मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ना गंवाओ नावक ए नीमकश..

गवि ·

पथिक 01/07/2015 - 18:40
फैझने अनेकदा मातृभूमी ला, देशाला प्रेयसी ची जागा देऊन लिहिलं आहे ('लैला-ए-वतन' असं एका कवितेत लिहिलंय. आणखीही बरेच असे संदर्भ आहेत). तो अर्थ इथे घेतला तर प्रकाश पडतो नाही का? 'रहे-यार' मधील यार म्हणजे 'देश' (असं मला वाटतं).

अजया 16/07/2015 - 08:22
जरा कठीण गेली समजायला.परत परत वाचुन अर्थ लावत होते. गविंच्या या उपक्रमाला मात्र दाद द्यायला हवी, गझलांच्या सागरातले निवडक मोती अर्थासहित पेश करण्याच्या.

In reply to by प्रचेतस

वल्ली, कधी लिहिलं रे यांनी. धागा कसं काय सुटला. दिल की चोटो ने कभी चैन सए रहने न दिया जब चली सर्द हवा मैने तुझे याद किया. अजून लिहा सर. -दिलीप बिरुटे

मेरे चारागर को नवीद हो सफ ए दुश्मनांको खबर करो वो जो कर्ज रखते थे जानपर वो हिसाब आज चुका दिया
मला प्रियकर प्रेयसी असेच दिसले. धन्स. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

पथिक 01/07/2015 - 18:40
फैझने अनेकदा मातृभूमी ला, देशाला प्रेयसी ची जागा देऊन लिहिलं आहे ('लैला-ए-वतन' असं एका कवितेत लिहिलंय. आणखीही बरेच असे संदर्भ आहेत). तो अर्थ इथे घेतला तर प्रकाश पडतो नाही का? 'रहे-यार' मधील यार म्हणजे 'देश' (असं मला वाटतं).

अजया 16/07/2015 - 08:22
जरा कठीण गेली समजायला.परत परत वाचुन अर्थ लावत होते. गविंच्या या उपक्रमाला मात्र दाद द्यायला हवी, गझलांच्या सागरातले निवडक मोती अर्थासहित पेश करण्याच्या.

In reply to by प्रचेतस

वल्ली, कधी लिहिलं रे यांनी. धागा कसं काय सुटला. दिल की चोटो ने कभी चैन सए रहने न दिया जब चली सर्द हवा मैने तुझे याद किया. अजून लिहा सर. -दिलीप बिरुटे

मेरे चारागर को नवीद हो सफ ए दुश्मनांको खबर करो वो जो कर्ज रखते थे जानपर वो हिसाब आज चुका दिया
मला प्रियकर प्रेयसी असेच दिसले. धन्स. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
फैझ अहमद फैझ. फराझसोबत साधारण समकालीन असलेला हा आणखी एक पाकिस्तानातला शायर. शायरच नव्हे, तर तो आणखीही बरंच काही होता, या शायराचं नाव साहित्याच्या "नोबेल"साठी अनेकदा स्पर्धेत होतं. जागतिक शांततेसाठीही कायकाय मिळालं त्याला. पण अबोव्ह ऑल, आपल्यासाठी तो एक "दिल के पास" असलेला शायरच. त्याची एक गझल इक्बाल बानूच्या हेलावून टाकणार्‍या आवाजात ऐकली आणि ती कायमची मनात वसतीला आली. तिचे शब्द एव्हाना मला समजले आहेत.. पण.. नेमकं कोणाला उद्देशून आणि कोणत्या परिस्थितीत हे शब्द इतके आर्तपणे म्हटले जाताहेत हे अजूनही कळत नाही. वेगवेगळे अर्थ लागल्यासारखे वाटतात पण वाळूसारखी सटकून जाणारी गजल आहे हेच खरं.

शायद कभी ख्वाबोंमे मिले..

गवि ·

वेल्लाभट 26/06/2015 - 11:58
तू खुदा है न मेरा इश्क फरिश्तों जैसा दोनो इंसां है तो क्यूं इतने हिजाबोंमे मिले? हा माझा अत्यंतिक आवडीचा शेर आहे....प्रेम वगैरे तर 'टॉप नोट' झाली याची. ती आहेच. पण मानवाच्या नातेसंबंधातलं मर्म हा शेर सांगून गेलाय. पर्यायाने अहमद फराज़ सांगून गेलेत. नातेसंबंधातली जी हायरारकी म्हणजेच लहानमोठेपणा, त्याबरोबर येणारे मान (अनेकदा ऑब्लिगेशन बनणारे) हे सगळं सोल टू सोल संबंधांसाठी प्रतिकूल आहे. आपण जखडून टाकतो स्वतःला या अशा गोष्टींमधे अनेकदा, विनाकारण. आणि मग मनासाठी, भावनांसाठी त्यांच्या व्यक्त होण्यासाठी सगळं कठीण होतं. मेहदी हसन साहेबांचा आवाज कानात ऐकू येतोय... तू खु़दा है न मेरा इश्क फरिश्तो जैसा दोनो इन्सां है.... या इथे अंगावर काटा आलाच.....लिहीताना सुद्धा. तो क्यूं इतने हिजाबों मे मिले... हिजाब चा साधा अर्थ बुरखा. पण इथे अभिप्रेत अर्थ असा की धर्माने, समाजाने, लादलेली बंधनं, आखून दिलेल्या हद्दी... इत्यादी. थोडक्यात; औपचारिकता, फॉर्मॅलिटीज. साध्या सरळ गोष्टी विनाकारण क्लिष्ट करून ठेवल्यात मानवाने. फार फार फार फार आवडीची ग़ज़ल.... धन्यवाद गवि! हे नवीन सुरू केलंत त्याबद्दल.

मनिष 26/06/2015 - 12:06
आधी तो विशाल, आता गवि - काय जगू देत नाही आज! :-) अहमद फराज़ उर्फ ‘सईद अहमद शाह’ माझे अतिशय आवडते शायर. त्यांचे कितीतरी अशआर, नकळत पण योग्य वेलेस तोंदात आपोआपच येतात. कॉलेजमध्ये गुलाम अली आणि मेहदी हसन ह्यांच्या भक्तीने अशा कित्येक कवींनी जे मनात घर केले, ते कायमचेच!!! करू न याद मगर किस तरह भुलाऊ उसे, ग़ज़ल बहाना करूँ और गुनगुनाऊ उसे| रंजीश ही सही ही मेहदी हसनची गाजलेली गज़ल ह्यांचीच. शिवाय गुलाम अलीच्या आवाजातली 'शायद' - जो भी बिछडें है, कब मिले है फराज़ फिर भी तू कर इंतजार, शायद.... आणि गुलाम अलीच्याच आवजातली ही - ढूँढता फिरता हूँ लोगों में शबाहत उसकी के वो ख्वाबों में लगती है ख़यालों जैसी उसकी आखों को कभी गौर से देखा है 'फ़राज़' सोने वालों की तरह जागने वालों जैसी खूप आहेत आवडत्या....अहमद फराज़ वारले तेंव्हा मी मिपावर हा छोटा लेख लिहिला होता, बघा आवडतोय का!

चिनार 26/06/2015 - 12:37
सुंदर लेख गवि साहेब..अजून येऊ द्या.. वेल्लाभटांचा प्रतिसाद ही मस्तच ! ढूंढ उजडे हुए लोगोंमे वफाके मोती ये खजाने तुझे मुमकिन है, खराबोंमे मिले याचा अर्थ थोडा आणखी उलगडून सांगावा शायरी आणि गाझ्हाल प्रेमींसाठी एक चांगली वेबसाईट गवसली आहे rekhta.org

In reply to by चिनार

वेल्लाभट 26/06/2015 - 12:53
ढूंढ 'उजडे' हुए लोगो में वफा़ के मोती...... प्रेम, निष्ठा या मोत्यासारख्या नाजुक भावना असलेली लोकं कधी ना कधी मनाने तुटतातच. (अशी नाजुक गोष्ट जमिनीवर (समाजात) पडली की तुटायचीच) म्हणून... ढूंढ 'उजडे' हुए लोगो में वफा़ के मोती... ये खज़ाने तुम्हे, मुमकिन है, खराबों मे मिले... वफ़ा, निष्ठा, या गोष्टी प्रेशियसच म्हणायला हव्यात. कारण त्या दुर्मिळ आहेत. ते खजिने आहेत जे अशा काही तुटलेल्या ह्रदयांत बंद झालेले आहेत. आणि ही अशी माणसं समाजाच्या प्रवाहात तुला मिळणार नाहीत. दे आर स्पॉइल्ट. वो ख़राब है, लोगों की नज़र में. और इन ख़राबोंमेंही मुमकिन है, तुम्हे वफा मिले. ढूंढ उजडे हुए लोगोंमे वफाके मोती ये खजाने तुझे मुमकिन है, खराबोंमे मिले

आधी तो विशाल, आता गवि - काय जगू देत नाही आज!
मनातल बोल्लात मनिषजी... भंकार या अत्यंत कमी गायल्या जाणार्‍या रागातली ही रचना.. फराज बद्दल बोलायची माझी अजुन हिंमत नाही होत.. पण मेहंदी हसन ने या गझलेत जान ओतलेत, अत्यंत नाजूक आणि चमत्कृतीपूर्ण मूर्तीची प्रतिष्ठापणा करावी तसे काहीतरी..
गम-ए-दुनिया मे गम-ए-यार शामिल कर लो नशा बढता है शराबे जो शराबोमे मिले..
या सारखा कातिल आणि करंट शेर कुठेच नाही ऐकायला मिळणार फराज च्या लेखनीशिवाय....

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

वेल्लाभट 26/06/2015 - 13:19
गम-ए-दुनिया मे गम-ए-यार शामिल कर लो नशा बढता है शराबे जो शराबोमे मिले.. या सारखा कातिल आणि करंट शेर कुठेच नाही ऐकायला मिळणार फराज च्या लेखनीशिवाय....
क्या बात कही है ! क्या बात कही है ! वाह. मनातलं बोललात. गम-ए-दुनिया में गम-ए-यार भी शामिल कर लो नशा बढता है शराबे जो शराबोमे मिले.. (भी विसरलेलात)

अजया 26/06/2015 - 14:24
मजा येतेय वाचायला.वेल्लाभटांचा प्रतिसादपण आवडला. आयत्या यु ट्युब लिंका दिल्याबद्दल धन्यवाद!त्यामुळे धाग्याला चार चाँद लागले!

प्यारे१ 26/06/2015 - 15:04
वाह गवि. गविंना लेटेस्ट दोन धाग्यांसाठी डाएट लंच पार्टी (हलके घ्यावे म्हणून)

सुंदर...! ये क्या के सबसे बयाँ दिलकी हालते करनी फराझ तुझको न आयी मोहोब्बते करनी मजा आली ऐकायला. तू खुदा है न मेरा इश्क फरिश्तों जैसा दोनो इंसां है तो क्यूं इतने हिजाबोंमे मिले ? मला हे आवडलं. अनेक कवींनी प्रेयसीला अनेक उपमा दिल्यात. पण इंसानच्या पातळीवर नातं निभावणं केवळ कधीही चांगलं. ती कोणीतरी वेगळी असली की मग त्यात अंतर पडायला लागतं. अतिशय वास्तव शेर. जे काय होईल ते तुझ्या माझ्या नात्यात दोघंही माणुसपणाच्या पातळीवर असू तर प्रेमासाठी ती चांगली गोष्ट. मोमीन म्हणतो - यू बना कर हाले दिल कहना न था बा्त बिगडी मेरीही तकदीर से. नशीबापेक्षा तुला माझे काय हाल करायचे ते बोलून चालुन कर..तुझ्या माझ्या नात्यात जे काय असेल ते सहज असेल तु कोणी वेगळी नाही आणि मीही कोणी वेगळा नाही. मला सहज बोलता यावं तुझ्याशी, तू खुदा झालीस देवांचा दूत झालो तर अंतर पडेल. केवळ क्लास शेर....असो. गविशेठ, अजून लिहा. सालं संक्षीला मिस करतो अशा मस्त धाग्याच्या वेळी. संक्षीसेठ भांडण हलवायाशी असलं पाहिजे त्याच्या मिठाईशी नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शब्दबम्बाळ 28/06/2015 - 15:20
"ती कोणीतरी वेगळी असली की मग त्यात अंतर पडायला लागतं. " अगदी बरोबर! :) बशीर बद्र याची एक गझल आहे "सर झुकाओगे तो पत्थर देवता हो जाएगा इतना मत चाहो उसे, वो बेवफ़ा हो जाएगा"

महासंग्राम 29/06/2015 - 15:54
हाथ उठाए हैं मगर लब पे दुआ कोई नहीं की इबादत भी तो वो जिस की जज़ा कोई नहीं ये भी वक़्त आना था अब तू गोश-बर- आवाज़ है और मेरे बरबते-दिल में सदा कोई नहीं आ के अब तस्लीम कर लें तू नहीं तो मैं सही कौन मानेगा के हम में बेवफ़ा कोई नहीं वक़्त ने वो ख़ाक उड़ाई है के दिल के दश्त से क़ाफ़िले गुज़रे हैं फिर भी नक़्शे-पा कोई नहीं ख़ुद को यूँ महसूर कर बैठा हूँ अपनी ज़ात में मंज़िलें चारों तरफ़ है रास्ता कोई नहीं कैसे रस्तों से चले और किस जगह पहुँचे "फ़राज़" या हुजूम-ए-दोस्ताँ था साथ या कोई नहीं अहमद फराज

सूक्ष्मजीव 16/02/2020 - 13:04
मेहदी हसन यानी गायिलेली ही चाल माझ्यासाठी नवीन होती. मैफालीमधे ते वेगळी गात असत. त्यांच्यांच एका गझल चा शेर मला खूप भावतो मोहब्बत करने वाले कम न होंगे तेरी महफ़िल में लेकिन हम न होंगे ज़माने भर के ग़म या इक तिरा ग़म ये ग़म होगा तो कितने ग़म न होंगे हफ़ीज़ होशियारपुरी

वेल्लाभट 26/06/2015 - 11:58
तू खुदा है न मेरा इश्क फरिश्तों जैसा दोनो इंसां है तो क्यूं इतने हिजाबोंमे मिले? हा माझा अत्यंतिक आवडीचा शेर आहे....प्रेम वगैरे तर 'टॉप नोट' झाली याची. ती आहेच. पण मानवाच्या नातेसंबंधातलं मर्म हा शेर सांगून गेलाय. पर्यायाने अहमद फराज़ सांगून गेलेत. नातेसंबंधातली जी हायरारकी म्हणजेच लहानमोठेपणा, त्याबरोबर येणारे मान (अनेकदा ऑब्लिगेशन बनणारे) हे सगळं सोल टू सोल संबंधांसाठी प्रतिकूल आहे. आपण जखडून टाकतो स्वतःला या अशा गोष्टींमधे अनेकदा, विनाकारण. आणि मग मनासाठी, भावनांसाठी त्यांच्या व्यक्त होण्यासाठी सगळं कठीण होतं. मेहदी हसन साहेबांचा आवाज कानात ऐकू येतोय... तू खु़दा है न मेरा इश्क फरिश्तो जैसा दोनो इन्सां है.... या इथे अंगावर काटा आलाच.....लिहीताना सुद्धा. तो क्यूं इतने हिजाबों मे मिले... हिजाब चा साधा अर्थ बुरखा. पण इथे अभिप्रेत अर्थ असा की धर्माने, समाजाने, लादलेली बंधनं, आखून दिलेल्या हद्दी... इत्यादी. थोडक्यात; औपचारिकता, फॉर्मॅलिटीज. साध्या सरळ गोष्टी विनाकारण क्लिष्ट करून ठेवल्यात मानवाने. फार फार फार फार आवडीची ग़ज़ल.... धन्यवाद गवि! हे नवीन सुरू केलंत त्याबद्दल.

मनिष 26/06/2015 - 12:06
आधी तो विशाल, आता गवि - काय जगू देत नाही आज! :-) अहमद फराज़ उर्फ ‘सईद अहमद शाह’ माझे अतिशय आवडते शायर. त्यांचे कितीतरी अशआर, नकळत पण योग्य वेलेस तोंदात आपोआपच येतात. कॉलेजमध्ये गुलाम अली आणि मेहदी हसन ह्यांच्या भक्तीने अशा कित्येक कवींनी जे मनात घर केले, ते कायमचेच!!! करू न याद मगर किस तरह भुलाऊ उसे, ग़ज़ल बहाना करूँ और गुनगुनाऊ उसे| रंजीश ही सही ही मेहदी हसनची गाजलेली गज़ल ह्यांचीच. शिवाय गुलाम अलीच्या आवाजातली 'शायद' - जो भी बिछडें है, कब मिले है फराज़ फिर भी तू कर इंतजार, शायद.... आणि गुलाम अलीच्याच आवजातली ही - ढूँढता फिरता हूँ लोगों में शबाहत उसकी के वो ख्वाबों में लगती है ख़यालों जैसी उसकी आखों को कभी गौर से देखा है 'फ़राज़' सोने वालों की तरह जागने वालों जैसी खूप आहेत आवडत्या....अहमद फराज़ वारले तेंव्हा मी मिपावर हा छोटा लेख लिहिला होता, बघा आवडतोय का!

चिनार 26/06/2015 - 12:37
सुंदर लेख गवि साहेब..अजून येऊ द्या.. वेल्लाभटांचा प्रतिसाद ही मस्तच ! ढूंढ उजडे हुए लोगोंमे वफाके मोती ये खजाने तुझे मुमकिन है, खराबोंमे मिले याचा अर्थ थोडा आणखी उलगडून सांगावा शायरी आणि गाझ्हाल प्रेमींसाठी एक चांगली वेबसाईट गवसली आहे rekhta.org

In reply to by चिनार

वेल्लाभट 26/06/2015 - 12:53
ढूंढ 'उजडे' हुए लोगो में वफा़ के मोती...... प्रेम, निष्ठा या मोत्यासारख्या नाजुक भावना असलेली लोकं कधी ना कधी मनाने तुटतातच. (अशी नाजुक गोष्ट जमिनीवर (समाजात) पडली की तुटायचीच) म्हणून... ढूंढ 'उजडे' हुए लोगो में वफा़ के मोती... ये खज़ाने तुम्हे, मुमकिन है, खराबों मे मिले... वफ़ा, निष्ठा, या गोष्टी प्रेशियसच म्हणायला हव्यात. कारण त्या दुर्मिळ आहेत. ते खजिने आहेत जे अशा काही तुटलेल्या ह्रदयांत बंद झालेले आहेत. आणि ही अशी माणसं समाजाच्या प्रवाहात तुला मिळणार नाहीत. दे आर स्पॉइल्ट. वो ख़राब है, लोगों की नज़र में. और इन ख़राबोंमेंही मुमकिन है, तुम्हे वफा मिले. ढूंढ उजडे हुए लोगोंमे वफाके मोती ये खजाने तुझे मुमकिन है, खराबोंमे मिले

आधी तो विशाल, आता गवि - काय जगू देत नाही आज!
मनातल बोल्लात मनिषजी... भंकार या अत्यंत कमी गायल्या जाणार्‍या रागातली ही रचना.. फराज बद्दल बोलायची माझी अजुन हिंमत नाही होत.. पण मेहंदी हसन ने या गझलेत जान ओतलेत, अत्यंत नाजूक आणि चमत्कृतीपूर्ण मूर्तीची प्रतिष्ठापणा करावी तसे काहीतरी..
गम-ए-दुनिया मे गम-ए-यार शामिल कर लो नशा बढता है शराबे जो शराबोमे मिले..
या सारखा कातिल आणि करंट शेर कुठेच नाही ऐकायला मिळणार फराज च्या लेखनीशिवाय....

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

वेल्लाभट 26/06/2015 - 13:19
गम-ए-दुनिया मे गम-ए-यार शामिल कर लो नशा बढता है शराबे जो शराबोमे मिले.. या सारखा कातिल आणि करंट शेर कुठेच नाही ऐकायला मिळणार फराज च्या लेखनीशिवाय....
क्या बात कही है ! क्या बात कही है ! वाह. मनातलं बोललात. गम-ए-दुनिया में गम-ए-यार भी शामिल कर लो नशा बढता है शराबे जो शराबोमे मिले.. (भी विसरलेलात)

अजया 26/06/2015 - 14:24
मजा येतेय वाचायला.वेल्लाभटांचा प्रतिसादपण आवडला. आयत्या यु ट्युब लिंका दिल्याबद्दल धन्यवाद!त्यामुळे धाग्याला चार चाँद लागले!

प्यारे१ 26/06/2015 - 15:04
वाह गवि. गविंना लेटेस्ट दोन धाग्यांसाठी डाएट लंच पार्टी (हलके घ्यावे म्हणून)

सुंदर...! ये क्या के सबसे बयाँ दिलकी हालते करनी फराझ तुझको न आयी मोहोब्बते करनी मजा आली ऐकायला. तू खुदा है न मेरा इश्क फरिश्तों जैसा दोनो इंसां है तो क्यूं इतने हिजाबोंमे मिले ? मला हे आवडलं. अनेक कवींनी प्रेयसीला अनेक उपमा दिल्यात. पण इंसानच्या पातळीवर नातं निभावणं केवळ कधीही चांगलं. ती कोणीतरी वेगळी असली की मग त्यात अंतर पडायला लागतं. अतिशय वास्तव शेर. जे काय होईल ते तुझ्या माझ्या नात्यात दोघंही माणुसपणाच्या पातळीवर असू तर प्रेमासाठी ती चांगली गोष्ट. मोमीन म्हणतो - यू बना कर हाले दिल कहना न था बा्त बिगडी मेरीही तकदीर से. नशीबापेक्षा तुला माझे काय हाल करायचे ते बोलून चालुन कर..तुझ्या माझ्या नात्यात जे काय असेल ते सहज असेल तु कोणी वेगळी नाही आणि मीही कोणी वेगळा नाही. मला सहज बोलता यावं तुझ्याशी, तू खुदा झालीस देवांचा दूत झालो तर अंतर पडेल. केवळ क्लास शेर....असो. गविशेठ, अजून लिहा. सालं संक्षीला मिस करतो अशा मस्त धाग्याच्या वेळी. संक्षीसेठ भांडण हलवायाशी असलं पाहिजे त्याच्या मिठाईशी नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शब्दबम्बाळ 28/06/2015 - 15:20
"ती कोणीतरी वेगळी असली की मग त्यात अंतर पडायला लागतं. " अगदी बरोबर! :) बशीर बद्र याची एक गझल आहे "सर झुकाओगे तो पत्थर देवता हो जाएगा इतना मत चाहो उसे, वो बेवफ़ा हो जाएगा"

महासंग्राम 29/06/2015 - 15:54
हाथ उठाए हैं मगर लब पे दुआ कोई नहीं की इबादत भी तो वो जिस की जज़ा कोई नहीं ये भी वक़्त आना था अब तू गोश-बर- आवाज़ है और मेरे बरबते-दिल में सदा कोई नहीं आ के अब तस्लीम कर लें तू नहीं तो मैं सही कौन मानेगा के हम में बेवफ़ा कोई नहीं वक़्त ने वो ख़ाक उड़ाई है के दिल के दश्त से क़ाफ़िले गुज़रे हैं फिर भी नक़्शे-पा कोई नहीं ख़ुद को यूँ महसूर कर बैठा हूँ अपनी ज़ात में मंज़िलें चारों तरफ़ है रास्ता कोई नहीं कैसे रस्तों से चले और किस जगह पहुँचे "फ़राज़" या हुजूम-ए-दोस्ताँ था साथ या कोई नहीं अहमद फराज

सूक्ष्मजीव 16/02/2020 - 13:04
मेहदी हसन यानी गायिलेली ही चाल माझ्यासाठी नवीन होती. मैफालीमधे ते वेगळी गात असत. त्यांच्यांच एका गझल चा शेर मला खूप भावतो मोहब्बत करने वाले कम न होंगे तेरी महफ़िल में लेकिन हम न होंगे ज़माने भर के ग़म या इक तिरा ग़म ये ग़म होगा तो कितने ग़म न होंगे हफ़ीज़ होशियारपुरी
अहमद फराझ एक पाकिस्तानी मनुष्य. "पाकिस्तानी कवी", "पाकिस्तानी गायक" असे शिक्के बसलेल्यांपैकी एक खरोखर दिलसे फनकार व्यक्ती. गुलाम अली, फराझ, इक्बाल बानू, मेहंदी हसन यांच्यासारखे लोक जेव्हा कुठेकुठे त्यांच्या जिओग्राफिकल बाउंडरीने उल्लेखले जातात तेव्हा किमान काही गोष्टी तरी हद्दी न मानणार्‍या असाव्यात असा विचार ब्लेड मारल्यासारखा चरचर देऊन जातो. पण ते एक जाऊ दे आत्ता. फराझचे शेर सांगताना त्याची खूप ओळख करुन द्यायची गरज नसते. त्याने खूप मोठ्या संख्येने खूप नजाकतपूर्ण शेरोशायरी केली आहे. सरळसोप्या शब्दरचनेपासून अतिशय गुंतागुंतीचा भाव दाखवणारे शेर, गजल्स त्याने जन्माला घातल्या आहेत.

आंगणवाडी ते ....

प्रमोद देर्देकर ·

माफ करा पण 'काव्यरस' निवडताना तुम्ही 'हझल' हा पर्याय देखील निवडलेला दिसतोय. हझल ही विनोदी असली तरी असते गझलच. तेव्हा तिला गझलेचे सर्व नियम लागू होतात. तेव्हा ही हझल नाहीये.

माफ करा पण 'काव्यरस' निवडताना तुम्ही 'हझल' हा पर्याय देखील निवडलेला दिसतोय. हझल ही विनोदी असली तरी असते गझलच. तेव्हा तिला गझलेचे सर्व नियम लागू होतात. तेव्हा ही हझल नाहीये.
नमोच्या जपाने काँगी हरले, खेळ तोच हो, फक्त खेळाडू बदलले , पल्ला माझा हजार कोटींचा, घेवु द्या ना मोठी उडी, आताशी हडपलेत फक्त २०० कोटी, ही तर नव्हे जगबुडी, वही, पुस्तक,पाटी , पेन्सिल, बाळ गोपाळांच्यात मी रमले, कधी, कुठे, कशी, खायची चिक्की, आंगणवाडीनेच शिकवले, तुझा मोठा घोटाळा की माझा , हे ठरवेल जनता किंवा समिती, तु आधी मी आधी करत, भरुन टाकुया स्वीसची खाती , पापा होते तो कहते , बडा नाम करेगी बेटी मेरी, पण बाबा गेला दुर देशी न ये तो माघारी, जर खाते राहता रिकामे, होऊ कशी मी उतराई, पद उतार होण्याची , मला हो कसली घाई.

खूब-रुयोंसे यारियाँ न गयी..

गवि ·

गवि 25/06/2015 - 14:38
इतरही शेर आपले आवडते असणारे येऊ द्या. अर्थ लागलेला नसेल किंवा धूसर असेल तर इथे लावण्याचा प्रयत्न करु. ज्यांना शेरांमधे रमायला आवडतं त्यांना मैफिलीत सर्वोच्च आनंद असतो.

वेल्लाभट 25/06/2015 - 15:18
दारावर टक टक झाली असती तर एखादा सहज प्रतिसाद देऊन टाकला असता. इथे लॉकर वर टक टक झालीय. एक तर ग़ज़ल, त्यात हसरत मोहानी सारख्या जब-याची, त्यात साक्षात दैवत ग़ुलाम अली...... जाउदेच. बर, या अशा अनवट ग़ज़ल ची ओळख, पारख असणारे तुम्ही दर्दी नसाल तरच नवल. सामान्यांची ग़ज़ल चुपके चुपके ला सुरू होऊन आवारगी करून हंगामा ला संपते. आलीच तर दिल में लहर येते. बास. येउद्यात अजून ठेवणीतल्या.

In reply to by वेल्लाभट

गवि 25/06/2015 - 15:32
..वाह माशाल्ला.. . . ..ये क्या के सबसे बयां दिलकी हालतें करनी 'फराज' तुझको न आयी मोहोब्बतें करनी.. ..लाजवाब अद्वितीय शायर..

In reply to by गवि

वेल्लाभट 25/06/2015 - 15:44
वानगीदाखल अहमद फराज़ यांची एक आवडती ग़ज़ल.. इससे पहले के बेवफ़ा हो जाए क्यू न ए दोस्त हम जुदा हो जाए तू भी हीरे से बन गया पथ्थर हम भी जाने क्या से क्या हो जाए तू के यक़्ता था बेशुमार हुआ हम भी टूटे तो जाबजां हो जाए हम भी मजबूरियोंका उज्र करें फिर कहीं और मुब्तिला हो जाए हम अगर मंजि़ले न बन पाए मंजिलों तक का रास्ता हो जाए देर से सोच मे है परवाने राख हो जाए के हवा हो जाए मोहब्बत खेल है नसीबों का ख़ाक़ हो जाए के मियां हो जाए बंदगी हमने छोड दी है फराज़ क्या करे जब लोग खुदा हो जाए - अहमद फराज़

In reply to by वेल्लाभट

रातराणी 26/06/2015 - 00:37
आता अहमद फराज शोधणे आले! फक्त गझल समजावी आणि तिचा आस्वाद घेता यावा म्हणून उर्दू शिकायचे मनात आहे. बघू कधी जमेल ते :)

In reply to by वेल्लाभट

बाकी माझा पर्सनल फेवरेट अहमद फ़राज़. हाथ मिलाईए जनाब.. , एकही कश्तीके सवार है हम... जाने किस बात पे उस ने मुझे छोड़ दिया है फ़राज़ ! मैं तो मुफलिस था किसी मन की दुआओं की तरह.. उस शक्श को तो बिछड़ने का सलीका नहीं फ़राज़! जाते हुए खुद को मेरे पास छोड़ गया अब उसे रोज सोचो तो बदन टूटता है फ़राज़.. उम्र गुजरी है उसकी याद नशा करते करते बे -जान तो मै अब भी नहीं फराज.. मगर जिसे जान कहते थे वो छोड़ गया.. जब्त ऐ गम कोई आसान काम नहीं फराज. आग होते है वो आंसू , जो पिए जाते हैं. क्यों उलझता रहता है तू लोगो से फराज. ये जरूरी तो नहीं वो चेहरा सभी को प्यारा लगे.

In reply to by विशाल कुलकर्णी

वेल्लाभट 26/06/2015 - 10:54
वाह ! बहोत खूब ! वाह ! बज़्म-ए-मिपा मे लफ्ज़-ए-उर्दू के क्या कहने लज़ीज़ सी मिसळ पर जो तर्री की बात है

In reply to by विशाल कुलकर्णी

चिगो 28/06/2015 - 19:05
क्यों उलझता रहता है तू लोगो से फराज. ये जरूरी तो नहीं वो चेहरा सभी को प्यारा लगे.
क्या बात.. माशाल्लाह..

अजया 25/06/2015 - 16:28
मस्त धागा.एक अशीच साठवणीतली. ज़िन्दगी से यही गिला है मुझे ज़िन्दगी से यही गिला है मुझे तू बहुत देर से मिला है मुझे हमसफ़र चाहिये हुजूम नहीं इक मुसाफ़िर भी काफ़िला है मुझे तू मोहब्बत से कोई चाल तो चल हार जाने का हौसला है मुझे लब कुशां हूं तो इस यकीन के साथ कत्ल होने का हौसला है मुझे दिल धडकता नहीं सुलगता है वो जो ख्वाहिश थी, आबला है मुझे कौन जाने कि चाहतो में फ़राज़ क्या गंवाया है क्या मिला है मुझे. ही मला आवडते तिच्यातल्या शब्दांसाठी.कारण एकतर ही शायरी वाचतानाच कळत जाते.वाचल्याचा आनंद द्विगुणित करत.शब्दाशब्दाला अडखळत वाचताना ती मजा नाही येत!

अनंत छंदी 25/06/2015 - 17:06
गुलाम अलींनी मशहूर करून टाकलेली " चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है" ही गझलही हसरत मोहानींचीच आहे. बाकी मला फराज यांची " शोला था जल बुझा हूं" अतिशय आवडते. फार सुंदर गायलीय मेहदी हसन यांनी.

नंदन 25/06/2015 - 19:46
दिनकी सहरानवर्दियाँ न छुटी शब की अख्तर शुमारियाँ न गई
केवळ!

रातराणी 26/06/2015 - 00:32
अप्रतिम! नवीन गझलेची इतकी सुंदर ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद! चष्मे बद्दूरच्या पहिल्याच सीनमध्ये तिघे मित्र स्मोक करीत रेडियोवर गझल ऐकत आहेत असा सीन आहे. सहज म्हणून शोधली ती गझल आणि सध्या तिच्या प्रेमात आहे. देख तो दिल के जान से उठता है ये धुवां सा कहां से उठता है यूं उठे आह उस गली से हम जैसे कोई जहां से उठता है बैठ्ने कौन दे है फिर उसको जो तेरे आस्तान से उठता है इश्क़ एक मीर भारी पत्थर है कब ये कूछ नातवन (?) से उठता हैं (?) हा शब्द कसा लिहितात? बाकी all टाइम फेवरीट मध्ये ही पण आहे, हर एक बात पे कहते हो तुम की तू क्या है तुम्हीं कहो के ये अंदाज़ ऐ गुफ्तगू क्या है? रगों में दौड़ते फिरने के हम नहीं कायल जब आँख से ही न टपका तो फिर लहू क्या है? चिपक रहा है बदन पर लहू से पैराहन हमारी जेब को अब हाजत-ऐ-रफू कया है?

In reply to by मुक्त विहारि

गवि 26/06/2015 - 07:28
आम्ही आपले साध्या सरळ हिंदी भाषेत रमणारे.....
..मग हिंदी सिनेमांबद्दल भरपूर "शिकवे" क्यूं? ;-)

In reply to by विशाल कुलकर्णी

खाँसाहेबांनी 'खूब-रुयोसे' असाच उच्चार केलेला आहे. (संपादक मंडळाला विनंती, कृपया वरील प्रतिसाद डिलीट करावा)

गवि 26/06/2015 - 10:23
उर्दू लेखी लिपीचं ज्ञान मला नाही, पण उच्चारी हिंदीसदृश भाषेत हा "य" अनेकदा "अ"च्या जागी गाताना येतो असं दिसतं. "जरा आंख तो मिला" याचे उच्चारी अनेकदा "जराSSयांख तो मिला" असं होतं.

गवि 25/06/2015 - 14:38
इतरही शेर आपले आवडते असणारे येऊ द्या. अर्थ लागलेला नसेल किंवा धूसर असेल तर इथे लावण्याचा प्रयत्न करु. ज्यांना शेरांमधे रमायला आवडतं त्यांना मैफिलीत सर्वोच्च आनंद असतो.

वेल्लाभट 25/06/2015 - 15:18
दारावर टक टक झाली असती तर एखादा सहज प्रतिसाद देऊन टाकला असता. इथे लॉकर वर टक टक झालीय. एक तर ग़ज़ल, त्यात हसरत मोहानी सारख्या जब-याची, त्यात साक्षात दैवत ग़ुलाम अली...... जाउदेच. बर, या अशा अनवट ग़ज़ल ची ओळख, पारख असणारे तुम्ही दर्दी नसाल तरच नवल. सामान्यांची ग़ज़ल चुपके चुपके ला सुरू होऊन आवारगी करून हंगामा ला संपते. आलीच तर दिल में लहर येते. बास. येउद्यात अजून ठेवणीतल्या.

In reply to by वेल्लाभट

गवि 25/06/2015 - 15:32
..वाह माशाल्ला.. . . ..ये क्या के सबसे बयां दिलकी हालतें करनी 'फराज' तुझको न आयी मोहोब्बतें करनी.. ..लाजवाब अद्वितीय शायर..

In reply to by गवि

वेल्लाभट 25/06/2015 - 15:44
वानगीदाखल अहमद फराज़ यांची एक आवडती ग़ज़ल.. इससे पहले के बेवफ़ा हो जाए क्यू न ए दोस्त हम जुदा हो जाए तू भी हीरे से बन गया पथ्थर हम भी जाने क्या से क्या हो जाए तू के यक़्ता था बेशुमार हुआ हम भी टूटे तो जाबजां हो जाए हम भी मजबूरियोंका उज्र करें फिर कहीं और मुब्तिला हो जाए हम अगर मंजि़ले न बन पाए मंजिलों तक का रास्ता हो जाए देर से सोच मे है परवाने राख हो जाए के हवा हो जाए मोहब्बत खेल है नसीबों का ख़ाक़ हो जाए के मियां हो जाए बंदगी हमने छोड दी है फराज़ क्या करे जब लोग खुदा हो जाए - अहमद फराज़

In reply to by वेल्लाभट

रातराणी 26/06/2015 - 00:37
आता अहमद फराज शोधणे आले! फक्त गझल समजावी आणि तिचा आस्वाद घेता यावा म्हणून उर्दू शिकायचे मनात आहे. बघू कधी जमेल ते :)

In reply to by वेल्लाभट

बाकी माझा पर्सनल फेवरेट अहमद फ़राज़. हाथ मिलाईए जनाब.. , एकही कश्तीके सवार है हम... जाने किस बात पे उस ने मुझे छोड़ दिया है फ़राज़ ! मैं तो मुफलिस था किसी मन की दुआओं की तरह.. उस शक्श को तो बिछड़ने का सलीका नहीं फ़राज़! जाते हुए खुद को मेरे पास छोड़ गया अब उसे रोज सोचो तो बदन टूटता है फ़राज़.. उम्र गुजरी है उसकी याद नशा करते करते बे -जान तो मै अब भी नहीं फराज.. मगर जिसे जान कहते थे वो छोड़ गया.. जब्त ऐ गम कोई आसान काम नहीं फराज. आग होते है वो आंसू , जो पिए जाते हैं. क्यों उलझता रहता है तू लोगो से फराज. ये जरूरी तो नहीं वो चेहरा सभी को प्यारा लगे.

In reply to by विशाल कुलकर्णी

वेल्लाभट 26/06/2015 - 10:54
वाह ! बहोत खूब ! वाह ! बज़्म-ए-मिपा मे लफ्ज़-ए-उर्दू के क्या कहने लज़ीज़ सी मिसळ पर जो तर्री की बात है

In reply to by विशाल कुलकर्णी

चिगो 28/06/2015 - 19:05
क्यों उलझता रहता है तू लोगो से फराज. ये जरूरी तो नहीं वो चेहरा सभी को प्यारा लगे.
क्या बात.. माशाल्लाह..

अजया 25/06/2015 - 16:28
मस्त धागा.एक अशीच साठवणीतली. ज़िन्दगी से यही गिला है मुझे ज़िन्दगी से यही गिला है मुझे तू बहुत देर से मिला है मुझे हमसफ़र चाहिये हुजूम नहीं इक मुसाफ़िर भी काफ़िला है मुझे तू मोहब्बत से कोई चाल तो चल हार जाने का हौसला है मुझे लब कुशां हूं तो इस यकीन के साथ कत्ल होने का हौसला है मुझे दिल धडकता नहीं सुलगता है वो जो ख्वाहिश थी, आबला है मुझे कौन जाने कि चाहतो में फ़राज़ क्या गंवाया है क्या मिला है मुझे. ही मला आवडते तिच्यातल्या शब्दांसाठी.कारण एकतर ही शायरी वाचतानाच कळत जाते.वाचल्याचा आनंद द्विगुणित करत.शब्दाशब्दाला अडखळत वाचताना ती मजा नाही येत!

अनंत छंदी 25/06/2015 - 17:06
गुलाम अलींनी मशहूर करून टाकलेली " चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है" ही गझलही हसरत मोहानींचीच आहे. बाकी मला फराज यांची " शोला था जल बुझा हूं" अतिशय आवडते. फार सुंदर गायलीय मेहदी हसन यांनी.

नंदन 25/06/2015 - 19:46
दिनकी सहरानवर्दियाँ न छुटी शब की अख्तर शुमारियाँ न गई
केवळ!

रातराणी 26/06/2015 - 00:32
अप्रतिम! नवीन गझलेची इतकी सुंदर ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद! चष्मे बद्दूरच्या पहिल्याच सीनमध्ये तिघे मित्र स्मोक करीत रेडियोवर गझल ऐकत आहेत असा सीन आहे. सहज म्हणून शोधली ती गझल आणि सध्या तिच्या प्रेमात आहे. देख तो दिल के जान से उठता है ये धुवां सा कहां से उठता है यूं उठे आह उस गली से हम जैसे कोई जहां से उठता है बैठ्ने कौन दे है फिर उसको जो तेरे आस्तान से उठता है इश्क़ एक मीर भारी पत्थर है कब ये कूछ नातवन (?) से उठता हैं (?) हा शब्द कसा लिहितात? बाकी all टाइम फेवरीट मध्ये ही पण आहे, हर एक बात पे कहते हो तुम की तू क्या है तुम्हीं कहो के ये अंदाज़ ऐ गुफ्तगू क्या है? रगों में दौड़ते फिरने के हम नहीं कायल जब आँख से ही न टपका तो फिर लहू क्या है? चिपक रहा है बदन पर लहू से पैराहन हमारी जेब को अब हाजत-ऐ-रफू कया है?

In reply to by मुक्त विहारि

गवि 26/06/2015 - 07:28
आम्ही आपले साध्या सरळ हिंदी भाषेत रमणारे.....
..मग हिंदी सिनेमांबद्दल भरपूर "शिकवे" क्यूं? ;-)

In reply to by विशाल कुलकर्णी

खाँसाहेबांनी 'खूब-रुयोसे' असाच उच्चार केलेला आहे. (संपादक मंडळाला विनंती, कृपया वरील प्रतिसाद डिलीट करावा)

गवि 26/06/2015 - 10:23
उर्दू लेखी लिपीचं ज्ञान मला नाही, पण उच्चारी हिंदीसदृश भाषेत हा "य" अनेकदा "अ"च्या जागी गाताना येतो असं दिसतं. "जरा आंख तो मिला" याचे उच्चारी अनेकदा "जराSSयांख तो मिला" असं होतं.
हसरत मोहानी.. मौलाना हसरत मोहानी हे भारतातले शायर. प्रेमाच्या शायरीसोबत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणार्‍यांपैकी एक ठळक मनुष्य. सर्वात आधी "संपूर्ण स्वराज्या"ची मागणी करणार्‍यांपैकी एक. टिळकांच्या मतासारखी मागणी असलेला. लोकमान्य टिळकांचा खास समर्थक. तुरुंगवास तर खूपच सोसलेला. तुरुंगातही बरंच काव्य केलेलं आहे. त्याच्या फ्रीडम फायटर या अंगापेक्षा आज आत्ता त्याची ही एक गझल इथे आठवण्याची इच्छा होतेय. सगळेच शेर नाही घेत इथे. थोडेसेच.. पण अगदी पुरेसे. यातली अर्थाची समजूत ही निव्वळ एक विशिष्ट एकट्याने ऐकताना झालेली समजूत आहे. शेर वेगवेगळ्या लोकांना खूप वेगळं काहीतरी सांगतात..

हे हृदय कसे बापाचे......!

शिव कन्या ·

एस 21/06/2015 - 07:56
वा! खूपच छान माहिती. अशाच प्रकारचे अजून एक उदाहरण म्हणजे हॉर्नबिल किंवा धनेश या पक्ष्याचे. एखाद्या झाडाच्या ढोलीत मादी अंडी घालते. मग नर त्या ढोलीत बसून ती उबवतो. मादी बाहेरून ती ढोली चिखलाने बंद करते आणि केवळ चारा आतल्या नराला देता येईल इतपतच छिद्र ठेवते. आतापर्यंत पक्षिसंशोधकांचा असा समज होता की आत मादी असते. पण खरेतर ढोलीत स्वतःला दिवसेंदिवस कोंडून घेणारा नर असतो. (माहिती साभार पक्षितज्ञ श्री. मारुती चितमपल्ली यांच्या एका पुस्तकातून.) आणखीही उदाहरणे सांगता येतील. एम्परर पेंग्वीन या अ‍ॅन्टार्क्टिका खंडात आढळणार्‍या पक्ष्यातही मादी मासे पकडून घेऊन येण्याची जबाबदारी स्वीकारते, तर नर हा तिथल्या जीवघेण्या थंडीत काहीही न खातापिता अंडे उबवत बसतो. सस्तन प्राण्यांमध्ये मात्र पिलांच्या संगोपनाची जबाबदारी ही मादीवर बहुतांश वेळेस आलेली दिसून येते.

स्पंदना 21/06/2015 - 08:33
वा तर्री ताई. अगदी दिन विषेश साधून हां लेख आला. स्वैप्स यांची माहिती सुद्धा खरच अवाक करणारी. माझ्या सुद्धा माहिती प्रमाणे मादी आत आणि नर बाहेर असच होत.

एस 21/06/2015 - 07:56
वा! खूपच छान माहिती. अशाच प्रकारचे अजून एक उदाहरण म्हणजे हॉर्नबिल किंवा धनेश या पक्ष्याचे. एखाद्या झाडाच्या ढोलीत मादी अंडी घालते. मग नर त्या ढोलीत बसून ती उबवतो. मादी बाहेरून ती ढोली चिखलाने बंद करते आणि केवळ चारा आतल्या नराला देता येईल इतपतच छिद्र ठेवते. आतापर्यंत पक्षिसंशोधकांचा असा समज होता की आत मादी असते. पण खरेतर ढोलीत स्वतःला दिवसेंदिवस कोंडून घेणारा नर असतो. (माहिती साभार पक्षितज्ञ श्री. मारुती चितमपल्ली यांच्या एका पुस्तकातून.) आणखीही उदाहरणे सांगता येतील. एम्परर पेंग्वीन या अ‍ॅन्टार्क्टिका खंडात आढळणार्‍या पक्ष्यातही मादी मासे पकडून घेऊन येण्याची जबाबदारी स्वीकारते, तर नर हा तिथल्या जीवघेण्या थंडीत काहीही न खातापिता अंडे उबवत बसतो. सस्तन प्राण्यांमध्ये मात्र पिलांच्या संगोपनाची जबाबदारी ही मादीवर बहुतांश वेळेस आलेली दिसून येते.

स्पंदना 21/06/2015 - 08:33
वा तर्री ताई. अगदी दिन विषेश साधून हां लेख आला. स्वैप्स यांची माहिती सुद्धा खरच अवाक करणारी. माझ्या सुद्धा माहिती प्रमाणे मादी आत आणि नर बाहेर असच होत.
(उद्या जगभरात माणसांच्या दुनियेत Father’s Day साजरा होईल. पण पक्ष्यांच्या मुक्त जगातला हा रोजचा Father’s Day वाचकांसाठी....) रणरणते वाळवंट. निर्मम सूर्य. नजर टाकली तरी, आपले डोळे भाजून जावेत! अशा ठिकाणी कुठला पक्षी रहात असेल, वस्ती करीत असेल, मनातही येत नाही. पण निसर्गाची किमया आणि माया अगाध! ............. ............. ................ एक पक्षीण आपल्या नवजात पिलांना पोटाशी घेऊन खुरट्या झुडपांआड बसलेली. पिलेही आपल्या आईच्या पोटाच्या सावलीला बिलगून, आजूबाजूला टुकूटुकू पाहतायेत. असल्या रणरणत्या वाळवंटात त्यांना दानापाणी कुठून मिळत असेल?

लेखनवैमूढ्य

बॅटमॅन ·

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पैसा 19/06/2015 - 19:18
दवणीय शब्दाच्या निर्मात्रीला तू आत्ताच भेटलास! =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पैसा 19/06/2015 - 20:12
माझ्या वरचा प्रतिसाद बघ. सोचो, समझो.

In reply to by कंजूस

आदूबाळ 19/06/2015 - 20:08
प्रयत्न करून बघतो: एक विचार एक विचार एक विचार एक विचार एक विचार एक विचार एक विचार एक विचार कलाटणी कलाटणी

अजया 19/06/2015 - 17:58
किंवा लिहावे उमटे मनीं जे वाटे तसे आणिक पूर्ण ताजे
highly recommended!!

राही 19/06/2015 - 18:03
शेवटचे कडवे विशेष आवडले. सच्चे वाटले, कारण पहिल्या तिनांतला विडंबनाचा सूर त्यात अजिबात नाही. कविता हे आपल्या अत्यंत प्रामाणिक खाजगी भावनांचे प्रकटीकरण असते असे आमचे एक मित्र म्हणतात आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या कविता (ज्या बहुधा बर्‍या असाव्यात असे त्यांच्या इतर लेखनावरून वाटते,) अद्यापही प्रसिद्ध केलेल्या नाहीत.

बॅटमॅन 19/06/2015 - 18:08
अत्रुप्त, कप्तानसाहेब, कंजूस, सूड, डॉक्टरसाहेब, अजयातै आणि राहीतै: अनेक धन्यवाद! कंजूस सरः कधी जमल्यास अवश्य प्रयत्न करतो. राहीतै: येस, हे आहेच. तो एक पिरॅमिडच आहे. मनात जे वाटते --> जे लिहिले जाते --> जे प्रसिद्ध केले जाते. प्रत्येक स्टेजमध्ये ट्रान्समिशन लॉस आहे. :)

In reply to by बॅटमॅन

कप्तान साहेब?? कप्तान साहेब....अरे त्यापेक्षा चार श्या घातल्या असत्यास तर गोड लागल्या असत्या... लुलुलुलुलुलुलुलुल्लुल!!

In reply to by बॅटमॅन

राही 19/06/2015 - 22:44
तारा ताणिलियावरी पिळुनिया खुंट्यास वाद्याचिया त्यांच्यातून अहा ! ध्वनि उमटती ते गोड ऐकावया. अस्वस्थता आणि सहकंप हे कलावंताच्या पाचवीलाच पुजलेले असतात. बेचैनीविना निर्मितीची चैन-ऐश कशी करता येणार? शिवाय, जे कागदावर उतरते, ते हिमनगाचे केवळ टोक असते. बाकी सगळा नऊ दशांश हिमनग हा मनात थिजलेला वा उकळत असतो. असो. चुरचुरीत विनोद आणि विडंबनाच्या रांगेत हा मध्येच एक जागा चुकलेला थंड- डॅम्प प्रतिसाद.

तिमा 19/06/2015 - 18:30
भाषाप्रभु, तुम्हाला काव्य करताना प्रथमच बघितलं. शेवटची ओळ एकदम चाबूक!

बॅटमॅन 19/06/2015 - 18:55
तिमा, यशोधरा, आतिवास - अनेक धन्यवाद! :) अत्रुप्तः- संक्षिप्त प्रतिसादः ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊ फुल व्हर्जन प्रतिसादः (तुमचाच प्रतिसाद वृत्तात नीट बसवतो थांबा.) या शौचकाव्यासि घेवोनि तांब्या तैं टुर्टुर्‍या दाद देती नव्याने पर्सात जाऊ? परि का कळेना तांब्या गळे पैं पद ते वळेना

In reply to by सूड

@ मेल्या तुझं काव्य शौचकाव्य नैये, बुवा आता त्याचं शौचिक विडंबन पाडतील.>> :-D हा बं मेला हलकट कुजकट ! :-D अरे ... वाढु दे की आमुचा सं प्रदाय कशाला बोंबलतोस उगाच , आय आय आय! :P ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊ :P

In reply to by सूड

फक्त वैजुवहिनींना कसं आणणार? आता दोन नव्या जबाबदार्‍या पण आहेत. गुर्जी पुढचा भाग कधी?

In reply to by बॅटमॅन

या शौचकाव्यासि घेवोनि तांब्या तैं टुर्टुर्या दाद देती नव्याने पर्सात जाऊ? परि का कळेना तांब्या गळे पैं पद ते वळेना>> :-D __/\__ :-D साष टांग नमन रे खाटुका! :-D समांतर:- मायला,या वृत्तांचि आता संथाच घातली पाहिजे. ;-)

पैसा 19/06/2015 - 19:21
लै भारी! हल्ली सगळ्यांना "आत वळावेसे" का वाटतेय ब्वा? बुवा पण हल्लीच "फिर भी दिल है हिंदुस्तानी" मोडमधे दिसले होते.

नाखु 20/06/2015 - 08:39
बॅट्या मसताड. सहित्यप्रसवोतुस्क जनाची व्यथा मनेमने तोषली उमजुनी आपुली कथा बॅट्या करे याही दालनी निर्दालन आक्र्मण देवा ता कैसे साहित्य्च्र्वणाचे दळण जो जे वाचील तो ते लाहो | साचेल त्यासी सह"वास" साहो | नाखुदा चोरोळीकर

पैं हे नको, जैं करिता विचारी का नग्न व्हावेचि जनांसमोरी?
आलासी नग्न तू,अन जाणार नग्न आहे, मग... नग्नतेच्या दर्शननाने, लज्जित का तू होत आहे, पडला हा यक्ष प्रश्र्ण,प्रत्येक मानवास आहे, नग्नता तनात नसते, विकृती दृष्टीत आहे चोरुनी, लपवूनी, झाकोनी, ठेवीसी हे इश लेणे, अच्छादने पांघरोनी, बुजगावणे हे मिरवणे, आभास टिकवण्या साठी, अविरत स्वपीडन करणे, या परीस सोपे आहे, जनांसमोरी नग्न वावरणे, या अशा अवस्थे मध्ये, असत्याचे दडपण नाही, प्रतिमा जपण्या करता, कोणताही हट्ट नाही, व्यतीत होई जीवनसारे, निर्मळ आनंदाचे डोही, पैजारबुवा देत आहे रे, आयुष्यभराची ग्वाही, पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

राही 20/06/2015 - 11:27
चोरुनी, लपवुनी, झाकोनी ठेवीसी हे ईश लेणे, छान. खरोखर, प्रतिभा ही ईश्वरीच असते. पण, 'गाता गळा अन् राबता मळा' किंवा 'वन् पर्सेंट इन्स्पिरेशन अँड नाइन्टिनाइन पर्सेंट पर्स्पि(स्पाय्)रेशन' हेही तितकेच खरे आहे. नुसता सुरेल गळा लाभून उपयोगाचे नाही. रियाझ आणि वळणही महत्त्वाचे. प्रतिभा आहे आणि तिच्यावर परिश्रम घेतले जात नाहीत तर तो त्या प्रतिभादात्यावर अन्याय ठरेल.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्यारे१ 20/06/2015 - 18:28
येताना स्वत:चं ओळखपत्र आणि मस्तानी घेऊन यावी. ;) सीरियसली, बघू कसं जमतं ते. पुण्यात थांबलोय अजून 10 12 दिवस तरी नक्की आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पैसा 19/06/2015 - 19:18
दवणीय शब्दाच्या निर्मात्रीला तू आत्ताच भेटलास! =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पैसा 19/06/2015 - 20:12
माझ्या वरचा प्रतिसाद बघ. सोचो, समझो.

In reply to by कंजूस

आदूबाळ 19/06/2015 - 20:08
प्रयत्न करून बघतो: एक विचार एक विचार एक विचार एक विचार एक विचार एक विचार एक विचार एक विचार कलाटणी कलाटणी

अजया 19/06/2015 - 17:58
किंवा लिहावे उमटे मनीं जे वाटे तसे आणिक पूर्ण ताजे
highly recommended!!

राही 19/06/2015 - 18:03
शेवटचे कडवे विशेष आवडले. सच्चे वाटले, कारण पहिल्या तिनांतला विडंबनाचा सूर त्यात अजिबात नाही. कविता हे आपल्या अत्यंत प्रामाणिक खाजगी भावनांचे प्रकटीकरण असते असे आमचे एक मित्र म्हणतात आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या कविता (ज्या बहुधा बर्‍या असाव्यात असे त्यांच्या इतर लेखनावरून वाटते,) अद्यापही प्रसिद्ध केलेल्या नाहीत.

बॅटमॅन 19/06/2015 - 18:08
अत्रुप्त, कप्तानसाहेब, कंजूस, सूड, डॉक्टरसाहेब, अजयातै आणि राहीतै: अनेक धन्यवाद! कंजूस सरः कधी जमल्यास अवश्य प्रयत्न करतो. राहीतै: येस, हे आहेच. तो एक पिरॅमिडच आहे. मनात जे वाटते --> जे लिहिले जाते --> जे प्रसिद्ध केले जाते. प्रत्येक स्टेजमध्ये ट्रान्समिशन लॉस आहे. :)

In reply to by बॅटमॅन

कप्तान साहेब?? कप्तान साहेब....अरे त्यापेक्षा चार श्या घातल्या असत्यास तर गोड लागल्या असत्या... लुलुलुलुलुलुलुलुल्लुल!!

In reply to by बॅटमॅन

राही 19/06/2015 - 22:44
तारा ताणिलियावरी पिळुनिया खुंट्यास वाद्याचिया त्यांच्यातून अहा ! ध्वनि उमटती ते गोड ऐकावया. अस्वस्थता आणि सहकंप हे कलावंताच्या पाचवीलाच पुजलेले असतात. बेचैनीविना निर्मितीची चैन-ऐश कशी करता येणार? शिवाय, जे कागदावर उतरते, ते हिमनगाचे केवळ टोक असते. बाकी सगळा नऊ दशांश हिमनग हा मनात थिजलेला वा उकळत असतो. असो. चुरचुरीत विनोद आणि विडंबनाच्या रांगेत हा मध्येच एक जागा चुकलेला थंड- डॅम्प प्रतिसाद.

तिमा 19/06/2015 - 18:30
भाषाप्रभु, तुम्हाला काव्य करताना प्रथमच बघितलं. शेवटची ओळ एकदम चाबूक!

बॅटमॅन 19/06/2015 - 18:55
तिमा, यशोधरा, आतिवास - अनेक धन्यवाद! :) अत्रुप्तः- संक्षिप्त प्रतिसादः ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊ फुल व्हर्जन प्रतिसादः (तुमचाच प्रतिसाद वृत्तात नीट बसवतो थांबा.) या शौचकाव्यासि घेवोनि तांब्या तैं टुर्टुर्‍या दाद देती नव्याने पर्सात जाऊ? परि का कळेना तांब्या गळे पैं पद ते वळेना

In reply to by सूड

@ मेल्या तुझं काव्य शौचकाव्य नैये, बुवा आता त्याचं शौचिक विडंबन पाडतील.>> :-D हा बं मेला हलकट कुजकट ! :-D अरे ... वाढु दे की आमुचा सं प्रदाय कशाला बोंबलतोस उगाच , आय आय आय! :P ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊ :P

In reply to by सूड

फक्त वैजुवहिनींना कसं आणणार? आता दोन नव्या जबाबदार्‍या पण आहेत. गुर्जी पुढचा भाग कधी?

In reply to by बॅटमॅन

या शौचकाव्यासि घेवोनि तांब्या तैं टुर्टुर्या दाद देती नव्याने पर्सात जाऊ? परि का कळेना तांब्या गळे पैं पद ते वळेना>> :-D __/\__ :-D साष टांग नमन रे खाटुका! :-D समांतर:- मायला,या वृत्तांचि आता संथाच घातली पाहिजे. ;-)

पैसा 19/06/2015 - 19:21
लै भारी! हल्ली सगळ्यांना "आत वळावेसे" का वाटतेय ब्वा? बुवा पण हल्लीच "फिर भी दिल है हिंदुस्तानी" मोडमधे दिसले होते.

नाखु 20/06/2015 - 08:39
बॅट्या मसताड. सहित्यप्रसवोतुस्क जनाची व्यथा मनेमने तोषली उमजुनी आपुली कथा बॅट्या करे याही दालनी निर्दालन आक्र्मण देवा ता कैसे साहित्य्च्र्वणाचे दळण जो जे वाचील तो ते लाहो | साचेल त्यासी सह"वास" साहो | नाखुदा चोरोळीकर

पैं हे नको, जैं करिता विचारी का नग्न व्हावेचि जनांसमोरी?
आलासी नग्न तू,अन जाणार नग्न आहे, मग... नग्नतेच्या दर्शननाने, लज्जित का तू होत आहे, पडला हा यक्ष प्रश्र्ण,प्रत्येक मानवास आहे, नग्नता तनात नसते, विकृती दृष्टीत आहे चोरुनी, लपवूनी, झाकोनी, ठेवीसी हे इश लेणे, अच्छादने पांघरोनी, बुजगावणे हे मिरवणे, आभास टिकवण्या साठी, अविरत स्वपीडन करणे, या परीस सोपे आहे, जनांसमोरी नग्न वावरणे, या अशा अवस्थे मध्ये, असत्याचे दडपण नाही, प्रतिमा जपण्या करता, कोणताही हट्ट नाही, व्यतीत होई जीवनसारे, निर्मळ आनंदाचे डोही, पैजारबुवा देत आहे रे, आयुष्यभराची ग्वाही, पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

राही 20/06/2015 - 11:27
चोरुनी, लपवुनी, झाकोनी ठेवीसी हे ईश लेणे, छान. खरोखर, प्रतिभा ही ईश्वरीच असते. पण, 'गाता गळा अन् राबता मळा' किंवा 'वन् पर्सेंट इन्स्पिरेशन अँड नाइन्टिनाइन पर्सेंट पर्स्पि(स्पाय्)रेशन' हेही तितकेच खरे आहे. नुसता सुरेल गळा लाभून उपयोगाचे नाही. रियाझ आणि वळणही महत्त्वाचे. प्रतिभा आहे आणि तिच्यावर परिश्रम घेतले जात नाहीत तर तो त्या प्रतिभादात्यावर अन्याय ठरेल.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्यारे१ 20/06/2015 - 18:28
येताना स्वत:चं ओळखपत्र आणि मस्तानी घेऊन यावी. ;) सीरियसली, बघू कसं जमतं ते. पुण्यात थांबलोय अजून 10 12 दिवस तरी नक्की आहे.
पाडावया काव्य पुरे नव्याने या सुर्सुर्‍या येति अहो थव्याने लिहू परी काय अहो कळेना वाटे कळे पैं तरि ते वळेना पाडोन जिल्बी हसु नेहमीचे विडंबनप्रेमिचमूजनीचे किंवा लिहू म्या दवणीय साचे जे मुक्तपीठात भरे सदाचे शब्दांचिया वा करु नाच साचा जो चित्रकाव्यात दिसे तयाचा किंवा लिहू चावटआंबटासी हे लोक चेकाळति जैं तयासी किंवा लिहावे उमटे मनीं जे वाटे तसे आणिक पूर्ण ताजे पैं हे नको, जैं करिता विचारी का नग्न व्हावेचि जनांसमोरी?

आठवणींचा पाऊस

पुजा क ·
आजकाल पाऊस म्हणलं की प्रत्येकाच्या मनात, डोक्यात पहिली येणारी गोष्ट म्हणजे आवकाळी …. :) मग तो फायद्या साठी आलेला असू की तोट्यासाठी .प्रत्येकजण आपल्याला जमेल तसा आनंद घेतो, तर काहीजण दुःखाच्या जगात सामाऊन जातात. तर काहीजणांना काहीच फरक पडत नाही ,जणू त्यांचे आयुष्य त्यावर आवलंबूनच नाही असे . तसचं आठवणीचं असत. यांना ना वेळ न काळ… आवकाळी कधीही मनात घर करून जातात. मग त्या काहीजणांनसाठी सुखाच्या असतात तर काहीजणांना साठी दुःखाच्या.प्रत्येकजण आपापल्या आठवणीच्या घरात सामाऊन जातो . प्रत्येकाच्या जगण्याला अर्थ देणारी आठवण असतेच..

तुमची लिफ्ट किती सुरक्षित...?

खेडूत ·

विचार करण्यासारखी गोष्ट आहे खरी. आमच्या सोसायटीच्या लिप्टला पण ढकलून उघडायचे जाळीचे दरवाजे आहेत. मी बर्‍याचवेळा वीज वाचवण्यासाठी म्हणुन लिफ्ट मधले दिवे बंद करुन टाकतो. असे करणे कितपत बरोबर आहे? पैजारबुवा,

वेल्लाभट 15/06/2015 - 12:28
मी ज्या लिफ्ट च्या कंपनीत काम केलेलं आहे ती कंपनी मॅन्युअल डोअर लिफ्ट विकत नाही. मेंटेनही करत नाही. देअर सेफटी स्टँडर्डस डोन्ट अलाउ दॅट. व्यवस्थित सुरक्षा प्रणाली असलेल्या लिफ्ट चा अपघात होण्याची शक्यता नगण्य असते. निष्काळजी पणा हे एकमेव कारण होऊ शकते. धाग्यातील शेवटच्या मुद्द्यांशी सहमत. १) पॅनिक होऊ नये. लिफ्ट ला वेंटिलेशन असतं, तुम्ही गुदमरत नाही. स्टँडर्ड क्वालिटी वाली कुठलीही लिफ्ट धप्पकन वगैरे खाली पडू शकत नाही. मेकॅनिकली इम्पॉसिबल. देअर आर सेव्हरल मेकॅनिजम्स टू स्टॉप द कार इफ रोप/बेल्ट फेल्स. २) इमर्जन्सी नंबर लिफ्ट मधे लिहिलेले असतात. त्यांना फोन करावा. ३) वॉचमन ला जुजबी गोष्टींचं ट्रेनिंग असावं. लिफ्ट जवळात जवळच्या मजल्यावर आणता येते. उघडता येते. महत्वाचं. - कमी पैशात मिळते म्हणून सुरक्षेच्या दॄष्टीने वाईट लिफ्ट लावू नये. - मेंटेनन्स नियमित करून घ्यावा. - मॅन्युअल डोअर जबरदस्त डेंजर वाटते मला पर्सनली. - लोकं ग्रिल ला दिलेली हँडल न वापरता दारात हात घालून उघडबंद करतात. याने अनेक अपघात झालेले आहेत. - लिफ्ट मधून हात काढून शेक हँड/बायबाय करणं.... इन्व्हिटेशन टू डिजास्टर अव्हॉईड. डोन्ट टेक इट लाइटली.

In reply to by वेल्लाभट

खेडूत 15/06/2015 - 16:07
स्वयंचलित दारांबाबत सहमत. पण घर घेताना तेव्हा तरी तो मुद्दा गौण होता. पुण्यात तळमजला + ४ पर्यंत लिफ्टची सक्ती नसल्याने खूप इमारती अजूनही तश्याच लिफ्टविना आहेत. शिवाय पंधरा वर्षांपूर्वी अशी दारेवाली लिफ्ट महाग असल्याने प्रचलित नव्हती. जे दुसऱ्याकडून सदनिका घेतात त्यांना लिफ्ट स्वयंचलित नाही - हा मुद्दा महत्वाचा वाटत नाही. किंबहुना तशी जुनी घरे मिळणे कठीण आहे. त्यामुळे काळजी घेणे सर्वात महत्वाचे! सर्वाधिक अपघात माणसांनी दारे उघडण्याच्या लिफ्टला होताना दिसतात .

छान लेख. लिफ्टसारख्या अत्यंत उपयोगी पण नादुरुस्त झाल्यास अत्यंत धोकादायक ठरू शकणार्‍या प्रणालिला खरेदी करतानाच... (अ) उत्तम सुरक्षेची व्यवस्था विकत घ्यावी, (आ) उत्तम नियतकालिक तपासणी आणि देखभाल करण्याच्या अटी (पिरिऑडिक प्रिव्हेण्टिव्ह मेंटेनन्स) विक्रिकरारात असाव्या, (इ) नियतकालिक तपासणी आणि देखभाल होते की नाही हे पाहणारी सोसायटीची स्वतंत्र व्यवस्था असावी (केवळ कंपनीवर विसंबून राहू नये) या सगळ्या बाबतीत हयगय अथवा निष्कारण काटकसर नको. माणसांचे जीव त्यापेक्षा जास्त मौल्यवान आहेत. याशिवाय, लिफ्ट कशी वापरावी याचे सर्व लहानथोरांना नियतकालिक शिक्षण द्यावे... लिफ्ट १०-१५ वर्षे वापरणारेही आपल्या सुरक्षिततेच्या बाबतीत किती अज्ञानी आणि बेफिकीर असतात हे पाहून चक्कर येईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

टवाळ कार्टा 15/06/2015 - 12:35
लिफ्ट १०-१५ वर्षे वापरणारेही आपल्या सुरक्षिततेच्या बाबतीत किती अज्ञानी आणि बेफिकीर असतात हे पाहून चक्कर येईल.
याबाबत काही विदा आहे का असेसुध्धा विचारणारे असतील इथे ;)

In reply to by टवाळ कार्टा

विचारोत बापडे ! सत्य हेच आहे की... एकदा का जीवघेण्या प्रकारात सापडलो की विदा, स्टॅटिस्टीक, तर्कटे, इ इ कामाला येत नाही... कारण जरी त्यात सापडण्याची शक्यता दहा लाखात एक इतकी कमी असली तरी, त्यात सापडलेल्या प्रत्येकाचा धोका (जीवहानी अथवा मोठी दुखापत) १००% असतो ! म्हणूनच अश्या गोष्टीत, खूप काळजी अशी काही गोष्ट नसतेच (No level of safety is too much safety). वस्तुस्थितीचे भान ठेवून जेवढी जास्त काळजी घेता येईल तेवढी स्वागतार्हच असते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

यासाठीच, आधुनिक लिफ्ट्सची रचना करताना ग्राहक चूक करणार हे गृहीत धरून त्याला कोणतीही चूक करता येऊ नये अशी प्रणाली वापरली जाते.

खटपट्या 15/06/2015 - 13:41
चांगला धागा. मलातरी अजुन असा काही अनुभव आलेला नाही. पण लीफ्टची नियमीत तपासणी व्हायला पाहीजे. एकाने नेहमी फीरुन सर्व लीफ्ट वापरून जे काही दोष असतील ते लीहून ठेऊन, लीफ्ट तपासायला जो माणूस येतो त्याच्या कानावर घालणे गरजेचे आहे. मी हे आमच्या सोसायटीच्या मीटींग मधे वारंवार सांगीतले आहे.

दुर्दैवी घटना. लेख उपयुक्त.
लिफ्टचे कमाल वजन आणि इतर सूचना (जसे लिफ्टने पाणी नेऊ नये)- कठोरपणे पाळाव्यात .
अत्यंत आवश्यक. एवढ्यातच एक नातलग एका प्रवासी कंपनीमार्फत युरोप सहलीला आले होते तेव्हाचा एक किस्सा. अक्खी ५० लोकांची बस उतरली, रुम्स मिळाल्या आणि हॉटेलमध्ये असणार्‍या एकमेव लिफ्टवर लोकांनी आक्रमण केले. मोठमोठ्या बॅग्स आणि त्यात दिलेल्या सुचनेपेक्षा बरीच जास्त डोकी. लिफ्ट अर्ध्यात बंद पडली. फोन करुन नंतर सुरक्षारक्षकाने येऊन यांना सोडवले पण या सगळ्यात बराच वेळ गेला. अडकलेले लोक पॅनिक झाले, इतर लोकांना आपापले सामान घेऊन चढावे लागले, सगळ्यांचीच गैरसोय झाली. भारतीय लोक म्हणुन हॉटेलात वेगळी ओळख मिळाली हेवेसांनल :(

सौंदाळा 15/06/2015 - 14:14
घराचे नुतनीकरण करताना, घर बदलताना सामान शिफ्ट करण्यासाठी लिफ्ट वापरायला बंदी आहे आमच्या सोसायटीत. अवांतरः काही वर्षांपुर्वी (१/२) कोंढव्यामधे गार्बेज शुट मधे गॅस तयार होऊन त्याचा स्फोट होऊन एक ठार आणि एक गंभीर जखमी झाल्याची बातमी वाचली होती. मागच्या वर्षीच पिंपळे सौदागरमधल्या मोठ्या सोसायटीत ड्रेनेजमधे काम करताना गुदमरुन एका कामगाराचा मृत्यु झाला होता.

अमृत 15/06/2015 - 14:39
PCMC मधे दरवर्षी उदवाहन (लिफ्ट) निरिक्षक येऊन उदवाहन तपासून जातात ६०० रूपये प्रति उद्वाहन तपासणी फी द्यावी लागते. ही तपासणी उदवाहन कंपनीवाल्यासमक्ष होते व या नंतर उदवाहनाचे प्रमाणपत्र नविनीकृत करून मिळते.

मोहनराव 15/06/2015 - 14:41
मी पुण्यातील गाव भागात अश्या जुनाट, डेंजर लिफ्ट्स पाहिल्या आहेत. अगदी पाय ठेवायलाही भिती वाटतील इतक्या जुन्या. वैयक्तिक अनुभव कधी आला नाही देवाक्रुपेने. एक रेग्युलर मेंटेनंसचं / चेकिंगचं श्येड्युल असणं गरजेचं आहे असं वाटतं. चलताहै चलने दो वृत्ती कमी व्हायला पाहिजे.

संदीप डांगे 15/06/2015 - 15:14
धक्कादायक आहे घटना. काही ध्यानी-मनी नसतांना असं काही होणं भयानक आहे. तुम्ही मांडलेले मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. त्या लिफ्टविषयी खुळचट कल्पनांपायी काही अफवा पसरल्या नाहीत ना? नाहीतर कुणी वयोवृद्ध घाबरून बळी पडायचा.

शब्दबम्बाळ 15/06/2015 - 15:17
माणसाच्या हातून उघडण्यासारखे दार लिफ्टला नसलेच पाहिजे. बटण दाबल्यावर जोपर्यंत लिफ्ट आपल्या मजल्यापर्यंत येउन स्वतः दार उघडत नाही तोपर्यंत काहीही न करता थांबावे. लिफ्ट automatic असेल आणि जर लिफ्टचे उघडलेले दार तुम्ही लिफ्टच्या आत मध्ये जाण्याआधी बंद होणार असे दिसत असेल तर ते बंद न होता पुन्हा उघडण्यासाठी दारांच्या मध्ये हात वगैरे घालू नये . पिंच डिटेक्शन सेन्सर योग्य काम करतील हे गृहीत धरू नये. जर दार पुन्हा न उघडता बंद झाले तर हात त्यामध्ये अडकून अनर्थ होऊ शकतो.

In reply to by शब्दबम्बाळ

हाडक्या 15/06/2015 - 17:13
हे अगदी खरंय.. आत्ता याच वर्षी मुंबईमध्ये एक २०-२५ वर्षांची मुलगी लिफ्टच्या दारात उभी राहून तिच्या आईसाठी लिफ्ट थांबवून उभी होती. स्वयंचलित दरवाजे अडथळा आल्यास परत उघडतात आणि त्याच भरवशावर ती उभी होती. अचानक दरवाजे बंद झाले आणि लिफ्ट सुरु झाली आणि लिफ्ट थांबेपर्यंत खेळ संपला होता. लिफ्टच्या आतील लोकांसाठी तो एक भयानक अनुभव होता.

रेवती 15/06/2015 - 18:03
बापरे! फार वाईट झालं. हे असले अपघात वाचून जिने चढलेले परवडले असे वाटते. पुण्यातील आमच्या बिल्डींगला लिफ्ट आहे पण ती आमच्याच मजल्यापासून सुरु होते म्हणून फारशी वापरली नाही. तरी काहीवेळा गच्चीवर जाण्याच्या निमित्ताने जो वापर केला गेला त्यावेळी लक्षात आलेल्या गोष्टी अशा होत्या. १. लिफ्टला कोल्याप्सिबल डोअर असल्याने लहान मुलांची बोटे सटासट अडकू शकतात. आणि वरच्या मजल्यांवरील अनेकांपैकी दोन फ्यामिलीजच्या दृष्टीने मुलांना घेऊन जाणे म्हणजे 'आपण फक्त जात रहायचे, मुले मागून आपोआप येतात' या प्रकारातली आहेत. २. उन्हाळ्यात पिण्याचे पाणी तळमजल्यावरून कधीकधी भरावे लागते. पाणी भरलेल्या हांडे, कळश्या घेऊन जाताना पाणी जिन्यात व लिफ्टमध्ये सांडलेले असते. त्यावरून घसरण्याचा धोका. ३. लिफ्टमधील जमीनीचा भाग (तळ्/फ्लोअर) यासाठी जे मटिरिअल वापरलेय ते काही ठिकाणी फाटले आहे. त्यात पाय अडकून पडण्याची शक्यता. ४. लिफ्ट व जमीन हे एका पातळीमध्ये नसल्याने व ही पातळी बदलती असल्याने आज लिफ्टमध्ये चढताना खरोखरीच पायरी चढायची आहे की उतरायची आहे हे बघावे लागते. दरवर्षी मेंटेनन्सचे लोक्स येतात व दिवसभर तेलपाणी करून जातात. यापेक्षा जास्त अपेक्षा आम्ही करू शकत नाही कारण आम्हाला लिफ्ट रोज वापरावी लागत नाही मग सोसायटीचा मेंटेनन्स का वाढवता? शिवाय तुम्ही या देशात रहात नाही असेही असते. हे झाले लिफ्टच्या वापराबाबत. आमचा प्रश्न वेगळा असतो. आमच्या शेजार्‍यांचा फ्ल्याट (व त्यांच्यावरील सगळे) लिफ्टच्या असण्यामुळे झाकला जातो व आमचा झाकला जात नाही. आमच्या व शेजारच्या इमारतीत चोर येऊन लिफ्टच्या मागील भागात लपला व बाहेर गेलेले पब्लिक घरी येऊन दरवाजा उघडताच धक्का मारून अनपेक्षितपणे घरात घुसला. यामध्ये शेजारील इमारतीत गंभीर गोष्ट घडली व आमच्या इमारतीत त्या मूर्ख चोराने जिना चढणार्‍या, आमच्या समोर राहणार्‍या नवविवाहितेचे मंगळसूत्र हिसकावले. या हल्ल्यामुळे ती दचकली व जिन्यात पडली. पोटातील बाळ दगावले. मग लिफ्टमागे घरे असणारांनी जादा जाळ्या बसवून घेतल्या. आता तेथे कोणी लपू शकत नाही पण गच्चीजवळ राहणार्‍यांनी सुरक्षिततेच्या नावाखाली गच्चीसकट सगळीकडे जाळ्या बसवून आपल्या घराचा वाढीव भाग म्हणून वापरायला सुरुवात केलीये. उन्हाळ्यात गच्चीवर झोपायला जाणारे उत्साही पब्लिक, वाळवणे घालणार्‍या सुगृहिणी, संध्याकाळी गच्चीवरच काठी टेकत चालणारे ज्येष्ठ नागरिक यांना दरवेळी गच्चीचा वापर करण्यासाठी विनंत्या कराव्या लागतात व सध्या त्यावरून वाद चालूएत. वाईटातून चांगली गोष्ट एकच झालीये की लहान मुलांचे सहाव्या मजल्याच्या गच्चीवर जाणे व पालकांना लक्ष ठेवण्याची सततची डोकेदुखी कमी झालीये.

तिमा 15/06/2015 - 19:05
आम्ही गेली ४४ वर्षे, एका लिफ्ट असलेल्या इमारतीत रहात आहोत. सध्या जी लिफ्ट आहे ती दुसरी. पहिली साधारण ३० वर्षांपूर्वी मेली. माझे आत्तापर्यंतचे अनुभव. १. सुरवातीला एक लिफ्टमन ठेवला होता. तेंव्हा लिफ्ट व्यवस्थित चालायची आणि देखभालही कमीतकमी येत असे. पुढे लिफ्टमनचा पगार परवडत नाही या कारणासाठी ती स्वयंचलित करण्यांत आली. २. आमच्या विंगमधे काही चाळी-झोपड्यांतून लोक आले होते. त्यांच्या बायका सर्रास, रात्री उरलेली आमटी, निवडलेल्या भाज्यांचा कचरा वगैरे, लिफ्टच्या छतावर भिरकावत असत. ३. पुढे ही संवय घालवण्यांत आली पण लिफ्ट पूर्ण थांबायच्या आंत, दरवाजे उघडणे, बंद करताना दरवाजे आपटणे, लिफ्टच्या कोपर्‍यांत पानाची पिंक टाकणे हे प्रकार अजूनही सुरु आहेत. यांत बाहेरची मंडळी (म्हणजे फुलवाला, दूधवाला, मच्छीवाला, वाणीसामान आणणारे हेही सामील असावेत.) ४. उत्तर भारतीय लोकांना तर लिफ्ट आपल्याच बापाची वाटत असल्याने, घरांतून निघताना काही विसरले तर लिफ्टचे दरवाजे उघडे टाकून आत वस्तु आणायला जाणे, हे अगदी कॉमन आहे. ५. लिफ्टमधे रॅपर्स, पानमसाल्याची रिकामी पाकिटे, कागदी बोळे टाकणे हे हल्लीच्या पिढीचे आवडते छंद आहेत. ६. जुनी इमारत असल्याने, लिफ्ट बंद पडली असता कसलीही पर्यायी व्यवस्था नाही. ७. सर्व्हिसिंग जवळ आले की, लिफ्टच्या दोराचा आँव आँव असा आवज येऊ लागतो, पण आमच्याशिवाय तो एकाही मेंबराला ऐकू येत नाही.

In reply to by रेवती

नाखु 16/06/2015 - 10:22
तीव्रतेने सहमत. गंमत म्हणजे अश्या घाणेरड्या आणि अजागळ्पणे ठेवलेल्या लिफ्टसंकुलातील घरे मात्र अगदी चकाचक फॉल्सिलेंग्वाली डेकोरेटीव, असतातच. पण किमान लिफ्ट तरी सुरक्षीत आणि स्वच्छ असावी असे कधीच वाटत नाही हे खरे आहे. आप्तेष्ट अश्या गृहरचना संस्थेत रहात असल्याने नियमीत भेट देणारा. आणि सुदैवाने स्वतंत्र बगल्यात राह्याला असल्याने लिफ्ट्मुक्त असलेला नाखुस

In reply to by नाखु

रेवती 16/06/2015 - 18:45
होय. घरे चकाचक आहेत. कामवाल्या बायकांचे नियम आहेत. जसे, आम्ही इलेक्ट्रोलक्स मशीनीतच कपडे धुतो. अमूक प्रकारातील फरशी असेल तर पुसण्याचे चार्जेस जास्त. वर राहणार्‍या लोकांना पैशात डिस्काऊंट कारण रोज दुपारी २ तास त्यांच्या एसीमध्ये कामवाल्या बाईंना झोपायची परवानगी व वामकुक्षी झाल्यावर बोन चायनाच्या कपातून चहा. पूर्वी सोसायटीकडे जनरेटर नव्हता आता आहे. नैतर वीज नसताना (लिफ्ट बंद असताना) कामवाली बाई वरच्या मजल्यांवर कामासाठी जात नसे किंवा जास्त पैसे आकारत असे. समजा आमच्या १ बिएचकेच्या २० सदनिकांची १ बिल्डींग आहे तर सगळ्यांनी शेजारचे दोन फ्ल्याट विकत घेतलेत, ज्यायोगे मधील भिंत पाडून मोठी घरे वापरता येतील किंवा २ लहान घरे ठेवून भाडेकरू राहतील. पण आमचा व शेजार्‍यांचा असे दोनच १ बिएचके आहेत म्हणून आम्ही गरीब असल्याने कामवाली बाई आमच्याकडे फारसे लक्ष देत नाही व आम्ही शिंगापूरला राहतो, पुन्यात र्‍हात नाही असे सांगत फिरत असते. ताई मला एकदा शिंगापुरचे पैशे द्या ना! असे म्हणत होती. हितं र्‍हाणार्‍या सगळ्यांची दुसरीकडेही घरे झालीत आणि अज्जून तुमी हितंच! असेही म्हणाली. ;) असो. विषयांतर झाले पण कामवाल्या बाईंनी यावेळी माझ्या ह्र्दयाला घरे पडतील असे बोलल्याने हे लिहिले. ;)

In reply to by रेवती

यशोधरा 16/06/2015 - 18:55
बोन चायनाच्या कपातून चहा. >> हे वाचून रेवाक्का मला भयानक डिप्रेशन आलेय! आमच्याकडे कोणीच बोन चायनाच्या कपातून चहा घेत नाही! उलट मस्त डिझाईन्स आणि रंग असतात म्हणून रस्त्यावर मिळतात ते रंगीबेरंगी, छान छान डिझाईनवाले कप आणण्यात मला आजवर काहीच गैर वाटले नाही! आता नेक्स्ट टैम बोन चायनाच आठवेल! तू दुत्त आहेस रेवाक्का!

In reply to by तिमा

खेडूत 16/06/2015 - 13:47
सर्व मुद्द्यांशी सहमत! पुण्यातही ठराविक भागात असंच चालतं . प्रतिसादावरून आपण मुंबईकर दिसता, कारण इतक्या वर्षांपूर्वी पुण्यात लिफ्ट म्हणजे मला वाटतं अरोरा टॉवर नामक हॉटेलात होती. १९८० च्या सुमाराला अलका सिनेमाजवळ पहिली १० मजली इमारत आली त्यात लिफ्ट होती- मग इतर रहिवासी ठिकाणी सुरु झाल्या. तोपर्यंत पुण्यात वाडे आणि G+४ मजले होते!

अत्यंत गंभीर प्रकार आहे हा ... माझा एक अतिशय जिवलग मित्र पुण्यात डेक्कन वर एका लिफ्ट अपघातात गेला ...दार उघडले आणि तो आत जात असतांना लिफ्ट अचानक सुरु होऊन वर जाऊ लागली ...जेव्हा कि वरचा मजला अजून तयारच नव्हता लिफ्ट जाण्यासाठी ...वाईट चिरडला गेला आणि गेलाच बिचारा !! . . . कोणत्याही देखभालीसाठी चार चव्वल वाचवण्यात कमालीची तत्पर मंडळी जोपर्यंत मुबलक वावरताहेत ...तो पर्यंत हे असले धोके असतीलच ...

In reply to by अत्रन्गि पाउस

टवाळ कार्टा 16/06/2015 - 10:56
झाले ते वाईट झाले पण तुमचा मित्र लिफ्ट अर्धवट उघड्या स्थितीमध्ये सुरु झाली हे पाहून लगेच बाहेर का नाही आला? लिफ्ट काही एकदम झपकन वर खाली होत नाही....इथे इतक्या लोकांनी वेगवेगळे अनुभव लिहिले आहेत पण एक इ.एक्का काका सोडले तर कोणालाच असे वाटत नाही की लिफ्ट वापरताना उगाच्च घाई गडबड केली नसती तर तो अपघात झाला नसता? मी अजून्पर्यंत लिफ्ट वापरताना घाई करू नये...गर्दी झाली तर लिफ्ट सोडून द्यावी...ती परत येणारच आहे (ते सुध्धा जास्तीत जास्त २-३ मिनिटांत) असा विचार आपल्या लहान मुलांना शिकवताना पाहिलेले नाही...मोठे झालेल्यांना शिकवता येते यावरचा विश्वास कधीच उडालाय माझा प्रतिसाद टोकदार अथवा भावना दुखावणारा वाटल्यास क्षमस्व पण आजकाल असे human error मुळे होणारे अपघात बघून सगळ्यात पहीले असेच्च विचार येतात...Indians are not yet civilized enough to use technology, no matter how much educated (and not literate) they are

In reply to by टवाळ कार्टा

नाखु 16/06/2015 - 12:36
बाडिस. तंत्रज्ञान परदेशातून आणता येते अक्कल थोडीच आणता येते. अगदी वाहनाचे दिशादर्शक दिवे न वापरणार्या लोकांचीही किईव वाटते बाकी सुरक्षा-दक्षता तर राम भरोसे! रस्त्यातून कसे चालू नये याचे प्र्यात्य्क्षीक पहाय्चे असेल तर निगडी पासून सुरुवात करून थेट स्वारगेट पर्यंत पहाणी करा.

In reply to by टवाळ कार्टा

भावना बिवना मुळीच दुखावल्या नाहीत...माझ्या मित्राचा प्रसंग ...नक्की काय कसे ह्यात अनेक शक्यता असाव्यात...त्यांमुळे शेवटी 'नशीब' ह्यावर थोडसं यावे लागते ...

पण

Indians are not yet civilized enough to use technology, no matter how much educated (and not literate) they are ह्यात कित्येक बाबतीत 'enough' to be replaced with 'at all'

In reply to by टवाळ कार्टा

मृत्युन्जय 16/06/2015 - 17:36
असे अपघात बरेच झाले आहेत. ते नक्की कसे होतात हे नाही माहिती पण अडकणार्‍या माणसाला वेळ न मिळता तसे होत असावे असे वाटते. यात तो माणूस लिफ्ट वापरण्याच्या लायकीचाच नाही, सिव्हिलाइज्ड नाही वगैरे गोष्टी, अप्रस्तुत आहेत असे वाटते.

In reply to by मृत्युन्जय

लायकीचा प्रश्न हा जनरल बेशिस्त आणि अन्य बेजबाबदार लोकांसाठी ... अहो जे गेले त्यांच्या विषयी फक्त सहानुभूती आहे ...

मदनबाण 16/06/2015 - 12:23
माझ्या मित्राच्या भावाचा अंगठा जाळीवाल्या दरवात हात घालुन बंद करण्याच्या नादात गेला आहे ! जाता जाता :- आमच्या लिफ्ट मधे कोणीतरी महा हरामखोर माणुस थुकतो आहे, तो पार डोक्यात गेला आहे. पिचकारीचे शिंतोडे पार बटणांपर्यंत उडवतो... एक कॅमेरा लिफ्ट मधे बसवुन साल्याची मानगुटी पकडण्याची फार इच्छा होत आहे ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)

In reply to by खटपट्या

मदनबाण 16/06/2015 - 16:42
तुमच्या विंगमधे पान, तंबाखु आणि गूटखा खाणारे कोण आहेत त्यांच्यावर नजर ठेवा. आहेत काही अ‍ॅटिक पीस... पण काय कळत नाय बाँ. :( मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)

In reply to by मदनबाण

लिफ्टमध्ये एक सूचना लिहा : "थुंकणार्याच्या आXXXXX " वरील ओळींबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व! पण आमच्या इमारतीच्या लिफ्टमधे थुंकलेल्या व्यक्तीला मी असंच बोललो होतो. नाईलाज होता, सर्व सदस्य अत्यंत शांत आणि कायदेपालक असल्याने कोणी बोलण्याचं धाडस केलं नसावं. तो एका हॉटेलचा कर्मचारी होता. वरच्या मजल्यावरच्या विद्यार्थिनी(?) ना "पार्सल" द्यायला यायचा. "परत थुंकलास तर चाटून साफ करावं लागेल आणी न केल्यास डायरेक्ट "वैकुंठ" मध्ये रवानगी होईल" याच भाषेत (प्रत्यक्ष वापरलेले शब्द जास्त समर्पक आणी realistic होते. ते इथे देऊ शकत नाही)

चौकटराजा 16/06/2015 - 14:28
म्या आता म्हातारा व्होवू घातालाया आन फ़ुड्ल्या म्हय न्यात पाळ णा वाल्या जाग्येत जानारेय्य .आमच्या पाळ ण्याला त्ये बंद दार अस्नारे.पर काळ जी घिन्न मातुर.

In reply to by चौकटराजा

नाखु 16/06/2015 - 16:05
काकोबा
  • जुन्या घरी पहिल्याच मजल्यावर असल्याने नव्या घरी आप्लयाच मजल्यावर उतरण्याची क्ल्जी घेणे.पाळणाखोलीत गर्दी असताना जाऊ नै
हितचिंतक नाखु

आमच्या सोसायटीतील बहुतेक सदस्य सेवानिवृती आलेल्या फंडातून सदनिका घेऊन राहतात. हल्लीचे उत्पन्न म्हणजे जे निवृत्ती वेतन मिळते तेव्हढेच. त्यामुळे प्रत्येक रुपया वाचविण्या कडेच ओढा. सोसायटीच्या बाहेरील बागेत दिवे काय करायचेत. कॉमन पॅसेज मध्ये मिणमिणते सिएफएल लावलेत. का तर ट्यूब लाईटने सोसायटीला विजेचे बिल जास्त येते. लिफ्ट मध्ये दोन दोन दिवे काय करायचेत? त्यांमुळे एक दिवाच काढून टाकला आहे. त्या साठी त्या सदगृहस्थाने दिवसातून सरासरी किती वेळ आपण लिफ्ट मधे घालवितो वगैरेचे गणित मांडून दाखविले. अशा खत्रूड सदस्यांमुळे मनस्तापापलीकडे काही होत नाही. नशिबाने जनरेटर बॅकअप आहे. तेही एकदा डिझेलच्या वापरावरून एका सेक्रेटरीने, विज गेली असता, जनरेटरवर लिफ्ट फक्त वृद्ध आणि आजारी व्यक्तींसाठीच चालू करण्यात येईल असा फतवा काढला. त्याची सदनिका दुसर्‍या मजल्यावर होती. माझी सदनिका सातव्या मजल्यावर आहे. मी त्याच्या घरी जाऊन जाम राडा केला. म्हंटले तुम्ही लिफ्ट चालू करा नाहीतर नेहमी विज गेल्यावर ती परत येई पर्यंत तुमच्या घरी येऊन बसेन. गुपचुप चालू केली.

In reply to by प्रभाकर पेठकर

म्हंटले तुम्ही लिफ्ट चालू करा नाहीतर नेहमी विज गेल्यावर ती परत येई पर्यंत तुमच्या घरी येऊन बसेन. गुपचुप चालू केली.
ह्या ह्या ह्या ह्या ह्या!!!!! =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नाखु 17/06/2015 - 09:06
चांगला इंगा दाखवला ह्या नतद्र्ष्ट लोकांचे घरी नक्कीच हाड्-हाड कुत्रे झालेले असते म्हणून बाहेर फुकट फौजदारी करण्याची खाज असते असे रोचक निरिक्षण आहे. अपार्टमेंटात ७ वर्षे काढलेला अनुभवी नाखु

धाग्यात उल्लेखलेला अपघात फारच दुर्दैवी. माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार असा अपघात आपल्या ओळखीच्या व्यक्ती वा नेहमीच्या ठिकाणी झाल्यास आपण अधिक काळजी घेतो कारण आपल्या मनात कुठेतरी भिती घर करून बसलेली असते. माझ्या पहिल्या कंपनीत एक टिम लीड पोझिशनवर काम करणार्‍या दक्षिण भारतीय सहकारिणीचा नवरा पुण्यात त्यांच्या सोसायटीतील लिफ्टच्या अपघातात मरण पावला होता. तो अपघात बहुधा २००३ साली घडला होता. त्याने लिफ्टमध्ये पाय टाकताच लिफ्ट वेगाने खाली कोसळली व अक्षरशः शरीराचा काही भाग बाहेर अन काही भाग लिफ्टमध्ये अडकून तो मनुष्य जागीच गतप्राण झाला होता. २००५ मध्ये तिच्या दुसर्‍या विवाहाला जाऊन आल्यावर आमच्या टिम लीडने (जी तिची जवळची मैत्रिण होती) याबाबत आम्हाला सांगितले होते. माझे शिक्षण सुरु असताना हीच बातमी मी वर्तमानपत्रात वाचली होती पण जोवर प्रत्यक्षात पाहिलेल्या व्यक्तीच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे हे कळले नव्हते तोवर मला विशेष भिती वाटली नव्हती. तेव्हापासून मी कधीही लिफ्टचे दार बंद होत असताना शेवटच्या क्षणी हात घालून ते परतवत नाही. इतर लोकांना हे नेहमी करताना पाहूनही मी स्वतः तसे अजिबात करत नाही. भारतात घर घेताना लिफ्ट्सच्या कायमस्वरूपी २४ x ७ उपलब्धतेबाबत शंका असल्याने (वीजपुरवठा खंडित होणे, यांत्रिक बिघाड किंवा मेंटेनंस फी न भरल्याने सेवा देणार्‍या कंपनीने लिफ्ट सुरू ठेवणे बंद करणे अशी विविध कारणे) मी दुसर्‍याच मजल्यावरचा फ्लॅट घेतला आहे. सोबत वजनदार सामान असल्याखेरीज माझे आईवडीलही जिन्याचाच वापर करतात. धाग्यात दिलेल्या सूचना उपयुक्त आहेत. हा लेख वाचणारे सर्वजण लिफ्ट वापरताना अधिक काळजी घेतील अशी आशा करुया.

विचार करण्यासारखी गोष्ट आहे खरी. आमच्या सोसायटीच्या लिप्टला पण ढकलून उघडायचे जाळीचे दरवाजे आहेत. मी बर्‍याचवेळा वीज वाचवण्यासाठी म्हणुन लिफ्ट मधले दिवे बंद करुन टाकतो. असे करणे कितपत बरोबर आहे? पैजारबुवा,

वेल्लाभट 15/06/2015 - 12:28
मी ज्या लिफ्ट च्या कंपनीत काम केलेलं आहे ती कंपनी मॅन्युअल डोअर लिफ्ट विकत नाही. मेंटेनही करत नाही. देअर सेफटी स्टँडर्डस डोन्ट अलाउ दॅट. व्यवस्थित सुरक्षा प्रणाली असलेल्या लिफ्ट चा अपघात होण्याची शक्यता नगण्य असते. निष्काळजी पणा हे एकमेव कारण होऊ शकते. धाग्यातील शेवटच्या मुद्द्यांशी सहमत. १) पॅनिक होऊ नये. लिफ्ट ला वेंटिलेशन असतं, तुम्ही गुदमरत नाही. स्टँडर्ड क्वालिटी वाली कुठलीही लिफ्ट धप्पकन वगैरे खाली पडू शकत नाही. मेकॅनिकली इम्पॉसिबल. देअर आर सेव्हरल मेकॅनिजम्स टू स्टॉप द कार इफ रोप/बेल्ट फेल्स. २) इमर्जन्सी नंबर लिफ्ट मधे लिहिलेले असतात. त्यांना फोन करावा. ३) वॉचमन ला जुजबी गोष्टींचं ट्रेनिंग असावं. लिफ्ट जवळात जवळच्या मजल्यावर आणता येते. उघडता येते. महत्वाचं. - कमी पैशात मिळते म्हणून सुरक्षेच्या दॄष्टीने वाईट लिफ्ट लावू नये. - मेंटेनन्स नियमित करून घ्यावा. - मॅन्युअल डोअर जबरदस्त डेंजर वाटते मला पर्सनली. - लोकं ग्रिल ला दिलेली हँडल न वापरता दारात हात घालून उघडबंद करतात. याने अनेक अपघात झालेले आहेत. - लिफ्ट मधून हात काढून शेक हँड/बायबाय करणं.... इन्व्हिटेशन टू डिजास्टर अव्हॉईड. डोन्ट टेक इट लाइटली.

In reply to by वेल्लाभट

खेडूत 15/06/2015 - 16:07
स्वयंचलित दारांबाबत सहमत. पण घर घेताना तेव्हा तरी तो मुद्दा गौण होता. पुण्यात तळमजला + ४ पर्यंत लिफ्टची सक्ती नसल्याने खूप इमारती अजूनही तश्याच लिफ्टविना आहेत. शिवाय पंधरा वर्षांपूर्वी अशी दारेवाली लिफ्ट महाग असल्याने प्रचलित नव्हती. जे दुसऱ्याकडून सदनिका घेतात त्यांना लिफ्ट स्वयंचलित नाही - हा मुद्दा महत्वाचा वाटत नाही. किंबहुना तशी जुनी घरे मिळणे कठीण आहे. त्यामुळे काळजी घेणे सर्वात महत्वाचे! सर्वाधिक अपघात माणसांनी दारे उघडण्याच्या लिफ्टला होताना दिसतात .

छान लेख. लिफ्टसारख्या अत्यंत उपयोगी पण नादुरुस्त झाल्यास अत्यंत धोकादायक ठरू शकणार्‍या प्रणालिला खरेदी करतानाच... (अ) उत्तम सुरक्षेची व्यवस्था विकत घ्यावी, (आ) उत्तम नियतकालिक तपासणी आणि देखभाल करण्याच्या अटी (पिरिऑडिक प्रिव्हेण्टिव्ह मेंटेनन्स) विक्रिकरारात असाव्या, (इ) नियतकालिक तपासणी आणि देखभाल होते की नाही हे पाहणारी सोसायटीची स्वतंत्र व्यवस्था असावी (केवळ कंपनीवर विसंबून राहू नये) या सगळ्या बाबतीत हयगय अथवा निष्कारण काटकसर नको. माणसांचे जीव त्यापेक्षा जास्त मौल्यवान आहेत. याशिवाय, लिफ्ट कशी वापरावी याचे सर्व लहानथोरांना नियतकालिक शिक्षण द्यावे... लिफ्ट १०-१५ वर्षे वापरणारेही आपल्या सुरक्षिततेच्या बाबतीत किती अज्ञानी आणि बेफिकीर असतात हे पाहून चक्कर येईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

टवाळ कार्टा 15/06/2015 - 12:35
लिफ्ट १०-१५ वर्षे वापरणारेही आपल्या सुरक्षिततेच्या बाबतीत किती अज्ञानी आणि बेफिकीर असतात हे पाहून चक्कर येईल.
याबाबत काही विदा आहे का असेसुध्धा विचारणारे असतील इथे ;)

In reply to by टवाळ कार्टा

विचारोत बापडे ! सत्य हेच आहे की... एकदा का जीवघेण्या प्रकारात सापडलो की विदा, स्टॅटिस्टीक, तर्कटे, इ इ कामाला येत नाही... कारण जरी त्यात सापडण्याची शक्यता दहा लाखात एक इतकी कमी असली तरी, त्यात सापडलेल्या प्रत्येकाचा धोका (जीवहानी अथवा मोठी दुखापत) १००% असतो ! म्हणूनच अश्या गोष्टीत, खूप काळजी अशी काही गोष्ट नसतेच (No level of safety is too much safety). वस्तुस्थितीचे भान ठेवून जेवढी जास्त काळजी घेता येईल तेवढी स्वागतार्हच असते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

यासाठीच, आधुनिक लिफ्ट्सची रचना करताना ग्राहक चूक करणार हे गृहीत धरून त्याला कोणतीही चूक करता येऊ नये अशी प्रणाली वापरली जाते.

खटपट्या 15/06/2015 - 13:41
चांगला धागा. मलातरी अजुन असा काही अनुभव आलेला नाही. पण लीफ्टची नियमीत तपासणी व्हायला पाहीजे. एकाने नेहमी फीरुन सर्व लीफ्ट वापरून जे काही दोष असतील ते लीहून ठेऊन, लीफ्ट तपासायला जो माणूस येतो त्याच्या कानावर घालणे गरजेचे आहे. मी हे आमच्या सोसायटीच्या मीटींग मधे वारंवार सांगीतले आहे.

दुर्दैवी घटना. लेख उपयुक्त.
लिफ्टचे कमाल वजन आणि इतर सूचना (जसे लिफ्टने पाणी नेऊ नये)- कठोरपणे पाळाव्यात .
अत्यंत आवश्यक. एवढ्यातच एक नातलग एका प्रवासी कंपनीमार्फत युरोप सहलीला आले होते तेव्हाचा एक किस्सा. अक्खी ५० लोकांची बस उतरली, रुम्स मिळाल्या आणि हॉटेलमध्ये असणार्‍या एकमेव लिफ्टवर लोकांनी आक्रमण केले. मोठमोठ्या बॅग्स आणि त्यात दिलेल्या सुचनेपेक्षा बरीच जास्त डोकी. लिफ्ट अर्ध्यात बंद पडली. फोन करुन नंतर सुरक्षारक्षकाने येऊन यांना सोडवले पण या सगळ्यात बराच वेळ गेला. अडकलेले लोक पॅनिक झाले, इतर लोकांना आपापले सामान घेऊन चढावे लागले, सगळ्यांचीच गैरसोय झाली. भारतीय लोक म्हणुन हॉटेलात वेगळी ओळख मिळाली हेवेसांनल :(

सौंदाळा 15/06/2015 - 14:14
घराचे नुतनीकरण करताना, घर बदलताना सामान शिफ्ट करण्यासाठी लिफ्ट वापरायला बंदी आहे आमच्या सोसायटीत. अवांतरः काही वर्षांपुर्वी (१/२) कोंढव्यामधे गार्बेज शुट मधे गॅस तयार होऊन त्याचा स्फोट होऊन एक ठार आणि एक गंभीर जखमी झाल्याची बातमी वाचली होती. मागच्या वर्षीच पिंपळे सौदागरमधल्या मोठ्या सोसायटीत ड्रेनेजमधे काम करताना गुदमरुन एका कामगाराचा मृत्यु झाला होता.

अमृत 15/06/2015 - 14:39
PCMC मधे दरवर्षी उदवाहन (लिफ्ट) निरिक्षक येऊन उदवाहन तपासून जातात ६०० रूपये प्रति उद्वाहन तपासणी फी द्यावी लागते. ही तपासणी उदवाहन कंपनीवाल्यासमक्ष होते व या नंतर उदवाहनाचे प्रमाणपत्र नविनीकृत करून मिळते.

मोहनराव 15/06/2015 - 14:41
मी पुण्यातील गाव भागात अश्या जुनाट, डेंजर लिफ्ट्स पाहिल्या आहेत. अगदी पाय ठेवायलाही भिती वाटतील इतक्या जुन्या. वैयक्तिक अनुभव कधी आला नाही देवाक्रुपेने. एक रेग्युलर मेंटेनंसचं / चेकिंगचं श्येड्युल असणं गरजेचं आहे असं वाटतं. चलताहै चलने दो वृत्ती कमी व्हायला पाहिजे.

संदीप डांगे 15/06/2015 - 15:14
धक्कादायक आहे घटना. काही ध्यानी-मनी नसतांना असं काही होणं भयानक आहे. तुम्ही मांडलेले मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. त्या लिफ्टविषयी खुळचट कल्पनांपायी काही अफवा पसरल्या नाहीत ना? नाहीतर कुणी वयोवृद्ध घाबरून बळी पडायचा.

शब्दबम्बाळ 15/06/2015 - 15:17
माणसाच्या हातून उघडण्यासारखे दार लिफ्टला नसलेच पाहिजे. बटण दाबल्यावर जोपर्यंत लिफ्ट आपल्या मजल्यापर्यंत येउन स्वतः दार उघडत नाही तोपर्यंत काहीही न करता थांबावे. लिफ्ट automatic असेल आणि जर लिफ्टचे उघडलेले दार तुम्ही लिफ्टच्या आत मध्ये जाण्याआधी बंद होणार असे दिसत असेल तर ते बंद न होता पुन्हा उघडण्यासाठी दारांच्या मध्ये हात वगैरे घालू नये . पिंच डिटेक्शन सेन्सर योग्य काम करतील हे गृहीत धरू नये. जर दार पुन्हा न उघडता बंद झाले तर हात त्यामध्ये अडकून अनर्थ होऊ शकतो.

In reply to by शब्दबम्बाळ

हाडक्या 15/06/2015 - 17:13
हे अगदी खरंय.. आत्ता याच वर्षी मुंबईमध्ये एक २०-२५ वर्षांची मुलगी लिफ्टच्या दारात उभी राहून तिच्या आईसाठी लिफ्ट थांबवून उभी होती. स्वयंचलित दरवाजे अडथळा आल्यास परत उघडतात आणि त्याच भरवशावर ती उभी होती. अचानक दरवाजे बंद झाले आणि लिफ्ट सुरु झाली आणि लिफ्ट थांबेपर्यंत खेळ संपला होता. लिफ्टच्या आतील लोकांसाठी तो एक भयानक अनुभव होता.

रेवती 15/06/2015 - 18:03
बापरे! फार वाईट झालं. हे असले अपघात वाचून जिने चढलेले परवडले असे वाटते. पुण्यातील आमच्या बिल्डींगला लिफ्ट आहे पण ती आमच्याच मजल्यापासून सुरु होते म्हणून फारशी वापरली नाही. तरी काहीवेळा गच्चीवर जाण्याच्या निमित्ताने जो वापर केला गेला त्यावेळी लक्षात आलेल्या गोष्टी अशा होत्या. १. लिफ्टला कोल्याप्सिबल डोअर असल्याने लहान मुलांची बोटे सटासट अडकू शकतात. आणि वरच्या मजल्यांवरील अनेकांपैकी दोन फ्यामिलीजच्या दृष्टीने मुलांना घेऊन जाणे म्हणजे 'आपण फक्त जात रहायचे, मुले मागून आपोआप येतात' या प्रकारातली आहेत. २. उन्हाळ्यात पिण्याचे पाणी तळमजल्यावरून कधीकधी भरावे लागते. पाणी भरलेल्या हांडे, कळश्या घेऊन जाताना पाणी जिन्यात व लिफ्टमध्ये सांडलेले असते. त्यावरून घसरण्याचा धोका. ३. लिफ्टमधील जमीनीचा भाग (तळ्/फ्लोअर) यासाठी जे मटिरिअल वापरलेय ते काही ठिकाणी फाटले आहे. त्यात पाय अडकून पडण्याची शक्यता. ४. लिफ्ट व जमीन हे एका पातळीमध्ये नसल्याने व ही पातळी बदलती असल्याने आज लिफ्टमध्ये चढताना खरोखरीच पायरी चढायची आहे की उतरायची आहे हे बघावे लागते. दरवर्षी मेंटेनन्सचे लोक्स येतात व दिवसभर तेलपाणी करून जातात. यापेक्षा जास्त अपेक्षा आम्ही करू शकत नाही कारण आम्हाला लिफ्ट रोज वापरावी लागत नाही मग सोसायटीचा मेंटेनन्स का वाढवता? शिवाय तुम्ही या देशात रहात नाही असेही असते. हे झाले लिफ्टच्या वापराबाबत. आमचा प्रश्न वेगळा असतो. आमच्या शेजार्‍यांचा फ्ल्याट (व त्यांच्यावरील सगळे) लिफ्टच्या असण्यामुळे झाकला जातो व आमचा झाकला जात नाही. आमच्या व शेजारच्या इमारतीत चोर येऊन लिफ्टच्या मागील भागात लपला व बाहेर गेलेले पब्लिक घरी येऊन दरवाजा उघडताच धक्का मारून अनपेक्षितपणे घरात घुसला. यामध्ये शेजारील इमारतीत गंभीर गोष्ट घडली व आमच्या इमारतीत त्या मूर्ख चोराने जिना चढणार्‍या, आमच्या समोर राहणार्‍या नवविवाहितेचे मंगळसूत्र हिसकावले. या हल्ल्यामुळे ती दचकली व जिन्यात पडली. पोटातील बाळ दगावले. मग लिफ्टमागे घरे असणारांनी जादा जाळ्या बसवून घेतल्या. आता तेथे कोणी लपू शकत नाही पण गच्चीजवळ राहणार्‍यांनी सुरक्षिततेच्या नावाखाली गच्चीसकट सगळीकडे जाळ्या बसवून आपल्या घराचा वाढीव भाग म्हणून वापरायला सुरुवात केलीये. उन्हाळ्यात गच्चीवर झोपायला जाणारे उत्साही पब्लिक, वाळवणे घालणार्‍या सुगृहिणी, संध्याकाळी गच्चीवरच काठी टेकत चालणारे ज्येष्ठ नागरिक यांना दरवेळी गच्चीचा वापर करण्यासाठी विनंत्या कराव्या लागतात व सध्या त्यावरून वाद चालूएत. वाईटातून चांगली गोष्ट एकच झालीये की लहान मुलांचे सहाव्या मजल्याच्या गच्चीवर जाणे व पालकांना लक्ष ठेवण्याची सततची डोकेदुखी कमी झालीये.

तिमा 15/06/2015 - 19:05
आम्ही गेली ४४ वर्षे, एका लिफ्ट असलेल्या इमारतीत रहात आहोत. सध्या जी लिफ्ट आहे ती दुसरी. पहिली साधारण ३० वर्षांपूर्वी मेली. माझे आत्तापर्यंतचे अनुभव. १. सुरवातीला एक लिफ्टमन ठेवला होता. तेंव्हा लिफ्ट व्यवस्थित चालायची आणि देखभालही कमीतकमी येत असे. पुढे लिफ्टमनचा पगार परवडत नाही या कारणासाठी ती स्वयंचलित करण्यांत आली. २. आमच्या विंगमधे काही चाळी-झोपड्यांतून लोक आले होते. त्यांच्या बायका सर्रास, रात्री उरलेली आमटी, निवडलेल्या भाज्यांचा कचरा वगैरे, लिफ्टच्या छतावर भिरकावत असत. ३. पुढे ही संवय घालवण्यांत आली पण लिफ्ट पूर्ण थांबायच्या आंत, दरवाजे उघडणे, बंद करताना दरवाजे आपटणे, लिफ्टच्या कोपर्‍यांत पानाची पिंक टाकणे हे प्रकार अजूनही सुरु आहेत. यांत बाहेरची मंडळी (म्हणजे फुलवाला, दूधवाला, मच्छीवाला, वाणीसामान आणणारे हेही सामील असावेत.) ४. उत्तर भारतीय लोकांना तर लिफ्ट आपल्याच बापाची वाटत असल्याने, घरांतून निघताना काही विसरले तर लिफ्टचे दरवाजे उघडे टाकून आत वस्तु आणायला जाणे, हे अगदी कॉमन आहे. ५. लिफ्टमधे रॅपर्स, पानमसाल्याची रिकामी पाकिटे, कागदी बोळे टाकणे हे हल्लीच्या पिढीचे आवडते छंद आहेत. ६. जुनी इमारत असल्याने, लिफ्ट बंद पडली असता कसलीही पर्यायी व्यवस्था नाही. ७. सर्व्हिसिंग जवळ आले की, लिफ्टच्या दोराचा आँव आँव असा आवज येऊ लागतो, पण आमच्याशिवाय तो एकाही मेंबराला ऐकू येत नाही.

In reply to by रेवती

नाखु 16/06/2015 - 10:22
तीव्रतेने सहमत. गंमत म्हणजे अश्या घाणेरड्या आणि अजागळ्पणे ठेवलेल्या लिफ्टसंकुलातील घरे मात्र अगदी चकाचक फॉल्सिलेंग्वाली डेकोरेटीव, असतातच. पण किमान लिफ्ट तरी सुरक्षीत आणि स्वच्छ असावी असे कधीच वाटत नाही हे खरे आहे. आप्तेष्ट अश्या गृहरचना संस्थेत रहात असल्याने नियमीत भेट देणारा. आणि सुदैवाने स्वतंत्र बगल्यात राह्याला असल्याने लिफ्ट्मुक्त असलेला नाखुस

In reply to by नाखु

रेवती 16/06/2015 - 18:45
होय. घरे चकाचक आहेत. कामवाल्या बायकांचे नियम आहेत. जसे, आम्ही इलेक्ट्रोलक्स मशीनीतच कपडे धुतो. अमूक प्रकारातील फरशी असेल तर पुसण्याचे चार्जेस जास्त. वर राहणार्‍या लोकांना पैशात डिस्काऊंट कारण रोज दुपारी २ तास त्यांच्या एसीमध्ये कामवाल्या बाईंना झोपायची परवानगी व वामकुक्षी झाल्यावर बोन चायनाच्या कपातून चहा. पूर्वी सोसायटीकडे जनरेटर नव्हता आता आहे. नैतर वीज नसताना (लिफ्ट बंद असताना) कामवाली बाई वरच्या मजल्यांवर कामासाठी जात नसे किंवा जास्त पैसे आकारत असे. समजा आमच्या १ बिएचकेच्या २० सदनिकांची १ बिल्डींग आहे तर सगळ्यांनी शेजारचे दोन फ्ल्याट विकत घेतलेत, ज्यायोगे मधील भिंत पाडून मोठी घरे वापरता येतील किंवा २ लहान घरे ठेवून भाडेकरू राहतील. पण आमचा व शेजार्‍यांचा असे दोनच १ बिएचके आहेत म्हणून आम्ही गरीब असल्याने कामवाली बाई आमच्याकडे फारसे लक्ष देत नाही व आम्ही शिंगापूरला राहतो, पुन्यात र्‍हात नाही असे सांगत फिरत असते. ताई मला एकदा शिंगापुरचे पैशे द्या ना! असे म्हणत होती. हितं र्‍हाणार्‍या सगळ्यांची दुसरीकडेही घरे झालीत आणि अज्जून तुमी हितंच! असेही म्हणाली. ;) असो. विषयांतर झाले पण कामवाल्या बाईंनी यावेळी माझ्या ह्र्दयाला घरे पडतील असे बोलल्याने हे लिहिले. ;)

In reply to by रेवती

यशोधरा 16/06/2015 - 18:55
बोन चायनाच्या कपातून चहा. >> हे वाचून रेवाक्का मला भयानक डिप्रेशन आलेय! आमच्याकडे कोणीच बोन चायनाच्या कपातून चहा घेत नाही! उलट मस्त डिझाईन्स आणि रंग असतात म्हणून रस्त्यावर मिळतात ते रंगीबेरंगी, छान छान डिझाईनवाले कप आणण्यात मला आजवर काहीच गैर वाटले नाही! आता नेक्स्ट टैम बोन चायनाच आठवेल! तू दुत्त आहेस रेवाक्का!

In reply to by तिमा

खेडूत 16/06/2015 - 13:47
सर्व मुद्द्यांशी सहमत! पुण्यातही ठराविक भागात असंच चालतं . प्रतिसादावरून आपण मुंबईकर दिसता, कारण इतक्या वर्षांपूर्वी पुण्यात लिफ्ट म्हणजे मला वाटतं अरोरा टॉवर नामक हॉटेलात होती. १९८० च्या सुमाराला अलका सिनेमाजवळ पहिली १० मजली इमारत आली त्यात लिफ्ट होती- मग इतर रहिवासी ठिकाणी सुरु झाल्या. तोपर्यंत पुण्यात वाडे आणि G+४ मजले होते!

अत्यंत गंभीर प्रकार आहे हा ... माझा एक अतिशय जिवलग मित्र पुण्यात डेक्कन वर एका लिफ्ट अपघातात गेला ...दार उघडले आणि तो आत जात असतांना लिफ्ट अचानक सुरु होऊन वर जाऊ लागली ...जेव्हा कि वरचा मजला अजून तयारच नव्हता लिफ्ट जाण्यासाठी ...वाईट चिरडला गेला आणि गेलाच बिचारा !! . . . कोणत्याही देखभालीसाठी चार चव्वल वाचवण्यात कमालीची तत्पर मंडळी जोपर्यंत मुबलक वावरताहेत ...तो पर्यंत हे असले धोके असतीलच ...

In reply to by अत्रन्गि पाउस

टवाळ कार्टा 16/06/2015 - 10:56
झाले ते वाईट झाले पण तुमचा मित्र लिफ्ट अर्धवट उघड्या स्थितीमध्ये सुरु झाली हे पाहून लगेच बाहेर का नाही आला? लिफ्ट काही एकदम झपकन वर खाली होत नाही....इथे इतक्या लोकांनी वेगवेगळे अनुभव लिहिले आहेत पण एक इ.एक्का काका सोडले तर कोणालाच असे वाटत नाही की लिफ्ट वापरताना उगाच्च घाई गडबड केली नसती तर तो अपघात झाला नसता? मी अजून्पर्यंत लिफ्ट वापरताना घाई करू नये...गर्दी झाली तर लिफ्ट सोडून द्यावी...ती परत येणारच आहे (ते सुध्धा जास्तीत जास्त २-३ मिनिटांत) असा विचार आपल्या लहान मुलांना शिकवताना पाहिलेले नाही...मोठे झालेल्यांना शिकवता येते यावरचा विश्वास कधीच उडालाय माझा प्रतिसाद टोकदार अथवा भावना दुखावणारा वाटल्यास क्षमस्व पण आजकाल असे human error मुळे होणारे अपघात बघून सगळ्यात पहीले असेच्च विचार येतात...Indians are not yet civilized enough to use technology, no matter how much educated (and not literate) they are

In reply to by टवाळ कार्टा

नाखु 16/06/2015 - 12:36
बाडिस. तंत्रज्ञान परदेशातून आणता येते अक्कल थोडीच आणता येते. अगदी वाहनाचे दिशादर्शक दिवे न वापरणार्या लोकांचीही किईव वाटते बाकी सुरक्षा-दक्षता तर राम भरोसे! रस्त्यातून कसे चालू नये याचे प्र्यात्य्क्षीक पहाय्चे असेल तर निगडी पासून सुरुवात करून थेट स्वारगेट पर्यंत पहाणी करा.

In reply to by टवाळ कार्टा

भावना बिवना मुळीच दुखावल्या नाहीत...माझ्या मित्राचा प्रसंग ...नक्की काय कसे ह्यात अनेक शक्यता असाव्यात...त्यांमुळे शेवटी 'नशीब' ह्यावर थोडसं यावे लागते ...

पण

Indians are not yet civilized enough to use technology, no matter how much educated (and not literate) they are ह्यात कित्येक बाबतीत 'enough' to be replaced with 'at all'

In reply to by टवाळ कार्टा

मृत्युन्जय 16/06/2015 - 17:36
असे अपघात बरेच झाले आहेत. ते नक्की कसे होतात हे नाही माहिती पण अडकणार्‍या माणसाला वेळ न मिळता तसे होत असावे असे वाटते. यात तो माणूस लिफ्ट वापरण्याच्या लायकीचाच नाही, सिव्हिलाइज्ड नाही वगैरे गोष्टी, अप्रस्तुत आहेत असे वाटते.

In reply to by मृत्युन्जय

लायकीचा प्रश्न हा जनरल बेशिस्त आणि अन्य बेजबाबदार लोकांसाठी ... अहो जे गेले त्यांच्या विषयी फक्त सहानुभूती आहे ...

मदनबाण 16/06/2015 - 12:23
माझ्या मित्राच्या भावाचा अंगठा जाळीवाल्या दरवात हात घालुन बंद करण्याच्या नादात गेला आहे ! जाता जाता :- आमच्या लिफ्ट मधे कोणीतरी महा हरामखोर माणुस थुकतो आहे, तो पार डोक्यात गेला आहे. पिचकारीचे शिंतोडे पार बटणांपर्यंत उडवतो... एक कॅमेरा लिफ्ट मधे बसवुन साल्याची मानगुटी पकडण्याची फार इच्छा होत आहे ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)

In reply to by खटपट्या

मदनबाण 16/06/2015 - 16:42
तुमच्या विंगमधे पान, तंबाखु आणि गूटखा खाणारे कोण आहेत त्यांच्यावर नजर ठेवा. आहेत काही अ‍ॅटिक पीस... पण काय कळत नाय बाँ. :( मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)

In reply to by मदनबाण

लिफ्टमध्ये एक सूचना लिहा : "थुंकणार्याच्या आXXXXX " वरील ओळींबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व! पण आमच्या इमारतीच्या लिफ्टमधे थुंकलेल्या व्यक्तीला मी असंच बोललो होतो. नाईलाज होता, सर्व सदस्य अत्यंत शांत आणि कायदेपालक असल्याने कोणी बोलण्याचं धाडस केलं नसावं. तो एका हॉटेलचा कर्मचारी होता. वरच्या मजल्यावरच्या विद्यार्थिनी(?) ना "पार्सल" द्यायला यायचा. "परत थुंकलास तर चाटून साफ करावं लागेल आणी न केल्यास डायरेक्ट "वैकुंठ" मध्ये रवानगी होईल" याच भाषेत (प्रत्यक्ष वापरलेले शब्द जास्त समर्पक आणी realistic होते. ते इथे देऊ शकत नाही)

चौकटराजा 16/06/2015 - 14:28
म्या आता म्हातारा व्होवू घातालाया आन फ़ुड्ल्या म्हय न्यात पाळ णा वाल्या जाग्येत जानारेय्य .आमच्या पाळ ण्याला त्ये बंद दार अस्नारे.पर काळ जी घिन्न मातुर.

In reply to by चौकटराजा

नाखु 16/06/2015 - 16:05
काकोबा
  • जुन्या घरी पहिल्याच मजल्यावर असल्याने नव्या घरी आप्लयाच मजल्यावर उतरण्याची क्ल्जी घेणे.पाळणाखोलीत गर्दी असताना जाऊ नै
हितचिंतक नाखु

आमच्या सोसायटीतील बहुतेक सदस्य सेवानिवृती आलेल्या फंडातून सदनिका घेऊन राहतात. हल्लीचे उत्पन्न म्हणजे जे निवृत्ती वेतन मिळते तेव्हढेच. त्यामुळे प्रत्येक रुपया वाचविण्या कडेच ओढा. सोसायटीच्या बाहेरील बागेत दिवे काय करायचेत. कॉमन पॅसेज मध्ये मिणमिणते सिएफएल लावलेत. का तर ट्यूब लाईटने सोसायटीला विजेचे बिल जास्त येते. लिफ्ट मध्ये दोन दोन दिवे काय करायचेत? त्यांमुळे एक दिवाच काढून टाकला आहे. त्या साठी त्या सदगृहस्थाने दिवसातून सरासरी किती वेळ आपण लिफ्ट मधे घालवितो वगैरेचे गणित मांडून दाखविले. अशा खत्रूड सदस्यांमुळे मनस्तापापलीकडे काही होत नाही. नशिबाने जनरेटर बॅकअप आहे. तेही एकदा डिझेलच्या वापरावरून एका सेक्रेटरीने, विज गेली असता, जनरेटरवर लिफ्ट फक्त वृद्ध आणि आजारी व्यक्तींसाठीच चालू करण्यात येईल असा फतवा काढला. त्याची सदनिका दुसर्‍या मजल्यावर होती. माझी सदनिका सातव्या मजल्यावर आहे. मी त्याच्या घरी जाऊन जाम राडा केला. म्हंटले तुम्ही लिफ्ट चालू करा नाहीतर नेहमी विज गेल्यावर ती परत येई पर्यंत तुमच्या घरी येऊन बसेन. गुपचुप चालू केली.

In reply to by प्रभाकर पेठकर

म्हंटले तुम्ही लिफ्ट चालू करा नाहीतर नेहमी विज गेल्यावर ती परत येई पर्यंत तुमच्या घरी येऊन बसेन. गुपचुप चालू केली.
ह्या ह्या ह्या ह्या ह्या!!!!! =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नाखु 17/06/2015 - 09:06
चांगला इंगा दाखवला ह्या नतद्र्ष्ट लोकांचे घरी नक्कीच हाड्-हाड कुत्रे झालेले असते म्हणून बाहेर फुकट फौजदारी करण्याची खाज असते असे रोचक निरिक्षण आहे. अपार्टमेंटात ७ वर्षे काढलेला अनुभवी नाखु

धाग्यात उल्लेखलेला अपघात फारच दुर्दैवी. माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार असा अपघात आपल्या ओळखीच्या व्यक्ती वा नेहमीच्या ठिकाणी झाल्यास आपण अधिक काळजी घेतो कारण आपल्या मनात कुठेतरी भिती घर करून बसलेली असते. माझ्या पहिल्या कंपनीत एक टिम लीड पोझिशनवर काम करणार्‍या दक्षिण भारतीय सहकारिणीचा नवरा पुण्यात त्यांच्या सोसायटीतील लिफ्टच्या अपघातात मरण पावला होता. तो अपघात बहुधा २००३ साली घडला होता. त्याने लिफ्टमध्ये पाय टाकताच लिफ्ट वेगाने खाली कोसळली व अक्षरशः शरीराचा काही भाग बाहेर अन काही भाग लिफ्टमध्ये अडकून तो मनुष्य जागीच गतप्राण झाला होता. २००५ मध्ये तिच्या दुसर्‍या विवाहाला जाऊन आल्यावर आमच्या टिम लीडने (जी तिची जवळची मैत्रिण होती) याबाबत आम्हाला सांगितले होते. माझे शिक्षण सुरु असताना हीच बातमी मी वर्तमानपत्रात वाचली होती पण जोवर प्रत्यक्षात पाहिलेल्या व्यक्तीच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे हे कळले नव्हते तोवर मला विशेष भिती वाटली नव्हती. तेव्हापासून मी कधीही लिफ्टचे दार बंद होत असताना शेवटच्या क्षणी हात घालून ते परतवत नाही. इतर लोकांना हे नेहमी करताना पाहूनही मी स्वतः तसे अजिबात करत नाही. भारतात घर घेताना लिफ्ट्सच्या कायमस्वरूपी २४ x ७ उपलब्धतेबाबत शंका असल्याने (वीजपुरवठा खंडित होणे, यांत्रिक बिघाड किंवा मेंटेनंस फी न भरल्याने सेवा देणार्‍या कंपनीने लिफ्ट सुरू ठेवणे बंद करणे अशी विविध कारणे) मी दुसर्‍याच मजल्यावरचा फ्लॅट घेतला आहे. सोबत वजनदार सामान असल्याखेरीज माझे आईवडीलही जिन्याचाच वापर करतात. धाग्यात दिलेल्या सूचना उपयुक्त आहेत. हा लेख वाचणारे सर्वजण लिफ्ट वापरताना अधिक काळजी घेतील अशी आशा करुया.
दोनेक वर्षं झाली असतील या गोष्टीला . सावंतकाका तसे मूळचे विदर्भातले . पण निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झालेले. आमच्या संकुलात पाच मजली पंधरा इमारती आहेत - त्यातल्या एका इमारतीत रहात असत. जातायेता कधीतरी दिसत, पण ओळख अशी नव्हती. मुलगा परदेशात आणि मुलगी पुण्यात असल्याने आता विदर्भातल्या गावी राहून काय करायचं? म्हणून दोन वर्षांपूर्वी पुण्यात आलेले. मुलाला भारतात आल्यावर कमी वेळ असे त्यामुळे मुंबईहून पुण्यात येउन जाणे त्याला सोयीस्कर होते. सुरुवातीला काही काळ पुण्यात बोअर झालेले काका हळूहळू रुळले. मित्रांचा गोतावळा जमवला. आणि जणूकाही पूर्वापार पुणेकर असल्यासारखे इथेच राहू लागले.

नाडी ग्रंथ भविष्य आणि कर्म महात्म्य भाग ३ (अंतिम)

योगविवेक ·

पुर्व जन्मातील कर्म म्हणा वा पुर्वसंचित म्हणा अशा अज्ञेय पॅरामिटर्स मुळे वै़ज्ञानिक संशोधन करण्यास निरुपयोगी ठरते जिज्ञासूंनी हे पहावे. http://mr.upakram.org/node/854

वगिश 12/06/2015 - 00:16
आपले लिखाण मला अगम्य वाटते आहे. मला काहीच समजत नाहीए. ह्या गोष्टी विषयी अधिक जाणून घ्यावे लागेल असे वाटते. फक्त हे सर्व कशासाठी आहे ते सांगा. म्हणजे प्रत्येक कला , शास्र ह्यामागे काहीतरी हेतू असतो. तसे ह्याचा उपयोग काय व तो सामन्यांना कसा करून घेता येईल?

योगविवेक 13/06/2015 - 23:27
प्रकाशकाकांनी दिलेल्या लिंकमधे ते म्हणतात,
गॉकेलिनने अपार कष्ट करून त्याचे निष्कर्ष काढले यात वादच नाही. पण त्याचा अन्वयार्थ ज्योतिष-समर्थकांनी जो लावला आहे तो आम्हाला पटत नाही. मंगळाच्या गूढ परंतु नैसर्गिक प्रभावाचा हा परिणाम आहे असे आम्हाला बिलकुल वाटत नाही. मंगळाला बुद्धी आणि इच्छाशक्ती असेल तरच हे सगळे शक्य आहे.
प्रा.गळतगे नेमके तेच म्हणतायत. "ग्रह मानवावर प्रभाव टाकत नाहीत"... यावर ओकांची विचारणा की जर तसे (म्हणजे नवग्रह प्रभाव टाकत नसतील तर) मग त्यांची पुजा करायच्या मागे महर्षींंचा काय विचार आहे? यावर गळतगे पुढे जाऊन म्हणतात की मानवाने केलेल्या आपल्या आयुष्यातील चुका किंवा पाप दुरुस्त करायचे असेल, त्यांची सुधारणा करायला नवग्रहांना प्रतीक मानून पुजा करायला महर्षी सुचवतात. या कडे असे पाहता येईल गणित, विषयात कमी मार्क पडले तर असेही म्हणता येईल की सूत्रांच्या मदतीतून पायरी पायरीने विचार करायची पद्धत त्या विद्यार्थ्याला नीट जमली नाही किंवा करायचा सराव कमी पडला. याची ती निशानी आहे. म्हणजेच गणित हा विषय व्यक्तीने सुत्रानुसार पायरी पायरीने विचार करायचे ते प्रतीक आहे. मला असे यातून वाटले. वगिश सर ...
आपले लिखाण मला अगम्य वाटते आहे. मला काहीच समजत नाहीए. ह्या गोष्टी विषयी अधिक जाणून घ्यावे लागेल असे वाटते.
या धाग्याचा उद्देश नाडी ग्रंथांच्या अवलोकनातून काही शंका निर्माण होतात त्यांचे निरसन करायला वाट मिळावी असा आहे. आपल्याला व अन्य नाडीग्रंथांच्या विषयाला अज्ञ सदस्यांच्या माहितीसाठी - प्रकाश घाटपांडे सरांच्या आधीच्या धाग्यांना भेट द्यावी. ज्यांची परीक्षा करता येईल अशा न्यात पुराव्यांच्या तपासणी नाडी ग्रंथांच्र्या पुराव्यांचे विष्लेषण करायला काय प्रश्न आहे. पण.... कोणी पुढे येईल काय असा विचार आहे. कंजुस सर... आपण पास देऊन धाग्यातील विचारांना मान्यता दिली असे मानायचे की काय?

In reply to by योगविवेक

हाडक्या 19/06/2015 - 20:54
आपण पास देऊन धाग्यातील विचारांना मान्यता दिली असे मानायचे की काय?
बादवे, कोणी पास दिला की मान्यता गृहित कशी धरता येईल ??

संदीप डांगे 14/06/2015 - 14:35
फारच चमत्कारिक लेखमालिका आहे. तीनही लेख वाचले, मला काहीही समजले नाही. स्त्री-पुरुष समागम ते प्रत्यक्ष अर्भक जन्म यात हजारो परमुटेशन्स कॉम्बीनेशन्स असतात. लाखो लोक याचा रोज अनुभव घेतात. तरी अर्भकावर कुठल्या ग्रहांचा नेमका प्रभाव आहे, मुळात आहे की नाही, आहे तर केव्हापासून आहे हे ठरवायला इतका काथ्याकूट, तोही असा ज्याचा काही अर्थ लागत नाही? एखाद्या गोष्टीची सुरूवात होते आणि अंत होतो ही संकल्पना मानवी मेंदूच्या विचारकक्षेच्या सोयीसाठी योग्य असली तरी प्रत्यक्ष व्यवहारी नाही. जन्म आणि मृत्यू हे ऑन-ऑफ इतके साधं नाही. त्यात कितीही काथ्याकूट करा उपयोग नाही. माणसाची गुणप्रवृत्ती त्याच्या पुर्व जन्मातील कर्मामुळे ठरते त्याच्या जन्मवेळेच्या ग्रहांमुळे, ग्रहांच्या प्रभावामुळे नाही. या वाक्यावर हा लेख संपला आहे म्हणून धागाकर्त्यास अपेक्षीत असलेली धारणा म्हणून या वाक्याचा उपयोग करून माझे प्रश्न व चिंतन मांडतो. १. माणसाची गुणप्रवृती त्याच्या पूर्वजन्मातल्या कर्मामुळे ठरते की त्याच्या जन्मवेळेच्या ग्रहांमुळे? कारण तसे असेल हे दोन्ही वेगळे आणि स्वयंभू पाहिजे. तसे नसेल तर वाक्यात एकाचाच उल्लेख हवा. २. माणसाची गुणप्रवृत्ती म्हणजे काय? नक्की कशावरून ती प्रत्ययास येते? ३. जन्मवेळेच्या ग्रहांमुळे, ग्रहांच्या प्रभावामुळे नाही. म्हणजे नेमके काय? ग्रह आणि ग्रहांचा प्रभाव वेगवेगळे आहेत का? या प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत. असो. चौकात ट्रॅफिक पोलिस असतात. वाहनचालकाने कुठे जायचे ते सांगत नसतात. कधी व कसे जायचे ते सांगतात. वाहतुकीवर त्यांचे प्रत्यक्ष नियंत्रण असते. त्यांना चिरिमीरी देऊन पाहिजे तिकडे पाहिजे तसे पाहिजे तेव्हा जाण्याचे सामर्थ्य मिळते. लोकांना ग्रहशांती म्हणजे असेच काही वाटत असते. पण असे नसते. हाय-वे ला वळणरस्ता, धोकादायक ठिकाणे, गावाची नावे सांगणारे, वेगमर्यादा सांगणारे फलक असतात. ते प्रवासाचे मार्गदर्शक असतात. पण प्रवासाचे कुठलेच नियंत्रण त्यांच्या हातात नसते. तुम्ही कुठे आहात आणि इथून पुढे तुम्ही कुठे जऊ शकता एवढं सूचित करण्याचं काम ते फलक करतात. त्यांना चिरीमिरी देऊन तुमचा प्रवास बदलणार नसतो. वळणरस्ता सरळ-रस्ता होणार नसतो. वेगमर्यादा कमी न करता गेलं तर होणारा अपघात तुमची स्वत:ची जबाबदारी असतो. प्रत्यक्षात ग्रह हे या फलकांसारखे असतात. त्यांचे काम तुम्ही कुठे आहात हे सांगणे असते. धागाकर्त्याच्या मते प्रत्येकाचे कर्म नाडीत लिहिलेले नाडीमहर्षींना कळते आणि त्यावर ते कर्मशांतीचे उपाय सांगतात. हा दावा जबरदस्त वादग्रस्त आहे. खुलासा अपेक्षित.
आकाश लेखनतील नोंदीवरून नाडी महर्षींना प्रत्येक व्यक्तीचे कर्म माहित झालेले असते. आपल्या कर्माची म्हणजे कर्म देवतेची ग्रह देवतेच्या रूपाने कोण पूजा करणार आहे व कोण करणार नाही, हे ही आकाश लेखनतील नोंदी वरून महर्षींना माहित झालेले असते. हेच आहे. (विश्वातील सर्वच घटनांची नोंद आकाशलेखनात असते हे लक्षात ठेवावे) ज्यांना शांती-पुजा करूनही काही परिणाम दिसून येत नाही, त्यांचे कर्म बलवत्तर असल्यामुळेच दिसून येत नाही; व ते सुसह्य होण्यासाठीच ती शांती-पुजा सांगितलेली असते. प्रत्येकाला आपल्या कर्मानुसारच शांती-पुजेचा अनुभव येतो हे यावरून समजून घ्यावयाचे आहे.
वरिल विधान आधीच्या भागातून घेतले आहे. अशी विधाने भोंदूबाबांची आठवण करून देतात. असे बाबा जे गरोदर स्त्रीला तुला मुलगाच होईल असे खच्चून सांगतात. आणि मुलगी झाली तर तू व्रत नीट केले नाही म्हणून पळवाट शोधतात. जर महर्षींना सर्व माहित आहे तर त्यांना हेही माहित असले पाहिजे की शांति-पूजा करून साधकाला लाभ होईल की नाही. त्याच्याबद्दल इथे काय सांगितले आहे?

In reply to by संदीप डांगे

योगविवेक 19/06/2015 - 20:43
संदीप डांगे यांना, प्रतिसादाला उशीर झाल्याबद्दल क्षमस्व...
चमत्कारिक लेखमालिका आहे. तीनही लेख वाचले, मला काहीही समजले नाही
आपल्या या अभिप्रायाबद्दल धन्यवाद... आपले चिंतन व प्रश्न यावर काही लिखाण –
1. .. माणसाची गुणप्रवृती त्याच्या पूर्वजन्मातल्या कर्मामुळे ठरते की त्याच्या जन्मवेळेच्या ग्रहांमुळे? कारण तसे असेल हे दोन्ही वेगळे आणि स्वयंभू पाहिजे. तसे नसेल तर वाक्यात एकाचाच उल्लेख हवा.
आपले म्हणणे बरोबर आहे. मानवचे पुर्व कर्म आणि जन्मकालची ग्रहदशा या वेगवेगळ्या स्वयंभू बाबी आहेत. नेमके तेच गळतगे यांचे म्हणणे आहे या धाग्याच्या भाग एक मधे ते म्हणतात, ‘ग्रहांची भ्रमणे व व्यक्तींचे जन्म हे अगोदरच ठरलेले आहेत. या ठरलेल्या 'व्यवस्थे' नुसारच प्रत्येक व्यक्तीचा जन्म व तिच्या जीवनातील इतर घटनाही घडत असतात. या पूर्वनियोजित 'व्यवस्थे' मुळेच ग्रहांचा मानवावर प्रभाव पडत असल्याचा भास होतो. पण मुळात ग्रह मानवावर कसलाच प्रभाव पाडत नाहीत. दोन घटना जेव्हा एकत्र घडतात तेव्हा एक घटना दुसरीवर प्रभाव पाडत आहे अशी माणसाची अर्थात चुकीची समजूत होते.
2. ... माणसाची गुणप्रवृत्ती म्हणजे काय? नक्की कशावरून ती प्रत्ययास येते?...
हे वाक्य भाग 3 मधे वापरले गेले आहे. गॉकलाँनी खूप पत्रिकांचा अभ्यास करून मंगळग्रहाच्या प्रभावाच्या व्यक्तींमधे युद्धजन्य गुण प्रवृत्ती आढळते असे सिद्ध करायचा प्रयत्न केला होता (तो तसा नाही असे नंतर अनेकांनी दाखवून दिले तो भाग वेगळा.)
3. ..जन्मवेळेच्या ग्रहांमुळे, ग्रहांच्या प्रभावामुळे नाही. म्हणजे नेमके काय? ग्रह आणि ग्रहांचा प्रभाव वेगवेगळे आहेत का? ...
नाही.
4. ... धागाकर्त्याच्या मते प्रत्येकाचे कर्म नाडीत लिहिलेले नाडीमहर्षींना कळते आणि त्यावर ते कर्मशांतीचे उपाय सांगतात. हा दावा जबरदस्त वादग्रस्त आहे. खुलासा अपेक्षित.
होय. असे म्हणणे साहसाचे आहे. मात्र हा दावा घागाकर्त्याचा (माझा)नाही. नाडी ग्रंथ पाहिल्यावर त्याची प्रचिती येते आणि म्हणूनच या विधानांचा अर्थ समजावून देण्यासाठी धागा उपस्थित केले गेला होता.
5. .. जर महर्षींना सर्व माहित आहे तर त्यांना हेही माहित असले पाहिजे की शांति-पूजा करून साधकाला लाभ होईल की नाही. त्याच्याबद्दल इथे काय सांगितले आहे?...
ब्रम्हविज्ञानानुसार ग्रहांची शांती-पुजा ही खरे तर त्या व्यक्तीची आपल्याच कर्मांची शांती पुजा असते. ग्रह हे त्या व्यक्तीच्या कर्मांची केवळ प्रतिके (symbols) आहेत. त्या प्रतिकांची शांती-पुजा म्हणजे त्या व्यक्तीची आपल्या कर्माची शांती-पुजा असते. त्या शांती-पुजेचा त्या व्यक्तीला आपले कर्म सुसह्य करण्यासाठीच उपयोग होतो. कर्म तीव्र वा बलवत्तर असेल तर ते त्याच्या शांती-पुजेमुळे सुसह्य होते;आणि सौम्य असेल तर शांती-पुजेच्या रूपाने ( नाडीग्रंथात सांगितलेला खर्च करून) भोगले जाते. पण कर्म भोग भोगलाच पाहिजे, त्या पासून सुटका नाही. आकाश लेखनतील नोंदीवरून नाडी महर्षींना प्रत्येक व्यक्तीचे कर्म माहित झालेले असते. आपल्या कर्माची म्हणजे कर्म देवतेची ग्रह देवतेच्या रूपाने कोण पूजा करणार आहे व कोण करणार नाही, हे ही आकाश लेखनतील नोंदी वरून महर्षींना माहित झालेले असते. हेच आहे. (विश्वातील सर्वच घटनांची नोंद आकाशलेखनात असते हे लक्षात ठेवावे) ज्यांना शांती-पुजा करूनही काही परिणाम दिसून येत नाही, त्यांचे कर्म बलवत्तर असल्यामुळेच दिसून येत नाही; व ते सुसह्य होण्यासाठीच ती शांती-पुजा सांगितलेली असते. प्रत्येकाला आपल्या कर्मानुसारच शांती-पुजेचा अनुभव येतो हे यावरून समजून घ्यावयाचे आहे.

In reply to by इनोबा म्हणे

योगविवेक 21/06/2015 - 17:49
याची प्रचिती जेंव्हा येते ते तेंव्हा वाद मिटतो... मित्रांनो...

In reply to by मराठीप्रेमी

योगविवेक 22/06/2015 - 22:19
नाडीभविष्यवाले दुसर्‍यांचे तर्कदोष
पण प्रत्यक्ष पुरावा मिळाला तर त्या समोर तर्क 'दोषी'च राहणार, पण जे प्रत्यक्ष पुराव्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करतात. ते अशा टिमक्या वाजवण्यात समाधान बाळगतात.

कंजूस 24/06/2015 - 13:26
""ज्यांची परीक्षा करता येईल अशा न्यात पुराव्यांच्या तपासणी नाडी ग्रंथांच्र्या पुराव्यांचे विष्लेषण करायला काय प्रश्न आहे. पण.... कोणी पुढे येईल काय असा विचार आहे. कंजुस सर... आपण पास देऊन धाग्यातील विचारांना मान्यता दिली असे मानायचे की काय?"" माझा पास रिन्यु करतो आहे. योगविवेक आणि शशिकांतकाका आपण जो विषय घेतला आहे ते कर्म धर्म ज्योतिष उपचार उपाय इत्यादीवर युगेयुगे चर्चा झाली आहे. मी आणखी काही भर घालू शकणार नाही.फारतर असे म्हणेन की "बुद्ध आणि त्याचा धर्म "-डॅा आंबेडकर, किंवा अशासारखे ग्रंथ वाचून आपापली मते बनवावीत. पुर्वीच्या काळी राजास काहीतरी ( काव्य ,शास्त्र, विनोद ,शस्त्र, शौर्य,मदिरा,मदिराक्षी,कलाकृती,देवाचा कोप होणयाचा धाक वगैरे ) धन मिळवले जायचे त्यातीलही हा प्रकार असू शकेल.

पुर्व जन्मातील कर्म म्हणा वा पुर्वसंचित म्हणा अशा अज्ञेय पॅरामिटर्स मुळे वै़ज्ञानिक संशोधन करण्यास निरुपयोगी ठरते जिज्ञासूंनी हे पहावे. http://mr.upakram.org/node/854

वगिश 12/06/2015 - 00:16
आपले लिखाण मला अगम्य वाटते आहे. मला काहीच समजत नाहीए. ह्या गोष्टी विषयी अधिक जाणून घ्यावे लागेल असे वाटते. फक्त हे सर्व कशासाठी आहे ते सांगा. म्हणजे प्रत्येक कला , शास्र ह्यामागे काहीतरी हेतू असतो. तसे ह्याचा उपयोग काय व तो सामन्यांना कसा करून घेता येईल?

योगविवेक 13/06/2015 - 23:27
प्रकाशकाकांनी दिलेल्या लिंकमधे ते म्हणतात,
गॉकेलिनने अपार कष्ट करून त्याचे निष्कर्ष काढले यात वादच नाही. पण त्याचा अन्वयार्थ ज्योतिष-समर्थकांनी जो लावला आहे तो आम्हाला पटत नाही. मंगळाच्या गूढ परंतु नैसर्गिक प्रभावाचा हा परिणाम आहे असे आम्हाला बिलकुल वाटत नाही. मंगळाला बुद्धी आणि इच्छाशक्ती असेल तरच हे सगळे शक्य आहे.
प्रा.गळतगे नेमके तेच म्हणतायत. "ग्रह मानवावर प्रभाव टाकत नाहीत"... यावर ओकांची विचारणा की जर तसे (म्हणजे नवग्रह प्रभाव टाकत नसतील तर) मग त्यांची पुजा करायच्या मागे महर्षींंचा काय विचार आहे? यावर गळतगे पुढे जाऊन म्हणतात की मानवाने केलेल्या आपल्या आयुष्यातील चुका किंवा पाप दुरुस्त करायचे असेल, त्यांची सुधारणा करायला नवग्रहांना प्रतीक मानून पुजा करायला महर्षी सुचवतात. या कडे असे पाहता येईल गणित, विषयात कमी मार्क पडले तर असेही म्हणता येईल की सूत्रांच्या मदतीतून पायरी पायरीने विचार करायची पद्धत त्या विद्यार्थ्याला नीट जमली नाही किंवा करायचा सराव कमी पडला. याची ती निशानी आहे. म्हणजेच गणित हा विषय व्यक्तीने सुत्रानुसार पायरी पायरीने विचार करायचे ते प्रतीक आहे. मला असे यातून वाटले. वगिश सर ...
आपले लिखाण मला अगम्य वाटते आहे. मला काहीच समजत नाहीए. ह्या गोष्टी विषयी अधिक जाणून घ्यावे लागेल असे वाटते.
या धाग्याचा उद्देश नाडी ग्रंथांच्या अवलोकनातून काही शंका निर्माण होतात त्यांचे निरसन करायला वाट मिळावी असा आहे. आपल्याला व अन्य नाडीग्रंथांच्या विषयाला अज्ञ सदस्यांच्या माहितीसाठी - प्रकाश घाटपांडे सरांच्या आधीच्या धाग्यांना भेट द्यावी. ज्यांची परीक्षा करता येईल अशा न्यात पुराव्यांच्या तपासणी नाडी ग्रंथांच्र्या पुराव्यांचे विष्लेषण करायला काय प्रश्न आहे. पण.... कोणी पुढे येईल काय असा विचार आहे. कंजुस सर... आपण पास देऊन धाग्यातील विचारांना मान्यता दिली असे मानायचे की काय?

In reply to by योगविवेक

हाडक्या 19/06/2015 - 20:54
आपण पास देऊन धाग्यातील विचारांना मान्यता दिली असे मानायचे की काय?
बादवे, कोणी पास दिला की मान्यता गृहित कशी धरता येईल ??

संदीप डांगे 14/06/2015 - 14:35
फारच चमत्कारिक लेखमालिका आहे. तीनही लेख वाचले, मला काहीही समजले नाही. स्त्री-पुरुष समागम ते प्रत्यक्ष अर्भक जन्म यात हजारो परमुटेशन्स कॉम्बीनेशन्स असतात. लाखो लोक याचा रोज अनुभव घेतात. तरी अर्भकावर कुठल्या ग्रहांचा नेमका प्रभाव आहे, मुळात आहे की नाही, आहे तर केव्हापासून आहे हे ठरवायला इतका काथ्याकूट, तोही असा ज्याचा काही अर्थ लागत नाही? एखाद्या गोष्टीची सुरूवात होते आणि अंत होतो ही संकल्पना मानवी मेंदूच्या विचारकक्षेच्या सोयीसाठी योग्य असली तरी प्रत्यक्ष व्यवहारी नाही. जन्म आणि मृत्यू हे ऑन-ऑफ इतके साधं नाही. त्यात कितीही काथ्याकूट करा उपयोग नाही. माणसाची गुणप्रवृत्ती त्याच्या पुर्व जन्मातील कर्मामुळे ठरते त्याच्या जन्मवेळेच्या ग्रहांमुळे, ग्रहांच्या प्रभावामुळे नाही. या वाक्यावर हा लेख संपला आहे म्हणून धागाकर्त्यास अपेक्षीत असलेली धारणा म्हणून या वाक्याचा उपयोग करून माझे प्रश्न व चिंतन मांडतो. १. माणसाची गुणप्रवृती त्याच्या पूर्वजन्मातल्या कर्मामुळे ठरते की त्याच्या जन्मवेळेच्या ग्रहांमुळे? कारण तसे असेल हे दोन्ही वेगळे आणि स्वयंभू पाहिजे. तसे नसेल तर वाक्यात एकाचाच उल्लेख हवा. २. माणसाची गुणप्रवृत्ती म्हणजे काय? नक्की कशावरून ती प्रत्ययास येते? ३. जन्मवेळेच्या ग्रहांमुळे, ग्रहांच्या प्रभावामुळे नाही. म्हणजे नेमके काय? ग्रह आणि ग्रहांचा प्रभाव वेगवेगळे आहेत का? या प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत. असो. चौकात ट्रॅफिक पोलिस असतात. वाहनचालकाने कुठे जायचे ते सांगत नसतात. कधी व कसे जायचे ते सांगतात. वाहतुकीवर त्यांचे प्रत्यक्ष नियंत्रण असते. त्यांना चिरिमीरी देऊन पाहिजे तिकडे पाहिजे तसे पाहिजे तेव्हा जाण्याचे सामर्थ्य मिळते. लोकांना ग्रहशांती म्हणजे असेच काही वाटत असते. पण असे नसते. हाय-वे ला वळणरस्ता, धोकादायक ठिकाणे, गावाची नावे सांगणारे, वेगमर्यादा सांगणारे फलक असतात. ते प्रवासाचे मार्गदर्शक असतात. पण प्रवासाचे कुठलेच नियंत्रण त्यांच्या हातात नसते. तुम्ही कुठे आहात आणि इथून पुढे तुम्ही कुठे जऊ शकता एवढं सूचित करण्याचं काम ते फलक करतात. त्यांना चिरीमिरी देऊन तुमचा प्रवास बदलणार नसतो. वळणरस्ता सरळ-रस्ता होणार नसतो. वेगमर्यादा कमी न करता गेलं तर होणारा अपघात तुमची स्वत:ची जबाबदारी असतो. प्रत्यक्षात ग्रह हे या फलकांसारखे असतात. त्यांचे काम तुम्ही कुठे आहात हे सांगणे असते. धागाकर्त्याच्या मते प्रत्येकाचे कर्म नाडीत लिहिलेले नाडीमहर्षींना कळते आणि त्यावर ते कर्मशांतीचे उपाय सांगतात. हा दावा जबरदस्त वादग्रस्त आहे. खुलासा अपेक्षित.
आकाश लेखनतील नोंदीवरून नाडी महर्षींना प्रत्येक व्यक्तीचे कर्म माहित झालेले असते. आपल्या कर्माची म्हणजे कर्म देवतेची ग्रह देवतेच्या रूपाने कोण पूजा करणार आहे व कोण करणार नाही, हे ही आकाश लेखनतील नोंदी वरून महर्षींना माहित झालेले असते. हेच आहे. (विश्वातील सर्वच घटनांची नोंद आकाशलेखनात असते हे लक्षात ठेवावे) ज्यांना शांती-पुजा करूनही काही परिणाम दिसून येत नाही, त्यांचे कर्म बलवत्तर असल्यामुळेच दिसून येत नाही; व ते सुसह्य होण्यासाठीच ती शांती-पुजा सांगितलेली असते. प्रत्येकाला आपल्या कर्मानुसारच शांती-पुजेचा अनुभव येतो हे यावरून समजून घ्यावयाचे आहे.
वरिल विधान आधीच्या भागातून घेतले आहे. अशी विधाने भोंदूबाबांची आठवण करून देतात. असे बाबा जे गरोदर स्त्रीला तुला मुलगाच होईल असे खच्चून सांगतात. आणि मुलगी झाली तर तू व्रत नीट केले नाही म्हणून पळवाट शोधतात. जर महर्षींना सर्व माहित आहे तर त्यांना हेही माहित असले पाहिजे की शांति-पूजा करून साधकाला लाभ होईल की नाही. त्याच्याबद्दल इथे काय सांगितले आहे?

In reply to by संदीप डांगे

योगविवेक 19/06/2015 - 20:43
संदीप डांगे यांना, प्रतिसादाला उशीर झाल्याबद्दल क्षमस्व...
चमत्कारिक लेखमालिका आहे. तीनही लेख वाचले, मला काहीही समजले नाही
आपल्या या अभिप्रायाबद्दल धन्यवाद... आपले चिंतन व प्रश्न यावर काही लिखाण –
1. .. माणसाची गुणप्रवृती त्याच्या पूर्वजन्मातल्या कर्मामुळे ठरते की त्याच्या जन्मवेळेच्या ग्रहांमुळे? कारण तसे असेल हे दोन्ही वेगळे आणि स्वयंभू पाहिजे. तसे नसेल तर वाक्यात एकाचाच उल्लेख हवा.
आपले म्हणणे बरोबर आहे. मानवचे पुर्व कर्म आणि जन्मकालची ग्रहदशा या वेगवेगळ्या स्वयंभू बाबी आहेत. नेमके तेच गळतगे यांचे म्हणणे आहे या धाग्याच्या भाग एक मधे ते म्हणतात, ‘ग्रहांची भ्रमणे व व्यक्तींचे जन्म हे अगोदरच ठरलेले आहेत. या ठरलेल्या 'व्यवस्थे' नुसारच प्रत्येक व्यक्तीचा जन्म व तिच्या जीवनातील इतर घटनाही घडत असतात. या पूर्वनियोजित 'व्यवस्थे' मुळेच ग्रहांचा मानवावर प्रभाव पडत असल्याचा भास होतो. पण मुळात ग्रह मानवावर कसलाच प्रभाव पाडत नाहीत. दोन घटना जेव्हा एकत्र घडतात तेव्हा एक घटना दुसरीवर प्रभाव पाडत आहे अशी माणसाची अर्थात चुकीची समजूत होते.
2. ... माणसाची गुणप्रवृत्ती म्हणजे काय? नक्की कशावरून ती प्रत्ययास येते?...
हे वाक्य भाग 3 मधे वापरले गेले आहे. गॉकलाँनी खूप पत्रिकांचा अभ्यास करून मंगळग्रहाच्या प्रभावाच्या व्यक्तींमधे युद्धजन्य गुण प्रवृत्ती आढळते असे सिद्ध करायचा प्रयत्न केला होता (तो तसा नाही असे नंतर अनेकांनी दाखवून दिले तो भाग वेगळा.)
3. ..जन्मवेळेच्या ग्रहांमुळे, ग्रहांच्या प्रभावामुळे नाही. म्हणजे नेमके काय? ग्रह आणि ग्रहांचा प्रभाव वेगवेगळे आहेत का? ...
नाही.
4. ... धागाकर्त्याच्या मते प्रत्येकाचे कर्म नाडीत लिहिलेले नाडीमहर्षींना कळते आणि त्यावर ते कर्मशांतीचे उपाय सांगतात. हा दावा जबरदस्त वादग्रस्त आहे. खुलासा अपेक्षित.
होय. असे म्हणणे साहसाचे आहे. मात्र हा दावा घागाकर्त्याचा (माझा)नाही. नाडी ग्रंथ पाहिल्यावर त्याची प्रचिती येते आणि म्हणूनच या विधानांचा अर्थ समजावून देण्यासाठी धागा उपस्थित केले गेला होता.
5. .. जर महर्षींना सर्व माहित आहे तर त्यांना हेही माहित असले पाहिजे की शांति-पूजा करून साधकाला लाभ होईल की नाही. त्याच्याबद्दल इथे काय सांगितले आहे?...
ब्रम्हविज्ञानानुसार ग्रहांची शांती-पुजा ही खरे तर त्या व्यक्तीची आपल्याच कर्मांची शांती पुजा असते. ग्रह हे त्या व्यक्तीच्या कर्मांची केवळ प्रतिके (symbols) आहेत. त्या प्रतिकांची शांती-पुजा म्हणजे त्या व्यक्तीची आपल्या कर्माची शांती-पुजा असते. त्या शांती-पुजेचा त्या व्यक्तीला आपले कर्म सुसह्य करण्यासाठीच उपयोग होतो. कर्म तीव्र वा बलवत्तर असेल तर ते त्याच्या शांती-पुजेमुळे सुसह्य होते;आणि सौम्य असेल तर शांती-पुजेच्या रूपाने ( नाडीग्रंथात सांगितलेला खर्च करून) भोगले जाते. पण कर्म भोग भोगलाच पाहिजे, त्या पासून सुटका नाही. आकाश लेखनतील नोंदीवरून नाडी महर्षींना प्रत्येक व्यक्तीचे कर्म माहित झालेले असते. आपल्या कर्माची म्हणजे कर्म देवतेची ग्रह देवतेच्या रूपाने कोण पूजा करणार आहे व कोण करणार नाही, हे ही आकाश लेखनतील नोंदी वरून महर्षींना माहित झालेले असते. हेच आहे. (विश्वातील सर्वच घटनांची नोंद आकाशलेखनात असते हे लक्षात ठेवावे) ज्यांना शांती-पुजा करूनही काही परिणाम दिसून येत नाही, त्यांचे कर्म बलवत्तर असल्यामुळेच दिसून येत नाही; व ते सुसह्य होण्यासाठीच ती शांती-पुजा सांगितलेली असते. प्रत्येकाला आपल्या कर्मानुसारच शांती-पुजेचा अनुभव येतो हे यावरून समजून घ्यावयाचे आहे.

In reply to by इनोबा म्हणे

योगविवेक 21/06/2015 - 17:49
याची प्रचिती जेंव्हा येते ते तेंव्हा वाद मिटतो... मित्रांनो...

In reply to by मराठीप्रेमी

योगविवेक 22/06/2015 - 22:19
नाडीभविष्यवाले दुसर्‍यांचे तर्कदोष
पण प्रत्यक्ष पुरावा मिळाला तर त्या समोर तर्क 'दोषी'च राहणार, पण जे प्रत्यक्ष पुराव्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करतात. ते अशा टिमक्या वाजवण्यात समाधान बाळगतात.

कंजूस 24/06/2015 - 13:26
""ज्यांची परीक्षा करता येईल अशा न्यात पुराव्यांच्या तपासणी नाडी ग्रंथांच्र्या पुराव्यांचे विष्लेषण करायला काय प्रश्न आहे. पण.... कोणी पुढे येईल काय असा विचार आहे. कंजुस सर... आपण पास देऊन धाग्यातील विचारांना मान्यता दिली असे मानायचे की काय?"" माझा पास रिन्यु करतो आहे. योगविवेक आणि शशिकांतकाका आपण जो विषय घेतला आहे ते कर्म धर्म ज्योतिष उपचार उपाय इत्यादीवर युगेयुगे चर्चा झाली आहे. मी आणखी काही भर घालू शकणार नाही.फारतर असे म्हणेन की "बुद्ध आणि त्याचा धर्म "-डॅा आंबेडकर, किंवा अशासारखे ग्रंथ वाचून आपापली मते बनवावीत. पुर्वीच्या काळी राजास काहीतरी ( काव्य ,शास्त्र, विनोद ,शस्त्र, शौर्य,मदिरा,मदिराक्षी,कलाकृती,देवाचा कोप होणयाचा धाक वगैरे ) धन मिळवले जायचे त्यातीलही हा प्रकार असू शकेल.
नाडी ग्रंथ भविष्य आणि कर्म महात्म्य भाग ३ (अंतिम) वरील लेखातील उल्लेखित गॉकलाँ बाबत तळटीप... टीप :- हजारो व्यक्तींच्या जन्मकुंडल्या मिळवून संख्याशास्त्राच्या आधारे ग्रह ज्योतिषाचा 'शास्त्रीय' पाया घालणाऱ्या मायकेल गोकलाँ या फ्रेंच संशोधकाची कर्म सिद्धांताच्या ज्ञानाच्या अभावी कशी दिशाभूल झाली आहे हे 'ग्रहांचा मानवावर प्रभाव पडतो ' ह्या त्यांच्या निष्कर्षावरून दिसून येते. विशिष्ट ग्रहाखाली जन्मणाऱ्या व्यक्ती मधे विशिष्ट गुण प्रवृत्ती आढळून येते म्हणून ग्रहच ती गुण प्रवृत्ती निर्माण करतात किंवा ग्रहाच्या प्रभावाचा तो परिणाम आहे.

ये दोस्ती ......

शिव कन्या ·

छान आहे कथा. स्वतःमधील व्यंगावर जिद्दीने मात करून किती सुंदर फुलवले आहे जीवन ह्या दोघांनी स्वतःचे आणि इतरांचे देखील!!!! आपण अनेकदा आपल्या बारीकसारिक गोष्टींचा उगीचच बाऊ करत असतो. ह्या अश्या कथांमुळे खूप प्रेरणा मिळते पुढे जाण्यासाठी.

एस 09/06/2015 - 23:46
अप्रतिम! हे मौक्तिक खास इथे दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

In reply to by एस

नाखु 10/06/2015 - 10:42
अगदी असेच म्हणतो. काही विधायक/प्रेरणादायी वाचायला मिळणे हे दुरापास्तच झाले आहे आज काल. वाचक नाखु

In reply to by स्पंदना

शिव कन्या 10/06/2015 - 19:15
उत्तम प्रश्न. उत्तर चीनचा बराचसा भाग औद्योगिकरणाच्या जाळ्यात अडकलेला. या कथेत जी नदी उल्लेखलेली आहे, ती सुद्धा प्रदूषित आहे. खाली video clip चा धागा दिला आहे. त्यात दिसेल.तसेच एकूण जमीन आणि हवा पाहता, ती काही सुफळ झाडे वाटत नाहीत. पण, स्थानिक प्रशासनाने त्याना सुरवातीला तुटपुंजी आर्थिक मदत केल्याचा उल्लेख आणखी एका बातमीत वाचला. [त्याचा धागा हरवला बघा. मिळाला परत तर टाकीन.] चीनच्या बेसुमार लोकांमध्ये जिथे धडधाकट लोकांनाच काम मिळायची मारामार, तिथे अपंगांना फारसे काम मिळत नाही. सुरुवात भयानकच होती. पण जसजशी झाडी मोठी होऊ लागली, तसतशी वेगवेगळ्या कारणांसाठी वाळलेला लाकूडफाटा विकून थोडेबहुत पैसे सुटायचे. लोकांना त्यांची माहिती होऊ लागली, तशी त्यांना ते व्यक्तिगत मदत करू लागले. शिवाय, पायाने लिहून दाखवणे, विणकाम करून दाखवणे यातून मिळणारे थोडे बहुत पैसे, वेंकी मित्राला मदत म्हणून देई. पण एकूण, सगळे कष्टप्रद! पण हे काम करता करता, त्यांच्या मनाने जी उभारी धरली ती सगळ्या संकटांवर मात करणारी आहे. आज ते म्हणतात, हि झाडं आमच्या मुलांप्रमाणे आहेत. ती विकावीशी वाटत नाहीत. आम्ही नाही, पण आमच्या पुढच्या पिढीला यांची फळे मिळतील. ज्यांच्याकडे खायचीही भ्रांत आहे, त्यांच्याकडे हे शहाणपण कुठून येते?

कुसुमाग्रजान्च्या ओळि आठ्वल्या अनन्त आमुचि ध्येय्यासक्ति अनन्त अन आशा... किनारा तुला पामराला... ---- कोलम्बसाचे गर्वगीत.

सुंदर प्रेरणादायक कथा ! ही कथा वाचून भारतीय जादव पायेंगची आठवण झाली. या एकांड्या शिलेदाराने आसाममध्ये १३६० एकरांत जंगल निर्माण केले आहे. त्याबद्दल मिपावर एक लेखही आल्याचे आठवते.

हाडक्या 10/06/2015 - 20:16
एक तार्किक प्रश्न.. अशा गोष्टी वाचल्या की एक लॉजिकल प्रश्न डोक्यात येतो, तो म्हणजे त्या हात नसलेल्याने (अथवा त्याच्या इतर कोणी कुटुंबियांनी/नात्यातल्यांनी) त्यांचा एक डोळा दुसर्‍यास दान दिला असता तर चालले नसते का ? म्हणजे त्यातही काही अडथळे (वैद्यकिय वगैरे) आहेत का ? अन्यथा हाच त्यांचा प्रवास किती तरी सोप्पा झाला असता असे वाटते.

In reply to by हाडक्या

आनंदी गोपाळ 11/06/2015 - 09:57
१. नेत्रदान हे मरणोत्तरच केले जाते. २. डोळा दान केला की कोणत्याही अंधाला दृष्टी आली असे होत नाही. फक्त कॉर्निअल ऑपॅसिटी उर्फ डोळ्याची समोरची काच खराब असेल, तर बदलता येते, त्यातही जर-तर आहेतच. ३. कथेत लिहिलेला जन्मतः मोतीबिंदू व नेत्रपेढी यांचा एकमेकांशी काडीचाही संबंध नाही.

In reply to by आनंदी गोपाळ

आनंदी गोपाळ 11/06/2015 - 10:01
(प्रतिसाद देताना अर्धवट व दोनदा प्रकाशित झाला होता.) दगड लागून खराब झालेल्या डोळ्यास मात्र नेत्रदानाने पुन्हा नजर येऊ शकते.

अजया 11/06/2015 - 21:26
अतिशय प्रेरणादायी कथा.तुम्ही सातत्याने अशा नवनविन कथा उत्तम अनुवाद करुन मिसळपाववर आणता.मागच्याही सर्वच कथांची निवड विचारपूर्वक केलेली होती. धन्यवाद !

चिगो 11/06/2015 - 21:36
अपंगत्वावर एकमेकांच्या सहाय्याने केलेली ही मात खरंच प्रेरणादायी आहे.. त्यांच्या ह्या जिद्दीला सलाम करुनही जादेव पायेंगशी तुलना अप्रस्तुत आहे. कारणे दोन.. १. हे दोघे सरकारी मोबदल्यात, अत्यल्प का होईना, झाडे लावलात.. जादेवने जंगलावरील प्रेमापोटी ते केलेय. २. स्केल: ते अपंग आहेत, हे मान्य करुनही तीन हेक्टर जंगल लागवडीची तुलना १३६० एकर जंगल उभारणीशी करता येत नाही.. थोडा जास्तच ऑब्जेक्टीव्ह झाल्याबद्दल क्षमस्व.. 'ईको टास्क फोर्स'द्वारा भारतीय सैन्यपण आसाममधे कोकरझार आणि नामेरी येथे जंगल जोपासण्याचं काम करतेय. वर्षाला जवळपास ४-५ लाख झाडे लावणे व जोपासणे हे या टास्कफोर्सचं काम.. पुन्हा एकदा जादेशवी तुलना नाहीच, कारण की 'इस्टर्न प्लान्टर्स'नावाची अख्खी बटालीअन लागली आहे ह्या कामात..

In reply to by चिगो

शिव कन्या 11/06/2015 - 23:53
चिगो, वाचून प्रतिक्रिया दिलीत धन्यवाद. तुलना करणे अप्रस्तुत नाहीच. उलट या निमित्ताने, आपल्या देशात, बाहेर कोण कोण एकांडे शिलेदार काय आणि किती धडपड करतात, ते कळले तर चांगलेच. होय, ETF चे काम दमदार आहे. आणि ते तसेच होणे गरजेचेही आहे.

छान आहे कथा. स्वतःमधील व्यंगावर जिद्दीने मात करून किती सुंदर फुलवले आहे जीवन ह्या दोघांनी स्वतःचे आणि इतरांचे देखील!!!! आपण अनेकदा आपल्या बारीकसारिक गोष्टींचा उगीचच बाऊ करत असतो. ह्या अश्या कथांमुळे खूप प्रेरणा मिळते पुढे जाण्यासाठी.

एस 09/06/2015 - 23:46
अप्रतिम! हे मौक्तिक खास इथे दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

In reply to by एस

नाखु 10/06/2015 - 10:42
अगदी असेच म्हणतो. काही विधायक/प्रेरणादायी वाचायला मिळणे हे दुरापास्तच झाले आहे आज काल. वाचक नाखु

In reply to by स्पंदना

शिव कन्या 10/06/2015 - 19:15
उत्तम प्रश्न. उत्तर चीनचा बराचसा भाग औद्योगिकरणाच्या जाळ्यात अडकलेला. या कथेत जी नदी उल्लेखलेली आहे, ती सुद्धा प्रदूषित आहे. खाली video clip चा धागा दिला आहे. त्यात दिसेल.तसेच एकूण जमीन आणि हवा पाहता, ती काही सुफळ झाडे वाटत नाहीत. पण, स्थानिक प्रशासनाने त्याना सुरवातीला तुटपुंजी आर्थिक मदत केल्याचा उल्लेख आणखी एका बातमीत वाचला. [त्याचा धागा हरवला बघा. मिळाला परत तर टाकीन.] चीनच्या बेसुमार लोकांमध्ये जिथे धडधाकट लोकांनाच काम मिळायची मारामार, तिथे अपंगांना फारसे काम मिळत नाही. सुरुवात भयानकच होती. पण जसजशी झाडी मोठी होऊ लागली, तसतशी वेगवेगळ्या कारणांसाठी वाळलेला लाकूडफाटा विकून थोडेबहुत पैसे सुटायचे. लोकांना त्यांची माहिती होऊ लागली, तशी त्यांना ते व्यक्तिगत मदत करू लागले. शिवाय, पायाने लिहून दाखवणे, विणकाम करून दाखवणे यातून मिळणारे थोडे बहुत पैसे, वेंकी मित्राला मदत म्हणून देई. पण एकूण, सगळे कष्टप्रद! पण हे काम करता करता, त्यांच्या मनाने जी उभारी धरली ती सगळ्या संकटांवर मात करणारी आहे. आज ते म्हणतात, हि झाडं आमच्या मुलांप्रमाणे आहेत. ती विकावीशी वाटत नाहीत. आम्ही नाही, पण आमच्या पुढच्या पिढीला यांची फळे मिळतील. ज्यांच्याकडे खायचीही भ्रांत आहे, त्यांच्याकडे हे शहाणपण कुठून येते?

कुसुमाग्रजान्च्या ओळि आठ्वल्या अनन्त आमुचि ध्येय्यासक्ति अनन्त अन आशा... किनारा तुला पामराला... ---- कोलम्बसाचे गर्वगीत.

सुंदर प्रेरणादायक कथा ! ही कथा वाचून भारतीय जादव पायेंगची आठवण झाली. या एकांड्या शिलेदाराने आसाममध्ये १३६० एकरांत जंगल निर्माण केले आहे. त्याबद्दल मिपावर एक लेखही आल्याचे आठवते.

हाडक्या 10/06/2015 - 20:16
एक तार्किक प्रश्न.. अशा गोष्टी वाचल्या की एक लॉजिकल प्रश्न डोक्यात येतो, तो म्हणजे त्या हात नसलेल्याने (अथवा त्याच्या इतर कोणी कुटुंबियांनी/नात्यातल्यांनी) त्यांचा एक डोळा दुसर्‍यास दान दिला असता तर चालले नसते का ? म्हणजे त्यातही काही अडथळे (वैद्यकिय वगैरे) आहेत का ? अन्यथा हाच त्यांचा प्रवास किती तरी सोप्पा झाला असता असे वाटते.

In reply to by हाडक्या

आनंदी गोपाळ 11/06/2015 - 09:57
१. नेत्रदान हे मरणोत्तरच केले जाते. २. डोळा दान केला की कोणत्याही अंधाला दृष्टी आली असे होत नाही. फक्त कॉर्निअल ऑपॅसिटी उर्फ डोळ्याची समोरची काच खराब असेल, तर बदलता येते, त्यातही जर-तर आहेतच. ३. कथेत लिहिलेला जन्मतः मोतीबिंदू व नेत्रपेढी यांचा एकमेकांशी काडीचाही संबंध नाही.

In reply to by आनंदी गोपाळ

आनंदी गोपाळ 11/06/2015 - 10:01
(प्रतिसाद देताना अर्धवट व दोनदा प्रकाशित झाला होता.) दगड लागून खराब झालेल्या डोळ्यास मात्र नेत्रदानाने पुन्हा नजर येऊ शकते.

अजया 11/06/2015 - 21:26
अतिशय प्रेरणादायी कथा.तुम्ही सातत्याने अशा नवनविन कथा उत्तम अनुवाद करुन मिसळपाववर आणता.मागच्याही सर्वच कथांची निवड विचारपूर्वक केलेली होती. धन्यवाद !

चिगो 11/06/2015 - 21:36
अपंगत्वावर एकमेकांच्या सहाय्याने केलेली ही मात खरंच प्रेरणादायी आहे.. त्यांच्या ह्या जिद्दीला सलाम करुनही जादेव पायेंगशी तुलना अप्रस्तुत आहे. कारणे दोन.. १. हे दोघे सरकारी मोबदल्यात, अत्यल्प का होईना, झाडे लावलात.. जादेवने जंगलावरील प्रेमापोटी ते केलेय. २. स्केल: ते अपंग आहेत, हे मान्य करुनही तीन हेक्टर जंगल लागवडीची तुलना १३६० एकर जंगल उभारणीशी करता येत नाही.. थोडा जास्तच ऑब्जेक्टीव्ह झाल्याबद्दल क्षमस्व.. 'ईको टास्क फोर्स'द्वारा भारतीय सैन्यपण आसाममधे कोकरझार आणि नामेरी येथे जंगल जोपासण्याचं काम करतेय. वर्षाला जवळपास ४-५ लाख झाडे लावणे व जोपासणे हे या टास्कफोर्सचं काम.. पुन्हा एकदा जादेशवी तुलना नाहीच, कारण की 'इस्टर्न प्लान्टर्स'नावाची अख्खी बटालीअन लागली आहे ह्या कामात..

In reply to by चिगो

शिव कन्या 11/06/2015 - 23:53
चिगो, वाचून प्रतिक्रिया दिलीत धन्यवाद. तुलना करणे अप्रस्तुत नाहीच. उलट या निमित्ताने, आपल्या देशात, बाहेर कोण कोण एकांडे शिलेदार काय आणि किती धडपड करतात, ते कळले तर चांगलेच. होय, ETF चे काम दमदार आहे. आणि ते तसेच होणे गरजेचेही आहे.
( १८ एप्रिल २०१५ रोजी या http://www.bbc.co.uk/news/blogs-ouch-32325809 संकेत स्थळावर दोन मित्रांची एक प्रेरणादायी कहाणी वाचनात आली. तिचे मराठी कथेत रुपांतर करताना, केवळ आणि केवळ एकच हेतू मनात आहे – लिहिणाऱ्या/वाचणाऱ्या सर्वांनी ‘एक तरी झाड लावावे, जगवावे, वाचवावे!’ ) हेग्झिया आणि वेंकी. उत्तर चीन मधील येली या छोट्याशा खेड्यातील दोन शाळूमित्र. दोघांत एखाद वर्षाचा फरक. पाठच्या भावंडासारखे सोबत वाढले. हसले. खेळले. ..... आणि दोघांच्या वाट्याला आलेले दुर्दैव आणि त्यावर केलेली मातही जगावेगळी! ..... ........ ........ हेग्झियाच्या डाव्या डोळ्यात जन्मतःच मोतीबिंदू होता.