मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ऑलीएंडर हॉक मॉथ

jaypal ·
शरद काकांचा धागा वाचुन स्फुर्ती घेतली.

निरुत्तर

विनायक प्रभू ·

छोटा डॉन 22/04/2011 - 13:26
इन जनरल प्रभुसरांच्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे अस्तित्वात नसतात किंवा त्यांचे अस्तित्व मान्य करणे आपल्यालाच त्रासदायक ठरावे अशी असतात. बाकी अशी उदाहरणे पाहण्यात असल्याने अजुन काही लिहण्यासारखे नाही, बाकी ठिक. - छोटा डॉन

रामदास 22/04/2011 - 16:18
ज्या समस्या माहीती नाहीत त्या आमच्यासारख्यांना सांगून गोंधळात टाकणे हे काही बरोबर नाही. उगाचच गार -गार लागतं असं सांगून मारुतीच्या बेंबीत बोट घालायला लावता.

गणपा 22/04/2011 - 16:52
स्वत:च्या आईचा उल्लेख Stupid cow करणार्‍या दिवट्याचे त्याच्या आई बाबांनी वेळीच कान उपटले असते तर अशी वेळ आली नसती. दोष आई-वडलांचा आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. बाकिच्यांनी त्याच्याशी सहमत असाव असा आग्रह नाही.

In reply to by गणपा

स्वत:च्या आईचा उल्लेख Stupid cow करणार्‍या दिवट्याचे त्याच्या आई बाबांनी वेळीच कान उपटले असते तर अशी वेळ आली नसती. दोष आई-वडलांचा आहे.
कदाचित आईवर हा निर्णय लादला गेला असेल.
हे माझं वैयक्तिक मत आहे. बाकिच्यांनी त्याच्याशी सहमत असाव असा आग्रह नाही.
आपल्या मताचा आदर आहे ;) अवांतर :- बर्‍याच वर्षापूर्वी आमच्या वाड्यासमोर सोसायटीचे काम चालू होते तेंव्हा त्या बांधकामावरील लमाणी बाई, तीची सुन आणि नात तिघी एकाच वेळी प्रेग्नंट होत्या.

In reply to by परिकथेतील राजकुमार

गणपा 22/04/2011 - 18:58
कदाचित आईवर हा निर्णय लादला गेला असेल.
मुलगा फाड फाड इंग्रजीत बोलतोय म्हणजे चांगल्या शाळेतला म्हणजेच खात्या पित्या घतातला असावा. (हा अंदाज आहे.) शिवाय एक मुलगा असताना (टिपीकल मेंटॅलिटी जरी गृहीत धरली की मुलगा हवाच) आईवर हा निर्णय लादला गेला असेल असं वाटत नाही. समजा मान्य केलंच की जबरदस्तीने हा निर्णय तिच्यावर लादला गेला तरी 'मोकळे' होण्याचे मार्ग का कमी आहेत आपल्या देशात ?

शाहरुख 22/04/2011 - 18:14
One of life's best coping mechanisms is to know the difference between an inconvenience and a problem. If you break your neck, if you have nothing to eat, if your house is on fire, then you've got a problem. Everything else is an inconvenience. Life is inconvenient. Life is lumpy. A lump in the oatmeal, a lump in the throat and a lump in the breast are not the same kind of lump. One needs to learn the difference. - Robert Fulghum सांगा हे त्या पोराला..इंग्लिश झाडतोय येव्हढे तर हे ही समजेल.

चतुरंग 22/04/2011 - 18:52
चांगल्या मानसोपचार तज्ञाकडे आई, वडील आणि मुलगा ह्यांची सभा घेणे. गरज पडली तर वैयक्तिक सिटिंग्ज घेऊन समजावणे. पौगंडावस्थेतल्या मुलांना संवेदनशीलतेनेच हाताळावे लागते. कारण काहीही असो आज त्याला एक छोटी बहीण आहे आणि हे सत्य टाळण्याचे किंवा त्याबद्दल अपराधी वाटून घेण्याचे काही कारण नाही. प्रत्येकाची/प्रत्येक कुटुंबाची परिस्थिती वेगवेगळी असते हे त्याला समजले पाहिजे आणि त्याच्या घरच्यांनाही. त्या छोट्या बहिणीबद्दल अतिशय तिरस्काराची भावना निर्माण झाली तर तो तिला भावनेच्या भरात इजाही करु शकतो हे लक्षात घेऊन तातडीने प्रश्नावर मार्ग काढणे जरुरीचे वाटते! -रंगा

सहज 22/04/2011 - 20:54
पौगंडावस्था - ते वय वेडं असतं. आई-मुलाला एकत्र समजवले पाहीजे. मुलगा गुणवंत विद्यार्थ्यांमधला आहे, ऐकेल, न ऐकून कुठे जाईल? लहान आहे, मोठा झाल्यावर समजेल. पण त्याने इतके सांगून त्याची आई-लहान मुलीला घेउन का आली? तिचे चुकलेच. फक्त वडील किंवा ती एकटी आली असती तर काही बिघडले नसते. एक दोन अश्या ओळखीच्या केसेस आहेत, अर्थात त्यावेळी ह्या मुलाची जी प्रतिक्रिया होती तीच बरीचशी त्या दोघांची होती. आता अर्थात सगळे ओके आहे. त्यामुळे हा काही मोठा प्रश्न वाटत नाही. आई-वडलांनी मुलाच्या कलाने जरा घ्यायला काही हरकत नाही. मुलगा भावनेच्या भरात जास्त बोलून गेला आहे. गुणवंत आहे समजावल्यावर ऐकेल. मास्तर समुपदेशन काय केले ते देखील सांगा.

छोटा डॉन 22/04/2011 - 13:26
इन जनरल प्रभुसरांच्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे अस्तित्वात नसतात किंवा त्यांचे अस्तित्व मान्य करणे आपल्यालाच त्रासदायक ठरावे अशी असतात. बाकी अशी उदाहरणे पाहण्यात असल्याने अजुन काही लिहण्यासारखे नाही, बाकी ठिक. - छोटा डॉन

रामदास 22/04/2011 - 16:18
ज्या समस्या माहीती नाहीत त्या आमच्यासारख्यांना सांगून गोंधळात टाकणे हे काही बरोबर नाही. उगाचच गार -गार लागतं असं सांगून मारुतीच्या बेंबीत बोट घालायला लावता.

गणपा 22/04/2011 - 16:52
स्वत:च्या आईचा उल्लेख Stupid cow करणार्‍या दिवट्याचे त्याच्या आई बाबांनी वेळीच कान उपटले असते तर अशी वेळ आली नसती. दोष आई-वडलांचा आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. बाकिच्यांनी त्याच्याशी सहमत असाव असा आग्रह नाही.

In reply to by गणपा

स्वत:च्या आईचा उल्लेख Stupid cow करणार्‍या दिवट्याचे त्याच्या आई बाबांनी वेळीच कान उपटले असते तर अशी वेळ आली नसती. दोष आई-वडलांचा आहे.
कदाचित आईवर हा निर्णय लादला गेला असेल.
हे माझं वैयक्तिक मत आहे. बाकिच्यांनी त्याच्याशी सहमत असाव असा आग्रह नाही.
आपल्या मताचा आदर आहे ;) अवांतर :- बर्‍याच वर्षापूर्वी आमच्या वाड्यासमोर सोसायटीचे काम चालू होते तेंव्हा त्या बांधकामावरील लमाणी बाई, तीची सुन आणि नात तिघी एकाच वेळी प्रेग्नंट होत्या.

In reply to by परिकथेतील राजकुमार

गणपा 22/04/2011 - 18:58
कदाचित आईवर हा निर्णय लादला गेला असेल.
मुलगा फाड फाड इंग्रजीत बोलतोय म्हणजे चांगल्या शाळेतला म्हणजेच खात्या पित्या घतातला असावा. (हा अंदाज आहे.) शिवाय एक मुलगा असताना (टिपीकल मेंटॅलिटी जरी गृहीत धरली की मुलगा हवाच) आईवर हा निर्णय लादला गेला असेल असं वाटत नाही. समजा मान्य केलंच की जबरदस्तीने हा निर्णय तिच्यावर लादला गेला तरी 'मोकळे' होण्याचे मार्ग का कमी आहेत आपल्या देशात ?

शाहरुख 22/04/2011 - 18:14
One of life's best coping mechanisms is to know the difference between an inconvenience and a problem. If you break your neck, if you have nothing to eat, if your house is on fire, then you've got a problem. Everything else is an inconvenience. Life is inconvenient. Life is lumpy. A lump in the oatmeal, a lump in the throat and a lump in the breast are not the same kind of lump. One needs to learn the difference. - Robert Fulghum सांगा हे त्या पोराला..इंग्लिश झाडतोय येव्हढे तर हे ही समजेल.

चतुरंग 22/04/2011 - 18:52
चांगल्या मानसोपचार तज्ञाकडे आई, वडील आणि मुलगा ह्यांची सभा घेणे. गरज पडली तर वैयक्तिक सिटिंग्ज घेऊन समजावणे. पौगंडावस्थेतल्या मुलांना संवेदनशीलतेनेच हाताळावे लागते. कारण काहीही असो आज त्याला एक छोटी बहीण आहे आणि हे सत्य टाळण्याचे किंवा त्याबद्दल अपराधी वाटून घेण्याचे काही कारण नाही. प्रत्येकाची/प्रत्येक कुटुंबाची परिस्थिती वेगवेगळी असते हे त्याला समजले पाहिजे आणि त्याच्या घरच्यांनाही. त्या छोट्या बहिणीबद्दल अतिशय तिरस्काराची भावना निर्माण झाली तर तो तिला भावनेच्या भरात इजाही करु शकतो हे लक्षात घेऊन तातडीने प्रश्नावर मार्ग काढणे जरुरीचे वाटते! -रंगा

सहज 22/04/2011 - 20:54
पौगंडावस्था - ते वय वेडं असतं. आई-मुलाला एकत्र समजवले पाहीजे. मुलगा गुणवंत विद्यार्थ्यांमधला आहे, ऐकेल, न ऐकून कुठे जाईल? लहान आहे, मोठा झाल्यावर समजेल. पण त्याने इतके सांगून त्याची आई-लहान मुलीला घेउन का आली? तिचे चुकलेच. फक्त वडील किंवा ती एकटी आली असती तर काही बिघडले नसते. एक दोन अश्या ओळखीच्या केसेस आहेत, अर्थात त्यावेळी ह्या मुलाची जी प्रतिक्रिया होती तीच बरीचशी त्या दोघांची होती. आता अर्थात सगळे ओके आहे. त्यामुळे हा काही मोठा प्रश्न वाटत नाही. आई-वडलांनी मुलाच्या कलाने जरा घ्यायला काही हरकत नाही. मुलगा भावनेच्या भरात जास्त बोलून गेला आहे. गुणवंत आहे समजावल्यावर ऐकेल. मास्तर समुपदेशन काय केले ते देखील सांगा.
हॉल खच्चुन भरला होता. विद्यार्थी -पालक सभा. नविन सिलॅबस. दहावीच्या पालकांना हायपर व्हायला आणखी एक कारण. दोन कार्यक्रमामधे अर्ध्या तासाचा ब्रेक. त्यात तो भेटायला येणार होता. शाळेतल्या गुणवंत मुलामधला. मुख्याध्यापकांची आग्रहाची विनंती. टाळणे शक्य नव्हते. ----------------------------------------------------------------------------------------- सभा सुरु झाली. चौथ्या वाक्यात मांडीवरील लहानगीने भोकाड पसरले. मी थांबलो. सुज्ञ शिक्षीकेने आईला वर पक्षाच्या खोलीकडे नेले. कुणी तरी दबल्या आवजात कॉमेंट केली. मुले फिदीफिदी हसली. -------------------------------------------------------------------------------

महामहोपाध्याय, जैन आणि अंगवस्त्र

भडकमकर मास्तर ·

श्रावण मोडक 17/04/2011 - 23:38
मास्तर,
सर्व साहित्यिक वगैरे मंडळींचे पाय कसे मातीचेच असतात
संदर्भातील या शब्दरचनेतून किती बाण मारलेत! आवडले. :)

वा वा वा मास्तर चांगली माहीती शेअर केलीत. असो. अवांतरः जालावर वावरल्यानंतर कोणाची मळमळ नक्की कशी कुठे बाहेर पडेल याचा नेम नाही हे आम्ही आता चांगले जाणून चुकलो आहोत. :)

मास्तर, श्री अशोक जैन यांचा मूळ लेख आणि त्यावर आलेली प्रतिक्रिया दोन्हीही मस्त आहेत!!!! हे उपलब्ध करून दिल्याबद्दल तुम्हाला पानसुपारी, श्रीफळ आणि अंगवस्त्र अर्पण!!! कृपया स्वीकार करावा!!!! :)

चिंतामणी 18/04/2011 - 10:57
अरविंद कुलकर्णी यांनी म्हणले आहे की "पोतदारांना हास्यास्पद करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला" हे म्हणणे बरोबर आहे. श्री.अशोक जैन यांच्यासारख्या वरीष्ठ पत्रकाराने असे लेखन केले आहे हे बघून वाईट वाटले. म.म.द.वा.पोतदार हे विव्दान होते, इतीहास संशोधमम्हणुन मोठे नाव आणि दबदबा होता त्यांचा. मा. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी शिवाजीच्या इतिहासाबद्दल म. म. द. वा. पोतदार यांना लिहायला सांगितलं होतं. पण मार्मीक बोलण्यातसुद्धा पुढे होते. त्यांचा एक प्रसीध्द किस्सा सांगतो. म.म.द.वा.पोतदार हे कुलगुरू असताना पदवीदान समारंभात "मेरीट लिस्ट"मधे मुली जास्त आहेत असे त्यांच्या लक्षात आले. भाषणात त्यांनी त्याचा उल्लेख केला. ते म्हणाले की "मुलींनी मेरीट लिस्टमधे बाजी मारली आहे." तेंव्हा मुलींच्या बाजुने टाळ्यांचा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. एक क्षण थांबुन मुलांकडे बघीतले आणि म्हणाले "मुलांनो तुम्ही निराश होण्याचे कारण नाही. या हुषारमुली तुम्हालाच मिळणार आहेत." त्यानंतर मुलांच्याबाजुकडुन टाळ्यांचा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला हे सांगायची जरूरी नाही.

रमताराम 18/04/2011 - 11:43
एकुण काय यत्र तत्र सर्वत्र मूर्तिभंजनाचीच चलती आहे. अजून 'दत्त्या पोद्दार' असा सन्मानजनक उल्लेख झालेला नाही हे त्यांचे नशीब म्हणायचे की आपल्या मूर्तिभंजनाच्या यादीत पोतदारांचा नंबर अजून वर आलेला नाही कोणास ठाऊक. जिवंत असताना ज्याच्यासमोर आपले फारसे चालत नसे अशी एखादी व्यक्ती वर गेल्यावर त्याचे मूर्तिभंजन करण्याच्या भेकडपणाला बरीच मोठी परंपरा आहे. अगदी जीएंच्या मृत्यूनंतर दळवी, व.दि. कुलकर्णींच्या मृत्यूनंतर द. भि. कुळकर्णी यांनी त्या त्या व्यक्तिमत्त्वावर जी टीका केली आहे अथवा झालेल्या मतभेदांच्या मुद्यांबाबत आपणच कसे बरोबर होतो हे लिहिले आहे हे पाहता ही क्षुद्रता आपल्या रक्तातच असावी असे वाटू लागले आहे. केसरी आफिसात महामहोपाध्याय संपादकांसमोर त्यांची अर्धा तास शिकवणी घेत आहेत हा प्रसंग सूपर्हिट आहे... अरेच्या, शुद्धलेखन फाट्यावर मारण्याची गोष्ट आहे हे त्यांना सांगितले का नाही जैन यांनी. भापो हा शद्बप्रयोग सांगितला असता तरी चालले असते.

In reply to by रमताराम

योगप्रभू 18/04/2011 - 13:00
अरेच्या, शुद्धलेखन फाट्यावर मारण्याची गोष्ट आहे हे त्यांना सांगितले का नाही जैन यांनी.>> काय बिशाद होती अशोक जैन यांची केसरीतील धुरीणांना असले काही बाष्कळ बोलून दाखवण्याची? केसरीत भाषा परंपरा कसोशीने जपली जाते. बडोदा किंवा गोवा या गावांची नावे आजही पूर्वीच्या बडोदे, गोवे या स्टाईलनेच लिहिली/उच्चारली जातात. समजा अशोक जैन यांनी हे वाक्य कै. चंद्रकांत घोरपडे यांच्यासारख्या कठोर शिस्तीच्या संपादकांपुढे बोलून दाखवले असते तर काय प्रसंग ओढवला असता? भाषेच्या छटा समजून न घेता आलंकारिक शब्दांचा सोस धरला, की कधीतरी अशी फजिती होते. एक साहित्यिक चक्क आपल्या कादंबरीत शृंगारिक वर्णन लिहिताना 'नायिकेचे नितंब तिच्या कंचुकीतून डोकावत होते' असे लिहून मोकळे झाले होते. तो किस्सा 'ठणठणपाळ' या पुस्तकात वाचल्याचे आठवते. एक ज्येष्ठ मराठी नेते प्रथमच लोकसभेत गेले तेव्हा त्यांनी अध्यक्षांना मराठी पद्धतीने 'अध्यक्ष महाराज' असे संबोधले. त्यावर सभागृह हसायला लागले आणि अध्यक्षांचा चेहरा गोरामोरा झाला. हिंदीमध्ये किंवा उत्तर भारतात स्वयंपाक्याला 'महाराज' म्हणतात. लोकसभा अध्यक्षांना 'अध्यक्ष महोदय' असे म्हणण्याची प्रथा आहे. लिहायचे/बोलायचे असते एक आणि शब्द उच्चारतात भलताच. यालाच इंग्रजीत 'मॅलाप्रॉपिझम' म्हणतात.

चतुरंग 18/04/2011 - 17:47
यांचा लेख अगदीच बालिश वाटला, कुठल्यातरी लहान मुलाने दोन यत्ता मोठ्या भावाच्या तक्रारी कराव्यात तसला. असा लेख मास्तरांनी रेकमेंड करावा हे आश्चर्यच! अरविंद कुळकर्णींनी त्यांच्या प्रतिक्रियेत चांगला समाचार घेतला आहे! -रंगा

In reply to by चतुरंग

असा लेख मास्तरांनी रेकमेंड करावा हे आश्चर्यच! पुढची चंपी अधिक समजून घेण्यासाठी आधीचा लेख वाचणे आवश्यकच आहे ना...

प्रदीप 18/04/2011 - 18:29
जैनांचे दिवाळी अंकातील गेल्या काही वर्षांतील लेख वाचून माझे त्यांच्याविषयी अत्यंत प्रतिकूल मत झाले होते. मी त्यांचे काहीही वाचायचे सोडून दिले होते. कारण लेखात ते नेहमी कुणा न कुणाची टिंगलच करीत असत असे मला वाटले. इतक्या वर्षांच्या पत्रकारितेनंतर ह्या माणसास आदराने लिहावे अशी कुणीही व्यक्ति कशी भेटली नाही, असा प्रश्न मला खरोखरीच त्यांचे अलिकडचे लेख वाचून पडला होता. तेव्हा मनाशी म्हटले, शेवटी माणसाने आयुष्यभर पोटासाठी दिल्लीतील थर्ड रेट पोलिटिकल शेनॅनिगन्स पाहून, त्यांच्यावरच लिहीत राहिले की असे होत असावे. कोण जाणे, त्यांच्या जागी मी असतो तर माझेही असेच काही झाले असते, हातातून नुसते कळकट्टच निघत राहीले असते काही ना बाही. ह्या माझ्या त्यांच्याविषयीच्या कडवट मतामुळे तो लेख मी वाचला नव्हता, पण भडकमकर मास्तरांनी लक्ष वेधल्यावर मुद्दाम वाचला. माझे मत काही चुकीचे नव्हते असा दुजोरा ह्या लेखावरून पुन्हा मिळाला. अरविंद कु़ळकर्ण्यांनी त्यांची जाहीर 'चंपी' केली आहे, त्यामुळे तरी ते सुधारतील अशी आशा आहे., खात्री देता येत नाही. उभारीचे आयुष्य 'राजधानीतील हालचालींवर' नजर ठेवल्यावर काय होणार माणसाचे!! पण ह्याचबरोबर म. म. दत्तो वामनांचा तिरसटपणा अत्यंत खटकला, विशेषतः युनिव्हर्सिटीतील घरात मुलाखतीसाठी सकाळी साडेसहा वाजता या,हे सांगतांना केलेला उर्मटपणा, नंतर त्यावेळी जैनांच्या अंगावर खेकसणे, इ. हे सगळे खरे असेल तर, ते वाईटच होते असेच म्हटले पाहिजे. एखादी व्यक्ति आवडत नसेल तर इतका पाणउतारा करण्याची जरूरी नाही. फार फार तर जैनांच्या दैनिकाच्या संपादकास 'ह्या व्यक्तिस मला भेटावेसे वाटत नाही' असे हळूवारपणे (!) सूचित करता आले असते, नाही? का मराठी विद्वानजनांकडून अशी नम्र वागणूक अपेक्षिणे हाच मुळी गुन्हा आहे?

In reply to by प्रदीप

रमताराम 18/04/2011 - 19:42
तुमच्या पहिल्या दोन परिच्छेदांशी सहमत. ढळत्या वयात माणूस चळतो तसे काहीसे झाले असावे जैनांचे. पोतदारांच्याबाबत तुमची अपेक्षा अस्थानी नाही. परंतु त्यांना ओळखणारे अनेक जण त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांबद्दल सांगतीलच. ते सर्वगुणसंपन्न होते असा कोणाही सुज्ञाचा दावा असणार नाही. सामान्यपणे असा संकेत असतो की मृत व्यक्तीबद्दल 'फक्त' वाईट बाजूने लिहू नये. याचे साधे कारण म्हणजे प्रतिवाद करण्यास ती जिवंत नसते, नि अन्य कोणी त्यांच्या बाजूने तसे करेल याची शाश्वती असत नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधी काही प्रतिवाद्य,विवाद्य वा क्वचित धडधडीत खोटे मुद्देही प्रस्थापित होउन जाउ शकतात. आज अशा मूर्तिभंजनाची मुळीच वानवा नाही. मग प्रश्न असा की असे अवगुण सांगायचेच नाहीत का? तर उत्तर असे की जरूर सांगावेत. पण मग आपले लिखाण ज्याला 'डेफिनिटिव बायॉग्रफी' म्हणतात त्या स्वरूपाचे असावे नि त्यात त्या व्यक्तीच्या गुणावगुणांचा साधार नि सप्रमाण उहापोह करावा. केवळ वाईट वाजूवर लेख लिहिणे हे विकृत मनाचे लक्षण आहे. ते ही मान्य करता आले असते जर त्यांच्या एखाद्या विवाद्य मताचे, तत्त्वाचे खंडन म्हणून आले असते तर. एखाद्या दिवंगत प्रतिष्ठित विद्वानाला जेवणनंतर पार्श्वभागाला हात पुसायची सवय होती ही माहिती आज देण्याने कोणाच्याही ज्ञानात काडीचीही भर पडत नसते. मग हे असले लिखाण - ज्याला निव्वळ मनोरंजन मूल्य आहे - छापावे/लिहावेच कशाला.

In reply to by रमताराम

प्रदीप 18/04/2011 - 20:01
जैनांच्या लेखनाविषयी माझे मत मी नोंदवलेले आहेच, तेव्हा त्यांच्या लेखनाचे समर्थन मी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण मला वाटते तुम्ही इथे त्या लेखाचा संदर्भ लक्षात घेतलेला दिसत नाही. लोकरंगच्या पुरवणीत 'सर्किट' नामक सदरात हा लेख समाविष्ट आहे. तेव्हा काही व्यक्तिंच्या विक्षिप्तपणाविषयीच इथे लिहीले जाणार आहे. अशा लेखनाचा जीव तेव्हढाच, त्यातून एखाद्या व्यक्तिचा चहूं अंगानी घेतलेला आढावा येथे अपेक्षित नाही. ह्या सदरातील लिखाण केवळ मनोरंजनात्मक आहे. ह्यापुढे जाऊन अधिक सखोल लिखाण जैनांकडून मलातरी कुठेही अपेक्षित नाही. मात्र मी वर म्हटल्याप्रमाणे जैनांनी कथित केलेली कहाणी खरी असल्यास तिरसटपणा, व कमालीच्या उर्मटपणाबद्दल दत्तो वामनांचा निषेध करावयास व्हावा. पण पुन्हा-- जैनांसारख्याकडून गंभीर लिखाणाची अपेक्षा करू नये, त्याच थाटात मराठी विद्वद्जनान्कडून सौजन्याची करू नये. जाता जाता, म. मंच्या शिवचरित्राचे पुढे झाले तरी काय? म्हणजे ते अनेक वर्षे 'इन द मेकिंग' होते असे सत्तरीच्या दशकात बरेच गाजल्याचे आठवते. त्यापुढील काही नक्की माहिती नाही.

In reply to by प्रदीप

रमताराम 18/04/2011 - 20:20
लोकरंगच्या पुरवणीत 'सर्किट' नामक सदरात हा लेख समाविष्ट आहे. तेव्हा काही व्यक्तिंच्या विक्षिप्तपणाविषयीच इथे लिहीले जाणार आहे. असे असेल तर सुमार केतकरांच्या तावडीतून सुटल्यावर लोकसत्ता मधे सुधारणा होईल अशी अपेक्षा होती ती फोल ठरून नेमके उलट घडते आहे असे म्हणावे लागेल. मनोरंजनासाठी मूर्तिभंजनाचे काम नियमाने करत जावे नि आपल्या वाचकांनी क्षुद्रतेने ते मिटक्या मारीत वाचावे नि एकमेकाला रेकमेंड करत जावे हे आपल्या समाजाच्या सुमार मानसिकतेचे नि अधःपाताचे लक्षण आहे. देव त्यांचे भले करो.

In reply to by प्रदीप

कारण लेखात ते नेहमी कुणा न कुणाची टिंगलच करीत असत असे मला वाटले. इतक्या वर्षांच्या पत्रकारितेनंतर ह्या माणसास आदराने लिहावे अशी कुणीही व्यक्ति कशी भेटली नाही, असा प्रश्न मला खरोखरीच त्यांचे अलिकडचे लेख वाचून पडला होता. अगदी अगदी .. हेच .. आणि दिल्लीतल्या राजकारणाला अति पाहिल्यामुळे माणसाचं असं होत असावं हे निरेक्षण इन्ट्रेष्टिंग....

गमतीदार. मला ते मूर्तीभंजन वाटलं नाही. एखाद्या असामान्य व्यक्तिमत्वाला त्याच्या विक्षिप्तपणामुळे माणूसपणाचा पोत यावा तसं वाटलं.

In reply to by राजेश घासकडवी

रमताराम 19/04/2011 - 11:55
तुमच्या मताचा आदर ठेवून तीव्र असहमती - पुन्हा एकदा - दर्शवतो. एखाद्या असामान्य व्यक्तिमत्वाला त्याच्या विक्षिप्तपणामुळे माणूसपणाचा पोत यावा तसं वाटलं. कोण हे दत्तो वामन पोतदार हो? प्रश्न आश्चर्यकारक वाटला तरी हा प्रश्न बहुसंख्यांना असेल याची जवळ्जवळ खात्रीच आहे. विचाराचे इंद्रिय जागृत - म्हणजे परंपराप्रधान देशात जितके होऊ शकेल तितके - झालेल्या वयातील (साधारण १४ ते ३० हा 'तरुण' म्हटला जाणारा वयोगट समजू या) किती जणांना म्.म. पोतदार ठाऊक आहेत, ठाऊक असलेल्या किती जणांना त्यांना नक्की महामहोपाध्याय का म्हटलं जातं हे ठाऊक आहे, हे ठाऊक असलेल्या किती जणांनी त्यांनी लिहिलेलं काही वाचलं आहे? ही शेवटची शक्यता फारच कमी मुळात जिथे ललित लिखाण कष्ट घेऊन वाचण्याची मारामार तिथे संशोधनात्मक नि वैचारिक लिखाण वाचतो कोण? आपण ज्याला मागील पिढीने पुढच्या पिढीवर केलेले संस्कार म्हणतो त्यात पोतदारांसारख्या विद्वानांच्या विद्वत्तेचा समावेश मागील पिढीतील किती आईबापांनी, शिक्षकांनी केला हो? अशा स्थितीत वर उल्लेख केलेल्या पिढीला त्यांची ओळखच मुळी अशा लेखातून होत असेल तर या व्यक्तिमत्त्वाबद्दल केवळ हीच माहिती घेऊन ते पुढे जाणार आहेत. थोडक्यात पूर्वीच्या काळी अनेक चक्रम लोक होते त्यातील एक ही एकमेव ओळख पुढे शिल्लक राहील. त्यांच्या आईबापांनी पोतदारांबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही तर हे कशाला करतील. जागतिकीकरण नि स्पर्धेच्या युगात त्यांच्याबद्दल माहिती करून घेण्याने आयुष्यात काय फायदा होणार आहे. कॉफी टेबल पुस्तकातील किश्श्यांप्रमाणे असले फुटकळ किस्सेच एकमेकाबरोबर शेअर केले जाणार आहेत. वार्‍यावरची वरात मधला तपकिरीचा विक्रेता म्हणतो तसे 'आम्हाला सस्त्यात मजा पाहिजे' मग त्यासाठी मूर्तिभंजन करावे लागले तरी बेहत्तर. काळाचे संदर्भही पुसट होत गेल्याने जे पुढे चालते ते हे असे अपुरे असते. याचा अतिशय परिणामकारक वापर काही संघटनांनी स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांच्या बाबत परिणामकारकपणे केला आहे. त्याची काटेरी फळे आज आपण पाहतो आहोत. ज्या नेत्याच्या मृत्युनंतर चाळीस वर्षांनी आपण जन्मलो, ज्या काळाच्या संदर्भात विचार करण्यासाठी आवश्यक अभ्यास तर सोडाच, किमान माहिती देखील आपण घेतली नाही अशा व्यक्तिमत्त्वांबद्दल अद्वातद्वा बोलायला आज लोक धजावतात ते असल्या शेलक्या प्रचारामु़ळेच. मुळात विद्वानांबद्दलचे असे किस्से चवीने वाचण्यात, चित्रपटातील नट-नट्यांच्या भानगडींबद्दल गॉसिप करण्यात तुम्हा आम्हा सामान्य माणसाला आनंद वाटतो. यात त्यांचे साधेसुधे माणूस असणे दिसते वगैरे समर्थन दिले तरी मूळ कारण त्यांच्याबद्दलची असूया असते. यात अप्रत्यक्षपणे 'निदान आम्ही बरे' हे न उच्चारलेले आत्मसमर्थन असते. त्यानिमित्ताने या आपल्याहून वर गेलेल्या व्यक्तींना खाली खेचून आपल्या पातळीवर आणल्याचे समाधान लाभते इतकेच.

In reply to by रमताराम

अर्धवट 19/04/2011 - 14:17
>>ज्या नेत्याच्या मृत्युनंतर चाळीस वर्षांनी आपण जन्मलो, ज्या काळाच्या संदर्भात विचार करण्यासाठी आवश्यक अभ्यास तर सोडाच, किमान माहिती देखील आपण घेतली नाही अशा व्यक्तिमत्त्वांबद्दल अद्वातद्वा बोलायला आज लोक धजावतात ते असल्या शेलक्या प्रचारामु़ळेच. >>यात अप्रत्यक्षपणे 'निदान आम्ही बरे' हे न उच्चारलेले आत्मसमर्थन असते. एकदम पट्या.. (मी आधी प्रतिसादाची लांबी पाहुन खाली 'इंद्रा' अशी सही आहे का ते पाहिलं. म्हातार्‍याचं नाव बघुन गोंधळात पडलो. असो.)

In reply to by रमताराम

थोर व्यक्तींचे पाय मातीचे असतात हे दाखवण्याचा, त्यांच्याबाबतीत निरर्थक वैयक्तिक चर्चा करण्याकडे कल असतो हे बरोबर आहे. पण प्रत्येकच अशा उल्लेखात त्या व्यक्तीची नाचक्की करणं नसतं. असूया वगैरे शब्द तुम्ही भावनेच्या भरात वापरले असं गृहीत धरतो.
किती जणांना म्.म. पोतदार ठाऊक आहेत,
म्हणजे मूर्तीभंजनापेक्षा ती कालौघात विरत चालली आहे हे तुमचं खरं दुःख आहे. या प्रसंगाकडे सकारात्मक दृष्टीने बघा. 'चला या निमित्ताने या पीढीला ते नाव तरी माहीत झालं, "कोणीतरी थोर होता बहुधा, आणि थोडा विक्षिप्त होता. कोण होता हे जाणून घ्यायला आवडेल"असं कुतुहल तरी निर्माण झालं.' असा विचार करा व त्यांच्यावर एक लेख लिहा. आणि कितीही प्रयत्न केले तरी शेवटी काही थोर व्यक्तींचा विसर पडणार हे निश्चित.

In reply to by राजेश घासकडवी

रमताराम 19/04/2011 - 20:05
असूया वगैरे शब्द तुम्ही भावनेच्या भरात वापरले असं गृहीत धरतो. नाही मुळीच भावनेच्या भरात वापरलेले नाहीत. I mean it. अर्थात ते सर्वसाधारण विधान आहे (म्हणजे वैयक्तिक टीका नाही) हे लक्षात आले असावे हे गृहित धरतो. म्हणजे मूर्तीभंजनापेक्षा ती कालौघात विरत चालली आहे हे तुमचं खरं दुःख आहे. आमच्या मूळ मुद्याला बगल देऊन केलेल्या या अवांतराबद्दल आभार. फक्त त्यांचा विक्षिप्तपणा ही त्यांची ओळख शिल्लक राहण्यापेक्षा कालौघात ही मूर्ती विरून गेल्यास आम्हाला अत्यानंदच होईल. 'चला या निमित्ताने या पीढीला ते नाव तरी माहीत झालं, "कोणीतरी थोर होता बहुधा, आणि थोडा विक्षिप्त होता. कोण होता हे जाणून घ्यायला आवडेल"असं कुतुहल तरी निर्माण झालं.' असं घडेल याची तिळमात्रही शक्यता आहे असं आम्हाला वाटंत नाही. का ते - तुम्ही ज्याला वळसा घालून पुढे आलात त्या - मागच्या प्रतिसादात आलेलं आहेच. असा विचार करा व त्यांच्यावर एक लेख लिहा. सूचनावजा आदेशाबद्दल आभार. पण मूर्तीभंजन इतरांनी करावे नि आम्ही ते निस्तरत जावे हे करत बसलो तर सारे आयुष्य हेच करत बसावे लागेल. कारण मूर्तिभंजकांची संख्या प्रचंड आहे आणि ते करायला अभ्यास वा विचार लागत नाही. त्यामुळे अशा लेखांची वारंवारता नि लिहिणार्‍यांची प्रसवक्षमता अमर्याद आहे. जालावर असे बरेच अनुभव आमच्या गाठीला आहेत जे फारसे उत्साहवर्धक नाहीत.

धनंजय 18/04/2011 - 22:12
गमतीदार प्रसंग. थोरामोठ्यांच्या (आणि तसेच छोट्यांच्या) व्यवहारातील तपशील बघता असल्या प्रकारची उदाहरणे भरपूर सापडतील, असे वाटते. जैनांनी शीर्षक "महामहोपाध्याय पोतदारांबाबत विक्षिप्त चुटके" असे दिले असते, तर जास्त शोभले असते. "अहाहा महामहोपाध्याय" मध्ये "महामहोपाध्याय हे बिरुद शोभत नाही" असा काही वास आहे. पण त्या पदवीसाठी पठन-पाठन-मौलिक लेखन हे तीन निकष म. म. का. वा अभ्यंकरांनी सांगितले आहेत; विक्षिप्तपणा असून-नसून पदवी रास्त असण्याशी देणेघेणे नाही.

In reply to by धनंजय

जैन यांचा लेख मूर्तीभंजन नाही, असं वाटणारी मी एकटीच नाही हे वाचून बरं वाटलं.
"अहाहा महामहोपाध्याय" मध्ये "महामहोपाध्याय हे बिरुद शोभत नाही" असा काही वास आहे... विक्षिप्तपणा असून-नसून पदवी रास्त असण्याशी देणेघेणे नाही.
सहमत आहे. कुलकर्णी यांनी त्यांच्या प्रतिसादात्/प्रतिवादात तीन चुका असल्याचा उल्लेख केला आहे. मला तरी त्यात एकच चूक दाखवलेली सापडली. असो.

प्रियाली 18/04/2011 - 22:19
पोतदारांच्या विक्षिप्तपणाचे चुटके आवडले. त्यातून त्यांचा अभ्यासूपणा किंवा विद्वत्ता कमी जास्त होते असे वाटत नाही. थँक्यूचा किस्सा तर मस्तच. एखाद्याच्या अंगावर वसकन ओरडून त्याला जेरीस आणण्यापेक्षा बरा. तसाही तो लेख सर्किट या सदराखाली आहे त्यामुळे त्याविषयी फार काही वाटले नाही. अशाप्रकारचे विद्वज्जनांचे खरे-खोटे किस्से प्रसिद्ध असतातच. उदा. न्यूटनचा मांजराविषयी, अत्र्यांचे (किंवा त्यांच्या नावावर खपवलेले) वाह्यात विनोद, किशोरकुमारचा विक्षिप्तपणा वगैरे वगैरे.

रेवती 18/04/2011 - 22:20
दोन्ही दुवे वाचले. पहिल्या ष्टोरीनंतर एवढेच वाटले की चला, विचित्र अनुभव काही फक्त आपल्यालाच येत नसतात.;) दुसर्‍या ष्टोरीत घेतलेला समाचार जास्त आवडला. खरंतर जयंतराव टिळकांनी आपल्या माणसाची चूक मान्य करायला हवी होती......लगेच! पण मजा वाटली.

पुण्यात कुणाच्या विक्षिप्तपणाबद्दलचे किस्से सांगून त्याचा अपमान करता येतो असे वाटणे हे एक नवलच म्हणायचे. तद्वत "पोतदारांना हास्यास्पद करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न' वगैरे मुद्दे गैरलागू ठरावेत. याउलट 'आजकाल एवढ्यातेवढ्याशाने भावना भडकवून घेण्याच्या खुळापोटी पुण्यात विक्षिप्तपणाचे अधःपतन झाले आहे' असे अरण्यरुदन या धाग्याच्या निमित्ताने करावेसे वाटू लागले आहे.

In reply to by चिंतातुर जंतू

मुक्तसुनीत 19/04/2011 - 00:00
याउलट 'आजकाल एवढ्यातेवढ्याशाने भावना भडकवून घेण्याच्या खुळापोटी पुण्यात विक्षिप्तपणाचे अधःपतन झाले आहे' असे अरण्यरुदन या धाग्याच्या निमित्ताने करावेसे वाटू लागले आहे. लई भारी ! :)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चिंतामणी 19/04/2011 - 01:14
अरुण टिकेकरांच्या लेखाच्या सुरवातीलाच त्यांनी म्हणले आहे कीप्रवाहाविरुद्ध पोहणार्‍या विक्षिप्तांची संख्या कमी होत आहे. वरील अनेक (कुत्सीत) प्रतिसादात त्या उलट मत प्रदर्शन आहे. यामुळे वरील लेखाचा दाखला येथे गैरलागू आहे.

In reply to by चिंतामणी

इथले कोणते प्रतिसाद कुत्सित आहेत ते मला समजलं नाही. काही प्रतिसाद माझ्या विचारांसारखे आहेत काही वेगळा विचार करणारे आहेत. पण कुत्सितपणाचा काय संबंध? विक्षिप्त या शब्दावरून सदर लेख आठवला. एकच शब्द दोन्हीकडे वापरला आहे हे साम्य. चिंतामणी अंकल, माझ्या वरच्या प्रतिसादासाठी आणखी गाईडची गरज पडली तर माझी खरडवही आहेच.

श्रावण मोडक 17/04/2011 - 23:38
मास्तर,
सर्व साहित्यिक वगैरे मंडळींचे पाय कसे मातीचेच असतात
संदर्भातील या शब्दरचनेतून किती बाण मारलेत! आवडले. :)

वा वा वा मास्तर चांगली माहीती शेअर केलीत. असो. अवांतरः जालावर वावरल्यानंतर कोणाची मळमळ नक्की कशी कुठे बाहेर पडेल याचा नेम नाही हे आम्ही आता चांगले जाणून चुकलो आहोत. :)

मास्तर, श्री अशोक जैन यांचा मूळ लेख आणि त्यावर आलेली प्रतिक्रिया दोन्हीही मस्त आहेत!!!! हे उपलब्ध करून दिल्याबद्दल तुम्हाला पानसुपारी, श्रीफळ आणि अंगवस्त्र अर्पण!!! कृपया स्वीकार करावा!!!! :)

चिंतामणी 18/04/2011 - 10:57
अरविंद कुलकर्णी यांनी म्हणले आहे की "पोतदारांना हास्यास्पद करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला" हे म्हणणे बरोबर आहे. श्री.अशोक जैन यांच्यासारख्या वरीष्ठ पत्रकाराने असे लेखन केले आहे हे बघून वाईट वाटले. म.म.द.वा.पोतदार हे विव्दान होते, इतीहास संशोधमम्हणुन मोठे नाव आणि दबदबा होता त्यांचा. मा. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी शिवाजीच्या इतिहासाबद्दल म. म. द. वा. पोतदार यांना लिहायला सांगितलं होतं. पण मार्मीक बोलण्यातसुद्धा पुढे होते. त्यांचा एक प्रसीध्द किस्सा सांगतो. म.म.द.वा.पोतदार हे कुलगुरू असताना पदवीदान समारंभात "मेरीट लिस्ट"मधे मुली जास्त आहेत असे त्यांच्या लक्षात आले. भाषणात त्यांनी त्याचा उल्लेख केला. ते म्हणाले की "मुलींनी मेरीट लिस्टमधे बाजी मारली आहे." तेंव्हा मुलींच्या बाजुने टाळ्यांचा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. एक क्षण थांबुन मुलांकडे बघीतले आणि म्हणाले "मुलांनो तुम्ही निराश होण्याचे कारण नाही. या हुषारमुली तुम्हालाच मिळणार आहेत." त्यानंतर मुलांच्याबाजुकडुन टाळ्यांचा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला हे सांगायची जरूरी नाही.

रमताराम 18/04/2011 - 11:43
एकुण काय यत्र तत्र सर्वत्र मूर्तिभंजनाचीच चलती आहे. अजून 'दत्त्या पोद्दार' असा सन्मानजनक उल्लेख झालेला नाही हे त्यांचे नशीब म्हणायचे की आपल्या मूर्तिभंजनाच्या यादीत पोतदारांचा नंबर अजून वर आलेला नाही कोणास ठाऊक. जिवंत असताना ज्याच्यासमोर आपले फारसे चालत नसे अशी एखादी व्यक्ती वर गेल्यावर त्याचे मूर्तिभंजन करण्याच्या भेकडपणाला बरीच मोठी परंपरा आहे. अगदी जीएंच्या मृत्यूनंतर दळवी, व.दि. कुलकर्णींच्या मृत्यूनंतर द. भि. कुळकर्णी यांनी त्या त्या व्यक्तिमत्त्वावर जी टीका केली आहे अथवा झालेल्या मतभेदांच्या मुद्यांबाबत आपणच कसे बरोबर होतो हे लिहिले आहे हे पाहता ही क्षुद्रता आपल्या रक्तातच असावी असे वाटू लागले आहे. केसरी आफिसात महामहोपाध्याय संपादकांसमोर त्यांची अर्धा तास शिकवणी घेत आहेत हा प्रसंग सूपर्हिट आहे... अरेच्या, शुद्धलेखन फाट्यावर मारण्याची गोष्ट आहे हे त्यांना सांगितले का नाही जैन यांनी. भापो हा शद्बप्रयोग सांगितला असता तरी चालले असते.

In reply to by रमताराम

योगप्रभू 18/04/2011 - 13:00
अरेच्या, शुद्धलेखन फाट्यावर मारण्याची गोष्ट आहे हे त्यांना सांगितले का नाही जैन यांनी.>> काय बिशाद होती अशोक जैन यांची केसरीतील धुरीणांना असले काही बाष्कळ बोलून दाखवण्याची? केसरीत भाषा परंपरा कसोशीने जपली जाते. बडोदा किंवा गोवा या गावांची नावे आजही पूर्वीच्या बडोदे, गोवे या स्टाईलनेच लिहिली/उच्चारली जातात. समजा अशोक जैन यांनी हे वाक्य कै. चंद्रकांत घोरपडे यांच्यासारख्या कठोर शिस्तीच्या संपादकांपुढे बोलून दाखवले असते तर काय प्रसंग ओढवला असता? भाषेच्या छटा समजून न घेता आलंकारिक शब्दांचा सोस धरला, की कधीतरी अशी फजिती होते. एक साहित्यिक चक्क आपल्या कादंबरीत शृंगारिक वर्णन लिहिताना 'नायिकेचे नितंब तिच्या कंचुकीतून डोकावत होते' असे लिहून मोकळे झाले होते. तो किस्सा 'ठणठणपाळ' या पुस्तकात वाचल्याचे आठवते. एक ज्येष्ठ मराठी नेते प्रथमच लोकसभेत गेले तेव्हा त्यांनी अध्यक्षांना मराठी पद्धतीने 'अध्यक्ष महाराज' असे संबोधले. त्यावर सभागृह हसायला लागले आणि अध्यक्षांचा चेहरा गोरामोरा झाला. हिंदीमध्ये किंवा उत्तर भारतात स्वयंपाक्याला 'महाराज' म्हणतात. लोकसभा अध्यक्षांना 'अध्यक्ष महोदय' असे म्हणण्याची प्रथा आहे. लिहायचे/बोलायचे असते एक आणि शब्द उच्चारतात भलताच. यालाच इंग्रजीत 'मॅलाप्रॉपिझम' म्हणतात.

चतुरंग 18/04/2011 - 17:47
यांचा लेख अगदीच बालिश वाटला, कुठल्यातरी लहान मुलाने दोन यत्ता मोठ्या भावाच्या तक्रारी कराव्यात तसला. असा लेख मास्तरांनी रेकमेंड करावा हे आश्चर्यच! अरविंद कुळकर्णींनी त्यांच्या प्रतिक्रियेत चांगला समाचार घेतला आहे! -रंगा

In reply to by चतुरंग

असा लेख मास्तरांनी रेकमेंड करावा हे आश्चर्यच! पुढची चंपी अधिक समजून घेण्यासाठी आधीचा लेख वाचणे आवश्यकच आहे ना...

प्रदीप 18/04/2011 - 18:29
जैनांचे दिवाळी अंकातील गेल्या काही वर्षांतील लेख वाचून माझे त्यांच्याविषयी अत्यंत प्रतिकूल मत झाले होते. मी त्यांचे काहीही वाचायचे सोडून दिले होते. कारण लेखात ते नेहमी कुणा न कुणाची टिंगलच करीत असत असे मला वाटले. इतक्या वर्षांच्या पत्रकारितेनंतर ह्या माणसास आदराने लिहावे अशी कुणीही व्यक्ति कशी भेटली नाही, असा प्रश्न मला खरोखरीच त्यांचे अलिकडचे लेख वाचून पडला होता. तेव्हा मनाशी म्हटले, शेवटी माणसाने आयुष्यभर पोटासाठी दिल्लीतील थर्ड रेट पोलिटिकल शेनॅनिगन्स पाहून, त्यांच्यावरच लिहीत राहिले की असे होत असावे. कोण जाणे, त्यांच्या जागी मी असतो तर माझेही असेच काही झाले असते, हातातून नुसते कळकट्टच निघत राहीले असते काही ना बाही. ह्या माझ्या त्यांच्याविषयीच्या कडवट मतामुळे तो लेख मी वाचला नव्हता, पण भडकमकर मास्तरांनी लक्ष वेधल्यावर मुद्दाम वाचला. माझे मत काही चुकीचे नव्हते असा दुजोरा ह्या लेखावरून पुन्हा मिळाला. अरविंद कु़ळकर्ण्यांनी त्यांची जाहीर 'चंपी' केली आहे, त्यामुळे तरी ते सुधारतील अशी आशा आहे., खात्री देता येत नाही. उभारीचे आयुष्य 'राजधानीतील हालचालींवर' नजर ठेवल्यावर काय होणार माणसाचे!! पण ह्याचबरोबर म. म. दत्तो वामनांचा तिरसटपणा अत्यंत खटकला, विशेषतः युनिव्हर्सिटीतील घरात मुलाखतीसाठी सकाळी साडेसहा वाजता या,हे सांगतांना केलेला उर्मटपणा, नंतर त्यावेळी जैनांच्या अंगावर खेकसणे, इ. हे सगळे खरे असेल तर, ते वाईटच होते असेच म्हटले पाहिजे. एखादी व्यक्ति आवडत नसेल तर इतका पाणउतारा करण्याची जरूरी नाही. फार फार तर जैनांच्या दैनिकाच्या संपादकास 'ह्या व्यक्तिस मला भेटावेसे वाटत नाही' असे हळूवारपणे (!) सूचित करता आले असते, नाही? का मराठी विद्वानजनांकडून अशी नम्र वागणूक अपेक्षिणे हाच मुळी गुन्हा आहे?

In reply to by प्रदीप

रमताराम 18/04/2011 - 19:42
तुमच्या पहिल्या दोन परिच्छेदांशी सहमत. ढळत्या वयात माणूस चळतो तसे काहीसे झाले असावे जैनांचे. पोतदारांच्याबाबत तुमची अपेक्षा अस्थानी नाही. परंतु त्यांना ओळखणारे अनेक जण त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांबद्दल सांगतीलच. ते सर्वगुणसंपन्न होते असा कोणाही सुज्ञाचा दावा असणार नाही. सामान्यपणे असा संकेत असतो की मृत व्यक्तीबद्दल 'फक्त' वाईट बाजूने लिहू नये. याचे साधे कारण म्हणजे प्रतिवाद करण्यास ती जिवंत नसते, नि अन्य कोणी त्यांच्या बाजूने तसे करेल याची शाश्वती असत नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधी काही प्रतिवाद्य,विवाद्य वा क्वचित धडधडीत खोटे मुद्देही प्रस्थापित होउन जाउ शकतात. आज अशा मूर्तिभंजनाची मुळीच वानवा नाही. मग प्रश्न असा की असे अवगुण सांगायचेच नाहीत का? तर उत्तर असे की जरूर सांगावेत. पण मग आपले लिखाण ज्याला 'डेफिनिटिव बायॉग्रफी' म्हणतात त्या स्वरूपाचे असावे नि त्यात त्या व्यक्तीच्या गुणावगुणांचा साधार नि सप्रमाण उहापोह करावा. केवळ वाईट वाजूवर लेख लिहिणे हे विकृत मनाचे लक्षण आहे. ते ही मान्य करता आले असते जर त्यांच्या एखाद्या विवाद्य मताचे, तत्त्वाचे खंडन म्हणून आले असते तर. एखाद्या दिवंगत प्रतिष्ठित विद्वानाला जेवणनंतर पार्श्वभागाला हात पुसायची सवय होती ही माहिती आज देण्याने कोणाच्याही ज्ञानात काडीचीही भर पडत नसते. मग हे असले लिखाण - ज्याला निव्वळ मनोरंजन मूल्य आहे - छापावे/लिहावेच कशाला.

In reply to by रमताराम

प्रदीप 18/04/2011 - 20:01
जैनांच्या लेखनाविषयी माझे मत मी नोंदवलेले आहेच, तेव्हा त्यांच्या लेखनाचे समर्थन मी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण मला वाटते तुम्ही इथे त्या लेखाचा संदर्भ लक्षात घेतलेला दिसत नाही. लोकरंगच्या पुरवणीत 'सर्किट' नामक सदरात हा लेख समाविष्ट आहे. तेव्हा काही व्यक्तिंच्या विक्षिप्तपणाविषयीच इथे लिहीले जाणार आहे. अशा लेखनाचा जीव तेव्हढाच, त्यातून एखाद्या व्यक्तिचा चहूं अंगानी घेतलेला आढावा येथे अपेक्षित नाही. ह्या सदरातील लिखाण केवळ मनोरंजनात्मक आहे. ह्यापुढे जाऊन अधिक सखोल लिखाण जैनांकडून मलातरी कुठेही अपेक्षित नाही. मात्र मी वर म्हटल्याप्रमाणे जैनांनी कथित केलेली कहाणी खरी असल्यास तिरसटपणा, व कमालीच्या उर्मटपणाबद्दल दत्तो वामनांचा निषेध करावयास व्हावा. पण पुन्हा-- जैनांसारख्याकडून गंभीर लिखाणाची अपेक्षा करू नये, त्याच थाटात मराठी विद्वद्जनान्कडून सौजन्याची करू नये. जाता जाता, म. मंच्या शिवचरित्राचे पुढे झाले तरी काय? म्हणजे ते अनेक वर्षे 'इन द मेकिंग' होते असे सत्तरीच्या दशकात बरेच गाजल्याचे आठवते. त्यापुढील काही नक्की माहिती नाही.

In reply to by प्रदीप

रमताराम 18/04/2011 - 20:20
लोकरंगच्या पुरवणीत 'सर्किट' नामक सदरात हा लेख समाविष्ट आहे. तेव्हा काही व्यक्तिंच्या विक्षिप्तपणाविषयीच इथे लिहीले जाणार आहे. असे असेल तर सुमार केतकरांच्या तावडीतून सुटल्यावर लोकसत्ता मधे सुधारणा होईल अशी अपेक्षा होती ती फोल ठरून नेमके उलट घडते आहे असे म्हणावे लागेल. मनोरंजनासाठी मूर्तिभंजनाचे काम नियमाने करत जावे नि आपल्या वाचकांनी क्षुद्रतेने ते मिटक्या मारीत वाचावे नि एकमेकाला रेकमेंड करत जावे हे आपल्या समाजाच्या सुमार मानसिकतेचे नि अधःपाताचे लक्षण आहे. देव त्यांचे भले करो.

In reply to by प्रदीप

कारण लेखात ते नेहमी कुणा न कुणाची टिंगलच करीत असत असे मला वाटले. इतक्या वर्षांच्या पत्रकारितेनंतर ह्या माणसास आदराने लिहावे अशी कुणीही व्यक्ति कशी भेटली नाही, असा प्रश्न मला खरोखरीच त्यांचे अलिकडचे लेख वाचून पडला होता. अगदी अगदी .. हेच .. आणि दिल्लीतल्या राजकारणाला अति पाहिल्यामुळे माणसाचं असं होत असावं हे निरेक्षण इन्ट्रेष्टिंग....

गमतीदार. मला ते मूर्तीभंजन वाटलं नाही. एखाद्या असामान्य व्यक्तिमत्वाला त्याच्या विक्षिप्तपणामुळे माणूसपणाचा पोत यावा तसं वाटलं.

In reply to by राजेश घासकडवी

रमताराम 19/04/2011 - 11:55
तुमच्या मताचा आदर ठेवून तीव्र असहमती - पुन्हा एकदा - दर्शवतो. एखाद्या असामान्य व्यक्तिमत्वाला त्याच्या विक्षिप्तपणामुळे माणूसपणाचा पोत यावा तसं वाटलं. कोण हे दत्तो वामन पोतदार हो? प्रश्न आश्चर्यकारक वाटला तरी हा प्रश्न बहुसंख्यांना असेल याची जवळ्जवळ खात्रीच आहे. विचाराचे इंद्रिय जागृत - म्हणजे परंपराप्रधान देशात जितके होऊ शकेल तितके - झालेल्या वयातील (साधारण १४ ते ३० हा 'तरुण' म्हटला जाणारा वयोगट समजू या) किती जणांना म्.म. पोतदार ठाऊक आहेत, ठाऊक असलेल्या किती जणांना त्यांना नक्की महामहोपाध्याय का म्हटलं जातं हे ठाऊक आहे, हे ठाऊक असलेल्या किती जणांनी त्यांनी लिहिलेलं काही वाचलं आहे? ही शेवटची शक्यता फारच कमी मुळात जिथे ललित लिखाण कष्ट घेऊन वाचण्याची मारामार तिथे संशोधनात्मक नि वैचारिक लिखाण वाचतो कोण? आपण ज्याला मागील पिढीने पुढच्या पिढीवर केलेले संस्कार म्हणतो त्यात पोतदारांसारख्या विद्वानांच्या विद्वत्तेचा समावेश मागील पिढीतील किती आईबापांनी, शिक्षकांनी केला हो? अशा स्थितीत वर उल्लेख केलेल्या पिढीला त्यांची ओळखच मुळी अशा लेखातून होत असेल तर या व्यक्तिमत्त्वाबद्दल केवळ हीच माहिती घेऊन ते पुढे जाणार आहेत. थोडक्यात पूर्वीच्या काळी अनेक चक्रम लोक होते त्यातील एक ही एकमेव ओळख पुढे शिल्लक राहील. त्यांच्या आईबापांनी पोतदारांबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही तर हे कशाला करतील. जागतिकीकरण नि स्पर्धेच्या युगात त्यांच्याबद्दल माहिती करून घेण्याने आयुष्यात काय फायदा होणार आहे. कॉफी टेबल पुस्तकातील किश्श्यांप्रमाणे असले फुटकळ किस्सेच एकमेकाबरोबर शेअर केले जाणार आहेत. वार्‍यावरची वरात मधला तपकिरीचा विक्रेता म्हणतो तसे 'आम्हाला सस्त्यात मजा पाहिजे' मग त्यासाठी मूर्तिभंजन करावे लागले तरी बेहत्तर. काळाचे संदर्भही पुसट होत गेल्याने जे पुढे चालते ते हे असे अपुरे असते. याचा अतिशय परिणामकारक वापर काही संघटनांनी स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांच्या बाबत परिणामकारकपणे केला आहे. त्याची काटेरी फळे आज आपण पाहतो आहोत. ज्या नेत्याच्या मृत्युनंतर चाळीस वर्षांनी आपण जन्मलो, ज्या काळाच्या संदर्भात विचार करण्यासाठी आवश्यक अभ्यास तर सोडाच, किमान माहिती देखील आपण घेतली नाही अशा व्यक्तिमत्त्वांबद्दल अद्वातद्वा बोलायला आज लोक धजावतात ते असल्या शेलक्या प्रचारामु़ळेच. मुळात विद्वानांबद्दलचे असे किस्से चवीने वाचण्यात, चित्रपटातील नट-नट्यांच्या भानगडींबद्दल गॉसिप करण्यात तुम्हा आम्हा सामान्य माणसाला आनंद वाटतो. यात त्यांचे साधेसुधे माणूस असणे दिसते वगैरे समर्थन दिले तरी मूळ कारण त्यांच्याबद्दलची असूया असते. यात अप्रत्यक्षपणे 'निदान आम्ही बरे' हे न उच्चारलेले आत्मसमर्थन असते. त्यानिमित्ताने या आपल्याहून वर गेलेल्या व्यक्तींना खाली खेचून आपल्या पातळीवर आणल्याचे समाधान लाभते इतकेच.

In reply to by रमताराम

अर्धवट 19/04/2011 - 14:17
>>ज्या नेत्याच्या मृत्युनंतर चाळीस वर्षांनी आपण जन्मलो, ज्या काळाच्या संदर्भात विचार करण्यासाठी आवश्यक अभ्यास तर सोडाच, किमान माहिती देखील आपण घेतली नाही अशा व्यक्तिमत्त्वांबद्दल अद्वातद्वा बोलायला आज लोक धजावतात ते असल्या शेलक्या प्रचारामु़ळेच. >>यात अप्रत्यक्षपणे 'निदान आम्ही बरे' हे न उच्चारलेले आत्मसमर्थन असते. एकदम पट्या.. (मी आधी प्रतिसादाची लांबी पाहुन खाली 'इंद्रा' अशी सही आहे का ते पाहिलं. म्हातार्‍याचं नाव बघुन गोंधळात पडलो. असो.)

In reply to by रमताराम

थोर व्यक्तींचे पाय मातीचे असतात हे दाखवण्याचा, त्यांच्याबाबतीत निरर्थक वैयक्तिक चर्चा करण्याकडे कल असतो हे बरोबर आहे. पण प्रत्येकच अशा उल्लेखात त्या व्यक्तीची नाचक्की करणं नसतं. असूया वगैरे शब्द तुम्ही भावनेच्या भरात वापरले असं गृहीत धरतो.
किती जणांना म्.म. पोतदार ठाऊक आहेत,
म्हणजे मूर्तीभंजनापेक्षा ती कालौघात विरत चालली आहे हे तुमचं खरं दुःख आहे. या प्रसंगाकडे सकारात्मक दृष्टीने बघा. 'चला या निमित्ताने या पीढीला ते नाव तरी माहीत झालं, "कोणीतरी थोर होता बहुधा, आणि थोडा विक्षिप्त होता. कोण होता हे जाणून घ्यायला आवडेल"असं कुतुहल तरी निर्माण झालं.' असा विचार करा व त्यांच्यावर एक लेख लिहा. आणि कितीही प्रयत्न केले तरी शेवटी काही थोर व्यक्तींचा विसर पडणार हे निश्चित.

In reply to by राजेश घासकडवी

रमताराम 19/04/2011 - 20:05
असूया वगैरे शब्द तुम्ही भावनेच्या भरात वापरले असं गृहीत धरतो. नाही मुळीच भावनेच्या भरात वापरलेले नाहीत. I mean it. अर्थात ते सर्वसाधारण विधान आहे (म्हणजे वैयक्तिक टीका नाही) हे लक्षात आले असावे हे गृहित धरतो. म्हणजे मूर्तीभंजनापेक्षा ती कालौघात विरत चालली आहे हे तुमचं खरं दुःख आहे. आमच्या मूळ मुद्याला बगल देऊन केलेल्या या अवांतराबद्दल आभार. फक्त त्यांचा विक्षिप्तपणा ही त्यांची ओळख शिल्लक राहण्यापेक्षा कालौघात ही मूर्ती विरून गेल्यास आम्हाला अत्यानंदच होईल. 'चला या निमित्ताने या पीढीला ते नाव तरी माहीत झालं, "कोणीतरी थोर होता बहुधा, आणि थोडा विक्षिप्त होता. कोण होता हे जाणून घ्यायला आवडेल"असं कुतुहल तरी निर्माण झालं.' असं घडेल याची तिळमात्रही शक्यता आहे असं आम्हाला वाटंत नाही. का ते - तुम्ही ज्याला वळसा घालून पुढे आलात त्या - मागच्या प्रतिसादात आलेलं आहेच. असा विचार करा व त्यांच्यावर एक लेख लिहा. सूचनावजा आदेशाबद्दल आभार. पण मूर्तीभंजन इतरांनी करावे नि आम्ही ते निस्तरत जावे हे करत बसलो तर सारे आयुष्य हेच करत बसावे लागेल. कारण मूर्तिभंजकांची संख्या प्रचंड आहे आणि ते करायला अभ्यास वा विचार लागत नाही. त्यामुळे अशा लेखांची वारंवारता नि लिहिणार्‍यांची प्रसवक्षमता अमर्याद आहे. जालावर असे बरेच अनुभव आमच्या गाठीला आहेत जे फारसे उत्साहवर्धक नाहीत.

धनंजय 18/04/2011 - 22:12
गमतीदार प्रसंग. थोरामोठ्यांच्या (आणि तसेच छोट्यांच्या) व्यवहारातील तपशील बघता असल्या प्रकारची उदाहरणे भरपूर सापडतील, असे वाटते. जैनांनी शीर्षक "महामहोपाध्याय पोतदारांबाबत विक्षिप्त चुटके" असे दिले असते, तर जास्त शोभले असते. "अहाहा महामहोपाध्याय" मध्ये "महामहोपाध्याय हे बिरुद शोभत नाही" असा काही वास आहे. पण त्या पदवीसाठी पठन-पाठन-मौलिक लेखन हे तीन निकष म. म. का. वा अभ्यंकरांनी सांगितले आहेत; विक्षिप्तपणा असून-नसून पदवी रास्त असण्याशी देणेघेणे नाही.

In reply to by धनंजय

जैन यांचा लेख मूर्तीभंजन नाही, असं वाटणारी मी एकटीच नाही हे वाचून बरं वाटलं.
"अहाहा महामहोपाध्याय" मध्ये "महामहोपाध्याय हे बिरुद शोभत नाही" असा काही वास आहे... विक्षिप्तपणा असून-नसून पदवी रास्त असण्याशी देणेघेणे नाही.
सहमत आहे. कुलकर्णी यांनी त्यांच्या प्रतिसादात्/प्रतिवादात तीन चुका असल्याचा उल्लेख केला आहे. मला तरी त्यात एकच चूक दाखवलेली सापडली. असो.

प्रियाली 18/04/2011 - 22:19
पोतदारांच्या विक्षिप्तपणाचे चुटके आवडले. त्यातून त्यांचा अभ्यासूपणा किंवा विद्वत्ता कमी जास्त होते असे वाटत नाही. थँक्यूचा किस्सा तर मस्तच. एखाद्याच्या अंगावर वसकन ओरडून त्याला जेरीस आणण्यापेक्षा बरा. तसाही तो लेख सर्किट या सदराखाली आहे त्यामुळे त्याविषयी फार काही वाटले नाही. अशाप्रकारचे विद्वज्जनांचे खरे-खोटे किस्से प्रसिद्ध असतातच. उदा. न्यूटनचा मांजराविषयी, अत्र्यांचे (किंवा त्यांच्या नावावर खपवलेले) वाह्यात विनोद, किशोरकुमारचा विक्षिप्तपणा वगैरे वगैरे.

रेवती 18/04/2011 - 22:20
दोन्ही दुवे वाचले. पहिल्या ष्टोरीनंतर एवढेच वाटले की चला, विचित्र अनुभव काही फक्त आपल्यालाच येत नसतात.;) दुसर्‍या ष्टोरीत घेतलेला समाचार जास्त आवडला. खरंतर जयंतराव टिळकांनी आपल्या माणसाची चूक मान्य करायला हवी होती......लगेच! पण मजा वाटली.

पुण्यात कुणाच्या विक्षिप्तपणाबद्दलचे किस्से सांगून त्याचा अपमान करता येतो असे वाटणे हे एक नवलच म्हणायचे. तद्वत "पोतदारांना हास्यास्पद करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न' वगैरे मुद्दे गैरलागू ठरावेत. याउलट 'आजकाल एवढ्यातेवढ्याशाने भावना भडकवून घेण्याच्या खुळापोटी पुण्यात विक्षिप्तपणाचे अधःपतन झाले आहे' असे अरण्यरुदन या धाग्याच्या निमित्ताने करावेसे वाटू लागले आहे.

In reply to by चिंतातुर जंतू

मुक्तसुनीत 19/04/2011 - 00:00
याउलट 'आजकाल एवढ्यातेवढ्याशाने भावना भडकवून घेण्याच्या खुळापोटी पुण्यात विक्षिप्तपणाचे अधःपतन झाले आहे' असे अरण्यरुदन या धाग्याच्या निमित्ताने करावेसे वाटू लागले आहे. लई भारी ! :)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चिंतामणी 19/04/2011 - 01:14
अरुण टिकेकरांच्या लेखाच्या सुरवातीलाच त्यांनी म्हणले आहे कीप्रवाहाविरुद्ध पोहणार्‍या विक्षिप्तांची संख्या कमी होत आहे. वरील अनेक (कुत्सीत) प्रतिसादात त्या उलट मत प्रदर्शन आहे. यामुळे वरील लेखाचा दाखला येथे गैरलागू आहे.

In reply to by चिंतामणी

इथले कोणते प्रतिसाद कुत्सित आहेत ते मला समजलं नाही. काही प्रतिसाद माझ्या विचारांसारखे आहेत काही वेगळा विचार करणारे आहेत. पण कुत्सितपणाचा काय संबंध? विक्षिप्त या शब्दावरून सदर लेख आठवला. एकच शब्द दोन्हीकडे वापरला आहे हे साम्य. चिंतामणी अंकल, माझ्या वरच्या प्रतिसादासाठी आणखी गाईडची गरज पडली तर माझी खरडवही आहेच.
अशोक जैन.. एक ज्येष्ठ वगैरे पत्रकार.... सर्व साहित्यिक वगैरे मंडळींचे पाय कसे मातीचेच असतात हे सांगणारे त्यांचा एका दिवाळी अंकातला लेख मित्राने खास रेकमेंड केल्याचे स्मरते... बर्‍याच थोरांची टर उडवणारा तो गंमतीदार लेख आवडला होता...

पाणीपुरी व तत्सम पदार्थ सेवनार्थ काही युक्त्या (Tips)

पाषाणभेद ·

In reply to by पाषाणभेद

नरेशकुमार 17/04/2011 - 18:54
राज ठाकरेंना याविषयी आंदोलन करता येण्यासारखे आहे. आपले काय मत आहे?
जरुर जरुर, हाटेलाचा मालक मराठी मानुस असेल तर प्राधान्याच आहे.

In reply to by नरेशकुमार

शिल्पा ब 17/04/2011 - 23:45
ठिक आहे, समजलं आम्हाला की तुम्ही मोठ्ठ्या हाटेलात जाउन पाणीपुरी खाता ते. कीती वेळा सांगाल? बाकी टीपा भारीच. अर्थात आता बाहेर पाणीपुरी वगैरे खाण्याची इच्छा मेलीच आहे. पण स्त्रीने पाणीपुरी वा तत्सम पदार्थ विकले तर ते स्वच्छ्च असतील हे गृहीत धरायचे काही कारण नाही.

In reply to by रेवती

किसन शिंदे 18/04/2011 - 10:11
एका भय्याने केलेल्या विकृतीवर किती ते धागे आणि काय काय........ पण टीपा चांगल्या आहेत आणी टिपुन घेतो आहे.

नितिन थत्ते 17/04/2011 - 20:51
पण पटल्या नाहीत. पीएच ० असलेले पाणी? एवढ्या आंबट पाण्याची पाणीपुरी नाय बॉ आपण खाऊ शकत. अवांतर: चांगल्या हाटेलात पाणीपुरी खाण्यापेक्षा खाऊच नये.

In reply to by नितिन थत्ते

शरद 18/04/2011 - 10:03
(०) शून्य पी-एच ? अहो, शून्य पी एच करिता चिंचेच्या पाण्या ऐवजी con. H Cl लागेल. एक पूरीभर असे आम्ल प्यालात की स्वच्छ-अस्वच्छ हा विचार करावयाची गरजच पडणार नाही. दाखला देण्याकरिता एखादा डागदर बरोबर ठेवावा हेच उचित ! शरद

In reply to by शरद

संहत हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड वापरूनही पाण्याला ० पीएच देणे अशक्य आहे..... बाकी रस्त्यावरची पाणीपुरी खाऊ इच्छिणार्‍यांना ० पीएचचं पाणी दिल्यावर त्यांना डॉक्टरही वाचवू शकणार नाही!!!! :)

In reply to by नितिन थत्ते

वपाडाव 21/04/2011 - 17:16
घाई-गडबडीत "न्युट्रल म्हंजे शुन्य" असे त्यांना वाटुन-चाटुन गेले असावे.... पण त्यांना पी.एच.७ म्हणावयाचे असेल....

निनाव 17/04/2011 - 21:03
पाभे: बाकिचे मला माहित नाही आणिक माहिती पण करून घ्यायचे नाही.. ह्यावेळेस भारतात आलो नं कि सी.एस्.टी हवाईअड्ड्यावरून सरळ पाणीपुरी स्टॉल बघा .. तुम्च्या लेखा मुळे.. अधिकच मिस्स करतो आहे हे सर्व चट्पटीत खाणे.. :( ..... ;)

In reply to by पाषाणभेद

नरेशकुमार 17/04/2011 - 18:54
राज ठाकरेंना याविषयी आंदोलन करता येण्यासारखे आहे. आपले काय मत आहे?
जरुर जरुर, हाटेलाचा मालक मराठी मानुस असेल तर प्राधान्याच आहे.

In reply to by नरेशकुमार

शिल्पा ब 17/04/2011 - 23:45
ठिक आहे, समजलं आम्हाला की तुम्ही मोठ्ठ्या हाटेलात जाउन पाणीपुरी खाता ते. कीती वेळा सांगाल? बाकी टीपा भारीच. अर्थात आता बाहेर पाणीपुरी वगैरे खाण्याची इच्छा मेलीच आहे. पण स्त्रीने पाणीपुरी वा तत्सम पदार्थ विकले तर ते स्वच्छ्च असतील हे गृहीत धरायचे काही कारण नाही.

In reply to by रेवती

किसन शिंदे 18/04/2011 - 10:11
एका भय्याने केलेल्या विकृतीवर किती ते धागे आणि काय काय........ पण टीपा चांगल्या आहेत आणी टिपुन घेतो आहे.

नितिन थत्ते 17/04/2011 - 20:51
पण पटल्या नाहीत. पीएच ० असलेले पाणी? एवढ्या आंबट पाण्याची पाणीपुरी नाय बॉ आपण खाऊ शकत. अवांतर: चांगल्या हाटेलात पाणीपुरी खाण्यापेक्षा खाऊच नये.

In reply to by नितिन थत्ते

शरद 18/04/2011 - 10:03
(०) शून्य पी-एच ? अहो, शून्य पी एच करिता चिंचेच्या पाण्या ऐवजी con. H Cl लागेल. एक पूरीभर असे आम्ल प्यालात की स्वच्छ-अस्वच्छ हा विचार करावयाची गरजच पडणार नाही. दाखला देण्याकरिता एखादा डागदर बरोबर ठेवावा हेच उचित ! शरद

In reply to by शरद

संहत हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड वापरूनही पाण्याला ० पीएच देणे अशक्य आहे..... बाकी रस्त्यावरची पाणीपुरी खाऊ इच्छिणार्‍यांना ० पीएचचं पाणी दिल्यावर त्यांना डॉक्टरही वाचवू शकणार नाही!!!! :)

In reply to by नितिन थत्ते

वपाडाव 21/04/2011 - 17:16
घाई-गडबडीत "न्युट्रल म्हंजे शुन्य" असे त्यांना वाटुन-चाटुन गेले असावे.... पण त्यांना पी.एच.७ म्हणावयाचे असेल....

निनाव 17/04/2011 - 21:03
पाभे: बाकिचे मला माहित नाही आणिक माहिती पण करून घ्यायचे नाही.. ह्यावेळेस भारतात आलो नं कि सी.एस्.टी हवाईअड्ड्यावरून सरळ पाणीपुरी स्टॉल बघा .. तुम्च्या लेखा मुळे.. अधिकच मिस्स करतो आहे हे सर्व चट्पटीत खाणे.. :( ..... ;)
पाणीपुरी व तत्सम पदार्थ सेवनार्थ काही युक्त्या (Tips) संदर्भ: http://www.misalpav.com/node/17667 http://www.esakal.com/esakal/20110415/5193351932521427606.htm http://www.youtube.com/watch?v=mDtN-4Bqbl0 http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7995952.cms १. पाणीपुरी हि विक्रेतीकडची असली पाहिजे. (विक्रेत्याकडची नको.) २. पाणीपुरी विक्रेती मराठी असेल तर जास्त काळजी करण्याचे कारण नाही. २. आधीचे गिर्‍हाईक तेथेच असले पाहीजे व त्याची पाणीपुरी (व तत्सम पदार्थ - {यापुढे फक्त पाणीपुरी असा उल्लेख राहील.}) खाल्लेली असली पाहीजे व फक्त पाणी पिणे बाकी असले पाहिजे.

कार्ट्यांस...

नगरीनिरंजन ·

प्रकाश१११ 17/04/2011 - 21:12
लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... छानच!!

किसन शिंदे 18/04/2011 - 11:02
असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... हे सर्वात जास्त आवडले आणि मागे एकदा नवीनच मिपाकर झालेल्या एका व्यक्तीच्या लेखावर एका जुन्याजाणत्या मिपाकाराने दिलेला नकारात्मक प्रतिसाद आठवला.

प्रकाश१११ 17/04/2011 - 21:12
लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... छानच!!

किसन शिंदे 18/04/2011 - 11:02
असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... हे सर्वात जास्त आवडले आणि मागे एकदा नवीनच मिपाकर झालेल्या एका व्यक्तीच्या लेखावर एका जुन्याजाणत्या मिपाकाराने दिलेला नकारात्मक प्रतिसाद आठवला.
मिपावरच्या सर्व कार्ट्यांस समर्पित. (चालः चल री सजनी अब क्या सोचे) लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... लिहीले जरी तू ओतुनि तनमन गेले जरी पुढच्या पानी ते पटकन दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे लिही रे... जुन्या जाणत्यांचे लागावे चरणी आतल्या गोटात लावावी वरणी भाषा नाहीऽ शैली नाहीऽ पीआर हवा रे लिही रे...

अण्णा, सेवाग्रामला या! दारूने आंघोळ करू.....!!

गंगाधर मुटे ·

मुटे साहेब, वर्ध्याच्या दारु दुकानदारांचा एक मोर्चा काही दिवसापूर्वी कोणत्या तरी मराठी वाहिन्यांवर पाहिला होता. दुकानदारांचे म्हणने होते की, आमचीच म्हणजे वर्ध्याचीच दुकाने का बंद ? दारुबंदी करायची तर महाराष्ट्रभर करा असे त्यांचे म्हणने होते. महाराष्ट्र शासनाला दारुपासून मिळणारा प्रचंड महसूल [विदा नाही] शासन कशाला बुडवेल. बाकी, अण्णांच्या समर्थनार्थ आपल्या भावनेशी सहमत आहे. पण आता काही राजकीय विचारवंतांनी असा सूर लावलाय की,समांतर शासनाची मागणी ही लोकशाहीला मारक ठरत आहे वगैरे. जनलोकपाल विधयकात काही सदस्यांना घेतले नाही म्हणून काही लोक अण्णांवर नाराज आहेत, बाकी, भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा हा लोकशाही बळकट करुन करता येणार नाही का ! असा विचारही पुढे आला पाहिजे असे वाटते. काय म्हणता ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे 16/04/2011 - 00:48
वर्ध्याच्या दारु दुकानदारांचा एक मोर्चा काही दिवसापूर्वी कोणत्या तरी मराठी वाहिन्यांवर पाहिला होता. दुकानदारांचे म्हणने होते की, आमचीच म्हणजे वर्ध्याचीच दुकाने का बंद ? दारुबंदी करायची तर महाराष्ट्रभर करा असे त्यांचे म्हणने होते.
त्यांचे म्हणणे रास्त आहे.
महाराष्ट्र शासनाला दारुपासून मिळणारा प्रचंड महसूल [विदा नाही] शासन कशाला बुडवेल.
शासनाचा महसूल बुडत असेल, पण शासनकर्त्यांचा आणि प्रशासनाचा कुठे बुडतोय. त्यांना तर सुगीचे दिवस आहेत दारूबंदीमुळे.
समांतर शासनाची मागणी ही लोकशाहीला मारक ठरत आहे वगैरे.
हा चक्क कांगावा आहे. काही समांतर शासन वगैरे तयार होणार नाही.

In reply to by गंगाधर मुटे

सुधीर१३७ 16/04/2011 - 11:18
>>>>>समांतर शासनाची मागणी ही लोकशाहीला मारक ठरत आहे वगैरे. हा चक्क कांगावा आहे. काही समांतर शासन वगैरे तयार होणार नाही >>>>>>>>>> ......................................... समांतर शासन नाही, पण भ्रष्टाचार करू शकणारी नवीन व्यवस्था नक्कीच जन्माला येईल याची खात्री बाळगा. :(

प्रास 16/04/2011 - 00:16
बर्‍याच अंशी सर्वसामान्यांच्या भावनांना शब्दरुप दिल्याबद्दल गंगाधरराव, तुमचे अभिनंदन! लिखाण मुद्देसूद आणि परखड आहे, त्याचप्रमाणे डोळ्यात अंजन घालणारेपण. अण्णांच्या बद्दल वैयक्तिक आदर जरूर आहे पण त्यांच्या चळवळींतून आणि आंदोलनांमधून अतिशय मर्यादित किंवा म्हणावा तितका ठोस परीणाम झालेला दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे. सामर्थ्य चळवळींचे नक्कीच आहे पण या चळवळींच्या उद्दिष्टांच्या पातळ्या फार विचारपूर्वक निश्चित करणे गरजेचे आहे. एखाद्या मुद्द्यावर सरकार वा प्रशासन सकृतदर्शनी सहमत झाल्याचे दिसल्याबरोबर त्या पातळीवर चळवळ यशस्वी झाल्याचे गृहित धरून अण्णा आंदोलन मागे घेतात वा स्थगित करून सरकार वा प्रशासनालाच अंमलबजावणी करायला सांगतात असं दिसून आलेलं आहे. प्रशासन किंवा सरकार यानंतर आपली चालढकलाची मोहिम सुरूच ठेवतात आणि एका चांगल्या आंदोलनाचा फियास्को होऊन जातो. सरकार वा प्रशासनावर आंदोलन काळात असलेला दबाव सुरू राहण्यासाठी जे दुसर्‍या-तिसर्‍या पिढीचे 'अण्णा हजारे' गावोगावी तयार असायला हवे असतात तसे कुठेही तयार झालेले दिसत नाहीत आणि हा एकप्रकारे अण्णांच्या आंदोलनांचा आणि चळवळीचा पराभवाला कारणीभूत होऊ शकणारा ऋणबिंदू असावा असं वाटतं. गंगाधररावजी, एका चांगल्या मुद्द्यावरचा संतुलित लेख लिहिल्याबद्दल आभार!

विकास 16/04/2011 - 00:30
लेखकाच्या भावना आणि तळमळ समजू शकतो. या लेखात (शिर्षकासंदर्भात) दोन मुद्दे आहेत असे वाटते: कायदा उघड उघड मोडणे: या मुद्याशी सहमत. मात्र एक जिल्हा गांधीजींच्या पावलांनी पावन झाला म्हणून तेथे दारूबंदी करणे आणि ती मोडणे: गांधीजींच्या पावलांनी केवळ वर्धाच पावन झाले अथवा त्यांचा जन्म गुजरातेतील, ते गुजराथी म्हणून तेच राज्य म्हणत, दोन्ही ठिकाणीच बंदी का? ज्या भारतभूमीत ते जन्माला आले ती भारतभूच, त्यांच्या आणि अशा अनेक इतरांच्यामुळे पावन नाही का झाली? बरं, गांधीजींमुळे दारूबंदीच का? अजून त्यांचे इतर काही हट्ट असत, उ.दा. निसर्गोपचार, संपूर्ण अहींसा (पोलीसांकडे देखील शस्त्रे नकोत) वगैरे करणे का नको? मांसाहार चालतो का? थोडक्यात, आपल्याबद्दल आणि इतर अनेकांबाबत आदर राखत म्हणेन की असली दारूबंदी करणे हे खूळ आहे किंवा फारतर भाबडेपणा म्हणता येईल असे काही आहे. मी काही दारूचा प्रचार करण्यासाठी हे लिहीत नाही, पण दारूबंदी करायचीच असेल तर संपूर्ण भारतातच करा, नाहीतर असे सिलेक्टीव्हली नको असे वाटते. कारण त्यातून साध्य काहीच होत नाही, फक्त ज्याच्या स्मृतीस मान म्हणून केले जाते, अशा नेत्याची नकळत विटंबनाच होते.

In reply to by विकास

ह्याच विषयावर मी गुजरात मधील दारूबंदी हा लेख लिहिला होता . विकास जी ह्यांनी माझ्या भावना अतिशय समर्थ पणे मांडल्या आहेत . गांधीच्या कार्य व कृत्यामुळे जेवढे त्यांचे विरोधक निर्माण झाले त्यापेक्षा कैक पटीने जास्त त्यांचा आंधळा व पांगळा अनुयाय करणाऱ्या अनुयायांमुळे झाले . अर्थात हा अनुयाय स्वतःची राजकीय आणी इतर पोळ्या पिकवायला झाला हे वेगळे सांगणे नकोच . लेखामध्ये एका उत्कृष्ट विषयाला तोंड फोडले आहे .

गंगाधर मुटे 16/04/2011 - 00:41
गांधीजींच्या पावलांनी केवळ वर्धाच पावन झाले अथवा त्यांचा जन्म गुजरातेतील, ते गुजराथी म्हणून तेच राज्य म्हणत, दोन्ही ठिकाणीच बंदी का? ज्या भारतभूमीत ते जन्माला आले ती भारतभूच, त्यांच्या आणि अशा अनेक इतरांच्यामुळे पावन नाही का झाली? बरं, गांधीजींमुळे दारूबंदीच का? अजून त्यांचे इतर काही हट्ट असत, उ.दा. निसर्गोपचार, संपूर्ण अहींसा (पोलीसांकडे देखील शस्त्रे नकोत) वगैरे करणे का नको? मांसाहार चालतो का? थोडक्यात, आपल्याबद्दल आणि इतर अनेकांबाबत आदर राखत म्हणेन की असली दारूबंदी करणे हे खूळ आहे किंवा फारतर भाबडेपणा म्हणता येईल असे काही आहे. मी काही दारूचा प्रचार करण्यासाठी हे लिहीत नाही, पण दारूबंदी करायचीच असेल तर संपूर्ण भारतातच करा, नाहीतर असे सिलेक्टीव्हली नको असे वाटते. कारण त्यातून साध्य काहीच होत नाही, फक्त ज्याच्या स्मृतीस मान म्हणून केले जाते, अशा नेत्याची नकळत विटंबनाच होते.
अगदी सहमत. मी पण तेच म्हणतोय. निव्वळ कायदे केले की प्रश्न सुटतो, हा भाबडेपणा आहे, असे मला म्हणायचे आहे.

सुधीर१३७ 16/04/2011 - 11:22
लेख उत्तमच. केवळ कायदे करुन प्रश्न सुटत नाहीत, तर नवनवीन प्रश्न निर्माण होतात. जोपर्यंत समाजातील व्यक्तिंची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत कायदे करुनही काहीही उपयोग नाही.

वर्ध्याच्या, नागपूरच्या गोष्टी निघाल्या की सर्कीटची (मिलींदची) आठवण होते. च्यायला, कुठे दडपून बसलाय कोणास ठाऊक ? -दिलीप बिरुटे (सर्किटचा फ्यान)

विसोबा खेचर 18/04/2011 - 10:56
लेख उतमच..! परंतु,
अण्णा, सेवाग्रामला या! दारूने आंघोळ करू.....
यातील 'अण्णा' हा शब्द वाचून अंमळ चपापलोच..! मग कळलं की हे माझे अण्णा नव्हेत..! ;) अर्थात, अण्णा हजार्‍यांचाही मी फॅन आहेच..:) असो.. (अण्णांचा शिष्य) तात्या.

सातबारा 18/04/2011 - 14:40
अण्णा हजारे हे आधुनिक सरकारी गांधी असून प्रसिध्दी साठी हपापलेले आहेत असा माझा अभ्यास आहे. अण्णांचे उपोषण कधीही दहा दिवसांच्या वर जात नाही . यावेळीही हे सोकॉल्ड आमरण उपोषण दहा दिवसांच्या आत संपेल अशी मी मारलेली पैंज जिंकली. अण्णांना आपल्यावर लाईमलाईट कसा ओढून घ्यायचा याची क्लुप्ती चांगलीच अवगत झालेली आहे हे नक्की. हे तथाकथीत उपोषण आणि लोकपाल इ. इ. गोष्टींचा सहा महिन्यात बोर्‍या वाजेल यावर मी पैंज लावायला तयार आहे. (जर ही पैंज मी हरलो तर मला आनंद वाटेल).

मुटे साहेब, वर्ध्याच्या दारु दुकानदारांचा एक मोर्चा काही दिवसापूर्वी कोणत्या तरी मराठी वाहिन्यांवर पाहिला होता. दुकानदारांचे म्हणने होते की, आमचीच म्हणजे वर्ध्याचीच दुकाने का बंद ? दारुबंदी करायची तर महाराष्ट्रभर करा असे त्यांचे म्हणने होते. महाराष्ट्र शासनाला दारुपासून मिळणारा प्रचंड महसूल [विदा नाही] शासन कशाला बुडवेल. बाकी, अण्णांच्या समर्थनार्थ आपल्या भावनेशी सहमत आहे. पण आता काही राजकीय विचारवंतांनी असा सूर लावलाय की,समांतर शासनाची मागणी ही लोकशाहीला मारक ठरत आहे वगैरे. जनलोकपाल विधयकात काही सदस्यांना घेतले नाही म्हणून काही लोक अण्णांवर नाराज आहेत, बाकी, भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा हा लोकशाही बळकट करुन करता येणार नाही का ! असा विचारही पुढे आला पाहिजे असे वाटते. काय म्हणता ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे 16/04/2011 - 00:48
वर्ध्याच्या दारु दुकानदारांचा एक मोर्चा काही दिवसापूर्वी कोणत्या तरी मराठी वाहिन्यांवर पाहिला होता. दुकानदारांचे म्हणने होते की, आमचीच म्हणजे वर्ध्याचीच दुकाने का बंद ? दारुबंदी करायची तर महाराष्ट्रभर करा असे त्यांचे म्हणने होते.
त्यांचे म्हणणे रास्त आहे.
महाराष्ट्र शासनाला दारुपासून मिळणारा प्रचंड महसूल [विदा नाही] शासन कशाला बुडवेल.
शासनाचा महसूल बुडत असेल, पण शासनकर्त्यांचा आणि प्रशासनाचा कुठे बुडतोय. त्यांना तर सुगीचे दिवस आहेत दारूबंदीमुळे.
समांतर शासनाची मागणी ही लोकशाहीला मारक ठरत आहे वगैरे.
हा चक्क कांगावा आहे. काही समांतर शासन वगैरे तयार होणार नाही.

In reply to by गंगाधर मुटे

सुधीर१३७ 16/04/2011 - 11:18
>>>>>समांतर शासनाची मागणी ही लोकशाहीला मारक ठरत आहे वगैरे. हा चक्क कांगावा आहे. काही समांतर शासन वगैरे तयार होणार नाही >>>>>>>>>> ......................................... समांतर शासन नाही, पण भ्रष्टाचार करू शकणारी नवीन व्यवस्था नक्कीच जन्माला येईल याची खात्री बाळगा. :(

प्रास 16/04/2011 - 00:16
बर्‍याच अंशी सर्वसामान्यांच्या भावनांना शब्दरुप दिल्याबद्दल गंगाधरराव, तुमचे अभिनंदन! लिखाण मुद्देसूद आणि परखड आहे, त्याचप्रमाणे डोळ्यात अंजन घालणारेपण. अण्णांच्या बद्दल वैयक्तिक आदर जरूर आहे पण त्यांच्या चळवळींतून आणि आंदोलनांमधून अतिशय मर्यादित किंवा म्हणावा तितका ठोस परीणाम झालेला दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे. सामर्थ्य चळवळींचे नक्कीच आहे पण या चळवळींच्या उद्दिष्टांच्या पातळ्या फार विचारपूर्वक निश्चित करणे गरजेचे आहे. एखाद्या मुद्द्यावर सरकार वा प्रशासन सकृतदर्शनी सहमत झाल्याचे दिसल्याबरोबर त्या पातळीवर चळवळ यशस्वी झाल्याचे गृहित धरून अण्णा आंदोलन मागे घेतात वा स्थगित करून सरकार वा प्रशासनालाच अंमलबजावणी करायला सांगतात असं दिसून आलेलं आहे. प्रशासन किंवा सरकार यानंतर आपली चालढकलाची मोहिम सुरूच ठेवतात आणि एका चांगल्या आंदोलनाचा फियास्को होऊन जातो. सरकार वा प्रशासनावर आंदोलन काळात असलेला दबाव सुरू राहण्यासाठी जे दुसर्‍या-तिसर्‍या पिढीचे 'अण्णा हजारे' गावोगावी तयार असायला हवे असतात तसे कुठेही तयार झालेले दिसत नाहीत आणि हा एकप्रकारे अण्णांच्या आंदोलनांचा आणि चळवळीचा पराभवाला कारणीभूत होऊ शकणारा ऋणबिंदू असावा असं वाटतं. गंगाधररावजी, एका चांगल्या मुद्द्यावरचा संतुलित लेख लिहिल्याबद्दल आभार!

विकास 16/04/2011 - 00:30
लेखकाच्या भावना आणि तळमळ समजू शकतो. या लेखात (शिर्षकासंदर्भात) दोन मुद्दे आहेत असे वाटते: कायदा उघड उघड मोडणे: या मुद्याशी सहमत. मात्र एक जिल्हा गांधीजींच्या पावलांनी पावन झाला म्हणून तेथे दारूबंदी करणे आणि ती मोडणे: गांधीजींच्या पावलांनी केवळ वर्धाच पावन झाले अथवा त्यांचा जन्म गुजरातेतील, ते गुजराथी म्हणून तेच राज्य म्हणत, दोन्ही ठिकाणीच बंदी का? ज्या भारतभूमीत ते जन्माला आले ती भारतभूच, त्यांच्या आणि अशा अनेक इतरांच्यामुळे पावन नाही का झाली? बरं, गांधीजींमुळे दारूबंदीच का? अजून त्यांचे इतर काही हट्ट असत, उ.दा. निसर्गोपचार, संपूर्ण अहींसा (पोलीसांकडे देखील शस्त्रे नकोत) वगैरे करणे का नको? मांसाहार चालतो का? थोडक्यात, आपल्याबद्दल आणि इतर अनेकांबाबत आदर राखत म्हणेन की असली दारूबंदी करणे हे खूळ आहे किंवा फारतर भाबडेपणा म्हणता येईल असे काही आहे. मी काही दारूचा प्रचार करण्यासाठी हे लिहीत नाही, पण दारूबंदी करायचीच असेल तर संपूर्ण भारतातच करा, नाहीतर असे सिलेक्टीव्हली नको असे वाटते. कारण त्यातून साध्य काहीच होत नाही, फक्त ज्याच्या स्मृतीस मान म्हणून केले जाते, अशा नेत्याची नकळत विटंबनाच होते.

In reply to by विकास

ह्याच विषयावर मी गुजरात मधील दारूबंदी हा लेख लिहिला होता . विकास जी ह्यांनी माझ्या भावना अतिशय समर्थ पणे मांडल्या आहेत . गांधीच्या कार्य व कृत्यामुळे जेवढे त्यांचे विरोधक निर्माण झाले त्यापेक्षा कैक पटीने जास्त त्यांचा आंधळा व पांगळा अनुयाय करणाऱ्या अनुयायांमुळे झाले . अर्थात हा अनुयाय स्वतःची राजकीय आणी इतर पोळ्या पिकवायला झाला हे वेगळे सांगणे नकोच . लेखामध्ये एका उत्कृष्ट विषयाला तोंड फोडले आहे .

गंगाधर मुटे 16/04/2011 - 00:41
गांधीजींच्या पावलांनी केवळ वर्धाच पावन झाले अथवा त्यांचा जन्म गुजरातेतील, ते गुजराथी म्हणून तेच राज्य म्हणत, दोन्ही ठिकाणीच बंदी का? ज्या भारतभूमीत ते जन्माला आले ती भारतभूच, त्यांच्या आणि अशा अनेक इतरांच्यामुळे पावन नाही का झाली? बरं, गांधीजींमुळे दारूबंदीच का? अजून त्यांचे इतर काही हट्ट असत, उ.दा. निसर्गोपचार, संपूर्ण अहींसा (पोलीसांकडे देखील शस्त्रे नकोत) वगैरे करणे का नको? मांसाहार चालतो का? थोडक्यात, आपल्याबद्दल आणि इतर अनेकांबाबत आदर राखत म्हणेन की असली दारूबंदी करणे हे खूळ आहे किंवा फारतर भाबडेपणा म्हणता येईल असे काही आहे. मी काही दारूचा प्रचार करण्यासाठी हे लिहीत नाही, पण दारूबंदी करायचीच असेल तर संपूर्ण भारतातच करा, नाहीतर असे सिलेक्टीव्हली नको असे वाटते. कारण त्यातून साध्य काहीच होत नाही, फक्त ज्याच्या स्मृतीस मान म्हणून केले जाते, अशा नेत्याची नकळत विटंबनाच होते.
अगदी सहमत. मी पण तेच म्हणतोय. निव्वळ कायदे केले की प्रश्न सुटतो, हा भाबडेपणा आहे, असे मला म्हणायचे आहे.

सुधीर१३७ 16/04/2011 - 11:22
लेख उत्तमच. केवळ कायदे करुन प्रश्न सुटत नाहीत, तर नवनवीन प्रश्न निर्माण होतात. जोपर्यंत समाजातील व्यक्तिंची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत कायदे करुनही काहीही उपयोग नाही.

वर्ध्याच्या, नागपूरच्या गोष्टी निघाल्या की सर्कीटची (मिलींदची) आठवण होते. च्यायला, कुठे दडपून बसलाय कोणास ठाऊक ? -दिलीप बिरुटे (सर्किटचा फ्यान)

विसोबा खेचर 18/04/2011 - 10:56
लेख उतमच..! परंतु,
अण्णा, सेवाग्रामला या! दारूने आंघोळ करू.....
यातील 'अण्णा' हा शब्द वाचून अंमळ चपापलोच..! मग कळलं की हे माझे अण्णा नव्हेत..! ;) अर्थात, अण्णा हजार्‍यांचाही मी फॅन आहेच..:) असो.. (अण्णांचा शिष्य) तात्या.

सातबारा 18/04/2011 - 14:40
अण्णा हजारे हे आधुनिक सरकारी गांधी असून प्रसिध्दी साठी हपापलेले आहेत असा माझा अभ्यास आहे. अण्णांचे उपोषण कधीही दहा दिवसांच्या वर जात नाही . यावेळीही हे सोकॉल्ड आमरण उपोषण दहा दिवसांच्या आत संपेल अशी मी मारलेली पैंज जिंकली. अण्णांना आपल्यावर लाईमलाईट कसा ओढून घ्यायचा याची क्लुप्ती चांगलीच अवगत झालेली आहे हे नक्की. हे तथाकथीत उपोषण आणि लोकपाल इ. इ. गोष्टींचा सहा महिन्यात बोर्‍या वाजेल यावर मी पैंज लावायला तयार आहे. (जर ही पैंज मी हरलो तर मला आनंद वाटेल).
अण्णा, सेवाग्रामला या! दारूने आंघोळ करू.....!! आदरणीय अण्णा, आपण ’जनलोकपाल विधेयकाच्या’ मागणीसाठी केलेले उपोषण खूप गाजले. चार दिवस सलगपणे विविध वृत्तवाहिन्यांवर अण्णा आणि त्यांचे उपोषण हा एकच विषय गाजत होता. वृत्तपत्राचे रकानेच्या रकाने भरून आले. इंटरनेटवरही या विषयाची खूप चर्चा झाली. जगाच्या कानाकोपर्‍यातून पाठिंबा जाहीर करण्यात आला. फ़ेसबूकवरून वेगवेगळ्या तर्‍हेने समर्थन व्यक्त केले गेले. सार्वजनिक संकेतस्थळावर धमासान चर्चा झडल्यात. अनेकांनी आपापल्या ब्लॉगवरून या आंदोलनाची दखल घेतली.

मुन्नी बदनाम- एक रसग्रहण

प्यारे१ ·

गणेशा 12/04/2011 - 17:55
भारी एकदम रसग्रहण .. आवडले.
आपल्या प्रियकरासाठी 'डारलिंग' हा विशेष शब्द ती उच्चारते. याउप्पर ती आपले रुपांतरण दाखवते झंडू बाम बनून. मुन्नी ला झंडू बाम बनावेसे वाटण्याचे कारण म्हणजे तिची सर्हुदयता. (शब्द समजून घ्या) ज्याप्रमाणे बाम वेदना शमन अथवा हरण करण्याचे काम करते त्याप्रमाणेच आपल्या प्रियकराची वेदना हरण करण्याचा उदात्त हेतू मुन्नीकडे आहे. ही कोमलता आपल्या अंगी कधी येणार बरे?????
भारीच आहे एकदम

अन्या दातार 12/04/2011 - 18:30
>>अधिक रसग्रहणासाठी एखादा अभ्यास दौरा आयोजित करता येईल.असो. प्यारेगुर्जी, दौरा कधी काढताय? बादवे, हा दौरा असणार आहे कि शैक्षणिक सहल??? शेवटच्या बेंचवरचा (चावट) अन्या

५० फक्त 12/04/2011 - 18:45
एक एसेमेस आठवला - बिछड गये भाई बहन बिछड गये भाई बहन न पुछो क्या हुवा अंजाम मुन्ना तो बना एमबिबिएस मुन्नी हुवी बदनाम. प्यारे१ यांना या गाण्यात एवढा रस उत्पन होण्याचे कारण समजेल काय ? बाकी रसग्रहण मस्तच. आणि ते अभ्यासदॉ-याचे जरा घ्या मनावर.

सांजसखी 13/04/2011 - 05:20
>>>> औषधोपचार कला नृत्य धोरण संस्कृती बालगीत विनोद विडंबन व्युत्पत्ती शब्दार्थ जीवनमान सुभाषिते शृंगार भयानक अर्थकारण हास्य बिभत्स करुण शिक्षण मौजमजा वीररस अद्भुतरस चित्रपट रौद्ररस शांतरस ??????? इतके सगळे रस ???

In reply to by टारझन

प्यारे१ 13/04/2011 - 10:11
हा हा हा....!!! हे मंगल रसग्रहण कार्य आपणच हाती घ्यावे अथवा कोणा 'सुधारक गतलगा' कडून करुन घ्यावे. आमची प्रतिभाताई एवढी मोठी नाही. अजून प्लेग्रुपमध्येच आहे.('शिशु'गटात सुद्धा नाही हो) बाकी ख व आहेच.

योगप्रभू 13/04/2011 - 11:35
मुन्नी बदनाम हुई, डार्लिंग तेरे लिये, या गाण्यात अत्यंत उदात्त अर्थ भरला आहे. कृष्णप्रेमापोटी जशा राधा, मीरा बदनाम झाल्या तसेच ही मुन्नीही बदनाम झालीय. भजनी मंडळात याच चालीवर 'राधा बदनाम हुई, मुरारी तेरे लिये' हे भजन गाता येईल. मुलांनो, अशा गाण्यांत अत्यंत उदात्त अर्थ भरलेला असतो. 'माय नेम इज शीला, शीला की जवानी, आयेम जस्ट सेक्सी फॉर यू, मै तेरे हात ना आनी' हेही गाणे अशाच जुन्या बोधकथेची आठवण करुन देणारे आहे. संत तुलसीदास तरुण होते. नवीन लग्न झालेले. एकदा पत्नी माहेरी गेली होती. यांना फारच बेचैन झाले. पावसाळ्याचे दिवस आणि गंगेला पूर आलेला. तरी पोहत नदी पार केली. सासुरवाडीला रात्री बेरात्री पोचले. बायकोच्या दालनात कसे पोचावे. एक दोरी दिसली. तिला धरुन चढून गेले. (नंतर समजले की ती दोरी नसून साप होता) नवर्‍याला बघून बायको आश्चर्यचकित झाली. ती बुद्धिमान नारी म्हणाली, ' देह आज तरुण आहे तसा पुढेही राहाणार नाही. कामवासनेतील हीच उत्कटता भक्तीत दाखवा.' आणि त्या बोलण्याने तुलसीदासांचे डोळे खाडकन उघडले. प्रसिद्ध भक्तीगीत गायिका इला अरुण यांनी म्हटलेली गाणी ऐकून तर मन भावविभोर होते. वा! किती एकापेक्षा एक मधुर गीते. 'चढ गया उपर रे. अटरिया पे लौटन कबूतर रे ' किंवा पौर्णिमा या गायिकेचे 'सरकाईलेवो खटिया जाडा लगे' ही त्याची उदाहरणे. खरंच ही गाणी म्हणजे आपल्या संस्कृतीचा अजरामर ठेवा आहेत.

लेखउत्तम जमलेला आहे... अभ्यासपूर्ण... :) हे गाणे गीतकाराने काय भावनेने लिहिलेले असावे यावर काही जाणकारांत वाद आहेत... दुसर्‍या महायुद्धात घडलेल्या रॉकेट्स आणि पाणबुड्यांच्या हल्ल्यावर आधारित हे गाणे लिहिले आहे... हिटलरचा वाढता साम्राज्यवाद, भांडवलशाही, कम्युनिझम यांवर एकत्रित भाष्य म्हणजे मुन्नी बदनाम...

दुसर्‍या महायुद्धात घडलेल्या रॉकेट्स आणि पाणबुड्यांच्या हल्ल्यावर आधारित हे गाणे लिहिले आहे... हिटलरचा वाढता साम्राज्यवाद, भांडवलशाही, कम्युनिझम यांवर एकत्रित भाष्य म्हणजे मुन्नी बदनाम...
मास्तरांशी असहमत आहे. सदर गाणे हे आय पी एल आणि मोदी ह्यांच्या संबंधावर बेतलेले आहे तसेच काही ओळी ह्या निना गुप्ता व रिचर्डसची आठवण जागवतात.

वपाडाव 14/04/2011 - 18:23
या ओळी मुन्नीच्या गौरवपर वापरलेल्या आहेत.
याला या ओळींत मुन्नीचा गैरवापर केल्या गेला आहे असे वाचले.... अन दु:ख झाले... पण चष्मा चढवुन वाचल्याने घोळ दुर झाला... जै जै मुन्नीबाइ... रजु हिरानींचा नवा शिनेमा... मुन्नीच्या प्रेमाखातर...

गणेशा 12/04/2011 - 17:55
भारी एकदम रसग्रहण .. आवडले.
आपल्या प्रियकरासाठी 'डारलिंग' हा विशेष शब्द ती उच्चारते. याउप्पर ती आपले रुपांतरण दाखवते झंडू बाम बनून. मुन्नी ला झंडू बाम बनावेसे वाटण्याचे कारण म्हणजे तिची सर्हुदयता. (शब्द समजून घ्या) ज्याप्रमाणे बाम वेदना शमन अथवा हरण करण्याचे काम करते त्याप्रमाणेच आपल्या प्रियकराची वेदना हरण करण्याचा उदात्त हेतू मुन्नीकडे आहे. ही कोमलता आपल्या अंगी कधी येणार बरे?????
भारीच आहे एकदम

अन्या दातार 12/04/2011 - 18:30
>>अधिक रसग्रहणासाठी एखादा अभ्यास दौरा आयोजित करता येईल.असो. प्यारेगुर्जी, दौरा कधी काढताय? बादवे, हा दौरा असणार आहे कि शैक्षणिक सहल??? शेवटच्या बेंचवरचा (चावट) अन्या

५० फक्त 12/04/2011 - 18:45
एक एसेमेस आठवला - बिछड गये भाई बहन बिछड गये भाई बहन न पुछो क्या हुवा अंजाम मुन्ना तो बना एमबिबिएस मुन्नी हुवी बदनाम. प्यारे१ यांना या गाण्यात एवढा रस उत्पन होण्याचे कारण समजेल काय ? बाकी रसग्रहण मस्तच. आणि ते अभ्यासदॉ-याचे जरा घ्या मनावर.

सांजसखी 13/04/2011 - 05:20
>>>> औषधोपचार कला नृत्य धोरण संस्कृती बालगीत विनोद विडंबन व्युत्पत्ती शब्दार्थ जीवनमान सुभाषिते शृंगार भयानक अर्थकारण हास्य बिभत्स करुण शिक्षण मौजमजा वीररस अद्भुतरस चित्रपट रौद्ररस शांतरस ??????? इतके सगळे रस ???

In reply to by टारझन

प्यारे१ 13/04/2011 - 10:11
हा हा हा....!!! हे मंगल रसग्रहण कार्य आपणच हाती घ्यावे अथवा कोणा 'सुधारक गतलगा' कडून करुन घ्यावे. आमची प्रतिभाताई एवढी मोठी नाही. अजून प्लेग्रुपमध्येच आहे.('शिशु'गटात सुद्धा नाही हो) बाकी ख व आहेच.

योगप्रभू 13/04/2011 - 11:35
मुन्नी बदनाम हुई, डार्लिंग तेरे लिये, या गाण्यात अत्यंत उदात्त अर्थ भरला आहे. कृष्णप्रेमापोटी जशा राधा, मीरा बदनाम झाल्या तसेच ही मुन्नीही बदनाम झालीय. भजनी मंडळात याच चालीवर 'राधा बदनाम हुई, मुरारी तेरे लिये' हे भजन गाता येईल. मुलांनो, अशा गाण्यांत अत्यंत उदात्त अर्थ भरलेला असतो. 'माय नेम इज शीला, शीला की जवानी, आयेम जस्ट सेक्सी फॉर यू, मै तेरे हात ना आनी' हेही गाणे अशाच जुन्या बोधकथेची आठवण करुन देणारे आहे. संत तुलसीदास तरुण होते. नवीन लग्न झालेले. एकदा पत्नी माहेरी गेली होती. यांना फारच बेचैन झाले. पावसाळ्याचे दिवस आणि गंगेला पूर आलेला. तरी पोहत नदी पार केली. सासुरवाडीला रात्री बेरात्री पोचले. बायकोच्या दालनात कसे पोचावे. एक दोरी दिसली. तिला धरुन चढून गेले. (नंतर समजले की ती दोरी नसून साप होता) नवर्‍याला बघून बायको आश्चर्यचकित झाली. ती बुद्धिमान नारी म्हणाली, ' देह आज तरुण आहे तसा पुढेही राहाणार नाही. कामवासनेतील हीच उत्कटता भक्तीत दाखवा.' आणि त्या बोलण्याने तुलसीदासांचे डोळे खाडकन उघडले. प्रसिद्ध भक्तीगीत गायिका इला अरुण यांनी म्हटलेली गाणी ऐकून तर मन भावविभोर होते. वा! किती एकापेक्षा एक मधुर गीते. 'चढ गया उपर रे. अटरिया पे लौटन कबूतर रे ' किंवा पौर्णिमा या गायिकेचे 'सरकाईलेवो खटिया जाडा लगे' ही त्याची उदाहरणे. खरंच ही गाणी म्हणजे आपल्या संस्कृतीचा अजरामर ठेवा आहेत.

लेखउत्तम जमलेला आहे... अभ्यासपूर्ण... :) हे गाणे गीतकाराने काय भावनेने लिहिलेले असावे यावर काही जाणकारांत वाद आहेत... दुसर्‍या महायुद्धात घडलेल्या रॉकेट्स आणि पाणबुड्यांच्या हल्ल्यावर आधारित हे गाणे लिहिले आहे... हिटलरचा वाढता साम्राज्यवाद, भांडवलशाही, कम्युनिझम यांवर एकत्रित भाष्य म्हणजे मुन्नी बदनाम...

दुसर्‍या महायुद्धात घडलेल्या रॉकेट्स आणि पाणबुड्यांच्या हल्ल्यावर आधारित हे गाणे लिहिले आहे... हिटलरचा वाढता साम्राज्यवाद, भांडवलशाही, कम्युनिझम यांवर एकत्रित भाष्य म्हणजे मुन्नी बदनाम...
मास्तरांशी असहमत आहे. सदर गाणे हे आय पी एल आणि मोदी ह्यांच्या संबंधावर बेतलेले आहे तसेच काही ओळी ह्या निना गुप्ता व रिचर्डसची आठवण जागवतात.

वपाडाव 14/04/2011 - 18:23
या ओळी मुन्नीच्या गौरवपर वापरलेल्या आहेत.
याला या ओळींत मुन्नीचा गैरवापर केल्या गेला आहे असे वाचले.... अन दु:ख झाले... पण चष्मा चढवुन वाचल्याने घोळ दुर झाला... जै जै मुन्नीबाइ... रजु हिरानींचा नवा शिनेमा... मुन्नीच्या प्रेमाखातर...
मुलांनो, आज आपला रसग्रहणासाठीची कविता आहे 'मुन्नी बदनाम हुई' काही चहाटळ लोक तिला आयटम साँग देखील म्हणतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करु. म्हणतात ना हाथी चले अपनी चाल.... तर थोडी माहिती. गीत- मुन्नी बदनाम हुई' चित्रपट - दबंग्ग संगीत - ललित सेन ( जतिन ललित मधला) हे पद्य मुख्यत्वे सलमान खान, मलायका (इतर उच्चारही आहेत) अरोरा खान आणि सोनू सूद यांवर चित्रित केले गेलेले असून इतर वडापाव( नीट वाचावे) वालेही कवायत करताना दिसतात. मुख्य तेवढ्याच मुद्द्यांचे रसग्रहण करण्याचा आपण प्रयत्न करुया.

डीस्काउंट

विनायक प्रभू ·

VINODBANKHELE 05/04/2011 - 16:50
खरबुड्या हसला. ग्रेट प्रभु साहेब हसण्यावर आमच्या कडे १००% डीस्काउंट आहे......

In reply to by परिकथेतील राजकुमार

असुर 05/04/2011 - 18:03
आयला, हे विदाऊट क्रिप्टिक होतं काय? आम्हाला वाटला की प्रभूमास्तरांनी आज पाडव्यानिमित्त इतका जोरात क्रिप्टिक लिहीलाय की सगळा म्याटर डोक्यावरुन ग्येला, कायपण कळ्ळा नाय! हे साधं सरळ असेल तर फाऊल धरावा का? --असुर

In reply to by धमाल मुलगा

असुर 05/04/2011 - 18:17
अगदी अगदी!! म्हणूनच मला तूच आठवलास! आणि उगाच वाटायला लागलं की प्रभूमास्तरांच्या आजच्या निरुपणाचा विषय धमाल्या तर नै ना! पन परा तर म्हणतोय की सरळसोपे रसाळ किर्तन आहे म्हणून. किती हे कन्फ्युजन!! त्यापेक्षा मास्तरांनी एखादा क्रिप्टिक टाकला असता तर सोपं गेलं असतं! --असुर

In reply to by असुर

धमाल मुलगा 05/04/2011 - 19:19
ह्या भावना एका सुपात असलेल्याच्या, एका जात्यात असलेल्याप्रति आहेत हे लक्षात येतंय. ठीक आहे. याल तुम्हीही पंक्तीत तेव्हा बोलू...कसें????

सहज 05/04/2011 - 17:32
वेल्कम बॅक!! पाडव्यापासुन दिग्गज लोक लिहू लागली आहेत!!! मस्त!

टारझन 05/04/2011 - 19:05
आपल्याला काय नाय समजला .. मास्तर च्या लेखाला ना मुंडकं असतंय ना हात पाय :) ते आपण आपले विमॅजिन करायचे असतात . मिपावरचा वाचकवर्ग अलिकडे ते इमॅजिन करतो .. आणि समजले असे करतो :) ते आमाला काय समजला नाय ... ज्याला समजला त्याने व्यनि करणे प्लिज .. खोटा कशाला बोला ?

विजुभाऊ 08/04/2011 - 05:36
मास्तर आपण सगळेच खरबुडे असतो. हाटेलात गेल्यावर उर्दू पद्धतीने ( अगोदर दर आणि नंतर पदार्थाचे नाव ) वाचतो. खरबुडेपण सोडून द्यायचे ठरवतोय.......बघु कधी जमणार आहे ते

स्मिता. 08/04/2011 - 21:38
हॉटेलमधे फुकटात लिंबू सरबत कसे बनवावे याहून जास्त काहिच कळले नाही :( ज्यांना कळलंय त्यांनी जरा समजावून सांगा ना.

VINODBANKHELE 05/04/2011 - 16:50
खरबुड्या हसला. ग्रेट प्रभु साहेब हसण्यावर आमच्या कडे १००% डीस्काउंट आहे......

In reply to by परिकथेतील राजकुमार

असुर 05/04/2011 - 18:03
आयला, हे विदाऊट क्रिप्टिक होतं काय? आम्हाला वाटला की प्रभूमास्तरांनी आज पाडव्यानिमित्त इतका जोरात क्रिप्टिक लिहीलाय की सगळा म्याटर डोक्यावरुन ग्येला, कायपण कळ्ळा नाय! हे साधं सरळ असेल तर फाऊल धरावा का? --असुर

In reply to by धमाल मुलगा

असुर 05/04/2011 - 18:17
अगदी अगदी!! म्हणूनच मला तूच आठवलास! आणि उगाच वाटायला लागलं की प्रभूमास्तरांच्या आजच्या निरुपणाचा विषय धमाल्या तर नै ना! पन परा तर म्हणतोय की सरळसोपे रसाळ किर्तन आहे म्हणून. किती हे कन्फ्युजन!! त्यापेक्षा मास्तरांनी एखादा क्रिप्टिक टाकला असता तर सोपं गेलं असतं! --असुर

In reply to by असुर

धमाल मुलगा 05/04/2011 - 19:19
ह्या भावना एका सुपात असलेल्याच्या, एका जात्यात असलेल्याप्रति आहेत हे लक्षात येतंय. ठीक आहे. याल तुम्हीही पंक्तीत तेव्हा बोलू...कसें????

सहज 05/04/2011 - 17:32
वेल्कम बॅक!! पाडव्यापासुन दिग्गज लोक लिहू लागली आहेत!!! मस्त!

टारझन 05/04/2011 - 19:05
आपल्याला काय नाय समजला .. मास्तर च्या लेखाला ना मुंडकं असतंय ना हात पाय :) ते आपण आपले विमॅजिन करायचे असतात . मिपावरचा वाचकवर्ग अलिकडे ते इमॅजिन करतो .. आणि समजले असे करतो :) ते आमाला काय समजला नाय ... ज्याला समजला त्याने व्यनि करणे प्लिज .. खोटा कशाला बोला ?

विजुभाऊ 08/04/2011 - 05:36
मास्तर आपण सगळेच खरबुडे असतो. हाटेलात गेल्यावर उर्दू पद्धतीने ( अगोदर दर आणि नंतर पदार्थाचे नाव ) वाचतो. खरबुडेपण सोडून द्यायचे ठरवतोय.......बघु कधी जमणार आहे ते

स्मिता. 08/04/2011 - 21:38
हॉटेलमधे फुकटात लिंबू सरबत कसे बनवावे याहून जास्त काहिच कळले नाही :( ज्यांना कळलंय त्यांनी जरा समजावून सांगा ना.
११ वर्षाने भेटतोयस. चल जेवायला नेतो तुला. का पाडव्याचे जेवण घरी चे कंपल्शन? " लग्नाच्या नंतर दोन वर्षात पाडवा हरवला. तो का हरवला ते आजपर्यंत शोधतोय" शोध लागला की सांग हा. माय्ला काही बोल्लो की नावाला जागलच पाहीजे का? ----------------------------------------------------------------------------------------चल एसी त बसु. "नको. महाग असते" मी बील भरतो, काळजी करु नकोस. " उगाच कशाला खर्च"? असु दे. ---------------------------------------------------------------------------------------- काय मागवतोस? "सगळे महाग आहे रे" गप ए. मेनु बघ आणि ऑर्डर दे. " तुला आठवते कारे?

अंतर ठेवा...

विनीत संखे ·

शेखर 29/03/2011 - 21:52
खरोखरच अंतर ठेवा... लोकांना पुढचे लेखन कधी येतय याची हुरहुर लागली पाहिजे. अतिपरिचयात अवज्ञा असे व्हायला नको.

आत्मशून्य 30/03/2011 - 01:26
की फार लांब दीसणार नाही. हा तर मूद्याच म्हणजे जर लेखन क्रमश: नसेल ना तर नीवांत महीना दोन महीने गॅप घेतलीत तरी हरकत नाही पण जर क्रमश: असेल तर आठवड्यात ३-४ भाग टाकायचे.

मूकवाचक 30/03/2011 - 01:32
एखाद्या कवड्याला (कवी चा आदरार्थी उल्लेख) असह्य प्रसव वेदना होऊन मग जुळे, तिळे होऊ शकते. अशा वेळी ते होऊ द्यावे. नाहीतर धोकादायक ठरते.

In reply to by मूकवाचक

आत्मशून्य 30/03/2011 - 04:53
हा हा हा @रेवती मी ताइला (वयाने मोठी आणी आदरणीय व्यक्ती) तायडे म्हणतो मग कवीला त्याच हक्काने कवडे म्हटलं तर चूक काय ?

स्पंदना 30/03/2011 - 10:21
विनीत सारेच जण भराभर लागोपाठ त्यांच साहित्य इथ चढवु लागले तर जे खरच कसदार असत त्या कडे दुर्लक्ष होउ शकत. जस की आज काल काव्य विभागाच झालय, एका दिवसात इतक्या कविता येतात की त्यातली एखादी मनात रुणझुणावी असा वेळच नाही मिळत. थोड संयमान हळु हळु टाकत गेलात तर आम्ही ही रसाळपणे वाचु, दाद देउ.

आदिजोशी 30/03/2011 - 10:36
एकाच लेखकाने रोजच्या रोज लेख प्रसवल्याने इतर लेखकांचे लेख मागे पडतात व ते अनेकदा वाचले जात नाहीत. असा अनुभव ह्या आधी इथे आला आहे की एका दिवसात आपल्या ब्लॉगवर लिहिलेले ५-६ लेख टाकण्यात आले. आणि मुखपॄष्ठावर ते एकच नाव चमकत राहिले. जर लेख आधीच लिहून झाले असतील आणि इथे पूर्वी टाकले नसतील तर ते आत्ताच एकापाठी एक टाकायची घाई समजू शकत नाही. तशी आवश्यकताही नाही. सवडीने सावकाश टाका. सगळ्यांचे लिखाण वाचले जावे हाच ह्या सूचनेमागचा हेतू आहे. गैरसमज न करून घेता सहकार्य करावे.

In reply to by आदिजोशी

वपाडाव 30/03/2011 - 12:19
शब्दन शब्द अगदी सुरेख ..... तुमच्याकडे तयार असताना देखील इतक्या घाईघाईने लेख पाडण्याची आवश्यकता नाही.... गै. क. घे. न. अवांतर : संखे साहेब पाचव्या खोलीतील एकांतवासात जास्तच वेळ बसत आहे असे वाट्टे.. (लिखाण सुचण्यासाठीची सर्वोत्तम जागा) ;)

मृत्युन्जय 30/03/2011 - 11:17
थोडे अंतर म्हणजे किती अंतर ते तु स्वतःच ठरव बाबा. ७ दिवस की १० दिवस की १५ दिवस की १ महिना. तो तुझा निर्णय असु देत. पण अंतर ठेव म्हणजे झाले. आणि जमल्यास किती अंतर ठेवु हे आणि असे इतर धागे नको काढुस. गविने सुद्धा आल्या आल्या डझनाने धागे काढले ब्लोग वरुन चोप्य पस्ते करुन. त्याला मुद्दा समजावेपर्यंत बराच वेळ गेला होता. पण आता मला खात्री आहे की तो स्वतः मान्य करेल की थोड वेळ प्रत्येक धाग्यामध्ये असावा. तु चांगले लिहितोस हे तुझ्या लिखाणावरुन कळलेच. आत्त्तापर्यंत वाचलेले सगळे आवडले. अवांतर: गवि वाचत असाल तर आणि पटले तर पुस्ती जोडा. नसल्यास खव मध्ये शिव्या घाला (इथे नको) ;)

In reply to by मृत्युन्जय

मृगनयनी 30/03/2011 - 11:53
(मला माहित आहे की वरच्या शीर्षकावरून हा कुटुंबनियोजनाचा विषय वाटतो. त्यामुळे तसा विचार करून वाचणार्‍या सदस्यांना क्षमस्व. मुद्दामून फसवण्याचा हेतू नव्हता.) छे छे!... आम्हाला वाटलं की --"ट्रक" किन्वा "ट्रान्स्पोर्ट लॉरी"च्या मागे कोणती पाटी लावणे किन्वा अक्षरे रन्गवणे (पक्षी :सुरक्षित अन्तर ठेवा )अधिक उचित ठरेल"... याविषयी तुम्ही सन्शोधनात्मक प्रबन्ध वगैरे सुरु केलाये की कांय? ;) ;) आणि हो... बाकी ते "क्षमस्व" वगैरे मागण्याइतकंही "पझेसीव्ह" होऊ नका हो!!! नवीन नवीन असे पर्यंत बरं वाटतं... पण नन्तर याच "पझेसीव्ह्"नेसचा "फोबिया" होतो! ... ;) आणि मग दिवसाला एक लेख पाडण्याच्या मनसुब्याचं रुपान्तर दिवसाला किमान ५ लेख तरी पाडलेच पाहिजे... या प्रखर इच्छाशक्तीमध्ये होतं..... .आणि मग सुरू होते... एक जीवघेणी स्पर्धा... स्वतःशीच!!!! मग "मिसळपाव" कारण नसताना बदनाम होतं!' --- त्यामुळे तूर्तास जास्त विचार करण्यापेक्षा "योगा", "प्राणायाम", "रामदेव बाबा" यांवर जास्त भर द्या! --- आणि तेही नाही जमलं तर इतर्ही संस्थळे आहेत्च की! उदा. मायबोली, उपक्रम, मी-मराठी. नेट ;) ;) ___________ पु. ले. शु. ! :)

विनीत संखे 30/03/2011 - 12:12
धन्यवाद् मित्रांनो. अंतर ठेवणे गरजेचे हे जवळजवळ सर्वांचे मत झालेले दिसतेय. मी मनापासून त्याचे स्वागत करतो.

In reply to by मृगनयनी

प्यारे१ 30/03/2011 - 12:54
नैने, णवीण आहे गं तो.....किती छळशील त्याला? मात्र एक 'शहाणपणा' विनीतने केलाय तो लक्षात नाही आला बहुतेक कुणाच्या. सबुरीसाठी दिलेल्या सल्ल्याचाच लेख केला त्याने. 'मेक लेमोनेड ऑफ लेमन्स थ्रोन अ‍ॅट यू' सारखा.

In reply to by मृगनयनी

वपाडाव 30/03/2011 - 18:15
रात्रभर (दिवसभर) वाचली गीता अन काल(दुपार)चा गोंधळ बरा होता.... नयनीबै.. ततुम्ही अगदी बरोब्बर बोल्लत हो... अगदी ५-५ तासांच्या अंतरावर लेख पाडत आहे हो... फक्त सदर वेगळं-वेगळं.... आत्ताच पाकृ घातली आहे...

In reply to by वपाडाव

विनीत संखे 30/03/2011 - 23:46
अहो वडापाव साहेब, अजून ठरवलेच नाही किती अंतर ठेवायचे ते. ;) आता ठरवले ... एक लेख प्रत्येक आठवड्याला. ष्ट्यांप.

५० फक्त 30/03/2011 - 13:37
''सबुरीसाठी दिलेल्या सल्ल्याचाच लेख केला त्याने. 'मेक लेमोनेड ऑफ लेमन्स थ्रोन अ‍ॅट यू' सारखा.'' हे केलं नसतं ना तर त्याच सल्ल्याची इथं धमकी झाली असती हे समजलं वाटतं त्याला.

नारयन लेले 31/03/2011 - 12:42
आ॑दाज आला ना! झालेतर, कोणतिहि गोश्ट आति करु नये आसे सा॑गुन ठेवले आहे. हे लक्ष्यात ठेवुन योग्य तेव्हडे आ॑तर ठेवत जावा म्हणजे बरे. विनित

गणेशा 31/03/2011 - 16:51
लेखा मध्ये अंतर किती हा लेखकाचाच प्रश्न आहे.. तरीही साधरणता .. आधीच्या लेखा नंतर १ वीक कमीत कमी अंतर असावे .. मजेने हे : आणि या वीक मध्ये स्वताचे लेखन नसल्याने त्याने इतरांच्या त्यांना चांगल्या वाटनार्या लेखनाला प्रतिसाद द्यावेत .. ( ना की स्वताच्या लेखावरील प्रतिक्रीयेवर .. ) बाकी क्रमशः मध्ये मात्र जास्त अंतर नको असे वाटते .. कारण एक लय .. एक चित्र एकसंध वाटले पाहिजे असे माझे मत .. बाकी तुमचे लेखन खुप आवडते .. असेच लिहित रहा .. वाचत आहे ..

शेखर 29/03/2011 - 21:52
खरोखरच अंतर ठेवा... लोकांना पुढचे लेखन कधी येतय याची हुरहुर लागली पाहिजे. अतिपरिचयात अवज्ञा असे व्हायला नको.

आत्मशून्य 30/03/2011 - 01:26
की फार लांब दीसणार नाही. हा तर मूद्याच म्हणजे जर लेखन क्रमश: नसेल ना तर नीवांत महीना दोन महीने गॅप घेतलीत तरी हरकत नाही पण जर क्रमश: असेल तर आठवड्यात ३-४ भाग टाकायचे.

मूकवाचक 30/03/2011 - 01:32
एखाद्या कवड्याला (कवी चा आदरार्थी उल्लेख) असह्य प्रसव वेदना होऊन मग जुळे, तिळे होऊ शकते. अशा वेळी ते होऊ द्यावे. नाहीतर धोकादायक ठरते.

In reply to by मूकवाचक

आत्मशून्य 30/03/2011 - 04:53
हा हा हा @रेवती मी ताइला (वयाने मोठी आणी आदरणीय व्यक्ती) तायडे म्हणतो मग कवीला त्याच हक्काने कवडे म्हटलं तर चूक काय ?

स्पंदना 30/03/2011 - 10:21
विनीत सारेच जण भराभर लागोपाठ त्यांच साहित्य इथ चढवु लागले तर जे खरच कसदार असत त्या कडे दुर्लक्ष होउ शकत. जस की आज काल काव्य विभागाच झालय, एका दिवसात इतक्या कविता येतात की त्यातली एखादी मनात रुणझुणावी असा वेळच नाही मिळत. थोड संयमान हळु हळु टाकत गेलात तर आम्ही ही रसाळपणे वाचु, दाद देउ.

आदिजोशी 30/03/2011 - 10:36
एकाच लेखकाने रोजच्या रोज लेख प्रसवल्याने इतर लेखकांचे लेख मागे पडतात व ते अनेकदा वाचले जात नाहीत. असा अनुभव ह्या आधी इथे आला आहे की एका दिवसात आपल्या ब्लॉगवर लिहिलेले ५-६ लेख टाकण्यात आले. आणि मुखपॄष्ठावर ते एकच नाव चमकत राहिले. जर लेख आधीच लिहून झाले असतील आणि इथे पूर्वी टाकले नसतील तर ते आत्ताच एकापाठी एक टाकायची घाई समजू शकत नाही. तशी आवश्यकताही नाही. सवडीने सावकाश टाका. सगळ्यांचे लिखाण वाचले जावे हाच ह्या सूचनेमागचा हेतू आहे. गैरसमज न करून घेता सहकार्य करावे.

In reply to by आदिजोशी

वपाडाव 30/03/2011 - 12:19
शब्दन शब्द अगदी सुरेख ..... तुमच्याकडे तयार असताना देखील इतक्या घाईघाईने लेख पाडण्याची आवश्यकता नाही.... गै. क. घे. न. अवांतर : संखे साहेब पाचव्या खोलीतील एकांतवासात जास्तच वेळ बसत आहे असे वाट्टे.. (लिखाण सुचण्यासाठीची सर्वोत्तम जागा) ;)

मृत्युन्जय 30/03/2011 - 11:17
थोडे अंतर म्हणजे किती अंतर ते तु स्वतःच ठरव बाबा. ७ दिवस की १० दिवस की १५ दिवस की १ महिना. तो तुझा निर्णय असु देत. पण अंतर ठेव म्हणजे झाले. आणि जमल्यास किती अंतर ठेवु हे आणि असे इतर धागे नको काढुस. गविने सुद्धा आल्या आल्या डझनाने धागे काढले ब्लोग वरुन चोप्य पस्ते करुन. त्याला मुद्दा समजावेपर्यंत बराच वेळ गेला होता. पण आता मला खात्री आहे की तो स्वतः मान्य करेल की थोड वेळ प्रत्येक धाग्यामध्ये असावा. तु चांगले लिहितोस हे तुझ्या लिखाणावरुन कळलेच. आत्त्तापर्यंत वाचलेले सगळे आवडले. अवांतर: गवि वाचत असाल तर आणि पटले तर पुस्ती जोडा. नसल्यास खव मध्ये शिव्या घाला (इथे नको) ;)

In reply to by मृत्युन्जय

मृगनयनी 30/03/2011 - 11:53
(मला माहित आहे की वरच्या शीर्षकावरून हा कुटुंबनियोजनाचा विषय वाटतो. त्यामुळे तसा विचार करून वाचणार्‍या सदस्यांना क्षमस्व. मुद्दामून फसवण्याचा हेतू नव्हता.) छे छे!... आम्हाला वाटलं की --"ट्रक" किन्वा "ट्रान्स्पोर्ट लॉरी"च्या मागे कोणती पाटी लावणे किन्वा अक्षरे रन्गवणे (पक्षी :सुरक्षित अन्तर ठेवा )अधिक उचित ठरेल"... याविषयी तुम्ही सन्शोधनात्मक प्रबन्ध वगैरे सुरु केलाये की कांय? ;) ;) आणि हो... बाकी ते "क्षमस्व" वगैरे मागण्याइतकंही "पझेसीव्ह" होऊ नका हो!!! नवीन नवीन असे पर्यंत बरं वाटतं... पण नन्तर याच "पझेसीव्ह्"नेसचा "फोबिया" होतो! ... ;) आणि मग दिवसाला एक लेख पाडण्याच्या मनसुब्याचं रुपान्तर दिवसाला किमान ५ लेख तरी पाडलेच पाहिजे... या प्रखर इच्छाशक्तीमध्ये होतं..... .आणि मग सुरू होते... एक जीवघेणी स्पर्धा... स्वतःशीच!!!! मग "मिसळपाव" कारण नसताना बदनाम होतं!' --- त्यामुळे तूर्तास जास्त विचार करण्यापेक्षा "योगा", "प्राणायाम", "रामदेव बाबा" यांवर जास्त भर द्या! --- आणि तेही नाही जमलं तर इतर्ही संस्थळे आहेत्च की! उदा. मायबोली, उपक्रम, मी-मराठी. नेट ;) ;) ___________ पु. ले. शु. ! :)

विनीत संखे 30/03/2011 - 12:12
धन्यवाद् मित्रांनो. अंतर ठेवणे गरजेचे हे जवळजवळ सर्वांचे मत झालेले दिसतेय. मी मनापासून त्याचे स्वागत करतो.

In reply to by मृगनयनी

प्यारे१ 30/03/2011 - 12:54
नैने, णवीण आहे गं तो.....किती छळशील त्याला? मात्र एक 'शहाणपणा' विनीतने केलाय तो लक्षात नाही आला बहुतेक कुणाच्या. सबुरीसाठी दिलेल्या सल्ल्याचाच लेख केला त्याने. 'मेक लेमोनेड ऑफ लेमन्स थ्रोन अ‍ॅट यू' सारखा.

In reply to by मृगनयनी

वपाडाव 30/03/2011 - 18:15
रात्रभर (दिवसभर) वाचली गीता अन काल(दुपार)चा गोंधळ बरा होता.... नयनीबै.. ततुम्ही अगदी बरोब्बर बोल्लत हो... अगदी ५-५ तासांच्या अंतरावर लेख पाडत आहे हो... फक्त सदर वेगळं-वेगळं.... आत्ताच पाकृ घातली आहे...

In reply to by वपाडाव

विनीत संखे 30/03/2011 - 23:46
अहो वडापाव साहेब, अजून ठरवलेच नाही किती अंतर ठेवायचे ते. ;) आता ठरवले ... एक लेख प्रत्येक आठवड्याला. ष्ट्यांप.

५० फक्त 30/03/2011 - 13:37
''सबुरीसाठी दिलेल्या सल्ल्याचाच लेख केला त्याने. 'मेक लेमोनेड ऑफ लेमन्स थ्रोन अ‍ॅट यू' सारखा.'' हे केलं नसतं ना तर त्याच सल्ल्याची इथं धमकी झाली असती हे समजलं वाटतं त्याला.

नारयन लेले 31/03/2011 - 12:42
आ॑दाज आला ना! झालेतर, कोणतिहि गोश्ट आति करु नये आसे सा॑गुन ठेवले आहे. हे लक्ष्यात ठेवुन योग्य तेव्हडे आ॑तर ठेवत जावा म्हणजे बरे. विनित

गणेशा 31/03/2011 - 16:51
लेखा मध्ये अंतर किती हा लेखकाचाच प्रश्न आहे.. तरीही साधरणता .. आधीच्या लेखा नंतर १ वीक कमीत कमी अंतर असावे .. मजेने हे : आणि या वीक मध्ये स्वताचे लेखन नसल्याने त्याने इतरांच्या त्यांना चांगल्या वाटनार्या लेखनाला प्रतिसाद द्यावेत .. ( ना की स्वताच्या लेखावरील प्रतिक्रीयेवर .. ) बाकी क्रमशः मध्ये मात्र जास्त अंतर नको असे वाटते .. कारण एक लय .. एक चित्र एकसंध वाटले पाहिजे असे माझे मत .. बाकी तुमचे लेखन खुप आवडते .. असेच लिहित रहा .. वाचत आहे ..
मिपाचे सदस्यगण हो, कृपया मला एक सांगावे. मला काही सदस्यांकडून सांगण्यात आले आहे की मी लिखाणात अंतर ठेवावे. मी मिपावर टाकलेल्या माझ्या लिखाणांमध्ये एका दिवसाचे अंतर ठेवतोच. माझे हे लेखन आधीपासूनच तयार आहे. म्हणूनच मी ते इतक्या लवकर मिपावर टाकतोय. जर खरोखरच तुम्हाला जर माझ्या लिखाणात अंतर हवे असेल तर किती ते सांगावे ही विनंती. धन्यवाद विन्या. (मला माहित आहे की वरच्या शीर्षकावरून हा कुटुंबनियोजनाचा विषय वाटतो. त्यामुळे तसा विचार करून वाचणार्‍या सदस्यांना क्षमस्व. ;) मुद्दामून फसवण्याचा हेतू नव्हता.)