदांविषयी अत्यंत कोत्या, पूर्वग्रहदूषित आणि अत्यंत गलिच्छ शब्दांत मनातली मळमळ बाहेर काढली आहे. एक लक्षात घ्या फार मोठ्या कामांसाठी पैसे आवश्यक असतातच. त्यांचे मुख्य जीवनकार्यच सनातन धर्मावर तुमच्यासारख्या मेंटॅलिटीच्या व्यक्तिंनी चालवलेली चिखलफेक थांबवून त्याला चोख प्रत्युत्तर देणे हेच होते. ते काम त्यांनी उत्तम पार पाडले. आज आपण ज्या दुगाण्या झाडल्या आहेत त्यावरून त्यांच्या कार्यामुळे आपणासारख्यांना किती मिरच्या झोंबतात यावरून ते स्पष्ट होते. आणि काय हो, त्यांनी स्वधर्हासाठी तरूण वयातच संन्यास घेतला, मग त्यांच्या म्हातार्या आईला सांभाळण्यासाठी त्यांनी राजाला विनंती केली तर काय चुकले. तुमच्या कुठल्या पूर्वजाकडे तर आले नव्हते नं पैसे मागायला? केवल विवेकानंद नाव वाचून आलो. आत असली विकृत मळमळ वाचायला मिळेल असं वाटलं नव्हतं.

In reply to by अनुप ढेरे

जडभरत 17/08/2015 - 15:25
पुन्हा नीट वाचा. देवकार्यासाठी, देशकार्यासाठी घरदार त्याग केलेल्या विवेकानंदांचे एखाद्या लालची लाचार माणसाप्रमाणे चित्र उभे केलेय. तुम्हाला यात काहीच चूक वाटत नाही? त्या निःस्वार्थ माणसाने अडीअडचणीच्या प्रसंगी, आपल्या कार्यासाठी, आपल्या दुर्लक्षित घरासाठी काही मदतीची प्रभावी व्यक्तींकडून अपेक्षा केल्यास चूक काय? तुम्ही त्यांचे चित्रण नक्की कसे उभे केलेय हे पुन्हा वाचा. तुम्हाला त्यात वावगं काही वाटत नसेल तर माझं काही म्हणणं नाही. माझा तर गुडबाय या धाग्यास!

In reply to by जडभरत

राही 17/08/2015 - 15:52
विवेकानंदांसारखी माणसे चोख उत्तरांप्रत्युत्तरांमध्ये फारशी रमत नसतात. ते त्यांचे एक आनुषंगिक कार्य असते. मुख्य कार्य हे की हिंदूंना त्यांच्या रूढिग्रस्ततेतून, कुंठितावस्थेतून बाहेर काढून प्रवाही बनवणे. धर्माचे मर्म उघड करणे. मानवतेचा संदेश देणे. बाकी असोच.

विवेकानंद ह्यांच्यासारख्या व्यक्ती वर याचनेची वेळ यावी ?? जो मनुष्य नि:स्वार्थ वृत्तीने आपल्या धर्म देशासाठी आयुष्य वेचतो, त्याच्या उदरनिर्वाहाची सोय इतरांनी केलीच पाहिजे ... पण नाही ...आपल्याकडे त्यासाठी आसाराम हवेत ... दुसरे : विवेकानंदानचे काही विचार , नवीन तत्वे वगैरे सोडून त्यांच्या ह्या किंचित असहाय्यतेवर आवर्जून भाष्य करण्याची मुळीच गरज नव्हती... अर्थात पुलंनी एका गृहस्थाला म्हटले होते ते हि आठवते कि अवघे नाट्यगृह नारायण राव एकच प्यालातील सिंधूचे गाणे जीवाचा कान आणि डोळ्यात प्राण आणून बघत असतानंना तुम्ही बाजूच्या सिंधूच्या वडिलांचे तिथे काय काम असा प्रश्न घेऊन बसला होतात ...

तुडतुडी 17/08/2015 - 16:04
विवेकानंदांविषयी अत्यंत कोत्या, पूर्वग्रहदूषित आणि अत्यंत गलिच्छ शब्दांत मनातली मळमळ बाहेर काढली आहे.>>>+११११११११११ ह्या माणसाचा विवेकानंदान्बद्दल , त्यांच्या विचारांबद्दल काडीचाही अभ्यास नाहीये हे दिसतंय . सडक्या डोक्यातून आलेले सडके विचार लेखात मांडले आहेत. सर्वसंगपरित्याग कशासाठी केला होता , विवेकानंद शिकागोला कशासाठी गेले होते , त्यांचं कार्य काय ह्याबद्दल ह्या माणसाला कसलीही माहिती नाही . सगळ्यात भयाण म्हणजे हा विवेकानंदांना अध्यात्मिक नव्हे तर धार्मिक व्यक्तीं म्हणतोय . इथेच ह्या माणसाच्या घोर अज्ञानाची ओळख होते

द-बाहुबली 17/08/2015 - 16:19
The money I got from Europe was for the "work", and every penny almost has been given over to that work. Nor can I beg of others for help for my own self. About my own family affairs विवेकानंदांनी हे इतके सुस्पष्ट लिहुनही ते तुम्हाला "अत्यंत लाचार झालेले हतबल असहाय्य अशा अवस्थेतले विवेकानंद " वगैरे वगैरे वाटतात ? कमाल आहे तुमची... जगात एका सरळमार्गी माणसाकडे कोणत्या नजरेने बघितले जाते हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

आतिवास 17/08/2015 - 16:29
तुमचं मत काय असावं याबद्दल मी काय म्हणणार? मला मात्र 'पत्रं' वाचून विवेकानंद दांभिक किंवा हतबल वाटत नाहीत. असो.

In reply to by आतिवास

मारवा 17/08/2015 - 19:15
त्याअगोदर सर्व प्रयत्न कायदेशीर सल्ला वगैरे घेणे मित्राची मदत घेणे सर्व जमत नाहियेत पाहुन मग शेवटी स्वतःच जस्टीफिकेशन स्वतःच्या साधु असण्याचा पारलौकिक हक्का चा हवाला देते माझ्यावर काहिही लागु होत नाही कारण मी तर साधु आहे मला लौकिक लागुच होत नाही ( त्यातला फायदा मनासारखा झाल्यास मात्र मी लौकिक लिखीत करार नक्कीच पाळेन त्याच साठी मी असे लिखीत करार करेनही नव्हे केलाही फायद्यासाठी च होता पण मनासारखा झाला नाही नंतर मोडतांना पलायन करतांना माझं अध्यात्मिक स्टेटस मला मदत करणारच. केव्हा लौकिकात पाय ठेवायचा केव्हा अलौकिकात जायच इट डिपेन्ड्स, वुइच इज द बेस्ट मुव्ह या प्रश्नावर सीझन्ड चेस प्लेयर नवख्या ला सांगतो इट डिपेन्ड्स अपॉन सिच्युएशन ओफ गेम माझ्याकडे व्याख्या देखील तयार आहेत त्यासाठी उदा. आपदधर्म किंवा असो आणि हो मी महान धार्मीक कार्य करतोय तर मदत करण हा तुमच्या इछे अनिच्छेचा प्रश्न नाही हे तुमच धार्मिक कर्तव्य च आहे नाही का शिवाय अजुन एक तत्व तयार आहे गुप्तदान ! गुप्तदानाच महत्व मोठ आहे तुम्ही कदाचित विसरलात म्हणुन आठवण मला करुन द्यावी लागतेय पोस्ट स्क्रेप्ट टाकुन. नोबडी वुइल एव्हर नो अबाउट इट वुइ डोन्ट बिलीव्ह इन ट्रान्सपरन्सी वुइ लव्ह सीक्रसी गुरुमंत्र .हा कानातच सांगावा लागतो कुणालाही कळता कामा नये तुम्ही ayn rand ची ती एक कादंबरी वाचलीय का त्यातल्या एका प्रकरणाच नाव आहे sanction of victim असो

प्यारे१ 17/08/2015 - 17:01
प्रत्येकाला स्वतःचं क्षितिज वेगळं दिसत असतं. वेगवेगळ्या वयात, वेगवेगळ्या वैचारिक पातळीवर, वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये वेगवेगळं. हे एकाच व्यक्तीबाबत. दोन किंवा चार व्यक्तींचा एखाद्या व्यक्ती, वस्तू किंवा प्रसंग यांकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असणारच. त्यातलं नेमकं काय घ्यावं आणि काय दिसावं हा सुद्धा पुन्हा त्या त्या स्थितीनुसार बदलणारा विषय. संतांचं अथवा महात्म्यांचं एकदा दैवतीकरण झालं कि त्यांचा जयकार करण्याप लिकडे काही उरत नाही. नवीन उदाहरण (फक्त उदाहरण म्हणुन) म्हणजे बाहुबलि चं. १०० वेळा धबधबा वर चढून जाताना खाली पडतो, धडपडतो पण प्रयत्न सोडत नाही, अतर्क्य आणि अचाट चिवटपणानं पुन्हा पुन्हा वर जाण्याचा प्रयत्न करत राहतो. स्वामीजी अशा एका दोलायमान परिस्थितीमधून 'पुढे' गेलेले दिसतात. आपण तिथेच. कदाचित जास्त खाली घसरणं हे आपलं क्रियमाण. (हे सगळं वैयक्तिक मत आहे. महानुभावांनी क्षमा करावी)

In reply to by प्यारे१

मारवा 17/08/2015 - 19:22
ते पुढे गेले की नाही हा वेगळा विषय असु शकतो. पण माणसाच दोलायमान परिस्थीतुन जाण आणि त्यातला ताण वेदना स्वामींनी ज्या रीतीने सहन केली ती एक माणुस म्हणुन मला अधिक मोलाची वाटते. कारण आपण सर्व च इन्क्लुडिंग स्वामी स्खलनशील आहोत यावर माझा विश्वास आहे.

In reply to by मारवा

प्यारे१ 17/08/2015 - 19:56
>>> आपण सर्व च इन्क्लुडिंग स्वामी स्खलनशील आहोत यावर माझा विश्वास आहे. सगळेच असले तरी नरेन्द्र विश्वनाथ दत्त तिथंच साचून राहिले नाहीत तर सगळ्याला मागं टाकून परम पदाला पोचले हे जास्त महत्त्वाचं आहे. आम्ही जिथं संपतो त्याच्या कोसो दूर नंतरचे 'स्वामी विवेकानंद' सुरु होतात. आपण ते सुद्धा कसे स्खलनशील होते असं म्हणून स्वत:ला सवलत घेण्याचा प्रयत्न करतो. किंबहुना त्या कॅटॅगिरीमध्ये जाणीवपूर्वक बसवून 'हम्म, बघा!' असं तर करत नाही ना याचा विचार करावा लागेल.

सस्नेह 17/08/2015 - 17:25
जी गोष्ट हक्काने मागायची, तीदेखील मागताना संकोच वाटणे, हा स्वामीजींचा थोरपणा आहे. ज्याने हिंदूधर्मासाठी जीवनाचा क्षण क्षण उधळला, त्याला याचना करण्याची वेळ यावी हे आपल्या समाजाला दूषण आहे. बाकी, काहींना पांढऱ्या कागदाचा शुभ्रपणा न दिसता केवळ कोपऱ्यातला काळा ठिपकाच तेवढा दिसतो, हे शक्य आहे.

वेल्लाभट 17/08/2015 - 17:34
मला असं वाटतं; मला तसं वाटतं अशा म्हणण्याला फार महत्व नसतं. सदर लेखनातून दोनच गोष्टी डोकावतात. एक म्हणजे अज्ञान आणि दुसरी म्हणजे आकस. बाकी चालूदे.

श्रीगुरुजी 17/08/2015 - 20:38
मारवा, निव्वळ २-३ पत्रे वाचून (आणि ती सुद्धा मागचेपुढचे संदर्भ न बघता) तुम्ही आपले मत बनविले आहे. विवेकानंदांनी अमेरिकेत असताना शेकडो पत्रे लिहिली आहेत. ती सर्व वाचली तर वरील पत्रांचे संदर्भ लक्षात येतील. स्वामी विवेकानंद अमेरिकेत कोणत्या कारणासाठी गेले होते, ते तिथे किती काळ राहिले, कोठे राहिले, कसे राहिले, त्या काळात त्यांनी आपला चरितार्थ कसा चालविला, त्या काळात ते अमेरिकेत नक्की काय करीत होते, तिथे त्यांचा कोणाशी परिचय झाला या सर्व गोष्टी माहिती करून घ्या. ते समजल्यानंतरच वरील पत्रांचे संदर्भ व त्यामागची त्यांची नक्की भूमिका कळेल. तोपर्यंत विवेकानंदांविषयी कोणतेही बरेवाईट मत बनवू नका.

स्वामी विवेकानंदासंबंधी असलेल्या अनेक हजारो पानांच्या ग्रंथसंपदेतून शोधून काढलेली, ही केवळ तीन पत्रे खरी असावित हे गृहीतक जमेस धरूनही, माझ्या मते खालील काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत... प्रथम वरील पत्रांतील मजकूरासंबंधी... १. स्वामी विवेकानंद या माणसाने (माझ्या मते सगळे 'खरे' स्वामी / संत / साधू हे सुद्धा माणसेच असतात) भारत, हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीसाठी असामान्य कार्य केलेले आहे. याबाबत कोणाचेच दुमत नाही आणि लेखकाचेही नसावे. २. अश्या असामान्य माणसाला त्याच्या कामात अनेकांनी सढळ हातांनी मदत केली हा इतिहास आहे. त्या मदतीतली काही जरूरीपुरती रक्कम त्यांनी स्वतःच्या आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या माणसांच्या शेवटच्या काळासाठी (लिव्हिंग एक्सपेन्सेस) ठेवले असते तर ते फार चुकीचे झाले नसते. तरी विवेकानंदांनी ते केले नाही हे या पत्रांवरून स्पष्ट दिसते आहे. त्यामुळेच, त्यांना अगोदर मदतीचे वचन दिलेल्या त्यांच्या एका सधन मित्राकडे मदत मागावी लागली असे दिसते. नाईलाजाने मागितलेली मदत उघड होऊ नये ही एका मनस्वी माणसाची इच्छा समजण्यासारखी आहे, त्यात काही आकाश कोसळले नाही असेच वाटते. ३. मदत मागताना 'तो माझा अधिकार आहे' अशी गुर्मीची भाषा न वापरता विनयपूर्ण भाषा वापरणे हे भारतीय संस्कृतीत कृतज्ञतेचे लक्षण समजले जाते, मिंधेपणाचे नाही. आता, या पत्रांतल्या वस्तूस्थितीमागचे कटू सत्य... १. ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांत, धर्म चालवणार्‍या आणि त्याचा प्रसार करणार्‍या केवळ वरिष्ठ अधिकार्‍यांच्याच नव्हे सर्व स्तरांच्या व्यक्तींचा कर्मकाळच नाही तर आयुष्याचा शेवटचा काळही आर्थिक स्थैर्याने जावा याची पुरेपूर काळजी घेतली जाते. त्यासाठी त्यांच्या धार्मिक संस्थांचे जागतिक स्तरावर केले जाणारे व्यवस्थापन आणि त्याच्या आर्थिक बाबींत त्या त्या धर्माच्या सर्वसामान्य लोकांचे योगदान आश्चर्यचकित करणारे असते. म्हणूनच त्यांच्या धार्मिक संस्थांत काम करणारी माणसे त्यांच्या शेवटच्या दिवसांत आर्थिक हलाखीत असणे विरळात विरळा दिसते. याविरुद्ध... २. कोणत्याही स्तराच्या व्यवस्थापनाचा हिंदू धर्मात केवळ अभावच नाही तर एकूण व्यवस्थापनाबद्दलच विस्कळीत असलेल्या धार्मिक संस्थांत आणि समाजात पूर्ण अनास्था आहे. सामाजिक / राजकीय / धार्मिक कामाच्या आडून जनतेची फसवणूक करून स्वतःच्या अनेक पिढ्यांची व्यवस्था होऊन उरेल इतके धन जोडणार्‍या माणसांबद्दल आपल्यातल्या अनेकांच्या मनात "त्याने करोडोचे धन जमवून फार मोठे काम केले" अशी कौतुकमिश्रित आदराची भावना असते. त्याचे गुणगान गाण्यासाठी हितसंबंधी लोकांची मांदियाळी उभी राहते. हे आजूबाजूला सतत दिसत असते. ३. याउलट, धर्माचे / समाजाचे कर्तव्य करताना जो माणूस स्वतःची किमान पर्वाही न करता आपले जीवन झोकून देतो त्याची शेवटच्या दिवसात काळजी घेण्याची मानसिकात हिंदू संस्थांत/समाजात नाही हे वारंवार दिसते. हा हिंदू धर्मातला फार मोठा दोषच नाही तर सामाजिक कृतघ्नपणा आहे. ४. म्हणून, 'खर्‍या' धर्म/समाजसेवकांनी नि:स्वार्थीपणे काम करताना स्वतःच्या शेवटच्या दिवसांकरिता धन साठवले नाही म्हणून त्यांना कोणाकडे मदत मागावी लागणे याची समाजाला शरम वाटली पाहिजे. तसे न वाटता, वस्तुस्थितीचा विपर्यास करून खुसपटे काढण्याच्या प्रवृत्तीबद्दल वेगळे काही लिहिण्याने फक्त त्या शब्दांचाच उपमर्द होईल, नाही का ? चांगल्या गोष्टीतल्या असलेल्या नसलेल्या व्यंगाची मोहरी काकदृष्टीने शोधून काढून त्याचा एव्हरेस्ट बनवू शकणार्‍यांच्या बुद्धिमत्तेचे आश्चर्य वाटून घ्यावे की तिची कीव करावी हा ज्याच्या त्याच्या नीतिमत्तेचा प्रश्न आहे. इतकेच !

अर्धवटराव 17/08/2015 - 23:55
किती मारामारी चालली आहे धाग्यावर. पण मला कळलच नाहि इतकं घमासान का चाललं आहे ते. अंग्रेजीके मामलेमे अपना हाथ थोडा तंग है. म्हणुन वाटलं कुणी रसग्रहण वगैरे करेल धाग्याचं. पण इथे तर वस्त्रहरण प्रकार सुरु आहे.

बोका-ए-आझम 18/08/2015 - 00:47
विवेकानंदांचं चारित्र्यहनन करण्यासाठी लिहिलेला आहे असं मला नाही वाटलं. का, तेही सांगतो. (इथे ही पत्रं विश्वासार्ह आहेत हे गृहीत धरलेलं आहे, आणि तेही मारवा यांचं पूर्वीचं लिखाण वाचलेलं आहे म्हणून. ते जर तसं नसेल, तर प्रश्नच मिटला.) कितीही महान असले तरी संत हे माणसंच असतात. त्यांना त्या भावभावना चुकत नाहीत किंवा त्यांच्यापासून पूर्णपणे मुक्त होता येत नाही. या लेखात विवेकानंद हे vulnerable अशा अवस्थेत दिसतात आणि ते लेखकाच्या मनात त्यांची जी प्रतिमा आहे त्याला विसंगत आहे, म्हणून हे विचार लेखकाच्या मनात आले आणि ते त्याने इथे मांडलेले आहेत. इथे ज्या काही टोकाच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्याही अशाच प्रतिमाभंजनावर किंवा त्याच्या तथाकथित (मत या अर्थाने) प्रयत्नावर प्रतिक्रिया म्हणून आलेले आहेत. स्वामीजी विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात निवर्तले. म्हणजे तुम्ही - आम्ही कोणीही त्यांना प्रत्यक्ष भेटलेलं नाही. जे आपल्याला माहित आहे ते त्यांच्याबद्दल इतरांनी लिहिलेलं आहे, किंवा त्यांचे स्वतःचे विचार आहेत, त्यावरून आपण बनवलेली एक प्रतिमा आहे. त्याला कोणीही हात लावायची हिंमत केली तर आपल्याला त्रास होतो. पण अशा अंधभक्तीचा स्वतः स्वामी विवेकानंदांनी निषेध केलेला आहे. लेखकाचं मत न पटणं आणि त्यावर आपलं मत व्यक्त करणं हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे, पण अशी व्यक्तिगत टीका व्हायला नको होती. अर्थात, तिच्या मागचं कारण समजल्यामुळे त्याचं आश्चर्य वाटलं नाही.

In reply to by बोका-ए-आझम

जडभरत 18/08/2015 - 01:17
बोकोबा आपण हे सर्व वाद मिटवायला करताय हे दिसतंय!!! त्याबद्दल आभार!!! पण लेखक हा स्वतःच व्हल्नरेबल अवस्थेत गेलाय स्वतःच्या पायाने!!! आणि आमच्या मनात लेखकाची जी प्रतिमा आहे त्याशी ते विसंगत वागलेयंत!!! म्हणून वरील विचार माझ्या मनात आले व ते मी मांडले!!! ;) ;) ;) गंमतीत घ्या बोकोबा!!!

In reply to by जडभरत

आनन्दा 18/08/2015 - 17:49
आमच्या मनात लेखकाची जी प्रतिमा आहे त्याशी ते विसंगत वागलेयंत!!!
तुमची आमच्या मनात जि प्रतिमा आहे त्याच्याशी तुम्हीदेखील विसंगत वागला आहात.. म्हणून मला खालचा प्रतिसाद द्यावा लागला. त्याबद्दल क्षमस्व. आणि आपल्या नावाप्रमाणे यापुढे आपण संयम दाखवाल अशी आशा आहे. (ह. घ्या). आता धाग्याबद्दल - माझे व्यक्तिशः असे मत आहे की महात्म्यांच्या कोणत्याही छोट्याश्या कृतीचेदेखील उचित मूल्यमापन झाले पाहिजे. त्यांच्या कृतींमध्ये बर्‍याच वेळेस खोल अर्थ दडलेला असतो. त्या कृतींची चिकित्सा/ मंथन केल्याशिवाय त्यातून जे मिळायला हवे ते मिळणार नाही. त्यामुळे टीकाकारांचे देखील आपण स्वागत केले पाहिजे कारण त्यातूनच आपल्याला त्यांच्या कृतीबद्दल विचार करण्याची प्रेरणा मिळते. न जाणो या मंथनातून आतापर्यंत न समजलेला या विषयाचा वेगळाच पैलू समोर येईल.

In reply to by आनन्दा

जडभरत 18/08/2015 - 18:20
हो तर. सदरहू धागा लेखक अन्य मुख्य मुख्य धर्मातील महात्म्यांचे श्रद्धास्थानांचे देखील असेच मूल्यमापन करून त्यांचे वेगवेगळे पैलू जगासमोर आणण्याचे धाडस दाखवोत! हिंदू श्रद्धास्थानांवर कुणीही चिखलफेक करा. त्यानं मात्र गप्पच बसायचं!

In reply to by जडभरत

तुम्ही एक तरी प्रतिसाद शांतपणे आणि लेखात माडलेल्या मुद्द्यांना धरुन लिहीणार का? तुम्हाला जे पटलं नाही, ते का पटलं नाही हे तरी लिहा.. ह्या धाग्यावर तुम्ही किती प्रतिक्रिया दिल्या आहेत, सगळ्या जरी एकत्र गोळा केल्या तरी त्यातुन काहीही अर्थपुर्ण बाहेर पडतय का? नाही, पडावंच असा माझा काही आग्रह नाहीये, पण किती दंगा कराल? हिंदु आम्हीही आहोत. पण प्रत्येक गोष्ट काहीतरी "अजेंडा" घेउनच लिहीली आहे असंच समजुन वागायचं असेल तर फक्त गदारोळच होऊ शकतो, चर्चा नाही. तुम्हाला नक्की काय करायचय?

In reply to by पिलीयन रायडर

जडभरत 18/08/2015 - 19:08
माझे पहिले २ मुद्द्यांत मी माझं म्हणणं मांडलं आहेच. ते वाचा. दुसरे म्हणजे लेखक महोदयांनी आपली सर्वधर्मसमभावी दृष्टी अन्य धर्मांकडे वळवून त्याच्या श्रद्धास्थानांचे पण असेच मूल्यमापन करावे. हेच माझे म्हणणे आता.

In reply to by आनन्दा

जडभरत 18/08/2015 - 18:31
आनंदाजी विथ ड्यू रिस्पेक्ट, लेखकाने विवेकानंदांचे रंगवलेले चित्रण वाचून आपल्याला काहीच कसे वाटले नाही? असलं हिणकस चित्रण त्यांच्या तत्कालीन विरोधकांनीदेखील केलं नव्हतं. प्रत्येक भारतीयानं नम्र व्हावं असं व्यक्तिमत्व म्हणजे स्वामीजी. त्यांच्याविषयी असं विकृत वर्णन केलं तर मी तरी नाही खपवून घेणार. आणि हो, मी अद्वैतवादाचा पुरस्कर्ता असलो तरी तुकोबाप्रमाणे नाठाळाचे माथी काठी हाणणारच!!! मग कुणाला काही वाटो.

दत्ता जोशी 18/08/2015 - 17:37
स्वामीजींच्या शेकडो पत्रे प्रसिद्ध आहेत तसेच स्वामीजींची प्रवचने/ व्याख्याने, संवाद इ. साहित्य उपलब्ध आहे. जे वाचून अनेक तरुणांचे जीवन बदलून गेले. त्यातील निवडक पत्रे इथे टाकली आहेत. आणि एक मत बनवण्याचा खटाटोप केलेला आहे. मुळात हि पत्रे वाचण्याआधी स्वामीजींचे चरित्र वाचले असेल तर अशा गोष्टींवर वेगळा प्रकाश पडतो. हे लक्षात घ्या स्वामीजी स्वतः तरुण असतांना परमेश्वरावर विश्वास ठेवत नव्हते. " तुम्ही परमेश्वर पहिला आहे काय? मग मी हि गतो पाहू शकतो का?' हाच प्रश्न स्वामीजी प्रत्येक साधू आणि संतांना विचारीत. इंग्रज कालीन सुशिक्षित स्वामींना उदरनिर्वाहा साठी कोणावर अवलंबून राहावे लागले नसते. गोंधळ बरेच दिसत आहेत. सुरवात सर्वसंगपरित्याग या मुद्द्यावरून झाली आणि शेवट स्वामीजी दांभिक आहेत असा शिक्का मोर्तब करण्यात झाली. आपण त्रोटक माहिती बघू. १. सर्वसंगपरित्याग शक्य आहे. पण त्यासाठी लागणारी मानसिक अध्यात्मिक बैठक फार कठीण आहे. सर्व संग परित्याग कशासाठी करायचा? याचा उहापोह भगवान बुद्द्धांनी चांगला केला आहे. आपण सर्वसामान्य संसारी माणसे अशा गोष्टींकडे फक्त अचंब्यानेच पाहू शकतो किंवा त्याची तर उडवून दांभिक वगैरे ठरवू शकतो. पण जयस अध्यात्मिक व्यक्तीला परमेश्वर प्राप्ती किंवा मोक्ष प्राप्ती ( बौद्ध-निब्बाण) करून घ्यावयाची आहे अशी व्यक्तीच असा विचार करू शकतात. सर्व संग परीत्यागातून मोह, माया, असूया, द्वेष इ. बंधनातून मुक्ती मिळवणे हे उद्दिष्ट. अशी व्यक्ती कोणाकडून कसलीही अपेक्षा ठेवत नाही. आपली सर्व काळजी परमेश्वरावर सोडून देतो. भिक्षा मागून उदरनिर्वाह करणे हा अहंकार नाहीसा होण्यासाठी केला जातो. (श्री. गौतम बुद्ध स्वतः राजे असून त्यांनी या दोन्ही गोष्टी केल्या त्या केवळ अंतिम ज्ञान प्राप्तीसाठीच) २. आता असा सर्व संग परित्याग केलेला माणूस समाजात परत का येतो? सर्वसामान्य साधकाचे उद्दिष्ट फक्त मोक्ष किंवा निब्बाण हेच असल्याने त्या प्राप्तीनंतर त्याचे कार्य संपते. पण ज्या विभूती विशेष कार्यासाठी जन्म घेतात तेच अंतिम ज्ञान प्राप्ती नंतर शरीरावर राहून समाज त्यांना नियतीने नेमून दिलेल्या कार्यासाठी समाजात परत येतात. उदा. गौतम बुद्ध, शंकराचार्य, ज्ञानेश्वर, तुकाराम,राम कृष्ण परमहंस आणि इतर संत मंडळी. स्वामीजी हे या दुसर्या प्रकारातील असल्याने ते त्यांचे कार्य करण्यासाठी अहोरात्र झटले. त्या कार्यासाठी निधी जमवला. त्या कामातील त्यांची तळमळ, निष्ठा आणि प्रामाणिकपणा त्यांच्या चरित्रात आणि साहित्यात ठाईठाई दिसून येतो. तो पहावा. शेवटच्या दिवसात आपल्या मातेची होणारी परवड दूर करणे हे कोणत्याही पुत्राचे कर्तव्य आहेच. मनात आले असते तर पाशाची कोणतीही तजवीज त्यांच्या 'मिशन" मधून करणे त्यांना काय अशक्य होते? पण ते तसे न करून त्यांनी किती मोठा आदर्श घालून दिला आहे. आणि इथेच त्यांचे मोठेपण आहे. राहिला प्रश्न राजा अजित सिंगांचा. अजितसिंगांचे स्वामींवर अत्यंत प्रेम होते. खरेतर स्वामीजींना " विवेकानंद" हे नाव अजित सिंग यांनीच दिले. स्वामीजींचे संन्यासी नाम " विविदिशानंद" असे होते. या गोष्टी पाहतांना आपला दृष्टीकोन कसा आहे त्यावरहि बरेच अवलंबून असते. स्वामीजींचे चरित्र असो किंवा इतर कोणत्याही महापुरुषाचे. भाग्वाद गीता असो, पुराणे कि वेद आपली दृष्टी कोणत्याही कारणाने कलुषित झाली, कि मग आपल्याला हवे तसे अर्थ निघू शकतात, आपल्या सारखाच विचार करणारी मंडळीच आपल्याला भेटतात आणि असेच साहित्य आपल्याला वाचायला मिळते. तेव्हा सावध! एक उत्तम उदाहरण मध्यंतरी वाचनात आले- जसे एक सुंदर रंगीबेरंगी भरतकाम केलेली नक्षी जर विरुद्ध दिशेने पहिली तर अत्यंत कुरूप दिसते. तसेच काहीसे तत्वज्ञानाचे पण आहे. स्वामीजींची पत्रे वाचून बराच कळ लोटला. तुम्ही दिलेली पत्रे नक्की कुठे संग्रहित आहेत हे वेळ मिळाला कि तपासून पाहतो.

In reply to by दत्ता जोशी

अत्यंत उत्तम प्रतिसाद! एखाद्याच्या मताला विरोध करायचा असेल तर तो किती संयतपणे, मुद्देसुद आणि परिणामकारक करता येतो ह्याचे उदाहरण म्हणुन बघावा. स्वामी विवेकानंदांच्या १-२ पत्रांवरुन, संदर्भ ने बघता, थोडे अतिरेकी निष्कर्ष काढले आहेत हे खरे आहे. पण त्यासाठी इतक्या आक्रस्ताळेपणे इथे काही लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आणि नुसताच आक्रस्ताळेपणाच.. त्यात लेखात मांडलेल्या मुद्यांचे खंडन, आपल्या मतांच्या समर्थनार्थ काही चार ओळी तरी लिहाव्यात ना.. नुसताच थयथयाट.. कृपया सदस्यांनी विरोध जरुर दाखवावा.. पण नळावरच्या भांडणासारखं "अहाहाहाहाहा... आलीच मोठी शहाणी.." असा सुर पकडु नये..

In reply to by पिलीयन रायडर

जडभरत 18/08/2015 - 18:52
पिराजी वर दिलेला प्रतिसाद अतिशय उत्तम आहे यात दुमत नाही. पण म्हणून असली हिंदूद्वेष्टी मानसिकता या गोग्गोड बोलण्याने सुधारणार नाही. तिथे तुकोबाची काठीच पाहिजे. बायद्वे, आपलेच लोक आपल्या लोकांचे पाय पहिले खेचतात. मग त्यांना आपण कुणीतरी सेक्युलर विचारवंत वगैरे झाल्यासारखं वाटतं. तुमचा प्रतिसाद त्याच पठडीतला!!!

In reply to by जडभरत

"आपलेच लोक" कशावरुन म्हणताय? केवळ हिंदु आहोत म्हणुन तुमच्या वाट्टेल त्या प्रतिसादांना मी पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा आहे का? आणि तो नाही दिला म्हणुन मी तुमचे पाय खेचतेय? असला आंधळा धर्म मानत नसते मी. तुम्हाला काय ते नीट सांगितलय मी, अजुन वाद घालायची इच्छा नाही. तरीही कुठलाही गैरसमज होऊ नये म्हणुन शेवटंच सांगतेय विरोध जरुर करा, पण मुद्द्यांना.. दत्ता जोशींनीही विरोधच केला आहे. पण त्यांना नक्की काय आक्षेपार्ह वाटलं ते त्यांनी एकही वावगा शब्द न वापरता लिहीलं आहे. तुमच्या इतक्या प्रतिसादानंतर तुम्ही विवेकानंदांचे साहित्य कोळुन प्याले आहात असेच वाटते आहे. तुम्हाला तसा प्रतिवाद करणे अवघड नसावेच, नाही का? माझ्याकडुन आपल्याशी संवाद इथेच संपवत आहे. जय हिंद! जय महाराष्ट्र!

In reply to by पिलीयन रायडर

जडभरत 18/08/2015 - 19:59
१. आपलेच लोक हे विधान जनरली घ्या. २. तुमच्या पाठींबा मी कधी मागितला? वादात यायला तुम्हाला नाही आमंत्रण दिलं. ३. मी विवेकानंदांचं साहित्य कोळून प्यायलो आहे. पण असली दूषित मानसिकता ठीक करायला त्याचा दुर्दैवाने उपयोग होत नाही. त्याला तसलेच उतारे लागतात. ४. जय हिंद! जय महाराष्ट्र!!!

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन 19/08/2015 - 15:42
"आपलेच लोक" कशावरुन म्हणताय? केवळ हिंदु आहोत म्हणुन तुमच्या वाट्टेल त्या प्रतिसादांना मी पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा आहे का? आणि तो नाही दिला म्हणुन मी तुमचे पाय खेचतेय? असला आंधळा धर्म मानत नसते मी.
दुर्दैवाने अशाच लोकांची चलती आहे सध्या. :( नजीकच्या भविष्यात तरी यातून कै मार्ग दिसत नाही.

In reply to by दत्ता जोशी

प्यारे१ 18/08/2015 - 19:26
>>> एक सुंदर रंगीबेरंगी भरतकाम केलेली नक्षी जर विरुद्ध दिशेने पहिली तर अत्यंत कुरूप दिसते. आम्ही याला पिसारा फुलवलेला मोर म्हणतो. बघायचं काय? पिसारा की उघडं पडलेलं ढुं**?

अवघड आहे , खरेच अवघड आहे ! हिंदुंच्या सर्वच श्रध्दास्थांनांचा ह्या ना त्या मार्गाने तेजोभंग करण्याच्या ह्या वृत्तीचा प्रतिवाद कसा करावा ? स्वतःच्याच प्रेरणास्थांनांचा भंग केलेले हे असले सत्वहीन लोकं आयसिस च्या वादळापुढे किती टिकतील ? कुठे गेले आमचे स्वयंघोषित (तथाकथित) धर्मसुधारक ? धर्माच्या श्रध्दा स्थानांवर एकांगी दृष्टीकोनातुन होणारी चिखलफेक त्यांना दिसत नाही का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

गुलाम 18/08/2015 - 23:57
हिंदुंच्या सर्वच श्रध्दास्थांनांचा ह्या ना त्या मार्गाने तेजोभंग करण्याच्या ह्या वृत्तीचा प्रतिवाद कसा करावा ?
दत्ता जोशींनी केला तसा.

तुडतुडी 18/08/2015 - 18:46
कितीही महान असले तरी संत हे माणसंच असतात. त्यांना त्या भावभावना चुकत नाहीत किंवा त्यांच्यापासून पूर्णपणे मुक्त होता येत नाही. >>> ह्यावरून संत म्हणजे काय तुम्हाला समजलेलं दिसत नाहीये .अश्या अज्ञानातून किवा अर्धवट ज्ञानातूनच मग भोंदू निर्माण होतात . हि सामान्य माणसंच असतील आणि भावभाव्नेत अडकत असतील किवा त्यांना त्यापासून मुक्त होता येत नसेल तर त्यांना संत म्हणण्याचं कारणच काय आहे ? अहो ते ह्या सगळ्या गोष्टींपासून मुक्त असतात म्हणूनच संतपदाला पोचलेले असतात ना . केवळ भगवे कपडे घातले आणि घरदार सोडून फिरत बसलेत त्यांना संत म्हणत नाहीत . ते आपल्यासारखे आहेत असं म्हणून त्यांचा अपमान करू नका . आधी विवेकानंदांच चरित्र वाचा . जमल्यास रामकृष्ण परमहंसांच चरित्र वाचा . त्यांचे विचार , त्यांचं कार्य , त्यांची राजयोगावरची भाष्यं वाचा .आधी राजयोग म्हणजे काय हे समजून घ्या . विवेकानंद ज्या सामाजिक , धार्मिक , अध्यात्मिक उंचीवर पोचले होते हे कळलं तर माणूसपणापासून ते किती पुढे, किती उंचीवर गेले होते ते समजेल .केवळ विवेकानंदांचे भगवे कपडे आणि सर्वसंगपरित्याग ह्या पलीकडचे विवेकानंद जाणून घ्यायचा प्रयत्न करा . मग तुमची हि विधानं चुकीची आहेत हे तुम्हाला आढळून येईल . @प्यारे १ अगदी योग्य प्रतिसाद संपादित

In reply to by तुडतुडी

बोका-ए-आझम 19/08/2015 - 00:21
ते आपल्यासारखे आहेत असं म्हणून त्यांचा अपमान करु नका >>>> यात अपमान कुठे आला? एखादा संत आपल्याला आपल्यासारखा वाटणं हे अपमानाचं लक्षण कशावरून? तुम्ही मानता म्हणून? तुम्ही कोण? तुमची आध्यात्मिक योग्यता काय? ' आपणासारिखे करिती तात्काळ ' हे जे तुकाराम महाराजांनी संतांबद्दल म्हटलेलं आहे, ते हा प्रतिसाद लिहिण्याआधी वाचलं असतंत तर जरा प्रतिसाद लिहायचे श्रम वाचले असते. आधी विवेकानंदांचं चरित्र वाचा. जमल्यास रामकृष्ण परमहंसांचं चरित्र वाचा >>> हे मी वाचलेलं नाही किंवा नसावं हा साक्षात्कार तुम्हाला कसा काय झाला बुवा? विवेकानंद ज्या सामाजिक, आर्थिक, आध्यात्मिक उंचीवर पोचले होते हे कळलं तर माणूसपणापासून ते किती पुढे, किती उंचीवर गेले होते ते कळेल>>> तुम्हाला इथे मुद्दाच कळलेला नाही. त्याच्याबद्दल मी प्रतिसाद लिहिला नव्हताच मुळी. मारवा यांचा लेख मला आक्षेपार्ह का वाटत नाही यावर माझा प्रतिसाद होता. विवेकानंद हे त्या उंचीवर गेले होते हे अमान्य केलेलंच नाही, पण म्हणजे त्यांना सामान्य माणसांना असणारे आजार, तहानभूक यासारख्या गोष्टी, मृत्यू - हे सगळं नव्हतं? या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा सामान्य माणसापेक्षा वेगळा होता पण ते माणूसच होते, अगदी शंभर टक्के - हे मी सांगत होतो. त्यामुळे असा प्रतिसाद लिहिण्याआधी तुम्हीच तुमचा दृष्टिकोन बदला. नाही बदललात, तरी मला काहीही फरक पडत नाही. तुम्हाला तुमचे विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहेच.

श्रीगुरुजी 18/08/2015 - 19:46
मारवा, खालील संकेतस्थळावर स्वामी विवेकानंदांनी १८८८-१९०२ या कालखंडात लिहिलेली शेकडो पत्रे दिलेली आहेत. तुम्ही जी ३ पत्रे दिली आहेत त्याच्या आधीची आणि नंतरची काही पत्रे वाचा आणि नंतरच तुम्ही दिलेल्या पत्रातील संदर्भ तुम्हाला कळतील व सर्व गैरसमज दूर होतील. http://www.vivekananda.net/knownletters/1888_92.html

In reply to by श्रीगुरुजी

मारवा 18/08/2015 - 20:31
माझ्याकडे कम्प्लीट वर्क्स ऑफ स्वामी विवेकानंद यांचे एकुन ९ खंड इंग्रजी भाषेतले आहेत. त्यात माझ्या अल्प माहितीप्रमाणे स्वामी विवेकानंद यांच स्वतः च सेल्फ व्याख्याने पत्रव्यव्हार कविता इ. पुर्ण साहित्य समाविष्ट आहे. त्या व्यतिरीक्त इतरांनी केलेली त्यांच्या वरील भाष्ये व रामकृष्ण परमहंस संबधित साहित्य माझ्या व्यक्तीगत संग्रहात आहेत. इतरांनी केलेल्या भाष्यापेक्षा त्यांची स्वतःची अभिव्यक्ती असलेले कंप्लीट वर्क्स मला अधिक मोलाचे वाटते. तरीही आपण अगत्याने लिंक दिल्यासाठी आपले मनापासुन धन्यवाद. ९ खंडा व्यतिरीक्त यात काहि नविन मिळाल्यास आनंदच होइल पण प्रामाणिकपणे वाटते की ९ खंडात स्वामीजींचे स्वतःचे साहित्य पुर्ण कव्हर होते. स्वामींचे साहित्य हे ओशो किंवा जे कृष्णमुर्ति यांच्या इतके असंख्य पृष्ठांत आहे की जे पुर्ण कव्हर करणे अवघड होते ( अशक्य नाही )अशीही काही बाब नाही. ते पृष्ठसंख्येच्या तुलनेने सहज पुर्ण वाचता येते. द माँक अ‍ॅज अ मॅन हे द अननोन लाइफ ऑफ स्वामी विवेकानंदा हे भाष्य आपण एकदा वाचुन पहा असे मी हि आपल्याला सुचवतो. अर्थात भाष्य हे भाष्य च असते मग ते कुणीही का केलेले असो नरहर कुरुंदकर म्हणत असत कि बादरायणाचे ब्रह्मसुत्र वाचण्यासाठी शंकराचार्याचे गाइड कशाला हवे मी ही तेच मानतो म्हणुन भाष्य जरी रोचक वाटली तरी मुळ लेखकाची मुळ रचना व त्यावर आपण लावलेला स्वानुभवाचा वा स्व चिंतनाचा कस व कुठल्या का निन्मत्तम पातळी वर असोना का सतत इव्हॉल्व होत राहण्याचा केलेला प्रयत्न व त्यातुन घेतलेला स्वतःचा शोध मला अधिक मोलाचा वाटतो असो

In reply to by मारवा

जडभरत 18/08/2015 - 22:32
त्यात माझ्या अल्प माहितीप्रमाणे स्वामी विवेकानंद यांच स्वतः च सेल्फ व्याख्याने पत्रव्यव्हार कविता इ. पुर्ण साहित्य समाविष्ट आहे. हं अल्पज्ञान तर दिसतंच आहे. इतरांनी केलेल्या भाष्यापेक्षा त्यांची स्वतःची अभिव्यक्ती असलेले कंप्लीट वर्क्स मला अधिक मोलाचे वाटते मग तुम्ही कशाला केलंत फालतू भाष्य!!! तरीही आपण अगत्याने लिंक दिल्यासाठी आपले मनापासुन धन्यवाद. लिंक अगोदरच वाचली असती तर असले फालतू चित्रण केलेच नसते. स्वामींचे साहित्य हे ओशो किंवा जे कृष्णमुर्ति यांच्या इतके असंख्य पृष्ठांत आहे की जे पुर्ण कव्हर करणे अवघड होते ( हं ते पूर्ण कव्हर केलेलं नाही हे तुमच्या मुक्ताफळांवरून दिसतंच आहे. नरहर कुरुंदकर म्हणत असत कि बादरायणाचे ब्रह्मसुत्र वाचण्यासाठी शंकराचार्याचे गाइड कशाला हवे नरहर कुरुंदकर ही फायनल ऑथोरिटी आहे हे सिद्ध करा!!! लेखकाची मुळ रचना व त्यावर आपण लावलेला स्वानुभवाचा वा स्व चिंतनाचा कस व कुठल्या का निन्मत्तम पातळी वर असोना का आपल्या स्वचिंतनाचा उजेड काय आहे तो दिसतोच आहे. चालू देत. फुकट आहेत शब्द!!!

सुबोध खरे 18/08/2015 - 21:02
मी स्वामीजींचे साहित्य थोडेसे वाचले आहे. परंतु येथे हा लेख टाकण्याचे प्रयोजन काय आहे हे मला कळले नाही. येथे माझ्या सारखे सामान्य वाचक येतात ज्यांना स्वामीजींवर अतीव आदर आहे त्यांना स्वामीजींचे चांगले विचार सांगण्याऐवजी त्यांच्या चुकाच दाखवण्याचे प्रयोजन कळले नाही. जर हा लेख स्वामीजींबद्दल समग्र लेखनातील एक भाग असता तरीही मान्य केले असते.जर हा लेख त्यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी असला तर त्याचे येथे प्रयोजन काय? हे म्हणजे मी क्षकिरण शास्त्रातील त्रुटी वर एक लेख मिपावर लिहिण्या सारखे आहे. येथे त्या शास्त्राचा सखोल अभ्यास करणारे फार तर एक किंवा दोन लोक असतील. स्वामीजी हे सुद्धा माणूसच होते. त्यांच्या जीवनातील काही चुका चव्हाट्यावर मांडण्याचा नक्की फायदा किंवा प्रयोजन काय? उद्या मी रतन टाटा किंवा डॉ अब्दुल कलाम यांच्या लैंगिक जीवनावर ( दोघांनी लग्न केले नव्हते आणि दोघांबद्दल मला आणि लोकांना अतीव आदर आहे म्हणून केवळ उदाहरण दिले आहे) लेख टाकला तर त्याचा उहापोह करण्याने काय निष्पन्न होणार आहे. किंवा भारतरत्न भीमसेन जोशी यांच्या दोन लग्ने करण्यावर आणि त्यांनी पहिल्या बायकोवर कसा अन्याय केला याबद्दल चिखलफेक करण्याने काय निष्पन्न होईल? कारण त्यात काहीतरी खोडी काढण्यासारखे तुम्हाला मिळेलच. माझ्या मताने हा लेख अप्रस्तुत आणि छिद्रान्वेशी आहे. खरं तर त्यावर भाष्य करावे असेही मला वाटत नाही.

In reply to by सुबोध खरे

जडभरत 18/08/2015 - 21:14
धन्यवाद खरेजी! मला पण हेच म्हणायचे होते. ऐन तारुण्यात ज्या माणसाने देश व धर्मासाठी आपल्या गुरुच्या सांगण्यावरून प्रपंच सोडला त्याच्यावर हा लेख खूप अन्याय करतो. त्या माणसाला आपली उपेक्षित आई व भावासाठी प्रभावशाली व्यक्तिंनी काही करू वाटले तर बिघडले कुठे? आपण तर काहीच करायचे नाही, दुसर्या कुणी केले तर छिद्रान्वेषी वृत्तीने त्याच्या अडचणीच्या प्रसंगाकडे बोट दाखवायचे हा प्रकार खूप चीड आणणारा! बाकी हा लेख टाकण्याचे प्रयोजन त्या विभूतीवर राळ उडवणेच हा आहे. पण जागरूक मिपाकरांमुळे सदर लेखाच्या बुडाला सुरुंग लागला आहे. इतकी टीका होऊनही लेखकाला आपल्या चुकाची जाणीव न होणे म्हणजे त्यांचे बोलवते धनी कुठल्या विचार(?)धारेचे आहेत हे वेगळे सांगणे न लागे!

रामपुरी 18/08/2015 - 22:09
माणुस खरोखर सर्वसंगपरीत्याग मुळात करु शकतो का ? करण्याने करण्याचा अविर्भाव केल्याने तसे करता येणे शक्य असते का ? मुळात असे त्याला का करावेसे वाटते ? जन्मापासुन ते मृत्युपर्यंत माणुस कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी व्यक्तीशी संबधात असतोच असतो. अगदि एकाकी बेटावर राहणारा देखील तेथील निसर्गाशी निर्जीव वस्तुंशी स्वत:ला रीलेट करतच असतो. एखादा जगाशी तोडुन राहणारा हि जगाशी विरोधाने का होइना बांधलेलाच असतो. मोनास्ट्रीत अनेक वर्षे एकाकी राहणारे मोनास्ट्रीशी घट्ट संबंधितच असतात. तर हे डिसकनेक्ट करणे होणे शक्य असते का ? या पहिल्या परिच्छेदावर चर्चा न होता सगळ्या प्रतिसादांचा रोख विवेकानंदांच्या उदाहरणाकडे दिसतो. विवेकानंदांच्या जागी "मदर तेरेसा" हे नाव टाकले तर यावर काही चर्चा शक्य आहे काय? संन्यास/सर्वसंग परित्याग या कल्पना खरोखरच शक्य आहेत काय?

संदीप डांगे 18/08/2015 - 23:01
@जडभरत, आवरा. लेखापेक्षा तुमचेच प्रतिसाद कैक पटीने जास्त हीन होत जात आहेत. तुम्हाला फारच आक्षेप असेल तर संपादकांकडे तक्रार करा. पण माझ्यामते झाली तेवढी आदळाआपट पुरे आहे आणि त्यातून निष्पन्न काहीच नाही. पिराताईंनी म्हटल्याप्रमाणे मुद्देसूद व अभ्यासपूर्ण प्रतिवादाची गरज आहे. खालच्या दर्जाची भाषा ही वापरणार्‍याचीच पातळी दर्शवते, ज्याच्या विरूद्ध वापरली जात आहे त्याची नाही.

जडभरत 18/08/2015 - 23:15
ओहो! खूप राग आला वाटतं!!! धागाकर्त्याच्या पातळीला अगदी जवळ जात प्रतिसाद दिलात! त्याबद्दल काही बोलणे नाही! खालच्यादर्जाची भाषा तुमच्या लाडक्या लेखकानेच दाखवलीय! तुम्हाला विवेकानंदांविषयी भले काही घेणदणं नसो. आम्हाला तर आहेच. अन लेखकाचा सत्कार बरोबरच आहे. असो. तुमच्या पातळि विषयी काय बोलणे नाही.

संदीप डांगे 18/08/2015 - 23:57
महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचतांना अनुयायांच्या लक्षात येत नसते की प्रत्यक्षात ते महापुरूषांचे विचार पायदळी तुडवत आहेत. महापुरूषांएवजी त्यांचे विचार डोक्यावर घेतले असतील तर नाचायची गरज पडत नाही.

In reply to by जडभरत

संदीप डांगे 19/08/2015 - 01:36
तुमचे आणि इतरांचे प्रतिसाद वाचा आणि विरोध कसा करायचा ते ठरवा. इथे सभ्य लोक येतात असं माझं मत आहे. हे चेपु नाही. मारवा यांनी संयत शब्दात त्यांचे म्हणणे मांडले, विरोधी मत असणार्‍या सदस्यांनीही संयत शब्दात प्रतिवाद केला. तुमचे प्रतिसाद यात कुठे बसतात? तुमच्या सर्व प्रतिसादांतून मिपासदस्य म्हणुन मला वाचनिय वा मननीय एकही वाटला नाही. शेवटचा तर अगदी कहर होता. थेट शब्दात अपमानकारक आहे. अशी भाषा चेपुवर शोभून दिसते. इथे मिपापीठावर नाही. अतिशय हीन पातळीचे लेखन असले तरी त्यावर प्रतिवाद उच्च अभिरूचीचाच असावा असं माझं मत आहे. त्यातूनच आपली संस्कृती आणि संस्कार कळतात. इतर असंस्कृत वागत आहेत असे आपल्याला वाटतंय म्हणून आपणही असंस्कृत वागावं हे सर्वथा अयोग्य आहे. असो. माझी या लेखावरची प्रतिक्रिया एवढीच आहे की हिंदू संस्कृतीत सगळ्यांनाच चिकित्सेचा अधिकार आहे. ह्या मूळ अधिकारामुळेच हिंदू धर्म जगात वेगळा आहे. जे हा अधिकार अमान्य करतात ते माझ्या मते हिंदूच नाहीत. मारवा यांनी ह्याच अधिकाराखाली विवेकानंदांची चिकित्सा केली ती त्यांना त्यांच्या अल्पबुद्धीने वा कसेही जसे दिसले असेल त्याप्रमाणे. त्यावर एक सभ्य गृहस्थ म्हणून कुणाही हिंदूस विरोध करायचा असेल तर त्यांचे संपूर्ण म्हणणे आणि विचार योग्य अभ्यासपूर्ण प्रतिवादाने खोडून काढावे. माणसांना देव्हार्‍यात नेऊन ठेवणे निर्बुद्धांचे आवडते कार्य आहे म्हणून महापुरूषांचे लौकिकत्व चिकित्सेच्या परिघापासून दूरच ठेवावे असा त्यांचा आग्रह असतो. पण त्याने धर्म, संस्कृती एक साचलेलं डबकं होईल. व पुढे दुसरा कुणी विवेकानंद निपजायला परिस्थितीच उपलब्ध नसेल. स्वतः विवेकानंदांचे जेवढे साहित्य किंवा चरित्र मला माहीती आहे त्यावरून तरी ते चिकित्सकच होते असे दिसून येते. नुसते आंधळे अनुयायी बनून राहणे त्यांना पसंत नव्हते. त्यामुळेच ते महापुरूष पदाला पोचले. इतिहास साक्षी आहे की सगळे महापुरुष हे मूळतः चिकित्सकच होते. प्राप्त परिस्थितीविरूद्ध त्यांनी प्रश्न विचारले. तशीच चिकित्सा विवेकानंदांच्या ही वागणूकीवर झाली तर आज जर ते हयात असते तर त्यांनाही वाईट वाटले नसते. कारण अशा फुटकळ अग्निपरि़क्षेला अस्सल सोने घाबरत नसते. अशा चिकित्सेची सोय आहे म्हणून आध्यात्मिक जगतात हिंदू फार पुढे आहेत. अशा चिकित्सेची सोय आहे म्हणून अनेक ढोंगी साधू-संत आज गजाआड आहेत. तसंच अशी चिकित्सा करत नाहीत म्हणूनच असल्या ढोंगी साधु-संतांचे फावते हेही लक्षात असू द्यावे. आमच्या पूज्य आणि आदरणीय महापुरूषांवर कसलेही प्रश्न उपस्थित करू नका असा अट्टाहासी कट्टर आग्रह इस्लाम धर्मात बघितला आहे आणि याचे परिणामही आपण जगभर बघत आहोत. अशाने काही गोष्टी सिद्ध होतात. एक म्हणजे महापुरुषांवर उठलेल्या राळेविरूद्ध आपण काहीच प्रतिवाद करू शकणार नाही हे अनुयायांच्या लक्षात येतं कारण खुद्द अनुयायांनी तेवढा गंभीर अभ्यास केलेला नसतो. त्यामुळे प्रश्नकर्त्यांवरच उलट आगपाखड करायचे धोरण आखले जाते. तेच कसे प्रश्न विचारण्यास लायक नाहीत असे दाखवले जाते. दुसरा म्हणजे अनुयायी महापुरुषांचा अपमान हा आपला व्यक्तिगत अपमान समजून अहंकारास सतत फुंकत बसलेले असतात. त्यामुळे महापुरुषांचा अपमान करणार्‍यांचा उलट अपमान केल्या जातो. तिसरं असं की महापुरुषांच्या स्वघोषित प्रतिमेला असे काही कवटाळून बसलेले असतात जसे की प्राणवायूच. ती प्रतिमा भंगण्याचा प्रयत्न कुणी केला तर जणू जीवावरच बेतणार आहे (नक्की कुणाच्या? महापुरुष तर गेले) अशा पद्धतीने प्रतिक्रिया देतात. यापैकी आपण नेमकं काय करतो याचा ज्याचा त्याने योग्य तो विचार करावा आणि आपली पातळी ओळखावी. तुम्ही च्यारित्रहनन हा शब्द फार सहज वापरून गेलात. पण त्याचा अर्थ काय? ज्यांची च्यारित्र्ये खोट्या प्रतिष्ठेतून बाहेरून चिकटवली जातात त्यांचे ते कमावलेले बुरखे फाडण्याला च्यारित्रहनन म्हणतात. म्हणजे असे लोक जे सामान्य जनतेत एक रुप घेऊन, एक प्रतिमा घेऊन वावरतात पण प्रत्यक्षात वेगळेच असतात. अशा ढोंगी लोकांचे च्यारित्रहनन होत असते. जे अशा प्रतिमांच्या आभासी जगापासून दूर असतात त्यांचे काय च्यारित्रहनन होणार? अर्थातच जे सर्वथा नागडे (याचा योग्य अर्थ घ्यावा) आहेत त्यांना अजून कोण आणि कसं नागडं करणार? ज्यांनी चरित्रबंधनेच नाकारली आहेत अशांची खिल्ली उडवणार्‍याचीच फजिती होईल की नाही? तुम्हाला माझा मुद्दा आणि रोख कळला असेल असे समजतो. ते "आवरा" हे तुमच्या उथळ आणि असभ्य होत चाललेल्या प्रतिसादांना उद्देशून होते. तुमची पातळी आणखी घसरू नये व तुमचेच हसे होऊ नये अशी प्रामाणिक इच्छा होती त्यात. तुमचा अनादर करण्याचा हेतू नव्हता तर मित्रत्वाचा सल्ला होता. मित्राने वाहवत जाऊ नये म्हणून योग्य ते सांगावे लागतेच. बाकी तुमची मर्जी. एक शेवटचे: आयडी सांभाळा. बॅन होऊ शकतो. मग असे कितीही लेख इथे मिपावर आले तर भंगार काय आणि संयत काय कुठलेच प्रतिसाद देता यायचे नाहीत. तरीही इथलं वाचत असाल तर मनातल्या मनात जळफळाट होण्याव्यतिरिक्त काही होणार नाही. असो. धन्यवाद!

बोका-ए-आझम 19/08/2015 - 00:39
मुळात जेव्हा आपण एखाद्याला महापुरूष म्हणतो तेव्हा तो या सगळ्याच्या पलिकडे गेलेला आहे असा अर्थ अभिप्रेत असतो. मग अशा लोकांचा अपमान कसा काय होऊ शकतो? माफ करा पण तुमचं हे विधान तथाकथित संस्कृतीरक्षकांच्या मनात जी विसंगती आणि वैचारिक गोंधळ असतो तोच दाखवतंय. एकीकडे ते म्हणतात, की भारतीय संस्कृती महान आहे, आणि दुसरीकडे Valentine's Day साजरा करण्याने भारतीय संस्कृतीला धोका आहे असंही त्यांचं मत असतं. जी संस्कृती एवढी महान आहे, ती एक दिवस साजरा करण्याने नष्ट होण्याएवढी लेचीपेची आहे का हा साधा प्रश्नही ते स्वतःला विचारत नाहीत. तुम्ही तेच करताय. एका मराठी संस्थळावर एका लेखकाने टोपणनावानं लिहिलेल्या एका लेखाने चारित्र्यहनन होण्याएवढे स्वामी विवेकानंद छोटे आणि खुजे आहेत का, हा प्रश्न एकदा स्वतःला विचारा. मला वाटतं, संदीप डांग्यांनी मांडलेला -अनुयायी विचार डोक्यावर घेऊन नाचण्याऐवजी महात्म्यालाच घेऊन नाचतात आणि त्याच्या विचारांचा पराभव करतात - हा प्रतिसादही त्याच संदर्भात आहे.

अर्धवटराव 19/08/2015 - 01:26
इतक्या विनंत्या करुनही इंग्रजी उतार्‍यांचा मराठी अनुवाद नाहि म्हणजे नाहि केला कुणी. सर्व विद्वज्जनांचा निषेध :P आता स्वतःच थोडा प्रयत्न करुन पाहिला... पण पूर्ण अर्थ काहि लागला नाहि. असो. धाग्यात चर्चेचा विषय अपूर्ण मांडलाय असं वाटतं. संन्यासी/सर्वसंग परित्याग विषयाची आपली ट्रॅडीशनल कल्पना आणि त्याची शक्याशक्यता समाजमान्य, ऑलरेडी प्रूव्हन अशा विवेकानंद नामक संन्याशाच्या उदाहरणावरुन तपासायला घेणे असा काहिसा धाग्याचा विषय वाटतोय. विवेकानंदांची उल्लेखीत पत्रं सबूत के तौर पर पेश केली आहेत. सर्वसंग परित्याग अशक्य आहे म्हणुन तो स्वामीजींना जमला नाहि, कि काहि कारणास्तव स्वामिजी तो करु शकले नाहि... नेमका प्रश्न काय हे मला व्यवस्थीत कळलं नाहि. पण एक मात्र नक्की कि सदर पत्रं वा घटनांवरुन काहि निश्कर्ष काढण्यापूर्वी एकुणच सर्वसंग परित्याग व तो धारण केल्याचा दावा करणारे स्वामिजी या दोन्ही घटकांबद्दल काहि मूलभूत बाबी ध्यानात घ्याव्या लागतात.
मला हिंदु धर्मातील सर्वसंगपरीत्याग संन्यास हि संकल्पना नेहमीच इंटरेस्टींग ( सीरीयसली या अर्थाने इंटरेस्टींग ) वाटत आलेली आहे, एक माणुस एका महान ध्येय्यासाठी वा त्याच्या द्रुष्टीने अधिक श्रेयस्कर अशा अर्थपुर्ण तत्वासाठी वा उच्चत्तम जीवन जगण्यासाठी इतर सर्व मानवी नातेसंबंधांचा त्याग करतो. हे विचारणीय आहे. माणुस खरोखर सर्वसंगपरीत्याग मुळात करु शकतो का ? करण्याने करण्याचा अविर्भाव केल्याने तसे करता येणे शक्य असते का ? मुळात असे त्याला का करावेसे वाटते ? जन्मापासुन ते मृत्युपर्यंत माणुस कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी व्यक्तीशी संबधात असतोच असतो. अगदि एकाकी बेटावर राहणारा देखील तेथील निसर्गाशी निर्जीव वस्तुंशी स्वत:ला रीलेट करतच असतो. एखादा जगाशी तोडुन राहणारा हि जगाशी विरोधाने का होइना बांधलेलाच असतो. मोनास्ट्रीत अनेक वर्षे एकाकी राहणारे मोनास्ट्रीशी घट्ट संबंधितच असतात. तर हे डिसकनेक्ट करणे होणे शक्य असते का ?
सर्वसंग परित्याग एक साधन म्हणुन बघितलं तर क्रमाक्रमाने शारीरीक आणि मानसीक गरजा आकुंचीत करणे असं त्याचं स्वरुप आहे. "सर्वसंग" मधील "सर्व" ही फार मोठी झोळी आहे. त्यातल्या एक एक वस्तु विसर्जीत करणे व रिकाम्या झालेल्या जागी आपली साध्य वस्तु भरणे अशी ति प्रोसेस आहे. विसर्जन करता करता शेवटी फक्त झोळीची खोळ उरणे व शेवटी तिचंची विसर्जन करणे हा या साधनेचा अंतीम पाडाव. नरेंद्र त्याच्या गुरुच्या दृष्टीने अलौकीक पुरुष होता. या गुरु-शिष्याचे नाते संबंध कळणं कठीण आहे. गुरुने शिष्याला आपल्या पंखाखाली घ्यावं व गंतव्य गाठेस्तो त्याला मदत करावी असा सरळ्धोप कारभार इथे दिसत नाहि. लौकीक अर्थाने नास्तीक नरेंद्रला ठाकुरजींनी त्यांना आवष्यक वाटलेल्या सर्व आध्यात्मीक अनुभुतींनी परिपूर्ण केलं. स्वामिजींनी सगुण भक्तीची पराकाष्ठा अनुभवली. निर्गुण-निर्बीज समाधी अनुभवली. शरीराची लक्तरं फेकुन द्यावी असं वैराग्य अनुभवलं. आणि फुल स्टॉप येण्यापुर्वी त्यांच्या आयुष्याने १८० अंशाने टर्न घेतला. अजाणतेपणी नाहि तर अगदी प्लॅन केल्यासारखा. जी झोळी रिकामी करायला त्यांनी आत्यंतीक कष्ट उपजले, तिच झोळी पुन्हा खांद्यावर घेऊन, विसर्जीत केलेल्या वस्तु परत झोळीत भरत हा मनुष्य संसार सागरात परतला. केवळ परतला नाहि तर पारंपारीक भारतीय समाजापासुन अत्यंत भीन्न अशा पाश्चात्य आणि अति पौरात्य देशांत त्याने कार्य केलं. स्वामीजींच्या बाबतीत जाणवणार्‍या सर्व विरोधाभासांची गंगोत्री इथे आहे. ठाकुरजींनी याची पुर्वतयारी करुन घेतलेली दिसते. स्वामिजी मांसाहार करत. मुखशुद्धी करता शोप खाणे वगैरे संन्याशाला वर्ज्य असे प्रकार करत. तत्कालीन संन्यासी परंपरेला साजेसे निवृत्ती तत्वज्ञान त्यांच्या भाषणात नसे. उद्योग, बलोपासना, कला अभिरुची यासारख्या लौकीक गोष्टींचा ते हिरीरीने पुरस्कार करत. या सर्व काँट्रॅडीक्शनबद्दल त्यांच्याजवळ अनेकांनी नापसंती व्यक्त केली होती. किंबहुना हे सर्व करता करता आपली ध्यानशक्ती क्षीण होत चालली आहे याबद्द्ल ते हळहळ व्यक्त करत. पण हे सगळं घडुनही आपल्या अद्वैत तत्वज्ञानाच्या अनुभुतींबद्दल त्यांना कधीच शंका आली नाहि. आणि वेळ येताच आपल्या झोळीची खोळ उतरवायचं कार्य त्यांनी क्षणाचा विलंबही न करता सहजपणे केलं. तात्पर्य काय, कि सर्वसंग परित्यागाची साधना खोटी नाहि. स्वामीजींचं सिद्धत्व देखील खरं आहे. त्यांच्या जीवनात खीर आणि सरबताचं जे कॉकटेल निर्माण झालं ( कि त्यांनी मुद्दाम केलं ) त्यावरुन साधना व साधकाच्या सच्चेपणात बाधा येत नाहि.

In reply to by अर्धवटराव

प्यारे१ 19/08/2015 - 01:35
__/\___ खणखणीत. थोडी addition. सर्व'संग'त्याग असा शब्द आहे. सर्व'वस्तु'त्याग असा नाही. संसारात मी असायला काही हरकत नसते. माझ्या 'आत' संसार असला की गडबड असते. बहुतांश सगळे तसेच आत संसार घेऊन असतो. (आम्ही जास्त आहोत हे जगप्रसिद्ध आहे. इतरांनी असू नये ही सदिच्छा आहे)

In reply to by प्यारे१

संदीप डांगे 19/08/2015 - 01:54
तुम्हाला पण एक खणखणीत _/\_ 'आतल्या' संसाराला 'बाहेरचा' रस्ता दाखवणे ह्यालाच 'सर्वसंगपरित्याग' म्हणतात हे खरेच आहे. पण जनसामान्यांनी त्याचा उलटा अर्थ प्रचलित केला तिथे घोळ झालाय. महापुरुषांनी सांगितलं की अटॅचमेंट सोडा, वस्तू नाही. वस्तू असली काय आणि नसली काय, अटॅचमेंट असेल तर नसलेली वस्तूही मनात 'घर करून' बसलेली असते. आणि अटॅचमेंट नसेल तर असलेल्या वस्तूचे अस्तित्व शून्य असते. लोकांना एवढं हायफाय झेपत नाय.

दत्ता जोशी 19/08/2015 - 08:57
सुरेख. चर्चा सर्व संग परीत्यागाची करायची असती तर प्रश्नकर्त्याला तसा नेमका प्रश्न विचारून थांबता आला असतं. पण फोकस स्वामीजींच्या दम्भिक्पणवर होता असा मला वाटते. म्हणूनच बर्याच लोकांना चीड आली. मी अश्या "टिक्का" टिपणीवर चीड चीड करणे सोडून दिले आहे. बाकी सर्व"संग"परित्याग या विषय नक्कीच खोल आहे पण अनाकलनीय नाही. असो. स्वामीजी हे माझेही श्रद्धास्थान आहे. ज्या सर्व लोकांनी "विवेकानंद" वाचले आहेत त्या लोकांच्या आयुष्यावर एक सुंदर परिणाम झालेला असतोच असा माझा अनुभव आहे. कोणत्याही कारणांनी एका चांगल्या विषयाची चर्चा होत आहे हि नक्कीच जमेची बाजू.

मारवा 19/08/2015 - 10:45
People tend to seek consistency in their beliefs and perceptions. So what happens when one of our beliefs conflicts with another previously held belief? The term cognitive dissonance is used to describe the feelings of discomfort that result from holding two conflicting beliefs. When there is a discrepancy between beliefs and behaviors, something must change in order to eliminate or reduce the dissonance. http://psychology.about.com/od/cognitivepsychology/f/dissonance.htm

In reply to by मारवा

मिपावर मराठी सोडून इतर भाषेत लिहिणे मी सर्वसाधारणपणे टाळतो. परंतू, लेखकाच्या स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे त्याने स्वामी विवेकानंद यांच्याबद्दलचे आणि वरच्या प्रतिसादातले मानवी स्वभावासंबंधीचे वाचन मुख्यतः इंग्लिशमधून केले आहे असे दिसते. विशेषतः वरचा प्रतिसाद इंग्लिशमध्ये असल्याने त्याबाबतचे माझे म्हणणे इंग्लिशमध्ये देणे जास्त उपयोगी होईल असे वाटले, याकरिता हा खालचा प्रयत्न... Cognitive dissonance is one of the most important human failings, based on the characteristics of ego and superego (which is one of the major characteristics that differentiate human being from other members of the animal kingdom !) People tend to seek consistency in their beliefs and perceptions. Seeking consistency in beliefs and perceptions at a particular point of time, is the right thing to do. However, seeking consistency in beliefs and / or perceptions over a period of time is usually not a right thing to do. Not being able to understand and digest this fact of life, is one of the main human failings. Simply because, it is a fact that NO ONE IS BORN WITH KNOWLEDGE OF THE ULTIMATE TRUTH, not even souls that are recognized, in their later life or after their death, as the greatest of souls that ever existed. With passage of time, one acquires additional inputs of facts and insights that (a) may not necessarily be in line with one’s previous beliefs and (b) may, in fact, be quite divergent from them. To remain steadfast with old beliefs in the light of new evidences amounts to dishonesty and stubbornness. Honesty demands that one should accept the newly acquired facts (including the realized mistakes of the past) and bring about changes in self in line with them. Only hindrance to this progressive attitude is the human ego, which makes it difficult to accept change, fearing loss of face, in front of the others and oneself. When this is done in case of self, it is indeed a human failing. However, when it is done while evaluating others, the failing smacks of hypocrisy as well ! So what happens when one of our beliefs conflicts with another previously held belief? The term cognitive dissonance is used to describe the feelings of discomfort that result from holding two conflicting beliefs. Such discomfort is absent in only those individuals who have successfully conquered their ego. They do not find it inconvenient or discomforting to accept change based on newly found facts. Because, they consider “continuous search for truth and its acceptance” to be above all the valueless egoistic ideas of self-honor and self-respect. It is indeed rare to achieve this level of honesty. This achievement is impossible or utterly difficult to ordinary mortals while is only the second nature to the truly great souls who are in continuous search for truth. Therefore, great souls may do it effortlessly or they may even struggle to do so at the start; but ultimately accept the newly found truth and effect the change. Simply because, that is THE RIGHT THING TO DO. When there is a discrepancy between beliefs and behaviors, something must change in order to eliminate or reduce the dissonance. Continuously evolving oneself (in other words, continuously effecting changes in oneself) in the light of new facts that get discovered, is the only way to achieve higher and higher self-realization and self-actualization. Those who can do it, succeed in achieving inner peace; and may be even, higher spiritual experience and spiritual existence. Those who fail to do so, remain in a constant state of dissonance and dissatisfaction. Such people, more often than not, tend to disbelieve those who could change and; consciously or unconsciously, tend to find fault with those who have changed.

आनन्दा 19/08/2015 - 11:30
चला आता थोडे कामाचे बोलू -
मग आता काय करायच तर म्हणायच मी संन्यासी आहे नो सेल्फ़ डिफ़ेन्स ? मग जजेस ना करारप्रत दाखवुन सल्ला घेणे काय आहे ? पळुन जाणे पलायन करणे करार भंग करुन स्वत:ची नैतिक जबाबदारी झटकणे. व ती झटकतांना मला काय व्यावहारीक भौतिक जगाचे प्रयोजन मी तर संन्यासी आहे. मी आपला सरळ निघुन जाणार सर्व काहि सोडुन. आय शल रन अवे नो सेल्फ़ डिफ़ेन्स मी मैदानातुन पळ काढणार. का मी तर संन्यासी च आहे,. शिवाय हे सर्व सीक्रेट आहे हे देखील मिसेस हाल ला बजावयाला ते विसरत नाहीत. म्हणजे सिक्रेट ली पलायन ? हे प्रातिनीधीक आहे नैतिक भुमिका घेणे टाळणे त्या अनुषंगाने येणारे आघात टाळणे व भौतिकतेचे सोयिस्कर विभाजन दांभिकतेने करणे हे सर्व सर्व प्रातिनीधीक आहे जे सर्व च धर्मांमधे आढळुन येउ शकते.
एक एक मुद्दे घेऊ. १. नो सेल्फ डिफेन्स - बर्‍याच ठिकाणी हिंदू धर्मामध्ये संन्यासी/ साधू समोरच्यावर आघात करत नाहीत (प्रत्यक्ष). सन्याशाचे कामच मुळात हे आहे की त्याने समाजाला जागृत करून कार्यप्रवण करावे. त्यामुळे विवेकानंद स्वतः त्या कराराची बदनामी करून तो मोडतील अशी अपेक्षा ठेवणे कदाचित जास्त होईल. दुसरी गोष्ट अशी की ते त्या देशात परके होते. अश्या वेळेस त्यांनी या वादात पडणे हे त्यांनी घेतलेल्या कार्यास हानी पोचवणारे झाले असते. त्यामुळे ते प्रत्यक्ष त्या वादात पडू इच्छित नव्हते असे म्हणू शकतो. परंतु त्यांचे हितचिंतक त्यांना यातून बाहेर काढण्यास समर्थ होते. त्याप्रमाणे ते वागत देखील होते. अगदी आपण त्यांना अवतार जरी मानले तरी अश्या गोष्टींसाठी ते आपली आध्यात्मिक शक्ती पणाला लावून त्या स्टेलरला जन्माची अद्दल घडवतील असे आपल्याला वाटत असले तरी तो भ्रम आहे. त्यामुळे स्वामीजींनी आत्मसंरक्षण म्हणजे नेमके काय करावे असे आपले मत आहे ते आधी सांगा. मग आपण त्यावर चर्चा करू. आता मुद्दा राहिला पळपुटेपणाचा - माझ्या अल्पमतीनुसार स्वामीजींनी ३ वर्षे अमुक अमुक व्याख्याने देईन असे काँंट्रॅक्ट बहुधा केलेले नव्हते. त्यामुळे ते कोंट्रॅक्ट तोडून पळून जाणार होते असे समजणे चुकीचे आहे. हा त्यांनी काढलेला तोडगा असावा. मीच जर इथून निघून गेलो तर ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. असा मामला असेल. आणि तसेही स्वामीजी ज्या कार्यासाठी अमेरिकेत गेले होते - भारतातील कार्यासाठी पैसे गोळा करणे हे जर त्या प्रमाणात साध्य होत नसेल तर मग त्यामध्ये शक्ती खर्च का करावी असे त्यांना वाटत असणे सहाजिक आहे. आणि अश्या परिस्थितीत जर त्त्यांनी अशी भूमिका घेतली असेल की जाऊदे जर नियतीची हे कार्य व्हावे अशी इच्छा नसेल तर मी परत जातो तर त्यात गैर काही नाही. जाता जाता - महात्मे हे नेहमीच ईश्वरी प्रेरणेने कार्य करत असतात. त्यांच्यावर मानवी भावभावना आपण चिकटवत असतो. बर्‍याच वेळेस त्यांच्या बर्‍याच छोट्या छोट्या गोष्टींचा खूप दूरगामी परिणाम होत असतो. पण तरीही ठीक आहे.. आपल्याला जर त्यांना महात्मे मानायचे नसेल तर किमान माणूस तरी माना.. सार्‍याच मोठ्या लोकांच्या चरित्रात असा विरोधाभास दिसून येतो. बहुतांश वेळा आपल्याला संदर्भ माहीत नसल्यामुळे आपण त्यातून काहीतरी भलतेच अर्थ काढून बसतो. असो. इत्यलम. कामाची वेळ झाली. परत वेळ मिळाला की आणखीन लिहेन.

In reply to by आनन्दा

मारवा 19/08/2015 - 14:23
१- सर्वप्रथम स्वामींनी स्लेटन शी लिखीत करार केलेला आहे हे पत्रावरुन स्पष्ट होते. तो करार स्वतःच्या कार्यासाठी पैसा उभा करण्यासाठी होता. त्यात महान कार्यासाठी / कारणासाठी असेल एक उघड व्यावहारीक आर्थिक स्वार्थ (परम अर्थाने समजल तरी चालेल) अंतर्भुत होता. तो एक भौतिक जगातला च सर्वसामान्य असा करार होता. २- या करारात तरी पुर्ण निस्वार्थ भावनेने प्राचीन भारतीय तत्वज्ञान व अध्यात्मा च्या ज्ञानाचे दान करणे वा प्रसार करणे बदल्यात कशाचीहि अपेक्षा न ठेवणे आदि निष्काम कर्मयोगी भावना नव्हत्या. ३- या कराराकडुन स्वामींच्या स्वछ स्पष्ट आर्थिक अपेक्षा होत्या ज्या पुर्ण न झाल्याचा विषाद पत्रात स्पष्टपणे व्यक्त होतो. Seeing the liking the American people have for me, I could have, by this time, got a pretty large sum या वाक्यात मी स्वतः या कराराविना अधिक मोठी रक्कम मिळवु शकलो असतो ( व मिळवु शकलो नाही यांची खंत सुस्पष्ट आहे ) ४- अपेक्षीत आर्थिक लाभ कराराने न झाल्याचा राग व त्यानंतर मी हा करारा पासुन सुटका करुन घेण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे हि कबुली या शब्दात दिसते I am thoroughly disgusted with this Slayton* business and am trying hard to break loose ५- हा प्रयत्न दोन मार्गांनी केलेला पत्रांतुन स्पष्ट होते पहिला मार्ग प्रेसीडेंट पामर या मित्रामार्फत चालवलेला आहे ते President Palmer has gone to Chicago to try to get me loose from this liar of a Slayton. या वाक्यातुन स्पष्ट होते. दुसरा मार्ग तेथील कायदेपंडींतांना जजेसना हा करार दाखवुन त्यांच्या कडुन कायदेशीर सल्ला घेण्यात आलेला आहे. ते या वाक्यातुन स्पष्ट होते. Several judges here have seen my contract, and they say it is a shameful fraud and can be broken any moment. ६- परंतु हार्ड ट्राय करुनही सुटका अवघड आहे असे जाणवतेय सर्व प्रयत्न करुन झाल्यावर ते शक्य दिसत नाही असे स्पष्ट झाल्यावर विवेकानंद शेवटचा माझा उपाय काय असेल ते जाहीर करतात त्यांची अखेरची स्टेप काय असेल ते म्हणतात but I am a monk — no self-defence. Therefore, I had better throw up the whole thing and go to India. मी हे सर्व सरळ सोडुन हिंदुस्थानात निघुन जाईल कारण मी साधु आहे म्हणुन नो सेल्फ डिफेन्स. ७- However, this is a secret अस हि ते नमुद करायला विसरत नाहीत. आनंदा इथेच अनेक मुलभुत नैतिक प्रश्न निर्माण होतात हा पलायन- क्षण अत्यंत बोलका आहे. १- कराराने जर स्वामींना अपेक्षीत आर्थिक फायदा मिळवुन दिला असता तर त्यांनी असे पलायन केले असते का ? २- करार करतांना तो मी साधु आहे या भुमिकेतुन न करता सर्वसामान्य जगाचे कायदे पाळणारा माणुस या भुमिकेतुन केला होता अन्यथा कराराची गरजच काय होती? ३- तोडतांना मात्र सोयिस्कर भुमिका मी साधु आहे मला लौकिकातले करार लागु होत नाही मला काय त्याच्याशी देणघेण ही अत्यंत सोयिस्कर भुमिका घेउन स्वामी पळ काढत आहेत. ४- मी भारतात निघुन जाईन मी इथे राहणार नाही मी करार पाळणार नाही माझा त्यात अपेक्षीत आर्थिक फायदा झाला नाही. मी सनदशीर मार्ग करुन बघतोय पण जमेलस वाटत नाही म्हणुन आता मी माझ आध्यात्मिक स्टेटस साधु असण्याच कार्ड वापरणार. जर स्लेटन ने चांगला आर्थिक फायदा करुन दिला असता तर मग मी लौकीक माणसासारखाच करार पुर्ण करुन दिला असता हे ही निश्चीत. ५- ते स्लेटन ला उद्देश्नु लायर हा शब्द वापरतात हु इज लाइंग इन धिस केस? ६- विवेकानंद जी तत्वे शिकवतात त्यात एक प्रामुख्याने असते पलायन करु नका निर्भय व्हा ( ती छावा पाण्यात स्वतःच तोंड बघतो त्याला स्व-सामर्थ्याचा साक्षात्कार होतो इ.इ.) अर्जुन रणांगणावरुन पलायन न करता स्वकीयांशी कसा निर्धाराने लढला इ. इ. हि सर्व शिकवण त्यांच्या स्वतःकडुन अनेक अनेक दा सांगितली जाते. आता ते स्वतः काय करीत आहेत? ते सीक्रेट का ठेवत आहेत त्यांना भीती वाटत आहे का कायदेशीर कारवाइची ? अमेरीकेच्या न्यायव्यवस्थीची ते दोन हात का करत नाहीत व्यवस्थेशी व्हाय हि इज नॉट अ‍ॅक्टींग ऑन हिज ग्रँड प्रिन्सीपल्स व्हेन सच अ टेस्टींग मोमेंट इज अरायजींग इन हिज ओन लाइफ ? ७-त्यांच्यावर जर अन्याय झालेला आहे त्यांच्या मते तर ते त्या विरोधात स्पष्ट भुमिका घेण का टाळताहेत त्या अनुषंगाने येणारे आघात आदिंपासुन ते स्वतःचा बचाव का करत आहेत ? ८- अशी काहि कायदेशीर लढाई सुरु झाली तर त्याने स्वतःची प्रतिमा मलिन होण्याची भीती त्यांना वाटते का ? सर्वात महत्वाच जो माणुस एका साध्या व्यावहारीक कराराप्रति असलेली आपली नैतिकता पाळत नाही त्या माणसाला त्याहुन उद्दात्त नैतिक तत्वे शिकवावीशी वाटतात त्यात काहिच विसंगती जाणवत नाही. जेव्हा प्रत्यक्ष कृतीची वेळ येते तेव्हा ज्या दांभिक रीतीने ते भुमिका बदलतात

In reply to by मारवा

श्रीगुरुजी 19/08/2015 - 14:40
ज्या विशिष्ट ३ पत्रांवरून तुम्ही स्वतःचे मत ठरविले आहे. त्या पत्रापूर्वीची व नंतरची पत्रे वाचलीत तर सर्व काही स्पष्ट होईल.

In reply to by मारवा

प्यारे१ 19/08/2015 - 14:45
१. विवेकानंद भोंदू आहेत हे नक्की आहे. २. तुम्ही आम्हाला आत्यंतिक कष्ट घेऊन हे सांगितलं. ३. आम्हाला आपलं म्हणणं पटलेलं आहे. ४. आपले शतश: आभार. ५. वन्दे मातरम! ६. चहा आणि अल्पोपहार (आपापल्या खर्चाने करुन) घरी जाऊया.

In reply to by मारवा

आनन्दा 19/08/2015 - 16:29
सर्वात महत्वाच जो माणुस एका साध्या व्यावहारीक कराराप्रति असलेली आपली नैतिकता पाळत नाही
मुळात करार नैतिक होता का हा एक अनुत्तरित प्रश्न आहे. तो करार नेमका काय होता हे तुम्हाला किंवा मला काहीच माहित नाही. पण उपलब्ध साधनांवरून असे दिसते की ३ वर्षांचा करार ४ महिन्यांत संपला, तेव्हा तो अनैतिक असावा असे मानण्यास हरकत नसावी.
विवेकानंद जी तत्वे शिकवतात त्यात एक प्रामुख्याने असते पलायन करु नका निर्भय व्हा
विवेकानंद पलायन करत होते हा शोध आपण कशाच्या आधारावर लावलात?
ते स्लेटन ला उद्देश्नु लायर हा शब्द वापरतात हु इज लाइंग इन धिस केस?
असेही असू शकते की स्टेलन ने करार करताना जी तोंडी आश्वासने दिलेली असतील ती त्याने करारात अंतर्भूत केली नसतील, किंवा ती आश्वासने पाळण्याची टाळाटाळ तो करत असेल ज्यामुळे स्वामीजींना त्याला खोटारडा म्हणणे भाग पडले असेल.
तोडतांना मात्र सोयिस्कर भुमिका मी साधु आहे मला लौकिकातले करार लागु होत नाही मला काय त्याच्याशी देणघेण ही अत्यंत सोयिस्कर भुमिका घेउन स्वामी पळ काढत आहेत.
मुळात स्वामीजींनी अशी भूमिका कुठे घेतली? ते असे म्हणातात मी साधू आहे त्यामुळे मी माझा बचाव करणार नाही. तर जे नियतीला अभिप्रेत असेल ते होऊ देईन. जर तो करार मोडता आला नाही तर मी सरळ मायदेशी निघून जाईन. मी साधू आहे त्यामुळे माझ्यामागे माझ्या कार्याचे काय होईल वगैरेची चिंता करण्याची मला गरज नाही. ते पाहण्यास नियती समर्थ आहे. डेस्टिनीला हवे असेल तर मी मी इथे राहीन नाहीतर परत जाईन. आपण भारतात परत जाणार आहोत असे उघड न करण्यामागे पलायनवादी दृष्टीकोनच आहे असे म्हणणे कठीण आहे. कदाचित त्यांनी हे जाहीर केले असते तर स्लेटनची नाचक्की झाली असती, जे त्यांना कदाचित नको होते. कदाचित त्यांच्या कार्याचे नुकसानही झाले असते. जे त्यांना नको होते. परंतु त्यांनी असा विचार नक्कीच केला असेल, की जर इथे ३ वर्षे राहून काहीच साध्य होत नसेल तर सरळ इथून निघून जाण्यातच आपले हित आहे. जर समोरच्या अनैतिक करार कायद्याच्या चौकटीत राहून केला असेल तर तो मोडणे कायद्याच्या चौकटीत राहूनच केले पाहिजे. पण त्याच वेळेस असा अन्यायकारक करार स्वामीजींनी सहन करायला हवा होता असे म्हणणे देखील अन्यायकारक होते. बाकी स्वामीजी भारतात पळून(?) जाऊन "कराराचा भंग" करणार होते हे आपण कश्याच्या आधारावर ठरवलेत?

In reply to by तुडतुडी

प्यारे१ 19/08/2015 - 12:29
तुडतुडी, संतांचा साधनाकाल हा जाणीवपूर्वक विसरून आपण आपली जबाबदारी झटकू शकत नाही. वेगळा विषय आहे आणि मोठा आहे. या अडथळ्यांना पार करून च सामान्य असलेले अनेक जण पोचले आहेत. सगळे सचिन बनू शकत नसले तरी सचिन सारख्या आदर्श ठेवून अनेक कोहली, धोनी, सेहवाग निर्माण होतात.

संदीप डांगे 19/08/2015 - 15:19
हा धागा आणि धागालेखकाचे स्पष्टीकरण वाचून काय बोलावं खरंच सुचत नाही काही. हे म्हणजे आय ए एस परिक्षेत देशातून पहिला आलेल्या उमेदवाराला, 'माहितीये लय हुशार है ते, चौतीत दोन येळंला नापास झाल्ता ते सांगल का?' असं म्हणण्यासारखं आहे.

In reply to by संदीप डांगे

माहितगार 19/08/2015 - 16:47
हे म्हणजे आय ए एस परिक्षेत देशातून पहिला आलेल्या उमेदवाराला, 'माहितीये लय हुशार है ते, चौतीत दोन येळंला नापास झाल्ता ते सांगल का?' असं म्हणण्यासारखं आहे.
:)

राही 19/08/2015 - 15:20
सर्व प्रतिसाद वाचले. अद्वातद्वा लिहिणार्‍यांच्या बाबतीत असे जाणवले की जणू हा लेख आमच्यावर, पक्षी हिंदु धर्मावर हल्ला आहे असे त्यांचे मत आहे. प्रथम म्हणजे 'योद्धा संन्यासी' वगैरे विशेषणांमुळे स्वामीजींची प्रतिमा उगाचच कणखर, लढाऊ अशी बनवली गेली आहे आणि ती हिंदुत्ववाद्यांना सोयीची आहे. किंबहुना स्वामीजींसारख्या थोर माणसाला हाय्जॅक केले गेले आहे आणि त्यांच्यावर हिंदुत्वाचे लेबल चिकटवले गेले आहे. वास्तवात ते हिंदूंमधल्या त्याज्य गोष्टींविरोधात लढत होते, त्यासाठी हिंदूंना फटकारत होते. तुकारामांनी 'तुका म्हणे ऐशा नरा, मोजूनि माराव्या पैजारा' असे म्हटले, म्हणून तुकाराममहाराज योद्धे किंवा हिंसेचा मार्ग आवडणारे ठरतात का? ते तर मेणाहूनि मऊ असे विष्णुदास होते आणि वज्रासही आपल्या प्रेमवर्षावाने भेदू शकणारे होते. संतांना सर्वांप्रति तळमळ आणि प्रेम असते. सर्वांचे कल्याण व्हावे, ही ती तळमळ. आईच्या सर्व मुलांत एखादे मूल गरीब, अशक्त, मागे राहाणारे असेल तर आईचे लक्ष अशा मुलाकडे अधिक असते. तद्वतच त्या काळात हिंदू अज्ञानी, कर्मकांडात, भेदाभेदात गुंतलेले, प्रवाहपतित, गतानुगतिक असे होते, (आजही काही प्रमाणात आहेत.) त्यांना जागे करण्यासाठी, आत्मसन्मान आणि आत्मभानयुक्त करण्यासाठी स्वामींनी जिवाचे रान केले. इतर धर्मांतले लोकही त्यांचे शिष्य होते, त्यांचेही कल्याण त्यांनी केले. परधर्मी म्हणून त्यांना दूर लोटले नाही. संत हा सर्वांचाच असतो. त्यांना आमचे तुमचे असे काही नसते. "तृषार्ताची तृष्णा हरूं, व्याघ्रा विष होवुनि मारूं, ऐसें नेणेंचि बा करूं, तोय जैसें." आपण मात्र आपापल्या चष्म्यानुसार त्यांना पाहातो आणि त्यांच्या विचारांचा, व्यक्तिमत्वाचा संकोचही करतो.

In reply to by राही

आनन्दा 19/08/2015 - 16:47
प्रथम म्हणजे 'योद्धा संन्यासी' वगैरे विशेषणांमुळे स्वामीजींची प्रतिमा उगाचच कणखर, लढाऊ अशी बनवली गेली आहे आणि ती हिंदुत्ववाद्यांना सोयीची आहे.
बनवली गेली नसून ते तसे होते म्हणूनच ती तशी बनली आहे. अन्यथा जेव्हा सारे जग हिंदू धर्माची आणि भारताची गारूड्यांचा देश वगैरे हेटाळणी करत होता. सर्व धर्मपरिषदेतदेखील जर त्यांना फक्त ३ मिनिटे बोलावयास दिली होती, ते ही जवळजवळ शेवटी. आणि अश्या परिस्थितीत फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुनरागमन करून हिंदू धर्माकडे पाहण्याचा पाश्चत्यांचा दृष्टीकोन बदलणे हे केवळ एक योद्धाच करू शकतो. अर्थात योद्धा म्हणजे तलवारबाज नव्हे, पण कणखर मन, प्रखर कौशल्य, दुर्दम्य साहस आणि विजिगिषु वृत्त्ती म्हणजे योद्धा असे अभिप्रेत आहे.

तुडतुडी 19/08/2015 - 15:45
बोका-ए-आझम तुम्ही कोण ? तुमची अध्यात्मिक योग्यता सांगितली तर बरं होईल . तुमच्या आमच्या योग्यतेचं जावूद्या हो .आपण संतांच्या योग्यतेचे असतो का ? त्यांच्यासारख योगसामर्थ्य , वैराग्य , कनवाळूपणा , अध्यात्मिक उंची आपल्याकडे असते का ? तुकाराम महाराज 'आपणासारखे करिती तत्काळ ' म्हणतात तेव्हा ते सद्गुरु शिष्याला आपणासारखे तत्काळ करीत असतात . हि क्षमता तुकारामांची असते . सामान्य माणसांची नव्हे . तेव्हा संत आपल्यासारखे भाव भावनेच्या आहारी गेलेले असतात असं म्हणणं चूक आहे मुळात जेव्हा आपण एखाद्याला महापुरूष म्हणतो तेव्हा तो या सगळ्याच्या पलिकडे गेलेला आहे >> exactly हेच म्हणायचय .

In reply to by तुडतुडी

आनन्दा 19/08/2015 - 16:40
मुळात जेव्हा आपण एखाद्याला महापुरूष म्हणतो तेव्हा तो या सगळ्याच्या पलिकडे गेलेला आहे >> exactly हेच म्हणायचय .
पण त्याच वेळेस हे ही लक्षात घ्या की याच भावभावनांचा लोकसंग्रहास्तव त्यांना पुन्हा स्वीकार करावा लागतो. त्यामुळे मानवी भावनांच्या आरोपांतून तुम्ही त्यांना वाचवू शकत नाही. श्रीरामांच्या बाबतीत साक्षात पार्वतीदेवी फसल्या, तर मग आम्हा सामान्यांची काय गत?

In reply to by तुडतुडी

बोका-ए-आझम 19/08/2015 - 19:47
तुडतुडी, संतांची योग्यता आपणच ठरवतो. समाज. आपण त्यांची योग्यता नाही ठरवणार तर कोण ठरवेल? ज्यांच्या बाबतीत समाज अशी बुद्धी वापरत नाही, त्यांनाच भोंदू म्हणतो ना आपण? संत हे isolation मध्ये नसतात. तेही समाजाचा भाग असतात. त्यांना संत ही पदवी समाजच देतो. संत हे आपल्यासारखे भाव-भावनांच्या आहारी गेलेले असतात असं समजणं चूक आहे >>> मी असं म्हटलेलंच नाही. माझा प्रतिसाद नीट वाचा. मी म्हटलंय - संतांनाही भावभावना असतात. त्यांचा त्याकडे पाहायचा दृष्टिकोन भिन्न असतो. ते भावनांच्या आहारी गेलेले असतात असं मी म्हटलेलंच नाही. हा तुम्ही लावलेला शोध आहे.

जडभरत 17/08/2015 - 15:10
विवेकानंदांविषयी अत्यंत कोत्या, पूर्वग्रहदूषित आणि अत्यंत गलिच्छ शब्दांत मनातली मळमळ बाहेर काढली आहे. एक लक्षात घ्या फार मोठ्या कामांसाठी पैसे आवश्यक असतातच. त्यांचे मुख्य जीवनकार्यच सनातन धर्मावर तुमच्यासारख्या मेंटॅलिटीच्या व्यक्तिंनी चालवलेली चिखलफेक थांबवून त्याला चोख प्रत्युत्तर देणे हेच होते. ते काम त्यांनी उत्तम पार पाडले. आज आपण ज्या दुगाण्या झाडल्या आहेत त्यावरून त्यांच्या कार्यामुळे आपणासारख्यांना किती मिरच्या झोंबतात यावरून ते स्पष्ट होते. आणि काय हो, त्यांनी स्वधर्हासाठी तरूण वयातच संन्यास घेतला, मग त्यांच्या म्हातार्या आईला सांभाळण्यासाठी त्यांनी राजाला विनंती केली तर काय चुकले. तुमच्या कुठल्या पूर्वजाकडे तर आले नव्हते नं पैसे मागायला? केवल विवेकानंद नाव वाचून आलो. आत असली विकृत मळमळ वाचायला मिळेल असं वाटलं नव्हतं.

In reply to by अनुप ढेरे

जडभरत 17/08/2015 - 15:25
पुन्हा नीट वाचा. देवकार्यासाठी, देशकार्यासाठी घरदार त्याग केलेल्या विवेकानंदांचे एखाद्या लालची लाचार माणसाप्रमाणे चित्र उभे केलेय. तुम्हाला यात काहीच चूक वाटत नाही? त्या निःस्वार्थ माणसाने अडीअडचणीच्या प्रसंगी, आपल्या कार्यासाठी, आपल्या दुर्लक्षित घरासाठी काही मदतीची प्रभावी व्यक्तींकडून अपेक्षा केल्यास चूक काय? तुम्ही त्यांचे चित्रण नक्की कसे उभे केलेय हे पुन्हा वाचा. तुम्हाला त्यात वावगं काही वाटत नसेल तर माझं काही म्हणणं नाही. माझा तर गुडबाय या धाग्यास!

In reply to by जडभरत

राही 17/08/2015 - 15:52
विवेकानंदांसारखी माणसे चोख उत्तरांप्रत्युत्तरांमध्ये फारशी रमत नसतात. ते त्यांचे एक आनुषंगिक कार्य असते. मुख्य कार्य हे की हिंदूंना त्यांच्या रूढिग्रस्ततेतून, कुंठितावस्थेतून बाहेर काढून प्रवाही बनवणे. धर्माचे मर्म उघड करणे. मानवतेचा संदेश देणे. बाकी असोच.

विवेकानंद ह्यांच्यासारख्या व्यक्ती वर याचनेची वेळ यावी ?? जो मनुष्य नि:स्वार्थ वृत्तीने आपल्या धर्म देशासाठी आयुष्य वेचतो, त्याच्या उदरनिर्वाहाची सोय इतरांनी केलीच पाहिजे ... पण नाही ...आपल्याकडे त्यासाठी आसाराम हवेत ... दुसरे : विवेकानंदानचे काही विचार , नवीन तत्वे वगैरे सोडून त्यांच्या ह्या किंचित असहाय्यतेवर आवर्जून भाष्य करण्याची मुळीच गरज नव्हती... अर्थात पुलंनी एका गृहस्थाला म्हटले होते ते हि आठवते कि अवघे नाट्यगृह नारायण राव एकच प्यालातील सिंधूचे गाणे जीवाचा कान आणि डोळ्यात प्राण आणून बघत असतानंना तुम्ही बाजूच्या सिंधूच्या वडिलांचे तिथे काय काम असा प्रश्न घेऊन बसला होतात ...

तुडतुडी 17/08/2015 - 16:04
विवेकानंदांविषयी अत्यंत कोत्या, पूर्वग्रहदूषित आणि अत्यंत गलिच्छ शब्दांत मनातली मळमळ बाहेर काढली आहे.>>>+११११११११११ ह्या माणसाचा विवेकानंदान्बद्दल , त्यांच्या विचारांबद्दल काडीचाही अभ्यास नाहीये हे दिसतंय . सडक्या डोक्यातून आलेले सडके विचार लेखात मांडले आहेत. सर्वसंगपरित्याग कशासाठी केला होता , विवेकानंद शिकागोला कशासाठी गेले होते , त्यांचं कार्य काय ह्याबद्दल ह्या माणसाला कसलीही माहिती नाही . सगळ्यात भयाण म्हणजे हा विवेकानंदांना अध्यात्मिक नव्हे तर धार्मिक व्यक्तीं म्हणतोय . इथेच ह्या माणसाच्या घोर अज्ञानाची ओळख होते

द-बाहुबली 17/08/2015 - 16:19
The money I got from Europe was for the "work", and every penny almost has been given over to that work. Nor can I beg of others for help for my own self. About my own family affairs विवेकानंदांनी हे इतके सुस्पष्ट लिहुनही ते तुम्हाला "अत्यंत लाचार झालेले हतबल असहाय्य अशा अवस्थेतले विवेकानंद " वगैरे वगैरे वाटतात ? कमाल आहे तुमची... जगात एका सरळमार्गी माणसाकडे कोणत्या नजरेने बघितले जाते हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

आतिवास 17/08/2015 - 16:29
तुमचं मत काय असावं याबद्दल मी काय म्हणणार? मला मात्र 'पत्रं' वाचून विवेकानंद दांभिक किंवा हतबल वाटत नाहीत. असो.

In reply to by आतिवास

मारवा 17/08/2015 - 19:15
त्याअगोदर सर्व प्रयत्न कायदेशीर सल्ला वगैरे घेणे मित्राची मदत घेणे सर्व जमत नाहियेत पाहुन मग शेवटी स्वतःच जस्टीफिकेशन स्वतःच्या साधु असण्याचा पारलौकिक हक्का चा हवाला देते माझ्यावर काहिही लागु होत नाही कारण मी तर साधु आहे मला लौकिक लागुच होत नाही ( त्यातला फायदा मनासारखा झाल्यास मात्र मी लौकिक लिखीत करार नक्कीच पाळेन त्याच साठी मी असे लिखीत करार करेनही नव्हे केलाही फायद्यासाठी च होता पण मनासारखा झाला नाही नंतर मोडतांना पलायन करतांना माझं अध्यात्मिक स्टेटस मला मदत करणारच. केव्हा लौकिकात पाय ठेवायचा केव्हा अलौकिकात जायच इट डिपेन्ड्स, वुइच इज द बेस्ट मुव्ह या प्रश्नावर सीझन्ड चेस प्लेयर नवख्या ला सांगतो इट डिपेन्ड्स अपॉन सिच्युएशन ओफ गेम माझ्याकडे व्याख्या देखील तयार आहेत त्यासाठी उदा. आपदधर्म किंवा असो आणि हो मी महान धार्मीक कार्य करतोय तर मदत करण हा तुमच्या इछे अनिच्छेचा प्रश्न नाही हे तुमच धार्मिक कर्तव्य च आहे नाही का शिवाय अजुन एक तत्व तयार आहे गुप्तदान ! गुप्तदानाच महत्व मोठ आहे तुम्ही कदाचित विसरलात म्हणुन आठवण मला करुन द्यावी लागतेय पोस्ट स्क्रेप्ट टाकुन. नोबडी वुइल एव्हर नो अबाउट इट वुइ डोन्ट बिलीव्ह इन ट्रान्सपरन्सी वुइ लव्ह सीक्रसी गुरुमंत्र .हा कानातच सांगावा लागतो कुणालाही कळता कामा नये तुम्ही ayn rand ची ती एक कादंबरी वाचलीय का त्यातल्या एका प्रकरणाच नाव आहे sanction of victim असो

प्यारे१ 17/08/2015 - 17:01
प्रत्येकाला स्वतःचं क्षितिज वेगळं दिसत असतं. वेगवेगळ्या वयात, वेगवेगळ्या वैचारिक पातळीवर, वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये वेगवेगळं. हे एकाच व्यक्तीबाबत. दोन किंवा चार व्यक्तींचा एखाद्या व्यक्ती, वस्तू किंवा प्रसंग यांकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असणारच. त्यातलं नेमकं काय घ्यावं आणि काय दिसावं हा सुद्धा पुन्हा त्या त्या स्थितीनुसार बदलणारा विषय. संतांचं अथवा महात्म्यांचं एकदा दैवतीकरण झालं कि त्यांचा जयकार करण्याप लिकडे काही उरत नाही. नवीन उदाहरण (फक्त उदाहरण म्हणुन) म्हणजे बाहुबलि चं. १०० वेळा धबधबा वर चढून जाताना खाली पडतो, धडपडतो पण प्रयत्न सोडत नाही, अतर्क्य आणि अचाट चिवटपणानं पुन्हा पुन्हा वर जाण्याचा प्रयत्न करत राहतो. स्वामीजी अशा एका दोलायमान परिस्थितीमधून 'पुढे' गेलेले दिसतात. आपण तिथेच. कदाचित जास्त खाली घसरणं हे आपलं क्रियमाण. (हे सगळं वैयक्तिक मत आहे. महानुभावांनी क्षमा करावी)

In reply to by प्यारे१

मारवा 17/08/2015 - 19:22
ते पुढे गेले की नाही हा वेगळा विषय असु शकतो. पण माणसाच दोलायमान परिस्थीतुन जाण आणि त्यातला ताण वेदना स्वामींनी ज्या रीतीने सहन केली ती एक माणुस म्हणुन मला अधिक मोलाची वाटते. कारण आपण सर्व च इन्क्लुडिंग स्वामी स्खलनशील आहोत यावर माझा विश्वास आहे.

In reply to by मारवा

प्यारे१ 17/08/2015 - 19:56
>>> आपण सर्व च इन्क्लुडिंग स्वामी स्खलनशील आहोत यावर माझा विश्वास आहे. सगळेच असले तरी नरेन्द्र विश्वनाथ दत्त तिथंच साचून राहिले नाहीत तर सगळ्याला मागं टाकून परम पदाला पोचले हे जास्त महत्त्वाचं आहे. आम्ही जिथं संपतो त्याच्या कोसो दूर नंतरचे 'स्वामी विवेकानंद' सुरु होतात. आपण ते सुद्धा कसे स्खलनशील होते असं म्हणून स्वत:ला सवलत घेण्याचा प्रयत्न करतो. किंबहुना त्या कॅटॅगिरीमध्ये जाणीवपूर्वक बसवून 'हम्म, बघा!' असं तर करत नाही ना याचा विचार करावा लागेल.

सस्नेह 17/08/2015 - 17:25
जी गोष्ट हक्काने मागायची, तीदेखील मागताना संकोच वाटणे, हा स्वामीजींचा थोरपणा आहे. ज्याने हिंदूधर्मासाठी जीवनाचा क्षण क्षण उधळला, त्याला याचना करण्याची वेळ यावी हे आपल्या समाजाला दूषण आहे. बाकी, काहींना पांढऱ्या कागदाचा शुभ्रपणा न दिसता केवळ कोपऱ्यातला काळा ठिपकाच तेवढा दिसतो, हे शक्य आहे.

वेल्लाभट 17/08/2015 - 17:34
मला असं वाटतं; मला तसं वाटतं अशा म्हणण्याला फार महत्व नसतं. सदर लेखनातून दोनच गोष्टी डोकावतात. एक म्हणजे अज्ञान आणि दुसरी म्हणजे आकस. बाकी चालूदे.

श्रीगुरुजी 17/08/2015 - 20:38
मारवा, निव्वळ २-३ पत्रे वाचून (आणि ती सुद्धा मागचेपुढचे संदर्भ न बघता) तुम्ही आपले मत बनविले आहे. विवेकानंदांनी अमेरिकेत असताना शेकडो पत्रे लिहिली आहेत. ती सर्व वाचली तर वरील पत्रांचे संदर्भ लक्षात येतील. स्वामी विवेकानंद अमेरिकेत कोणत्या कारणासाठी गेले होते, ते तिथे किती काळ राहिले, कोठे राहिले, कसे राहिले, त्या काळात त्यांनी आपला चरितार्थ कसा चालविला, त्या काळात ते अमेरिकेत नक्की काय करीत होते, तिथे त्यांचा कोणाशी परिचय झाला या सर्व गोष्टी माहिती करून घ्या. ते समजल्यानंतरच वरील पत्रांचे संदर्भ व त्यामागची त्यांची नक्की भूमिका कळेल. तोपर्यंत विवेकानंदांविषयी कोणतेही बरेवाईट मत बनवू नका.

स्वामी विवेकानंदासंबंधी असलेल्या अनेक हजारो पानांच्या ग्रंथसंपदेतून शोधून काढलेली, ही केवळ तीन पत्रे खरी असावित हे गृहीतक जमेस धरूनही, माझ्या मते खालील काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत... प्रथम वरील पत्रांतील मजकूरासंबंधी... १. स्वामी विवेकानंद या माणसाने (माझ्या मते सगळे 'खरे' स्वामी / संत / साधू हे सुद्धा माणसेच असतात) भारत, हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीसाठी असामान्य कार्य केलेले आहे. याबाबत कोणाचेच दुमत नाही आणि लेखकाचेही नसावे. २. अश्या असामान्य माणसाला त्याच्या कामात अनेकांनी सढळ हातांनी मदत केली हा इतिहास आहे. त्या मदतीतली काही जरूरीपुरती रक्कम त्यांनी स्वतःच्या आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या माणसांच्या शेवटच्या काळासाठी (लिव्हिंग एक्सपेन्सेस) ठेवले असते तर ते फार चुकीचे झाले नसते. तरी विवेकानंदांनी ते केले नाही हे या पत्रांवरून स्पष्ट दिसते आहे. त्यामुळेच, त्यांना अगोदर मदतीचे वचन दिलेल्या त्यांच्या एका सधन मित्राकडे मदत मागावी लागली असे दिसते. नाईलाजाने मागितलेली मदत उघड होऊ नये ही एका मनस्वी माणसाची इच्छा समजण्यासारखी आहे, त्यात काही आकाश कोसळले नाही असेच वाटते. ३. मदत मागताना 'तो माझा अधिकार आहे' अशी गुर्मीची भाषा न वापरता विनयपूर्ण भाषा वापरणे हे भारतीय संस्कृतीत कृतज्ञतेचे लक्षण समजले जाते, मिंधेपणाचे नाही. आता, या पत्रांतल्या वस्तूस्थितीमागचे कटू सत्य... १. ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांत, धर्म चालवणार्‍या आणि त्याचा प्रसार करणार्‍या केवळ वरिष्ठ अधिकार्‍यांच्याच नव्हे सर्व स्तरांच्या व्यक्तींचा कर्मकाळच नाही तर आयुष्याचा शेवटचा काळही आर्थिक स्थैर्याने जावा याची पुरेपूर काळजी घेतली जाते. त्यासाठी त्यांच्या धार्मिक संस्थांचे जागतिक स्तरावर केले जाणारे व्यवस्थापन आणि त्याच्या आर्थिक बाबींत त्या त्या धर्माच्या सर्वसामान्य लोकांचे योगदान आश्चर्यचकित करणारे असते. म्हणूनच त्यांच्या धार्मिक संस्थांत काम करणारी माणसे त्यांच्या शेवटच्या दिवसांत आर्थिक हलाखीत असणे विरळात विरळा दिसते. याविरुद्ध... २. कोणत्याही स्तराच्या व्यवस्थापनाचा हिंदू धर्मात केवळ अभावच नाही तर एकूण व्यवस्थापनाबद्दलच विस्कळीत असलेल्या धार्मिक संस्थांत आणि समाजात पूर्ण अनास्था आहे. सामाजिक / राजकीय / धार्मिक कामाच्या आडून जनतेची फसवणूक करून स्वतःच्या अनेक पिढ्यांची व्यवस्था होऊन उरेल इतके धन जोडणार्‍या माणसांबद्दल आपल्यातल्या अनेकांच्या मनात "त्याने करोडोचे धन जमवून फार मोठे काम केले" अशी कौतुकमिश्रित आदराची भावना असते. त्याचे गुणगान गाण्यासाठी हितसंबंधी लोकांची मांदियाळी उभी राहते. हे आजूबाजूला सतत दिसत असते. ३. याउलट, धर्माचे / समाजाचे कर्तव्य करताना जो माणूस स्वतःची किमान पर्वाही न करता आपले जीवन झोकून देतो त्याची शेवटच्या दिवसात काळजी घेण्याची मानसिकात हिंदू संस्थांत/समाजात नाही हे वारंवार दिसते. हा हिंदू धर्मातला फार मोठा दोषच नाही तर सामाजिक कृतघ्नपणा आहे. ४. म्हणून, 'खर्‍या' धर्म/समाजसेवकांनी नि:स्वार्थीपणे काम करताना स्वतःच्या शेवटच्या दिवसांकरिता धन साठवले नाही म्हणून त्यांना कोणाकडे मदत मागावी लागणे याची समाजाला शरम वाटली पाहिजे. तसे न वाटता, वस्तुस्थितीचा विपर्यास करून खुसपटे काढण्याच्या प्रवृत्तीबद्दल वेगळे काही लिहिण्याने फक्त त्या शब्दांचाच उपमर्द होईल, नाही का ? चांगल्या गोष्टीतल्या असलेल्या नसलेल्या व्यंगाची मोहरी काकदृष्टीने शोधून काढून त्याचा एव्हरेस्ट बनवू शकणार्‍यांच्या बुद्धिमत्तेचे आश्चर्य वाटून घ्यावे की तिची कीव करावी हा ज्याच्या त्याच्या नीतिमत्तेचा प्रश्न आहे. इतकेच !

अर्धवटराव 17/08/2015 - 23:55
किती मारामारी चालली आहे धाग्यावर. पण मला कळलच नाहि इतकं घमासान का चाललं आहे ते. अंग्रेजीके मामलेमे अपना हाथ थोडा तंग है. म्हणुन वाटलं कुणी रसग्रहण वगैरे करेल धाग्याचं. पण इथे तर वस्त्रहरण प्रकार सुरु आहे.

बोका-ए-आझम 18/08/2015 - 00:47
विवेकानंदांचं चारित्र्यहनन करण्यासाठी लिहिलेला आहे असं मला नाही वाटलं. का, तेही सांगतो. (इथे ही पत्रं विश्वासार्ह आहेत हे गृहीत धरलेलं आहे, आणि तेही मारवा यांचं पूर्वीचं लिखाण वाचलेलं आहे म्हणून. ते जर तसं नसेल, तर प्रश्नच मिटला.) कितीही महान असले तरी संत हे माणसंच असतात. त्यांना त्या भावभावना चुकत नाहीत किंवा त्यांच्यापासून पूर्णपणे मुक्त होता येत नाही. या लेखात विवेकानंद हे vulnerable अशा अवस्थेत दिसतात आणि ते लेखकाच्या मनात त्यांची जी प्रतिमा आहे त्याला विसंगत आहे, म्हणून हे विचार लेखकाच्या मनात आले आणि ते त्याने इथे मांडलेले आहेत. इथे ज्या काही टोकाच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्याही अशाच प्रतिमाभंजनावर किंवा त्याच्या तथाकथित (मत या अर्थाने) प्रयत्नावर प्रतिक्रिया म्हणून आलेले आहेत. स्वामीजी विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात निवर्तले. म्हणजे तुम्ही - आम्ही कोणीही त्यांना प्रत्यक्ष भेटलेलं नाही. जे आपल्याला माहित आहे ते त्यांच्याबद्दल इतरांनी लिहिलेलं आहे, किंवा त्यांचे स्वतःचे विचार आहेत, त्यावरून आपण बनवलेली एक प्रतिमा आहे. त्याला कोणीही हात लावायची हिंमत केली तर आपल्याला त्रास होतो. पण अशा अंधभक्तीचा स्वतः स्वामी विवेकानंदांनी निषेध केलेला आहे. लेखकाचं मत न पटणं आणि त्यावर आपलं मत व्यक्त करणं हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे, पण अशी व्यक्तिगत टीका व्हायला नको होती. अर्थात, तिच्या मागचं कारण समजल्यामुळे त्याचं आश्चर्य वाटलं नाही.

In reply to by बोका-ए-आझम

जडभरत 18/08/2015 - 01:17
बोकोबा आपण हे सर्व वाद मिटवायला करताय हे दिसतंय!!! त्याबद्दल आभार!!! पण लेखक हा स्वतःच व्हल्नरेबल अवस्थेत गेलाय स्वतःच्या पायाने!!! आणि आमच्या मनात लेखकाची जी प्रतिमा आहे त्याशी ते विसंगत वागलेयंत!!! म्हणून वरील विचार माझ्या मनात आले व ते मी मांडले!!! ;) ;) ;) गंमतीत घ्या बोकोबा!!!

In reply to by जडभरत

आनन्दा 18/08/2015 - 17:49
आमच्या मनात लेखकाची जी प्रतिमा आहे त्याशी ते विसंगत वागलेयंत!!!
तुमची आमच्या मनात जि प्रतिमा आहे त्याच्याशी तुम्हीदेखील विसंगत वागला आहात.. म्हणून मला खालचा प्रतिसाद द्यावा लागला. त्याबद्दल क्षमस्व. आणि आपल्या नावाप्रमाणे यापुढे आपण संयम दाखवाल अशी आशा आहे. (ह. घ्या). आता धाग्याबद्दल - माझे व्यक्तिशः असे मत आहे की महात्म्यांच्या कोणत्याही छोट्याश्या कृतीचेदेखील उचित मूल्यमापन झाले पाहिजे. त्यांच्या कृतींमध्ये बर्‍याच वेळेस खोल अर्थ दडलेला असतो. त्या कृतींची चिकित्सा/ मंथन केल्याशिवाय त्यातून जे मिळायला हवे ते मिळणार नाही. त्यामुळे टीकाकारांचे देखील आपण स्वागत केले पाहिजे कारण त्यातूनच आपल्याला त्यांच्या कृतीबद्दल विचार करण्याची प्रेरणा मिळते. न जाणो या मंथनातून आतापर्यंत न समजलेला या विषयाचा वेगळाच पैलू समोर येईल.

In reply to by आनन्दा

जडभरत 18/08/2015 - 18:20
हो तर. सदरहू धागा लेखक अन्य मुख्य मुख्य धर्मातील महात्म्यांचे श्रद्धास्थानांचे देखील असेच मूल्यमापन करून त्यांचे वेगवेगळे पैलू जगासमोर आणण्याचे धाडस दाखवोत! हिंदू श्रद्धास्थानांवर कुणीही चिखलफेक करा. त्यानं मात्र गप्पच बसायचं!

In reply to by जडभरत

तुम्ही एक तरी प्रतिसाद शांतपणे आणि लेखात माडलेल्या मुद्द्यांना धरुन लिहीणार का? तुम्हाला जे पटलं नाही, ते का पटलं नाही हे तरी लिहा.. ह्या धाग्यावर तुम्ही किती प्रतिक्रिया दिल्या आहेत, सगळ्या जरी एकत्र गोळा केल्या तरी त्यातुन काहीही अर्थपुर्ण बाहेर पडतय का? नाही, पडावंच असा माझा काही आग्रह नाहीये, पण किती दंगा कराल? हिंदु आम्हीही आहोत. पण प्रत्येक गोष्ट काहीतरी "अजेंडा" घेउनच लिहीली आहे असंच समजुन वागायचं असेल तर फक्त गदारोळच होऊ शकतो, चर्चा नाही. तुम्हाला नक्की काय करायचय?

In reply to by पिलीयन रायडर

जडभरत 18/08/2015 - 19:08
माझे पहिले २ मुद्द्यांत मी माझं म्हणणं मांडलं आहेच. ते वाचा. दुसरे म्हणजे लेखक महोदयांनी आपली सर्वधर्मसमभावी दृष्टी अन्य धर्मांकडे वळवून त्याच्या श्रद्धास्थानांचे पण असेच मूल्यमापन करावे. हेच माझे म्हणणे आता.

In reply to by आनन्दा

जडभरत 18/08/2015 - 18:31
आनंदाजी विथ ड्यू रिस्पेक्ट, लेखकाने विवेकानंदांचे रंगवलेले चित्रण वाचून आपल्याला काहीच कसे वाटले नाही? असलं हिणकस चित्रण त्यांच्या तत्कालीन विरोधकांनीदेखील केलं नव्हतं. प्रत्येक भारतीयानं नम्र व्हावं असं व्यक्तिमत्व म्हणजे स्वामीजी. त्यांच्याविषयी असं विकृत वर्णन केलं तर मी तरी नाही खपवून घेणार. आणि हो, मी अद्वैतवादाचा पुरस्कर्ता असलो तरी तुकोबाप्रमाणे नाठाळाचे माथी काठी हाणणारच!!! मग कुणाला काही वाटो.

दत्ता जोशी 18/08/2015 - 17:37
स्वामीजींच्या शेकडो पत्रे प्रसिद्ध आहेत तसेच स्वामीजींची प्रवचने/ व्याख्याने, संवाद इ. साहित्य उपलब्ध आहे. जे वाचून अनेक तरुणांचे जीवन बदलून गेले. त्यातील निवडक पत्रे इथे टाकली आहेत. आणि एक मत बनवण्याचा खटाटोप केलेला आहे. मुळात हि पत्रे वाचण्याआधी स्वामीजींचे चरित्र वाचले असेल तर अशा गोष्टींवर वेगळा प्रकाश पडतो. हे लक्षात घ्या स्वामीजी स्वतः तरुण असतांना परमेश्वरावर विश्वास ठेवत नव्हते. " तुम्ही परमेश्वर पहिला आहे काय? मग मी हि गतो पाहू शकतो का?' हाच प्रश्न स्वामीजी प्रत्येक साधू आणि संतांना विचारीत. इंग्रज कालीन सुशिक्षित स्वामींना उदरनिर्वाहा साठी कोणावर अवलंबून राहावे लागले नसते. गोंधळ बरेच दिसत आहेत. सुरवात सर्वसंगपरित्याग या मुद्द्यावरून झाली आणि शेवट स्वामीजी दांभिक आहेत असा शिक्का मोर्तब करण्यात झाली. आपण त्रोटक माहिती बघू. १. सर्वसंगपरित्याग शक्य आहे. पण त्यासाठी लागणारी मानसिक अध्यात्मिक बैठक फार कठीण आहे. सर्व संग परित्याग कशासाठी करायचा? याचा उहापोह भगवान बुद्द्धांनी चांगला केला आहे. आपण सर्वसामान्य संसारी माणसे अशा गोष्टींकडे फक्त अचंब्यानेच पाहू शकतो किंवा त्याची तर उडवून दांभिक वगैरे ठरवू शकतो. पण जयस अध्यात्मिक व्यक्तीला परमेश्वर प्राप्ती किंवा मोक्ष प्राप्ती ( बौद्ध-निब्बाण) करून घ्यावयाची आहे अशी व्यक्तीच असा विचार करू शकतात. सर्व संग परीत्यागातून मोह, माया, असूया, द्वेष इ. बंधनातून मुक्ती मिळवणे हे उद्दिष्ट. अशी व्यक्ती कोणाकडून कसलीही अपेक्षा ठेवत नाही. आपली सर्व काळजी परमेश्वरावर सोडून देतो. भिक्षा मागून उदरनिर्वाह करणे हा अहंकार नाहीसा होण्यासाठी केला जातो. (श्री. गौतम बुद्ध स्वतः राजे असून त्यांनी या दोन्ही गोष्टी केल्या त्या केवळ अंतिम ज्ञान प्राप्तीसाठीच) २. आता असा सर्व संग परित्याग केलेला माणूस समाजात परत का येतो? सर्वसामान्य साधकाचे उद्दिष्ट फक्त मोक्ष किंवा निब्बाण हेच असल्याने त्या प्राप्तीनंतर त्याचे कार्य संपते. पण ज्या विभूती विशेष कार्यासाठी जन्म घेतात तेच अंतिम ज्ञान प्राप्ती नंतर शरीरावर राहून समाज त्यांना नियतीने नेमून दिलेल्या कार्यासाठी समाजात परत येतात. उदा. गौतम बुद्ध, शंकराचार्य, ज्ञानेश्वर, तुकाराम,राम कृष्ण परमहंस आणि इतर संत मंडळी. स्वामीजी हे या दुसर्या प्रकारातील असल्याने ते त्यांचे कार्य करण्यासाठी अहोरात्र झटले. त्या कार्यासाठी निधी जमवला. त्या कामातील त्यांची तळमळ, निष्ठा आणि प्रामाणिकपणा त्यांच्या चरित्रात आणि साहित्यात ठाईठाई दिसून येतो. तो पहावा. शेवटच्या दिवसात आपल्या मातेची होणारी परवड दूर करणे हे कोणत्याही पुत्राचे कर्तव्य आहेच. मनात आले असते तर पाशाची कोणतीही तजवीज त्यांच्या 'मिशन" मधून करणे त्यांना काय अशक्य होते? पण ते तसे न करून त्यांनी किती मोठा आदर्श घालून दिला आहे. आणि इथेच त्यांचे मोठेपण आहे. राहिला प्रश्न राजा अजित सिंगांचा. अजितसिंगांचे स्वामींवर अत्यंत प्रेम होते. खरेतर स्वामीजींना " विवेकानंद" हे नाव अजित सिंग यांनीच दिले. स्वामीजींचे संन्यासी नाम " विविदिशानंद" असे होते. या गोष्टी पाहतांना आपला दृष्टीकोन कसा आहे त्यावरहि बरेच अवलंबून असते. स्वामीजींचे चरित्र असो किंवा इतर कोणत्याही महापुरुषाचे. भाग्वाद गीता असो, पुराणे कि वेद आपली दृष्टी कोणत्याही कारणाने कलुषित झाली, कि मग आपल्याला हवे तसे अर्थ निघू शकतात, आपल्या सारखाच विचार करणारी मंडळीच आपल्याला भेटतात आणि असेच साहित्य आपल्याला वाचायला मिळते. तेव्हा सावध! एक उत्तम उदाहरण मध्यंतरी वाचनात आले- जसे एक सुंदर रंगीबेरंगी भरतकाम केलेली नक्षी जर विरुद्ध दिशेने पहिली तर अत्यंत कुरूप दिसते. तसेच काहीसे तत्वज्ञानाचे पण आहे. स्वामीजींची पत्रे वाचून बराच कळ लोटला. तुम्ही दिलेली पत्रे नक्की कुठे संग्रहित आहेत हे वेळ मिळाला कि तपासून पाहतो.

In reply to by दत्ता जोशी

अत्यंत उत्तम प्रतिसाद! एखाद्याच्या मताला विरोध करायचा असेल तर तो किती संयतपणे, मुद्देसुद आणि परिणामकारक करता येतो ह्याचे उदाहरण म्हणुन बघावा. स्वामी विवेकानंदांच्या १-२ पत्रांवरुन, संदर्भ ने बघता, थोडे अतिरेकी निष्कर्ष काढले आहेत हे खरे आहे. पण त्यासाठी इतक्या आक्रस्ताळेपणे इथे काही लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आणि नुसताच आक्रस्ताळेपणाच.. त्यात लेखात मांडलेल्या मुद्यांचे खंडन, आपल्या मतांच्या समर्थनार्थ काही चार ओळी तरी लिहाव्यात ना.. नुसताच थयथयाट.. कृपया सदस्यांनी विरोध जरुर दाखवावा.. पण नळावरच्या भांडणासारखं "अहाहाहाहाहा... आलीच मोठी शहाणी.." असा सुर पकडु नये..

In reply to by पिलीयन रायडर

जडभरत 18/08/2015 - 18:52
पिराजी वर दिलेला प्रतिसाद अतिशय उत्तम आहे यात दुमत नाही. पण म्हणून असली हिंदूद्वेष्टी मानसिकता या गोग्गोड बोलण्याने सुधारणार नाही. तिथे तुकोबाची काठीच पाहिजे. बायद्वे, आपलेच लोक आपल्या लोकांचे पाय पहिले खेचतात. मग त्यांना आपण कुणीतरी सेक्युलर विचारवंत वगैरे झाल्यासारखं वाटतं. तुमचा प्रतिसाद त्याच पठडीतला!!!

In reply to by जडभरत

"आपलेच लोक" कशावरुन म्हणताय? केवळ हिंदु आहोत म्हणुन तुमच्या वाट्टेल त्या प्रतिसादांना मी पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा आहे का? आणि तो नाही दिला म्हणुन मी तुमचे पाय खेचतेय? असला आंधळा धर्म मानत नसते मी. तुम्हाला काय ते नीट सांगितलय मी, अजुन वाद घालायची इच्छा नाही. तरीही कुठलाही गैरसमज होऊ नये म्हणुन शेवटंच सांगतेय विरोध जरुर करा, पण मुद्द्यांना.. दत्ता जोशींनीही विरोधच केला आहे. पण त्यांना नक्की काय आक्षेपार्ह वाटलं ते त्यांनी एकही वावगा शब्द न वापरता लिहीलं आहे. तुमच्या इतक्या प्रतिसादानंतर तुम्ही विवेकानंदांचे साहित्य कोळुन प्याले आहात असेच वाटते आहे. तुम्हाला तसा प्रतिवाद करणे अवघड नसावेच, नाही का? माझ्याकडुन आपल्याशी संवाद इथेच संपवत आहे. जय हिंद! जय महाराष्ट्र!

In reply to by पिलीयन रायडर

जडभरत 18/08/2015 - 19:59
१. आपलेच लोक हे विधान जनरली घ्या. २. तुमच्या पाठींबा मी कधी मागितला? वादात यायला तुम्हाला नाही आमंत्रण दिलं. ३. मी विवेकानंदांचं साहित्य कोळून प्यायलो आहे. पण असली दूषित मानसिकता ठीक करायला त्याचा दुर्दैवाने उपयोग होत नाही. त्याला तसलेच उतारे लागतात. ४. जय हिंद! जय महाराष्ट्र!!!

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन 19/08/2015 - 15:42
"आपलेच लोक" कशावरुन म्हणताय? केवळ हिंदु आहोत म्हणुन तुमच्या वाट्टेल त्या प्रतिसादांना मी पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा आहे का? आणि तो नाही दिला म्हणुन मी तुमचे पाय खेचतेय? असला आंधळा धर्म मानत नसते मी.
दुर्दैवाने अशाच लोकांची चलती आहे सध्या. :( नजीकच्या भविष्यात तरी यातून कै मार्ग दिसत नाही.

In reply to by दत्ता जोशी

प्यारे१ 18/08/2015 - 19:26
>>> एक सुंदर रंगीबेरंगी भरतकाम केलेली नक्षी जर विरुद्ध दिशेने पहिली तर अत्यंत कुरूप दिसते. आम्ही याला पिसारा फुलवलेला मोर म्हणतो. बघायचं काय? पिसारा की उघडं पडलेलं ढुं**?

अवघड आहे , खरेच अवघड आहे ! हिंदुंच्या सर्वच श्रध्दास्थांनांचा ह्या ना त्या मार्गाने तेजोभंग करण्याच्या ह्या वृत्तीचा प्रतिवाद कसा करावा ? स्वतःच्याच प्रेरणास्थांनांचा भंग केलेले हे असले सत्वहीन लोकं आयसिस च्या वादळापुढे किती टिकतील ? कुठे गेले आमचे स्वयंघोषित (तथाकथित) धर्मसुधारक ? धर्माच्या श्रध्दा स्थानांवर एकांगी दृष्टीकोनातुन होणारी चिखलफेक त्यांना दिसत नाही का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

गुलाम 18/08/2015 - 23:57
हिंदुंच्या सर्वच श्रध्दास्थांनांचा ह्या ना त्या मार्गाने तेजोभंग करण्याच्या ह्या वृत्तीचा प्रतिवाद कसा करावा ?
दत्ता जोशींनी केला तसा.

तुडतुडी 18/08/2015 - 18:46
कितीही महान असले तरी संत हे माणसंच असतात. त्यांना त्या भावभावना चुकत नाहीत किंवा त्यांच्यापासून पूर्णपणे मुक्त होता येत नाही. >>> ह्यावरून संत म्हणजे काय तुम्हाला समजलेलं दिसत नाहीये .अश्या अज्ञानातून किवा अर्धवट ज्ञानातूनच मग भोंदू निर्माण होतात . हि सामान्य माणसंच असतील आणि भावभाव्नेत अडकत असतील किवा त्यांना त्यापासून मुक्त होता येत नसेल तर त्यांना संत म्हणण्याचं कारणच काय आहे ? अहो ते ह्या सगळ्या गोष्टींपासून मुक्त असतात म्हणूनच संतपदाला पोचलेले असतात ना . केवळ भगवे कपडे घातले आणि घरदार सोडून फिरत बसलेत त्यांना संत म्हणत नाहीत . ते आपल्यासारखे आहेत असं म्हणून त्यांचा अपमान करू नका . आधी विवेकानंदांच चरित्र वाचा . जमल्यास रामकृष्ण परमहंसांच चरित्र वाचा . त्यांचे विचार , त्यांचं कार्य , त्यांची राजयोगावरची भाष्यं वाचा .आधी राजयोग म्हणजे काय हे समजून घ्या . विवेकानंद ज्या सामाजिक , धार्मिक , अध्यात्मिक उंचीवर पोचले होते हे कळलं तर माणूसपणापासून ते किती पुढे, किती उंचीवर गेले होते ते समजेल .केवळ विवेकानंदांचे भगवे कपडे आणि सर्वसंगपरित्याग ह्या पलीकडचे विवेकानंद जाणून घ्यायचा प्रयत्न करा . मग तुमची हि विधानं चुकीची आहेत हे तुम्हाला आढळून येईल . @प्यारे १ अगदी योग्य प्रतिसाद संपादित

In reply to by तुडतुडी

बोका-ए-आझम 19/08/2015 - 00:21
ते आपल्यासारखे आहेत असं म्हणून त्यांचा अपमान करु नका >>>> यात अपमान कुठे आला? एखादा संत आपल्याला आपल्यासारखा वाटणं हे अपमानाचं लक्षण कशावरून? तुम्ही मानता म्हणून? तुम्ही कोण? तुमची आध्यात्मिक योग्यता काय? ' आपणासारिखे करिती तात्काळ ' हे जे तुकाराम महाराजांनी संतांबद्दल म्हटलेलं आहे, ते हा प्रतिसाद लिहिण्याआधी वाचलं असतंत तर जरा प्रतिसाद लिहायचे श्रम वाचले असते. आधी विवेकानंदांचं चरित्र वाचा. जमल्यास रामकृष्ण परमहंसांचं चरित्र वाचा >>> हे मी वाचलेलं नाही किंवा नसावं हा साक्षात्कार तुम्हाला कसा काय झाला बुवा? विवेकानंद ज्या सामाजिक, आर्थिक, आध्यात्मिक उंचीवर पोचले होते हे कळलं तर माणूसपणापासून ते किती पुढे, किती उंचीवर गेले होते ते कळेल>>> तुम्हाला इथे मुद्दाच कळलेला नाही. त्याच्याबद्दल मी प्रतिसाद लिहिला नव्हताच मुळी. मारवा यांचा लेख मला आक्षेपार्ह का वाटत नाही यावर माझा प्रतिसाद होता. विवेकानंद हे त्या उंचीवर गेले होते हे अमान्य केलेलंच नाही, पण म्हणजे त्यांना सामान्य माणसांना असणारे आजार, तहानभूक यासारख्या गोष्टी, मृत्यू - हे सगळं नव्हतं? या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा सामान्य माणसापेक्षा वेगळा होता पण ते माणूसच होते, अगदी शंभर टक्के - हे मी सांगत होतो. त्यामुळे असा प्रतिसाद लिहिण्याआधी तुम्हीच तुमचा दृष्टिकोन बदला. नाही बदललात, तरी मला काहीही फरक पडत नाही. तुम्हाला तुमचे विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहेच.

श्रीगुरुजी 18/08/2015 - 19:46
मारवा, खालील संकेतस्थळावर स्वामी विवेकानंदांनी १८८८-१९०२ या कालखंडात लिहिलेली शेकडो पत्रे दिलेली आहेत. तुम्ही जी ३ पत्रे दिली आहेत त्याच्या आधीची आणि नंतरची काही पत्रे वाचा आणि नंतरच तुम्ही दिलेल्या पत्रातील संदर्भ तुम्हाला कळतील व सर्व गैरसमज दूर होतील. http://www.vivekananda.net/knownletters/1888_92.html

In reply to by श्रीगुरुजी

मारवा 18/08/2015 - 20:31
माझ्याकडे कम्प्लीट वर्क्स ऑफ स्वामी विवेकानंद यांचे एकुन ९ खंड इंग्रजी भाषेतले आहेत. त्यात माझ्या अल्प माहितीप्रमाणे स्वामी विवेकानंद यांच स्वतः च सेल्फ व्याख्याने पत्रव्यव्हार कविता इ. पुर्ण साहित्य समाविष्ट आहे. त्या व्यतिरीक्त इतरांनी केलेली त्यांच्या वरील भाष्ये व रामकृष्ण परमहंस संबधित साहित्य माझ्या व्यक्तीगत संग्रहात आहेत. इतरांनी केलेल्या भाष्यापेक्षा त्यांची स्वतःची अभिव्यक्ती असलेले कंप्लीट वर्क्स मला अधिक मोलाचे वाटते. तरीही आपण अगत्याने लिंक दिल्यासाठी आपले मनापासुन धन्यवाद. ९ खंडा व्यतिरीक्त यात काहि नविन मिळाल्यास आनंदच होइल पण प्रामाणिकपणे वाटते की ९ खंडात स्वामीजींचे स्वतःचे साहित्य पुर्ण कव्हर होते. स्वामींचे साहित्य हे ओशो किंवा जे कृष्णमुर्ति यांच्या इतके असंख्य पृष्ठांत आहे की जे पुर्ण कव्हर करणे अवघड होते ( अशक्य नाही )अशीही काही बाब नाही. ते पृष्ठसंख्येच्या तुलनेने सहज पुर्ण वाचता येते. द माँक अ‍ॅज अ मॅन हे द अननोन लाइफ ऑफ स्वामी विवेकानंदा हे भाष्य आपण एकदा वाचुन पहा असे मी हि आपल्याला सुचवतो. अर्थात भाष्य हे भाष्य च असते मग ते कुणीही का केलेले असो नरहर कुरुंदकर म्हणत असत कि बादरायणाचे ब्रह्मसुत्र वाचण्यासाठी शंकराचार्याचे गाइड कशाला हवे मी ही तेच मानतो म्हणुन भाष्य जरी रोचक वाटली तरी मुळ लेखकाची मुळ रचना व त्यावर आपण लावलेला स्वानुभवाचा वा स्व चिंतनाचा कस व कुठल्या का निन्मत्तम पातळी वर असोना का सतत इव्हॉल्व होत राहण्याचा केलेला प्रयत्न व त्यातुन घेतलेला स्वतःचा शोध मला अधिक मोलाचा वाटतो असो

In reply to by मारवा

जडभरत 18/08/2015 - 22:32
त्यात माझ्या अल्प माहितीप्रमाणे स्वामी विवेकानंद यांच स्वतः च सेल्फ व्याख्याने पत्रव्यव्हार कविता इ. पुर्ण साहित्य समाविष्ट आहे. हं अल्पज्ञान तर दिसतंच आहे. इतरांनी केलेल्या भाष्यापेक्षा त्यांची स्वतःची अभिव्यक्ती असलेले कंप्लीट वर्क्स मला अधिक मोलाचे वाटते मग तुम्ही कशाला केलंत फालतू भाष्य!!! तरीही आपण अगत्याने लिंक दिल्यासाठी आपले मनापासुन धन्यवाद. लिंक अगोदरच वाचली असती तर असले फालतू चित्रण केलेच नसते. स्वामींचे साहित्य हे ओशो किंवा जे कृष्णमुर्ति यांच्या इतके असंख्य पृष्ठांत आहे की जे पुर्ण कव्हर करणे अवघड होते ( हं ते पूर्ण कव्हर केलेलं नाही हे तुमच्या मुक्ताफळांवरून दिसतंच आहे. नरहर कुरुंदकर म्हणत असत कि बादरायणाचे ब्रह्मसुत्र वाचण्यासाठी शंकराचार्याचे गाइड कशाला हवे नरहर कुरुंदकर ही फायनल ऑथोरिटी आहे हे सिद्ध करा!!! लेखकाची मुळ रचना व त्यावर आपण लावलेला स्वानुभवाचा वा स्व चिंतनाचा कस व कुठल्या का निन्मत्तम पातळी वर असोना का आपल्या स्वचिंतनाचा उजेड काय आहे तो दिसतोच आहे. चालू देत. फुकट आहेत शब्द!!!

सुबोध खरे 18/08/2015 - 21:02
मी स्वामीजींचे साहित्य थोडेसे वाचले आहे. परंतु येथे हा लेख टाकण्याचे प्रयोजन काय आहे हे मला कळले नाही. येथे माझ्या सारखे सामान्य वाचक येतात ज्यांना स्वामीजींवर अतीव आदर आहे त्यांना स्वामीजींचे चांगले विचार सांगण्याऐवजी त्यांच्या चुकाच दाखवण्याचे प्रयोजन कळले नाही. जर हा लेख स्वामीजींबद्दल समग्र लेखनातील एक भाग असता तरीही मान्य केले असते.जर हा लेख त्यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी असला तर त्याचे येथे प्रयोजन काय? हे म्हणजे मी क्षकिरण शास्त्रातील त्रुटी वर एक लेख मिपावर लिहिण्या सारखे आहे. येथे त्या शास्त्राचा सखोल अभ्यास करणारे फार तर एक किंवा दोन लोक असतील. स्वामीजी हे सुद्धा माणूसच होते. त्यांच्या जीवनातील काही चुका चव्हाट्यावर मांडण्याचा नक्की फायदा किंवा प्रयोजन काय? उद्या मी रतन टाटा किंवा डॉ अब्दुल कलाम यांच्या लैंगिक जीवनावर ( दोघांनी लग्न केले नव्हते आणि दोघांबद्दल मला आणि लोकांना अतीव आदर आहे म्हणून केवळ उदाहरण दिले आहे) लेख टाकला तर त्याचा उहापोह करण्याने काय निष्पन्न होणार आहे. किंवा भारतरत्न भीमसेन जोशी यांच्या दोन लग्ने करण्यावर आणि त्यांनी पहिल्या बायकोवर कसा अन्याय केला याबद्दल चिखलफेक करण्याने काय निष्पन्न होईल? कारण त्यात काहीतरी खोडी काढण्यासारखे तुम्हाला मिळेलच. माझ्या मताने हा लेख अप्रस्तुत आणि छिद्रान्वेशी आहे. खरं तर त्यावर भाष्य करावे असेही मला वाटत नाही.

In reply to by सुबोध खरे

जडभरत 18/08/2015 - 21:14
धन्यवाद खरेजी! मला पण हेच म्हणायचे होते. ऐन तारुण्यात ज्या माणसाने देश व धर्मासाठी आपल्या गुरुच्या सांगण्यावरून प्रपंच सोडला त्याच्यावर हा लेख खूप अन्याय करतो. त्या माणसाला आपली उपेक्षित आई व भावासाठी प्रभावशाली व्यक्तिंनी काही करू वाटले तर बिघडले कुठे? आपण तर काहीच करायचे नाही, दुसर्या कुणी केले तर छिद्रान्वेषी वृत्तीने त्याच्या अडचणीच्या प्रसंगाकडे बोट दाखवायचे हा प्रकार खूप चीड आणणारा! बाकी हा लेख टाकण्याचे प्रयोजन त्या विभूतीवर राळ उडवणेच हा आहे. पण जागरूक मिपाकरांमुळे सदर लेखाच्या बुडाला सुरुंग लागला आहे. इतकी टीका होऊनही लेखकाला आपल्या चुकाची जाणीव न होणे म्हणजे त्यांचे बोलवते धनी कुठल्या विचार(?)धारेचे आहेत हे वेगळे सांगणे न लागे!

रामपुरी 18/08/2015 - 22:09
माणुस खरोखर सर्वसंगपरीत्याग मुळात करु शकतो का ? करण्याने करण्याचा अविर्भाव केल्याने तसे करता येणे शक्य असते का ? मुळात असे त्याला का करावेसे वाटते ? जन्मापासुन ते मृत्युपर्यंत माणुस कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी व्यक्तीशी संबधात असतोच असतो. अगदि एकाकी बेटावर राहणारा देखील तेथील निसर्गाशी निर्जीव वस्तुंशी स्वत:ला रीलेट करतच असतो. एखादा जगाशी तोडुन राहणारा हि जगाशी विरोधाने का होइना बांधलेलाच असतो. मोनास्ट्रीत अनेक वर्षे एकाकी राहणारे मोनास्ट्रीशी घट्ट संबंधितच असतात. तर हे डिसकनेक्ट करणे होणे शक्य असते का ? या पहिल्या परिच्छेदावर चर्चा न होता सगळ्या प्रतिसादांचा रोख विवेकानंदांच्या उदाहरणाकडे दिसतो. विवेकानंदांच्या जागी "मदर तेरेसा" हे नाव टाकले तर यावर काही चर्चा शक्य आहे काय? संन्यास/सर्वसंग परित्याग या कल्पना खरोखरच शक्य आहेत काय?

संदीप डांगे 18/08/2015 - 23:01
@जडभरत, आवरा. लेखापेक्षा तुमचेच प्रतिसाद कैक पटीने जास्त हीन होत जात आहेत. तुम्हाला फारच आक्षेप असेल तर संपादकांकडे तक्रार करा. पण माझ्यामते झाली तेवढी आदळाआपट पुरे आहे आणि त्यातून निष्पन्न काहीच नाही. पिराताईंनी म्हटल्याप्रमाणे मुद्देसूद व अभ्यासपूर्ण प्रतिवादाची गरज आहे. खालच्या दर्जाची भाषा ही वापरणार्‍याचीच पातळी दर्शवते, ज्याच्या विरूद्ध वापरली जात आहे त्याची नाही.

जडभरत 18/08/2015 - 23:15
ओहो! खूप राग आला वाटतं!!! धागाकर्त्याच्या पातळीला अगदी जवळ जात प्रतिसाद दिलात! त्याबद्दल काही बोलणे नाही! खालच्यादर्जाची भाषा तुमच्या लाडक्या लेखकानेच दाखवलीय! तुम्हाला विवेकानंदांविषयी भले काही घेणदणं नसो. आम्हाला तर आहेच. अन लेखकाचा सत्कार बरोबरच आहे. असो. तुमच्या पातळि विषयी काय बोलणे नाही.

संदीप डांगे 18/08/2015 - 23:57
महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचतांना अनुयायांच्या लक्षात येत नसते की प्रत्यक्षात ते महापुरूषांचे विचार पायदळी तुडवत आहेत. महापुरूषांएवजी त्यांचे विचार डोक्यावर घेतले असतील तर नाचायची गरज पडत नाही.

In reply to by जडभरत

संदीप डांगे 19/08/2015 - 01:36
तुमचे आणि इतरांचे प्रतिसाद वाचा आणि विरोध कसा करायचा ते ठरवा. इथे सभ्य लोक येतात असं माझं मत आहे. हे चेपु नाही. मारवा यांनी संयत शब्दात त्यांचे म्हणणे मांडले, विरोधी मत असणार्‍या सदस्यांनीही संयत शब्दात प्रतिवाद केला. तुमचे प्रतिसाद यात कुठे बसतात? तुमच्या सर्व प्रतिसादांतून मिपासदस्य म्हणुन मला वाचनिय वा मननीय एकही वाटला नाही. शेवटचा तर अगदी कहर होता. थेट शब्दात अपमानकारक आहे. अशी भाषा चेपुवर शोभून दिसते. इथे मिपापीठावर नाही. अतिशय हीन पातळीचे लेखन असले तरी त्यावर प्रतिवाद उच्च अभिरूचीचाच असावा असं माझं मत आहे. त्यातूनच आपली संस्कृती आणि संस्कार कळतात. इतर असंस्कृत वागत आहेत असे आपल्याला वाटतंय म्हणून आपणही असंस्कृत वागावं हे सर्वथा अयोग्य आहे. असो. माझी या लेखावरची प्रतिक्रिया एवढीच आहे की हिंदू संस्कृतीत सगळ्यांनाच चिकित्सेचा अधिकार आहे. ह्या मूळ अधिकारामुळेच हिंदू धर्म जगात वेगळा आहे. जे हा अधिकार अमान्य करतात ते माझ्या मते हिंदूच नाहीत. मारवा यांनी ह्याच अधिकाराखाली विवेकानंदांची चिकित्सा केली ती त्यांना त्यांच्या अल्पबुद्धीने वा कसेही जसे दिसले असेल त्याप्रमाणे. त्यावर एक सभ्य गृहस्थ म्हणून कुणाही हिंदूस विरोध करायचा असेल तर त्यांचे संपूर्ण म्हणणे आणि विचार योग्य अभ्यासपूर्ण प्रतिवादाने खोडून काढावे. माणसांना देव्हार्‍यात नेऊन ठेवणे निर्बुद्धांचे आवडते कार्य आहे म्हणून महापुरूषांचे लौकिकत्व चिकित्सेच्या परिघापासून दूरच ठेवावे असा त्यांचा आग्रह असतो. पण त्याने धर्म, संस्कृती एक साचलेलं डबकं होईल. व पुढे दुसरा कुणी विवेकानंद निपजायला परिस्थितीच उपलब्ध नसेल. स्वतः विवेकानंदांचे जेवढे साहित्य किंवा चरित्र मला माहीती आहे त्यावरून तरी ते चिकित्सकच होते असे दिसून येते. नुसते आंधळे अनुयायी बनून राहणे त्यांना पसंत नव्हते. त्यामुळेच ते महापुरूष पदाला पोचले. इतिहास साक्षी आहे की सगळे महापुरुष हे मूळतः चिकित्सकच होते. प्राप्त परिस्थितीविरूद्ध त्यांनी प्रश्न विचारले. तशीच चिकित्सा विवेकानंदांच्या ही वागणूकीवर झाली तर आज जर ते हयात असते तर त्यांनाही वाईट वाटले नसते. कारण अशा फुटकळ अग्निपरि़क्षेला अस्सल सोने घाबरत नसते. अशा चिकित्सेची सोय आहे म्हणून आध्यात्मिक जगतात हिंदू फार पुढे आहेत. अशा चिकित्सेची सोय आहे म्हणून अनेक ढोंगी साधू-संत आज गजाआड आहेत. तसंच अशी चिकित्सा करत नाहीत म्हणूनच असल्या ढोंगी साधु-संतांचे फावते हेही लक्षात असू द्यावे. आमच्या पूज्य आणि आदरणीय महापुरूषांवर कसलेही प्रश्न उपस्थित करू नका असा अट्टाहासी कट्टर आग्रह इस्लाम धर्मात बघितला आहे आणि याचे परिणामही आपण जगभर बघत आहोत. अशाने काही गोष्टी सिद्ध होतात. एक म्हणजे महापुरुषांवर उठलेल्या राळेविरूद्ध आपण काहीच प्रतिवाद करू शकणार नाही हे अनुयायांच्या लक्षात येतं कारण खुद्द अनुयायांनी तेवढा गंभीर अभ्यास केलेला नसतो. त्यामुळे प्रश्नकर्त्यांवरच उलट आगपाखड करायचे धोरण आखले जाते. तेच कसे प्रश्न विचारण्यास लायक नाहीत असे दाखवले जाते. दुसरा म्हणजे अनुयायी महापुरुषांचा अपमान हा आपला व्यक्तिगत अपमान समजून अहंकारास सतत फुंकत बसलेले असतात. त्यामुळे महापुरुषांचा अपमान करणार्‍यांचा उलट अपमान केल्या जातो. तिसरं असं की महापुरुषांच्या स्वघोषित प्रतिमेला असे काही कवटाळून बसलेले असतात जसे की प्राणवायूच. ती प्रतिमा भंगण्याचा प्रयत्न कुणी केला तर जणू जीवावरच बेतणार आहे (नक्की कुणाच्या? महापुरुष तर गेले) अशा पद्धतीने प्रतिक्रिया देतात. यापैकी आपण नेमकं काय करतो याचा ज्याचा त्याने योग्य तो विचार करावा आणि आपली पातळी ओळखावी. तुम्ही च्यारित्रहनन हा शब्द फार सहज वापरून गेलात. पण त्याचा अर्थ काय? ज्यांची च्यारित्र्ये खोट्या प्रतिष्ठेतून बाहेरून चिकटवली जातात त्यांचे ते कमावलेले बुरखे फाडण्याला च्यारित्रहनन म्हणतात. म्हणजे असे लोक जे सामान्य जनतेत एक रुप घेऊन, एक प्रतिमा घेऊन वावरतात पण प्रत्यक्षात वेगळेच असतात. अशा ढोंगी लोकांचे च्यारित्रहनन होत असते. जे अशा प्रतिमांच्या आभासी जगापासून दूर असतात त्यांचे काय च्यारित्रहनन होणार? अर्थातच जे सर्वथा नागडे (याचा योग्य अर्थ घ्यावा) आहेत त्यांना अजून कोण आणि कसं नागडं करणार? ज्यांनी चरित्रबंधनेच नाकारली आहेत अशांची खिल्ली उडवणार्‍याचीच फजिती होईल की नाही? तुम्हाला माझा मुद्दा आणि रोख कळला असेल असे समजतो. ते "आवरा" हे तुमच्या उथळ आणि असभ्य होत चाललेल्या प्रतिसादांना उद्देशून होते. तुमची पातळी आणखी घसरू नये व तुमचेच हसे होऊ नये अशी प्रामाणिक इच्छा होती त्यात. तुमचा अनादर करण्याचा हेतू नव्हता तर मित्रत्वाचा सल्ला होता. मित्राने वाहवत जाऊ नये म्हणून योग्य ते सांगावे लागतेच. बाकी तुमची मर्जी. एक शेवटचे: आयडी सांभाळा. बॅन होऊ शकतो. मग असे कितीही लेख इथे मिपावर आले तर भंगार काय आणि संयत काय कुठलेच प्रतिसाद देता यायचे नाहीत. तरीही इथलं वाचत असाल तर मनातल्या मनात जळफळाट होण्याव्यतिरिक्त काही होणार नाही. असो. धन्यवाद!

बोका-ए-आझम 19/08/2015 - 00:39
मुळात जेव्हा आपण एखाद्याला महापुरूष म्हणतो तेव्हा तो या सगळ्याच्या पलिकडे गेलेला आहे असा अर्थ अभिप्रेत असतो. मग अशा लोकांचा अपमान कसा काय होऊ शकतो? माफ करा पण तुमचं हे विधान तथाकथित संस्कृतीरक्षकांच्या मनात जी विसंगती आणि वैचारिक गोंधळ असतो तोच दाखवतंय. एकीकडे ते म्हणतात, की भारतीय संस्कृती महान आहे, आणि दुसरीकडे Valentine's Day साजरा करण्याने भारतीय संस्कृतीला धोका आहे असंही त्यांचं मत असतं. जी संस्कृती एवढी महान आहे, ती एक दिवस साजरा करण्याने नष्ट होण्याएवढी लेचीपेची आहे का हा साधा प्रश्नही ते स्वतःला विचारत नाहीत. तुम्ही तेच करताय. एका मराठी संस्थळावर एका लेखकाने टोपणनावानं लिहिलेल्या एका लेखाने चारित्र्यहनन होण्याएवढे स्वामी विवेकानंद छोटे आणि खुजे आहेत का, हा प्रश्न एकदा स्वतःला विचारा. मला वाटतं, संदीप डांग्यांनी मांडलेला -अनुयायी विचार डोक्यावर घेऊन नाचण्याऐवजी महात्म्यालाच घेऊन नाचतात आणि त्याच्या विचारांचा पराभव करतात - हा प्रतिसादही त्याच संदर्भात आहे.

अर्धवटराव 19/08/2015 - 01:26
इतक्या विनंत्या करुनही इंग्रजी उतार्‍यांचा मराठी अनुवाद नाहि म्हणजे नाहि केला कुणी. सर्व विद्वज्जनांचा निषेध :P आता स्वतःच थोडा प्रयत्न करुन पाहिला... पण पूर्ण अर्थ काहि लागला नाहि. असो. धाग्यात चर्चेचा विषय अपूर्ण मांडलाय असं वाटतं. संन्यासी/सर्वसंग परित्याग विषयाची आपली ट्रॅडीशनल कल्पना आणि त्याची शक्याशक्यता समाजमान्य, ऑलरेडी प्रूव्हन अशा विवेकानंद नामक संन्याशाच्या उदाहरणावरुन तपासायला घेणे असा काहिसा धाग्याचा विषय वाटतोय. विवेकानंदांची उल्लेखीत पत्रं सबूत के तौर पर पेश केली आहेत. सर्वसंग परित्याग अशक्य आहे म्हणुन तो स्वामीजींना जमला नाहि, कि काहि कारणास्तव स्वामिजी तो करु शकले नाहि... नेमका प्रश्न काय हे मला व्यवस्थीत कळलं नाहि. पण एक मात्र नक्की कि सदर पत्रं वा घटनांवरुन काहि निश्कर्ष काढण्यापूर्वी एकुणच सर्वसंग परित्याग व तो धारण केल्याचा दावा करणारे स्वामिजी या दोन्ही घटकांबद्दल काहि मूलभूत बाबी ध्यानात घ्याव्या लागतात.
मला हिंदु धर्मातील सर्वसंगपरीत्याग संन्यास हि संकल्पना नेहमीच इंटरेस्टींग ( सीरीयसली या अर्थाने इंटरेस्टींग ) वाटत आलेली आहे, एक माणुस एका महान ध्येय्यासाठी वा त्याच्या द्रुष्टीने अधिक श्रेयस्कर अशा अर्थपुर्ण तत्वासाठी वा उच्चत्तम जीवन जगण्यासाठी इतर सर्व मानवी नातेसंबंधांचा त्याग करतो. हे विचारणीय आहे. माणुस खरोखर सर्वसंगपरीत्याग मुळात करु शकतो का ? करण्याने करण्याचा अविर्भाव केल्याने तसे करता येणे शक्य असते का ? मुळात असे त्याला का करावेसे वाटते ? जन्मापासुन ते मृत्युपर्यंत माणुस कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी व्यक्तीशी संबधात असतोच असतो. अगदि एकाकी बेटावर राहणारा देखील तेथील निसर्गाशी निर्जीव वस्तुंशी स्वत:ला रीलेट करतच असतो. एखादा जगाशी तोडुन राहणारा हि जगाशी विरोधाने का होइना बांधलेलाच असतो. मोनास्ट्रीत अनेक वर्षे एकाकी राहणारे मोनास्ट्रीशी घट्ट संबंधितच असतात. तर हे डिसकनेक्ट करणे होणे शक्य असते का ?
सर्वसंग परित्याग एक साधन म्हणुन बघितलं तर क्रमाक्रमाने शारीरीक आणि मानसीक गरजा आकुंचीत करणे असं त्याचं स्वरुप आहे. "सर्वसंग" मधील "सर्व" ही फार मोठी झोळी आहे. त्यातल्या एक एक वस्तु विसर्जीत करणे व रिकाम्या झालेल्या जागी आपली साध्य वस्तु भरणे अशी ति प्रोसेस आहे. विसर्जन करता करता शेवटी फक्त झोळीची खोळ उरणे व शेवटी तिचंची विसर्जन करणे हा या साधनेचा अंतीम पाडाव. नरेंद्र त्याच्या गुरुच्या दृष्टीने अलौकीक पुरुष होता. या गुरु-शिष्याचे नाते संबंध कळणं कठीण आहे. गुरुने शिष्याला आपल्या पंखाखाली घ्यावं व गंतव्य गाठेस्तो त्याला मदत करावी असा सरळ्धोप कारभार इथे दिसत नाहि. लौकीक अर्थाने नास्तीक नरेंद्रला ठाकुरजींनी त्यांना आवष्यक वाटलेल्या सर्व आध्यात्मीक अनुभुतींनी परिपूर्ण केलं. स्वामिजींनी सगुण भक्तीची पराकाष्ठा अनुभवली. निर्गुण-निर्बीज समाधी अनुभवली. शरीराची लक्तरं फेकुन द्यावी असं वैराग्य अनुभवलं. आणि फुल स्टॉप येण्यापुर्वी त्यांच्या आयुष्याने १८० अंशाने टर्न घेतला. अजाणतेपणी नाहि तर अगदी प्लॅन केल्यासारखा. जी झोळी रिकामी करायला त्यांनी आत्यंतीक कष्ट उपजले, तिच झोळी पुन्हा खांद्यावर घेऊन, विसर्जीत केलेल्या वस्तु परत झोळीत भरत हा मनुष्य संसार सागरात परतला. केवळ परतला नाहि तर पारंपारीक भारतीय समाजापासुन अत्यंत भीन्न अशा पाश्चात्य आणि अति पौरात्य देशांत त्याने कार्य केलं. स्वामीजींच्या बाबतीत जाणवणार्‍या सर्व विरोधाभासांची गंगोत्री इथे आहे. ठाकुरजींनी याची पुर्वतयारी करुन घेतलेली दिसते. स्वामिजी मांसाहार करत. मुखशुद्धी करता शोप खाणे वगैरे संन्याशाला वर्ज्य असे प्रकार करत. तत्कालीन संन्यासी परंपरेला साजेसे निवृत्ती तत्वज्ञान त्यांच्या भाषणात नसे. उद्योग, बलोपासना, कला अभिरुची यासारख्या लौकीक गोष्टींचा ते हिरीरीने पुरस्कार करत. या सर्व काँट्रॅडीक्शनबद्दल त्यांच्याजवळ अनेकांनी नापसंती व्यक्त केली होती. किंबहुना हे सर्व करता करता आपली ध्यानशक्ती क्षीण होत चालली आहे याबद्द्ल ते हळहळ व्यक्त करत. पण हे सगळं घडुनही आपल्या अद्वैत तत्वज्ञानाच्या अनुभुतींबद्दल त्यांना कधीच शंका आली नाहि. आणि वेळ येताच आपल्या झोळीची खोळ उतरवायचं कार्य त्यांनी क्षणाचा विलंबही न करता सहजपणे केलं. तात्पर्य काय, कि सर्वसंग परित्यागाची साधना खोटी नाहि. स्वामीजींचं सिद्धत्व देखील खरं आहे. त्यांच्या जीवनात खीर आणि सरबताचं जे कॉकटेल निर्माण झालं ( कि त्यांनी मुद्दाम केलं ) त्यावरुन साधना व साधकाच्या सच्चेपणात बाधा येत नाहि.

In reply to by अर्धवटराव

प्यारे१ 19/08/2015 - 01:35
__/\___ खणखणीत. थोडी addition. सर्व'संग'त्याग असा शब्द आहे. सर्व'वस्तु'त्याग असा नाही. संसारात मी असायला काही हरकत नसते. माझ्या 'आत' संसार असला की गडबड असते. बहुतांश सगळे तसेच आत संसार घेऊन असतो. (आम्ही जास्त आहोत हे जगप्रसिद्ध आहे. इतरांनी असू नये ही सदिच्छा आहे)

In reply to by प्यारे१

संदीप डांगे 19/08/2015 - 01:54
तुम्हाला पण एक खणखणीत _/\_ 'आतल्या' संसाराला 'बाहेरचा' रस्ता दाखवणे ह्यालाच 'सर्वसंगपरित्याग' म्हणतात हे खरेच आहे. पण जनसामान्यांनी त्याचा उलटा अर्थ प्रचलित केला तिथे घोळ झालाय. महापुरुषांनी सांगितलं की अटॅचमेंट सोडा, वस्तू नाही. वस्तू असली काय आणि नसली काय, अटॅचमेंट असेल तर नसलेली वस्तूही मनात 'घर करून' बसलेली असते. आणि अटॅचमेंट नसेल तर असलेल्या वस्तूचे अस्तित्व शून्य असते. लोकांना एवढं हायफाय झेपत नाय.

दत्ता जोशी 19/08/2015 - 08:57
सुरेख. चर्चा सर्व संग परीत्यागाची करायची असती तर प्रश्नकर्त्याला तसा नेमका प्रश्न विचारून थांबता आला असतं. पण फोकस स्वामीजींच्या दम्भिक्पणवर होता असा मला वाटते. म्हणूनच बर्याच लोकांना चीड आली. मी अश्या "टिक्का" टिपणीवर चीड चीड करणे सोडून दिले आहे. बाकी सर्व"संग"परित्याग या विषय नक्कीच खोल आहे पण अनाकलनीय नाही. असो. स्वामीजी हे माझेही श्रद्धास्थान आहे. ज्या सर्व लोकांनी "विवेकानंद" वाचले आहेत त्या लोकांच्या आयुष्यावर एक सुंदर परिणाम झालेला असतोच असा माझा अनुभव आहे. कोणत्याही कारणांनी एका चांगल्या विषयाची चर्चा होत आहे हि नक्कीच जमेची बाजू.

मारवा 19/08/2015 - 10:45
People tend to seek consistency in their beliefs and perceptions. So what happens when one of our beliefs conflicts with another previously held belief? The term cognitive dissonance is used to describe the feelings of discomfort that result from holding two conflicting beliefs. When there is a discrepancy between beliefs and behaviors, something must change in order to eliminate or reduce the dissonance. http://psychology.about.com/od/cognitivepsychology/f/dissonance.htm

In reply to by मारवा

मिपावर मराठी सोडून इतर भाषेत लिहिणे मी सर्वसाधारणपणे टाळतो. परंतू, लेखकाच्या स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे त्याने स्वामी विवेकानंद यांच्याबद्दलचे आणि वरच्या प्रतिसादातले मानवी स्वभावासंबंधीचे वाचन मुख्यतः इंग्लिशमधून केले आहे असे दिसते. विशेषतः वरचा प्रतिसाद इंग्लिशमध्ये असल्याने त्याबाबतचे माझे म्हणणे इंग्लिशमध्ये देणे जास्त उपयोगी होईल असे वाटले, याकरिता हा खालचा प्रयत्न... Cognitive dissonance is one of the most important human failings, based on the characteristics of ego and superego (which is one of the major characteristics that differentiate human being from other members of the animal kingdom !) People tend to seek consistency in their beliefs and perceptions. Seeking consistency in beliefs and perceptions at a particular point of time, is the right thing to do. However, seeking consistency in beliefs and / or perceptions over a period of time is usually not a right thing to do. Not being able to understand and digest this fact of life, is one of the main human failings. Simply because, it is a fact that NO ONE IS BORN WITH KNOWLEDGE OF THE ULTIMATE TRUTH, not even souls that are recognized, in their later life or after their death, as the greatest of souls that ever existed. With passage of time, one acquires additional inputs of facts and insights that (a) may not necessarily be in line with one’s previous beliefs and (b) may, in fact, be quite divergent from them. To remain steadfast with old beliefs in the light of new evidences amounts to dishonesty and stubbornness. Honesty demands that one should accept the newly acquired facts (including the realized mistakes of the past) and bring about changes in self in line with them. Only hindrance to this progressive attitude is the human ego, which makes it difficult to accept change, fearing loss of face, in front of the others and oneself. When this is done in case of self, it is indeed a human failing. However, when it is done while evaluating others, the failing smacks of hypocrisy as well ! So what happens when one of our beliefs conflicts with another previously held belief? The term cognitive dissonance is used to describe the feelings of discomfort that result from holding two conflicting beliefs. Such discomfort is absent in only those individuals who have successfully conquered their ego. They do not find it inconvenient or discomforting to accept change based on newly found facts. Because, they consider “continuous search for truth and its acceptance” to be above all the valueless egoistic ideas of self-honor and self-respect. It is indeed rare to achieve this level of honesty. This achievement is impossible or utterly difficult to ordinary mortals while is only the second nature to the truly great souls who are in continuous search for truth. Therefore, great souls may do it effortlessly or they may even struggle to do so at the start; but ultimately accept the newly found truth and effect the change. Simply because, that is THE RIGHT THING TO DO. When there is a discrepancy between beliefs and behaviors, something must change in order to eliminate or reduce the dissonance. Continuously evolving oneself (in other words, continuously effecting changes in oneself) in the light of new facts that get discovered, is the only way to achieve higher and higher self-realization and self-actualization. Those who can do it, succeed in achieving inner peace; and may be even, higher spiritual experience and spiritual existence. Those who fail to do so, remain in a constant state of dissonance and dissatisfaction. Such people, more often than not, tend to disbelieve those who could change and; consciously or unconsciously, tend to find fault with those who have changed.

आनन्दा 19/08/2015 - 11:30
चला आता थोडे कामाचे बोलू -
मग आता काय करायच तर म्हणायच मी संन्यासी आहे नो सेल्फ़ डिफ़ेन्स ? मग जजेस ना करारप्रत दाखवुन सल्ला घेणे काय आहे ? पळुन जाणे पलायन करणे करार भंग करुन स्वत:ची नैतिक जबाबदारी झटकणे. व ती झटकतांना मला काय व्यावहारीक भौतिक जगाचे प्रयोजन मी तर संन्यासी आहे. मी आपला सरळ निघुन जाणार सर्व काहि सोडुन. आय शल रन अवे नो सेल्फ़ डिफ़ेन्स मी मैदानातुन पळ काढणार. का मी तर संन्यासी च आहे,. शिवाय हे सर्व सीक्रेट आहे हे देखील मिसेस हाल ला बजावयाला ते विसरत नाहीत. म्हणजे सिक्रेट ली पलायन ? हे प्रातिनीधीक आहे नैतिक भुमिका घेणे टाळणे त्या अनुषंगाने येणारे आघात टाळणे व भौतिकतेचे सोयिस्कर विभाजन दांभिकतेने करणे हे सर्व सर्व प्रातिनीधीक आहे जे सर्व च धर्मांमधे आढळुन येउ शकते.
एक एक मुद्दे घेऊ. १. नो सेल्फ डिफेन्स - बर्‍याच ठिकाणी हिंदू धर्मामध्ये संन्यासी/ साधू समोरच्यावर आघात करत नाहीत (प्रत्यक्ष). सन्याशाचे कामच मुळात हे आहे की त्याने समाजाला जागृत करून कार्यप्रवण करावे. त्यामुळे विवेकानंद स्वतः त्या कराराची बदनामी करून तो मोडतील अशी अपेक्षा ठेवणे कदाचित जास्त होईल. दुसरी गोष्ट अशी की ते त्या देशात परके होते. अश्या वेळेस त्यांनी या वादात पडणे हे त्यांनी घेतलेल्या कार्यास हानी पोचवणारे झाले असते. त्यामुळे ते प्रत्यक्ष त्या वादात पडू इच्छित नव्हते असे म्हणू शकतो. परंतु त्यांचे हितचिंतक त्यांना यातून बाहेर काढण्यास समर्थ होते. त्याप्रमाणे ते वागत देखील होते. अगदी आपण त्यांना अवतार जरी मानले तरी अश्या गोष्टींसाठी ते आपली आध्यात्मिक शक्ती पणाला लावून त्या स्टेलरला जन्माची अद्दल घडवतील असे आपल्याला वाटत असले तरी तो भ्रम आहे. त्यामुळे स्वामीजींनी आत्मसंरक्षण म्हणजे नेमके काय करावे असे आपले मत आहे ते आधी सांगा. मग आपण त्यावर चर्चा करू. आता मुद्दा राहिला पळपुटेपणाचा - माझ्या अल्पमतीनुसार स्वामीजींनी ३ वर्षे अमुक अमुक व्याख्याने देईन असे काँंट्रॅक्ट बहुधा केलेले नव्हते. त्यामुळे ते कोंट्रॅक्ट तोडून पळून जाणार होते असे समजणे चुकीचे आहे. हा त्यांनी काढलेला तोडगा असावा. मीच जर इथून निघून गेलो तर ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. असा मामला असेल. आणि तसेही स्वामीजी ज्या कार्यासाठी अमेरिकेत गेले होते - भारतातील कार्यासाठी पैसे गोळा करणे हे जर त्या प्रमाणात साध्य होत नसेल तर मग त्यामध्ये शक्ती खर्च का करावी असे त्यांना वाटत असणे सहाजिक आहे. आणि अश्या परिस्थितीत जर त्त्यांनी अशी भूमिका घेतली असेल की जाऊदे जर नियतीची हे कार्य व्हावे अशी इच्छा नसेल तर मी परत जातो तर त्यात गैर काही नाही. जाता जाता - महात्मे हे नेहमीच ईश्वरी प्रेरणेने कार्य करत असतात. त्यांच्यावर मानवी भावभावना आपण चिकटवत असतो. बर्‍याच वेळेस त्यांच्या बर्‍याच छोट्या छोट्या गोष्टींचा खूप दूरगामी परिणाम होत असतो. पण तरीही ठीक आहे.. आपल्याला जर त्यांना महात्मे मानायचे नसेल तर किमान माणूस तरी माना.. सार्‍याच मोठ्या लोकांच्या चरित्रात असा विरोधाभास दिसून येतो. बहुतांश वेळा आपल्याला संदर्भ माहीत नसल्यामुळे आपण त्यातून काहीतरी भलतेच अर्थ काढून बसतो. असो. इत्यलम. कामाची वेळ झाली. परत वेळ मिळाला की आणखीन लिहेन.

In reply to by आनन्दा

मारवा 19/08/2015 - 14:23
१- सर्वप्रथम स्वामींनी स्लेटन शी लिखीत करार केलेला आहे हे पत्रावरुन स्पष्ट होते. तो करार स्वतःच्या कार्यासाठी पैसा उभा करण्यासाठी होता. त्यात महान कार्यासाठी / कारणासाठी असेल एक उघड व्यावहारीक आर्थिक स्वार्थ (परम अर्थाने समजल तरी चालेल) अंतर्भुत होता. तो एक भौतिक जगातला च सर्वसामान्य असा करार होता. २- या करारात तरी पुर्ण निस्वार्थ भावनेने प्राचीन भारतीय तत्वज्ञान व अध्यात्मा च्या ज्ञानाचे दान करणे वा प्रसार करणे बदल्यात कशाचीहि अपेक्षा न ठेवणे आदि निष्काम कर्मयोगी भावना नव्हत्या. ३- या कराराकडुन स्वामींच्या स्वछ स्पष्ट आर्थिक अपेक्षा होत्या ज्या पुर्ण न झाल्याचा विषाद पत्रात स्पष्टपणे व्यक्त होतो. Seeing the liking the American people have for me, I could have, by this time, got a pretty large sum या वाक्यात मी स्वतः या कराराविना अधिक मोठी रक्कम मिळवु शकलो असतो ( व मिळवु शकलो नाही यांची खंत सुस्पष्ट आहे ) ४- अपेक्षीत आर्थिक लाभ कराराने न झाल्याचा राग व त्यानंतर मी हा करारा पासुन सुटका करुन घेण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे हि कबुली या शब्दात दिसते I am thoroughly disgusted with this Slayton* business and am trying hard to break loose ५- हा प्रयत्न दोन मार्गांनी केलेला पत्रांतुन स्पष्ट होते पहिला मार्ग प्रेसीडेंट पामर या मित्रामार्फत चालवलेला आहे ते President Palmer has gone to Chicago to try to get me loose from this liar of a Slayton. या वाक्यातुन स्पष्ट होते. दुसरा मार्ग तेथील कायदेपंडींतांना जजेसना हा करार दाखवुन त्यांच्या कडुन कायदेशीर सल्ला घेण्यात आलेला आहे. ते या वाक्यातुन स्पष्ट होते. Several judges here have seen my contract, and they say it is a shameful fraud and can be broken any moment. ६- परंतु हार्ड ट्राय करुनही सुटका अवघड आहे असे जाणवतेय सर्व प्रयत्न करुन झाल्यावर ते शक्य दिसत नाही असे स्पष्ट झाल्यावर विवेकानंद शेवटचा माझा उपाय काय असेल ते जाहीर करतात त्यांची अखेरची स्टेप काय असेल ते म्हणतात but I am a monk — no self-defence. Therefore, I had better throw up the whole thing and go to India. मी हे सर्व सरळ सोडुन हिंदुस्थानात निघुन जाईल कारण मी साधु आहे म्हणुन नो सेल्फ डिफेन्स. ७- However, this is a secret अस हि ते नमुद करायला विसरत नाहीत. आनंदा इथेच अनेक मुलभुत नैतिक प्रश्न निर्माण होतात हा पलायन- क्षण अत्यंत बोलका आहे. १- कराराने जर स्वामींना अपेक्षीत आर्थिक फायदा मिळवुन दिला असता तर त्यांनी असे पलायन केले असते का ? २- करार करतांना तो मी साधु आहे या भुमिकेतुन न करता सर्वसामान्य जगाचे कायदे पाळणारा माणुस या भुमिकेतुन केला होता अन्यथा कराराची गरजच काय होती? ३- तोडतांना मात्र सोयिस्कर भुमिका मी साधु आहे मला लौकिकातले करार लागु होत नाही मला काय त्याच्याशी देणघेण ही अत्यंत सोयिस्कर भुमिका घेउन स्वामी पळ काढत आहेत. ४- मी भारतात निघुन जाईन मी इथे राहणार नाही मी करार पाळणार नाही माझा त्यात अपेक्षीत आर्थिक फायदा झाला नाही. मी सनदशीर मार्ग करुन बघतोय पण जमेलस वाटत नाही म्हणुन आता मी माझ आध्यात्मिक स्टेटस साधु असण्याच कार्ड वापरणार. जर स्लेटन ने चांगला आर्थिक फायदा करुन दिला असता तर मग मी लौकीक माणसासारखाच करार पुर्ण करुन दिला असता हे ही निश्चीत. ५- ते स्लेटन ला उद्देश्नु लायर हा शब्द वापरतात हु इज लाइंग इन धिस केस? ६- विवेकानंद जी तत्वे शिकवतात त्यात एक प्रामुख्याने असते पलायन करु नका निर्भय व्हा ( ती छावा पाण्यात स्वतःच तोंड बघतो त्याला स्व-सामर्थ्याचा साक्षात्कार होतो इ.इ.) अर्जुन रणांगणावरुन पलायन न करता स्वकीयांशी कसा निर्धाराने लढला इ. इ. हि सर्व शिकवण त्यांच्या स्वतःकडुन अनेक अनेक दा सांगितली जाते. आता ते स्वतः काय करीत आहेत? ते सीक्रेट का ठेवत आहेत त्यांना भीती वाटत आहे का कायदेशीर कारवाइची ? अमेरीकेच्या न्यायव्यवस्थीची ते दोन हात का करत नाहीत व्यवस्थेशी व्हाय हि इज नॉट अ‍ॅक्टींग ऑन हिज ग्रँड प्रिन्सीपल्स व्हेन सच अ टेस्टींग मोमेंट इज अरायजींग इन हिज ओन लाइफ ? ७-त्यांच्यावर जर अन्याय झालेला आहे त्यांच्या मते तर ते त्या विरोधात स्पष्ट भुमिका घेण का टाळताहेत त्या अनुषंगाने येणारे आघात आदिंपासुन ते स्वतःचा बचाव का करत आहेत ? ८- अशी काहि कायदेशीर लढाई सुरु झाली तर त्याने स्वतःची प्रतिमा मलिन होण्याची भीती त्यांना वाटते का ? सर्वात महत्वाच जो माणुस एका साध्या व्यावहारीक कराराप्रति असलेली आपली नैतिकता पाळत नाही त्या माणसाला त्याहुन उद्दात्त नैतिक तत्वे शिकवावीशी वाटतात त्यात काहिच विसंगती जाणवत नाही. जेव्हा प्रत्यक्ष कृतीची वेळ येते तेव्हा ज्या दांभिक रीतीने ते भुमिका बदलतात

In reply to by मारवा

श्रीगुरुजी 19/08/2015 - 14:40
ज्या विशिष्ट ३ पत्रांवरून तुम्ही स्वतःचे मत ठरविले आहे. त्या पत्रापूर्वीची व नंतरची पत्रे वाचलीत तर सर्व काही स्पष्ट होईल.

In reply to by मारवा

प्यारे१ 19/08/2015 - 14:45
१. विवेकानंद भोंदू आहेत हे नक्की आहे. २. तुम्ही आम्हाला आत्यंतिक कष्ट घेऊन हे सांगितलं. ३. आम्हाला आपलं म्हणणं पटलेलं आहे. ४. आपले शतश: आभार. ५. वन्दे मातरम! ६. चहा आणि अल्पोपहार (आपापल्या खर्चाने करुन) घरी जाऊया.

In reply to by मारवा

आनन्दा 19/08/2015 - 16:29
सर्वात महत्वाच जो माणुस एका साध्या व्यावहारीक कराराप्रति असलेली आपली नैतिकता पाळत नाही
मुळात करार नैतिक होता का हा एक अनुत्तरित प्रश्न आहे. तो करार नेमका काय होता हे तुम्हाला किंवा मला काहीच माहित नाही. पण उपलब्ध साधनांवरून असे दिसते की ३ वर्षांचा करार ४ महिन्यांत संपला, तेव्हा तो अनैतिक असावा असे मानण्यास हरकत नसावी.
विवेकानंद जी तत्वे शिकवतात त्यात एक प्रामुख्याने असते पलायन करु नका निर्भय व्हा
विवेकानंद पलायन करत होते हा शोध आपण कशाच्या आधारावर लावलात?
ते स्लेटन ला उद्देश्नु लायर हा शब्द वापरतात हु इज लाइंग इन धिस केस?
असेही असू शकते की स्टेलन ने करार करताना जी तोंडी आश्वासने दिलेली असतील ती त्याने करारात अंतर्भूत केली नसतील, किंवा ती आश्वासने पाळण्याची टाळाटाळ तो करत असेल ज्यामुळे स्वामीजींना त्याला खोटारडा म्हणणे भाग पडले असेल.
तोडतांना मात्र सोयिस्कर भुमिका मी साधु आहे मला लौकिकातले करार लागु होत नाही मला काय त्याच्याशी देणघेण ही अत्यंत सोयिस्कर भुमिका घेउन स्वामी पळ काढत आहेत.
मुळात स्वामीजींनी अशी भूमिका कुठे घेतली? ते असे म्हणातात मी साधू आहे त्यामुळे मी माझा बचाव करणार नाही. तर जे नियतीला अभिप्रेत असेल ते होऊ देईन. जर तो करार मोडता आला नाही तर मी सरळ मायदेशी निघून जाईन. मी साधू आहे त्यामुळे माझ्यामागे माझ्या कार्याचे काय होईल वगैरेची चिंता करण्याची मला गरज नाही. ते पाहण्यास नियती समर्थ आहे. डेस्टिनीला हवे असेल तर मी मी इथे राहीन नाहीतर परत जाईन. आपण भारतात परत जाणार आहोत असे उघड न करण्यामागे पलायनवादी दृष्टीकोनच आहे असे म्हणणे कठीण आहे. कदाचित त्यांनी हे जाहीर केले असते तर स्लेटनची नाचक्की झाली असती, जे त्यांना कदाचित नको होते. कदाचित त्यांच्या कार्याचे नुकसानही झाले असते. जे त्यांना नको होते. परंतु त्यांनी असा विचार नक्कीच केला असेल, की जर इथे ३ वर्षे राहून काहीच साध्य होत नसेल तर सरळ इथून निघून जाण्यातच आपले हित आहे. जर समोरच्या अनैतिक करार कायद्याच्या चौकटीत राहून केला असेल तर तो मोडणे कायद्याच्या चौकटीत राहूनच केले पाहिजे. पण त्याच वेळेस असा अन्यायकारक करार स्वामीजींनी सहन करायला हवा होता असे म्हणणे देखील अन्यायकारक होते. बाकी स्वामीजी भारतात पळून(?) जाऊन "कराराचा भंग" करणार होते हे आपण कश्याच्या आधारावर ठरवलेत?

In reply to by तुडतुडी

प्यारे१ 19/08/2015 - 12:29
तुडतुडी, संतांचा साधनाकाल हा जाणीवपूर्वक विसरून आपण आपली जबाबदारी झटकू शकत नाही. वेगळा विषय आहे आणि मोठा आहे. या अडथळ्यांना पार करून च सामान्य असलेले अनेक जण पोचले आहेत. सगळे सचिन बनू शकत नसले तरी सचिन सारख्या आदर्श ठेवून अनेक कोहली, धोनी, सेहवाग निर्माण होतात.

संदीप डांगे 19/08/2015 - 15:19
हा धागा आणि धागालेखकाचे स्पष्टीकरण वाचून काय बोलावं खरंच सुचत नाही काही. हे म्हणजे आय ए एस परिक्षेत देशातून पहिला आलेल्या उमेदवाराला, 'माहितीये लय हुशार है ते, चौतीत दोन येळंला नापास झाल्ता ते सांगल का?' असं म्हणण्यासारखं आहे.

In reply to by संदीप डांगे

माहितगार 19/08/2015 - 16:47
हे म्हणजे आय ए एस परिक्षेत देशातून पहिला आलेल्या उमेदवाराला, 'माहितीये लय हुशार है ते, चौतीत दोन येळंला नापास झाल्ता ते सांगल का?' असं म्हणण्यासारखं आहे.
:)

राही 19/08/2015 - 15:20
सर्व प्रतिसाद वाचले. अद्वातद्वा लिहिणार्‍यांच्या बाबतीत असे जाणवले की जणू हा लेख आमच्यावर, पक्षी हिंदु धर्मावर हल्ला आहे असे त्यांचे मत आहे. प्रथम म्हणजे 'योद्धा संन्यासी' वगैरे विशेषणांमुळे स्वामीजींची प्रतिमा उगाचच कणखर, लढाऊ अशी बनवली गेली आहे आणि ती हिंदुत्ववाद्यांना सोयीची आहे. किंबहुना स्वामीजींसारख्या थोर माणसाला हाय्जॅक केले गेले आहे आणि त्यांच्यावर हिंदुत्वाचे लेबल चिकटवले गेले आहे. वास्तवात ते हिंदूंमधल्या त्याज्य गोष्टींविरोधात लढत होते, त्यासाठी हिंदूंना फटकारत होते. तुकारामांनी 'तुका म्हणे ऐशा नरा, मोजूनि माराव्या पैजारा' असे म्हटले, म्हणून तुकाराममहाराज योद्धे किंवा हिंसेचा मार्ग आवडणारे ठरतात का? ते तर मेणाहूनि मऊ असे विष्णुदास होते आणि वज्रासही आपल्या प्रेमवर्षावाने भेदू शकणारे होते. संतांना सर्वांप्रति तळमळ आणि प्रेम असते. सर्वांचे कल्याण व्हावे, ही ती तळमळ. आईच्या सर्व मुलांत एखादे मूल गरीब, अशक्त, मागे राहाणारे असेल तर आईचे लक्ष अशा मुलाकडे अधिक असते. तद्वतच त्या काळात हिंदू अज्ञानी, कर्मकांडात, भेदाभेदात गुंतलेले, प्रवाहपतित, गतानुगतिक असे होते, (आजही काही प्रमाणात आहेत.) त्यांना जागे करण्यासाठी, आत्मसन्मान आणि आत्मभानयुक्त करण्यासाठी स्वामींनी जिवाचे रान केले. इतर धर्मांतले लोकही त्यांचे शिष्य होते, त्यांचेही कल्याण त्यांनी केले. परधर्मी म्हणून त्यांना दूर लोटले नाही. संत हा सर्वांचाच असतो. त्यांना आमचे तुमचे असे काही नसते. "तृषार्ताची तृष्णा हरूं, व्याघ्रा विष होवुनि मारूं, ऐसें नेणेंचि बा करूं, तोय जैसें." आपण मात्र आपापल्या चष्म्यानुसार त्यांना पाहातो आणि त्यांच्या विचारांचा, व्यक्तिमत्वाचा संकोचही करतो.

In reply to by राही

आनन्दा 19/08/2015 - 16:47
प्रथम म्हणजे 'योद्धा संन्यासी' वगैरे विशेषणांमुळे स्वामीजींची प्रतिमा उगाचच कणखर, लढाऊ अशी बनवली गेली आहे आणि ती हिंदुत्ववाद्यांना सोयीची आहे.
बनवली गेली नसून ते तसे होते म्हणूनच ती तशी बनली आहे. अन्यथा जेव्हा सारे जग हिंदू धर्माची आणि भारताची गारूड्यांचा देश वगैरे हेटाळणी करत होता. सर्व धर्मपरिषदेतदेखील जर त्यांना फक्त ३ मिनिटे बोलावयास दिली होती, ते ही जवळजवळ शेवटी. आणि अश्या परिस्थितीत फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुनरागमन करून हिंदू धर्माकडे पाहण्याचा पाश्चत्यांचा दृष्टीकोन बदलणे हे केवळ एक योद्धाच करू शकतो. अर्थात योद्धा म्हणजे तलवारबाज नव्हे, पण कणखर मन, प्रखर कौशल्य, दुर्दम्य साहस आणि विजिगिषु वृत्त्ती म्हणजे योद्धा असे अभिप्रेत आहे.

तुडतुडी 19/08/2015 - 15:45
बोका-ए-आझम तुम्ही कोण ? तुमची अध्यात्मिक योग्यता सांगितली तर बरं होईल . तुमच्या आमच्या योग्यतेचं जावूद्या हो .आपण संतांच्या योग्यतेचे असतो का ? त्यांच्यासारख योगसामर्थ्य , वैराग्य , कनवाळूपणा , अध्यात्मिक उंची आपल्याकडे असते का ? तुकाराम महाराज 'आपणासारखे करिती तत्काळ ' म्हणतात तेव्हा ते सद्गुरु शिष्याला आपणासारखे तत्काळ करीत असतात . हि क्षमता तुकारामांची असते . सामान्य माणसांची नव्हे . तेव्हा संत आपल्यासारखे भाव भावनेच्या आहारी गेलेले असतात असं म्हणणं चूक आहे मुळात जेव्हा आपण एखाद्याला महापुरूष म्हणतो तेव्हा तो या सगळ्याच्या पलिकडे गेलेला आहे >> exactly हेच म्हणायचय .

In reply to by तुडतुडी

आनन्दा 19/08/2015 - 16:40
मुळात जेव्हा आपण एखाद्याला महापुरूष म्हणतो तेव्हा तो या सगळ्याच्या पलिकडे गेलेला आहे >> exactly हेच म्हणायचय .
पण त्याच वेळेस हे ही लक्षात घ्या की याच भावभावनांचा लोकसंग्रहास्तव त्यांना पुन्हा स्वीकार करावा लागतो. त्यामुळे मानवी भावनांच्या आरोपांतून तुम्ही त्यांना वाचवू शकत नाही. श्रीरामांच्या बाबतीत साक्षात पार्वतीदेवी फसल्या, तर मग आम्हा सामान्यांची काय गत?

In reply to by तुडतुडी

बोका-ए-आझम 19/08/2015 - 19:47
तुडतुडी, संतांची योग्यता आपणच ठरवतो. समाज. आपण त्यांची योग्यता नाही ठरवणार तर कोण ठरवेल? ज्यांच्या बाबतीत समाज अशी बुद्धी वापरत नाही, त्यांनाच भोंदू म्हणतो ना आपण? संत हे isolation मध्ये नसतात. तेही समाजाचा भाग असतात. त्यांना संत ही पदवी समाजच देतो. संत हे आपल्यासारखे भाव-भावनांच्या आहारी गेलेले असतात असं समजणं चूक आहे >>> मी असं म्हटलेलंच नाही. माझा प्रतिसाद नीट वाचा. मी म्हटलंय - संतांनाही भावभावना असतात. त्यांचा त्याकडे पाहायचा दृष्टिकोन भिन्न असतो. ते भावनांच्या आहारी गेलेले असतात असं मी म्हटलेलंच नाही. हा तुम्ही लावलेला शोध आहे.
मला हिंदु धर्मातील सर्वसंगपरीत्याग संन्यास हि संकल्पना नेहमीच इंटरेस्टींग ( सीरीयसली या अर्थाने इंटरेस्टींग ) वाटत आलेली आहे, एक माणुस एका महान ध्येय्यासाठी वा त्याच्या द्रुष्टीने अधिक श्रेयस्कर अशा अर्थपुर्ण तत्वासाठी वा उच्चत्तम जीवन जगण्यासाठी इतर सर्व मानवी नातेसंबंधांचा त्याग करतो. हे विचारणीय आहे. माणुस खरोखर सर्वसंगपरीत्याग मुळात करु शकतो का ? करण्याने करण्याचा अविर्भाव केल्याने तसे करता येणे शक्य असते का ? मुळात असे त्याला का करावेसे वाटते ? जन्मापासुन ते मृत्युपर्यंत माणुस कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी व्यक्तीशी संबधात असतोच असतो.

टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवा - अगदी सोप्या पद्तीने (फोटोसहीत)

राजकुमार१२३४५६ ·

पैसा 10/08/2015 - 23:04
सगळ्या कल्पना आवडल्या. करून बघण्यासारख्या आहेत खरेच!

In reply to by एस

एस 11/08/2015 - 19:45
हा प्रतिसाद राजकुमार ह्यांच्या मार्मिक ह्यांच्या फोटोंच्या खालील प्रतिसादाला होता. चुकून इथे पडला.

In reply to by राजकुमार१२३४५६

एस 11/08/2015 - 19:46
+१. (प्रतिसादाची जागा सुधारली आहे).

In reply to by मार्मिक गोडसे

लेख आवडला. सुपले छानच जमलेय मार्मिक. जीन्सच्या खिशाचे मोबाईल होल्डर मी बनवले होते, फोटोत कितीही चांगले वाटले तरी प्रत्यक्षात तितके चांगले वाटत नाही. धुळ बसुन खराब होते, धुवायला लागते. मोबाईलच्या रिंगचा आवाज दाबला जातो बर्‍याचदा रूमच्या बाहेर असल्यास रिंग ऐकायला येत नाही. नुसत्या व्हायब्रेटर मोडवर असेल तर कळतच नाही, टेबलवर निदान घरघर तरी ऐकायला येते. शेवटी टाकुन दिले.

In reply to by जडभरत

टवाळ कार्टा 11/08/2015 - 22:06
कोणाला? कशाला? गरज असेल तर मला व्यनी करतील...त्यासाठी मी माझ्या इंटरनेटच्या बायटी का वाया घालवू?

बहुगुणी 11/08/2015 - 21:29
या आणि अशा बर्‍याच ट्रिक्स 'जिनियस लाईफ हॅक्स' आणि Distractify या दुव्यांवर उपलब्ध आहेत. टेनिस बॉल्स पासून करता येणार्‍या कित्येक गोष्टी इथे दाखवलेल्या आहेत. पिंटरेस्ट वरही अशा अनेक गंमतीदार कल्पना मिळतात. मला आवडलेल्या काही करामती: शर्टची घडी अशी सहज घाला: -- आईस क्रीम सँडविच Ice Cream Sandwich कॅसेट कव्हर पासून फोन स्टँड -- मायक्रोवेव्ह मध्ये दोन मोठे बाउल्स असे ठेवा: -- आंब्याच्या फोडींची सालं अशी काढा: Using glass to peel mango easily पाण्यात बुडवलेला स्पंज प्लास्टिक पिशवीत ठेवून तयार करा न वितळणारा आईसपॅक: -- वस्तू अडकवण्यासाठी भिंतीत अचूक ठिकाणी छिद्रे पाडण्यासाठी त्या वस्तूच्या मागील भागाची फोटोकॉपी करून घ्या आणि तो कागद 'गाईड' म्हणून वापरा: --

पैसा 10/08/2015 - 23:04
सगळ्या कल्पना आवडल्या. करून बघण्यासारख्या आहेत खरेच!

In reply to by एस

एस 11/08/2015 - 19:45
हा प्रतिसाद राजकुमार ह्यांच्या मार्मिक ह्यांच्या फोटोंच्या खालील प्रतिसादाला होता. चुकून इथे पडला.

In reply to by राजकुमार१२३४५६

एस 11/08/2015 - 19:46
+१. (प्रतिसादाची जागा सुधारली आहे).

In reply to by मार्मिक गोडसे

लेख आवडला. सुपले छानच जमलेय मार्मिक. जीन्सच्या खिशाचे मोबाईल होल्डर मी बनवले होते, फोटोत कितीही चांगले वाटले तरी प्रत्यक्षात तितके चांगले वाटत नाही. धुळ बसुन खराब होते, धुवायला लागते. मोबाईलच्या रिंगचा आवाज दाबला जातो बर्‍याचदा रूमच्या बाहेर असल्यास रिंग ऐकायला येत नाही. नुसत्या व्हायब्रेटर मोडवर असेल तर कळतच नाही, टेबलवर निदान घरघर तरी ऐकायला येते. शेवटी टाकुन दिले.

In reply to by जडभरत

टवाळ कार्टा 11/08/2015 - 22:06
कोणाला? कशाला? गरज असेल तर मला व्यनी करतील...त्यासाठी मी माझ्या इंटरनेटच्या बायटी का वाया घालवू?

बहुगुणी 11/08/2015 - 21:29
या आणि अशा बर्‍याच ट्रिक्स 'जिनियस लाईफ हॅक्स' आणि Distractify या दुव्यांवर उपलब्ध आहेत. टेनिस बॉल्स पासून करता येणार्‍या कित्येक गोष्टी इथे दाखवलेल्या आहेत. पिंटरेस्ट वरही अशा अनेक गंमतीदार कल्पना मिळतात. मला आवडलेल्या काही करामती: शर्टची घडी अशी सहज घाला: -- आईस क्रीम सँडविच Ice Cream Sandwich कॅसेट कव्हर पासून फोन स्टँड -- मायक्रोवेव्ह मध्ये दोन मोठे बाउल्स असे ठेवा: -- आंब्याच्या फोडींची सालं अशी काढा: Using glass to peel mango easily पाण्यात बुडवलेला स्पंज प्लास्टिक पिशवीत ठेवून तयार करा न वितळणारा आईसपॅक: -- वस्तू अडकवण्यासाठी भिंतीत अचूक ठिकाणी छिद्रे पाडण्यासाठी त्या वस्तूच्या मागील भागाची फोटोकॉपी करून घ्या आणि तो कागद 'गाईड' म्हणून वापरा: --

टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवा - अगदी सोप्या पद्तीने (फोटोसहीत)

भाषेरी कुंपण

अर्थहीन ·

In reply to by सूड

लगेच सबकाँशस मध्ये जाल. "पुरुषांना सबकाँशसमध्ये ढकलण्याची कला, स्त्रियांना उपजतच असते." असे आमच्या बाबांचे म्हणणे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाबांची बायको, बाबांच्या डोक्यात लाटणे मारते. आणि बाबा सबकाँशस मोड मध्ये जातात.

अशी सुध्दा खपून जाईल !! ( मी लेखकाच्या सबकाँन्श्समधे डोकवायचा प्रयत्न केला.... तिथं यमेफ हुसेनच्या चित्रांसारखं काहीतरी गूढ दिसतंय) कृ ह घ्या.......

In reply to by सूड

लगेच सबकाँशस मध्ये जाल. "पुरुषांना सबकाँशसमध्ये ढकलण्याची कला, स्त्रियांना उपजतच असते." असे आमच्या बाबांचे म्हणणे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाबांची बायको, बाबांच्या डोक्यात लाटणे मारते. आणि बाबा सबकाँशस मोड मध्ये जातात.

अशी सुध्दा खपून जाईल !! ( मी लेखकाच्या सबकाँन्श्समधे डोकवायचा प्रयत्न केला.... तिथं यमेफ हुसेनच्या चित्रांसारखं काहीतरी गूढ दिसतंय) कृ ह घ्या.......
लेख दुसरा... हा एक प्रयोग आहे... माहित नाही किती जणांना कनेक्ट होऊ शकेन... प्रतिक्रियांची वाट पाहत आहे... ........भाषेरी कुंपण......... आता मी हळू हळू लिहायला घेतोय. माझ्या नेहमीच्या टेबलवर -नाही- खुर्चीवर बसून. -बसलोय. पेन वही समोर ठेऊन. -ठेवलीय. आता हळू हळू हे आर्टीकल लिहिता लिहिता मी स्वत:च्या सबकॉन्शियस मधे अलगद$$ प्रवेश करेन. -केलाय. मी आज भाषेशी खुप भारदस्त प्रयोग करणार आहे. -करतोय. माझ्या -'इथल्या!' सबकॉन्शियस मधे वडलांना आणणार आहे. -आनलंयही. अन वडलांच्या 'गावच्या' सबकॉन्शियस मधे मी जाणार आहे. -गेलोयही. (मला भाषा हवी तशी वळवता येईल काय?? 'हा' तो प्रयोग. मी यशस्वी होईल??

आमचीबी चालुगिरी…

विशाल कुलकर्णी ·

दा विन्ची 10/08/2015 - 12:23
मी पयला. आवडली पर भाषा जरा जास्तच गावठी वाटाय लागलीय. बहुतेक तुमचे नाव आधी वाचल्यामुळे.

In reply to by दा विन्ची

काय कर्नार द्येवा. समदं जग फिरलु पर गावाकल्डी भाषा कशी इसरल म्हन्तू मानुस ? सोलापूरापास्नं सवाशेक किलोमिट्रावर गाव हाये आम्चं. करमाळा तालुक्यात घोटी म्हनुन्शान. लै नाय पर थोडी श्येती हाय ततं. ;)

In reply to by विशाल कुलकर्णी

मंजी या हिकडे धूतल्या अंगाला ईस ईस यकराचे दोन टुकडे ; आन त्या खादल्ल्या हाताला ईस न पाच यकराचे दोन टुकडं अशी इतकुशी जिमीन हाय बगा....जातो कदी मधी बोल्लेरो घिऊन फेरी माराला . आ

अभ्या.. 10/08/2015 - 18:07
नको विशाल नको. तुझ्या नेहमीच्या दर्जेदार लेखनाला असली ठिगळं लावू नको. ही ना सोलापुरची ना बार्शीची ना कम्प्लीट करमाळ्याची भाषा वाटते. उगी नको असे लिहूस प्लीज. (आणि त्या आक्ख्या रोडवर म्हणजे विजापूर नाका ते पांजरापोळापर्यंत रंगभवन वरुन गेले तर मेन रस्त्यावर एकपण देशी दारुचे दुकान नाही रे. स्टेशनमार्गे आहे पण बंदय आता. तपशीलात नाही गंडायचे आपण ;) ) . . तुझाच सोलापुरी मित्र. अभ्या..

In reply to by अभ्या..

जडभरत 10/08/2015 - 18:16
त्या आक्ख्या रोडवर म्हणजे विजापूर नाका ते पांजरापोळापर्यंत रंगभवन वरुन गेले तर मेन रस्त्यावर एकपण देशी दारुचे दुकान नाही रे. स्टेशनमार्गे आहे पण बंदय आता क्काय पाठांतर!!! ;) गंमतीत घ्या!!!

In reply to by अभ्या..

नजर लागते अभ्याशेट, चला माझ्याबरोबर एक दिवस . एक नाही किमान सहा दाखवतो. भाषेबद्दल म्हणाल तर ती त्या भागातली कुठलीच बोली भाषा नाहीये, मी लेखाखाली वापरलेले टॅग्स वाचले असतेत तर त्यातली खोंच लक्षात आली असती. असोच.... ;)

In reply to by विशाल कुलकर्णी

अभ्या.. 10/08/2015 - 23:35
नाही राव तुमच्यासारखि नजर आमची. आणी तुमच्यासारख इंजीनियर बी नाही झालो. उगी चार वर्षे एक बार चालवला फ़क्त. ते बी सोडल. आता हाव निवांत. ते काय टयाग पन कळत नाहीत म्हणून मापी असावी बरका. जाता जाता सांगताव. कंट्रीचे लायसन आता २ कोटाच्या वर जातय. आन नवीन बंद हाय द्यायचे. ;-)

In reply to by अभ्या..

प्यारे१ 11/08/2015 - 00:03
2 कोटी????? बाब्बो! बाकी आमच्या गावच्या 'माननीयां'चा स्वत:चा असा 'राष्ट्र'-वादी बार आहे. त्यांना मनुष्यबळाची गुंतवणूक फार कमी लागते. काही 'कार्यकर्ते' उजाडायची वाट पाहत असतात. उजाडलं आणि दुकानवाला माणूस चावी घेऊन आला की यांची गड़बड़. साफ सफाई करतील, सडा घालतील, दूकान मस्त आवरतील, रिकाम्या चपटया बाजूला जातील, क्रेट कोपर्यात जातील, सगळां सुशेगात. तोवर दुकानदार दिवाबत्ती करुन घेतो. हे चुळबुळ करत कधी एकदा पॉवर प्ले सुरु होतो याची वाट बघत थांबलेले... हे झालं की काचेचे ग्लास भरले जातात. अगरबत्तीचा वास नाकात आणि ग्लास तोंडात रिकामा एकदम च. अतिशय कडू औषध एका घोटात संपवलं जावं अशा पद्धतीनं पेला एका घोटात रिकामा. एक झटका आणि गड़ी कामाला! सकाळचे 7-7.30 वाजत असतात.

दा विन्ची 10/08/2015 - 12:23
मी पयला. आवडली पर भाषा जरा जास्तच गावठी वाटाय लागलीय. बहुतेक तुमचे नाव आधी वाचल्यामुळे.

In reply to by दा विन्ची

काय कर्नार द्येवा. समदं जग फिरलु पर गावाकल्डी भाषा कशी इसरल म्हन्तू मानुस ? सोलापूरापास्नं सवाशेक किलोमिट्रावर गाव हाये आम्चं. करमाळा तालुक्यात घोटी म्हनुन्शान. लै नाय पर थोडी श्येती हाय ततं. ;)

In reply to by विशाल कुलकर्णी

मंजी या हिकडे धूतल्या अंगाला ईस ईस यकराचे दोन टुकडे ; आन त्या खादल्ल्या हाताला ईस न पाच यकराचे दोन टुकडं अशी इतकुशी जिमीन हाय बगा....जातो कदी मधी बोल्लेरो घिऊन फेरी माराला . आ

अभ्या.. 10/08/2015 - 18:07
नको विशाल नको. तुझ्या नेहमीच्या दर्जेदार लेखनाला असली ठिगळं लावू नको. ही ना सोलापुरची ना बार्शीची ना कम्प्लीट करमाळ्याची भाषा वाटते. उगी नको असे लिहूस प्लीज. (आणि त्या आक्ख्या रोडवर म्हणजे विजापूर नाका ते पांजरापोळापर्यंत रंगभवन वरुन गेले तर मेन रस्त्यावर एकपण देशी दारुचे दुकान नाही रे. स्टेशनमार्गे आहे पण बंदय आता. तपशीलात नाही गंडायचे आपण ;) ) . . तुझाच सोलापुरी मित्र. अभ्या..

In reply to by अभ्या..

जडभरत 10/08/2015 - 18:16
त्या आक्ख्या रोडवर म्हणजे विजापूर नाका ते पांजरापोळापर्यंत रंगभवन वरुन गेले तर मेन रस्त्यावर एकपण देशी दारुचे दुकान नाही रे. स्टेशनमार्गे आहे पण बंदय आता क्काय पाठांतर!!! ;) गंमतीत घ्या!!!

In reply to by अभ्या..

नजर लागते अभ्याशेट, चला माझ्याबरोबर एक दिवस . एक नाही किमान सहा दाखवतो. भाषेबद्दल म्हणाल तर ती त्या भागातली कुठलीच बोली भाषा नाहीये, मी लेखाखाली वापरलेले टॅग्स वाचले असतेत तर त्यातली खोंच लक्षात आली असती. असोच.... ;)

In reply to by विशाल कुलकर्णी

अभ्या.. 10/08/2015 - 23:35
नाही राव तुमच्यासारखि नजर आमची. आणी तुमच्यासारख इंजीनियर बी नाही झालो. उगी चार वर्षे एक बार चालवला फ़क्त. ते बी सोडल. आता हाव निवांत. ते काय टयाग पन कळत नाहीत म्हणून मापी असावी बरका. जाता जाता सांगताव. कंट्रीचे लायसन आता २ कोटाच्या वर जातय. आन नवीन बंद हाय द्यायचे. ;-)

In reply to by अभ्या..

प्यारे१ 11/08/2015 - 00:03
2 कोटी????? बाब्बो! बाकी आमच्या गावच्या 'माननीयां'चा स्वत:चा असा 'राष्ट्र'-वादी बार आहे. त्यांना मनुष्यबळाची गुंतवणूक फार कमी लागते. काही 'कार्यकर्ते' उजाडायची वाट पाहत असतात. उजाडलं आणि दुकानवाला माणूस चावी घेऊन आला की यांची गड़बड़. साफ सफाई करतील, सडा घालतील, दूकान मस्त आवरतील, रिकाम्या चपटया बाजूला जातील, क्रेट कोपर्यात जातील, सगळां सुशेगात. तोवर दुकानदार दिवाबत्ती करुन घेतो. हे चुळबुळ करत कधी एकदा पॉवर प्ले सुरु होतो याची वाट बघत थांबलेले... हे झालं की काचेचे ग्लास भरले जातात. अगरबत्तीचा वास नाकात आणि ग्लास तोंडात रिकामा एकदम च. अतिशय कडू औषध एका घोटात संपवलं जावं अशा पद्धतीनं पेला एका घोटात रिकामा. एक झटका आणि गड़ी कामाला! सकाळचे 7-7.30 वाजत असतात.
मंडळी आपुन समदे जन ल्हानाचे मोट्ये हुताना काय ना काय लै भारी चालुपणा करत मोटे जालेलो असतो. तुमी तुमच्या आविष्यात कंदी काय चहाटळपणा केला आसल, काय बाय चंमतगं क्येली आसल, कुनाची टोपी उडवली आसल तर त्ये समदे आणुभव लै भारी असत्याती बगा…. आमी तरी काय कमी हुतो म्हन्ता काय? लै इपितर सोभाव हुता पगा आमचाबी… येकदा तर लै भारीच गमजा केली बगा.. त्येचं आसं जालं बगा कालेजच्या पयल्या का दुसर्‍या सालात शिकत असताना आमी सोलापुरला इज्यापुर नाक्यापाशी रायचो बगा. रोजच्याला बसनं कालिजात जायचु. आपली ७ लंबरची सम्राट चौकापत्तुर जाणारी बस वो.