मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'साहित्य विश्व' संकेतस्थळाचे अनावरण

देवदत्त ·

In reply to by प्रमोद देव

असेच म्हणतो...मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.:-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

आवडली .. सदस्य झालो आणि एक लेख टाकलाही .. काही प्रश्न .. १ यातील Content च्या कॉपीराईट संबधी तुमची भूमिका काय आहे ? (मला विचाराल तर हा एक प्रकारे मराठी पुस्तकांचा विकीपिडीया असल्याने विकीपिडीया जी Copyright policy तीच आपण वापरावी) २ मला समजा महात्मा फुल्यांच्या असूड बद्दल लिहायचे आहे, मी लेखक नाव महात्मा फुले वापरले. उद्या कोणी ज्योतिराव फुले / जोतिबा फुले असेही नाव वापरू शकेल. प्रत्यक्षात व्यक्ती एकच आहे. अशा वेळेस Redirection/tagging होते का ?

देवदत्त 01/04/2010 - 17:08
सर्वांना धन्यवाद. अभिरत, हे संकेतस्थळ फक्त एक मंच, माध्यम म्हणून कार्य करेल. कॉपीराईट संबंधी म्हणायचे तर सदस्याने लिहिलेले सर्व लेखन हे त्या सदस्याच्या अधिकारात असेल आणि त्या लेखनात एखाद्या पुस्तकातील उतारे, किंवा चित्रे, मुखपृष्ठ आंतरजालावर प्रकाशित करण्याची त्या सदस्यास परवानगी हवी आणि ती जबाबदारीही त्या सदस्याची असेल. एकाच लेखकाचे दोन धागे बनण्याची शक्यता आहे. Redirection टाकले नाही. त्यावर काम चालू आहे. पण लेखक सूचीमधून ते लेखक शोधून किंवा पुस्तकाबद्दल लेखन करताना टंकन केलेल्या नावासारखे लेखक आपोआप शोधून दाखवले जातात, त्याचा फायदा घेऊ शकता.

In reply to by प्रमोद देव

असेच म्हणतो...मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.:-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

आवडली .. सदस्य झालो आणि एक लेख टाकलाही .. काही प्रश्न .. १ यातील Content च्या कॉपीराईट संबधी तुमची भूमिका काय आहे ? (मला विचाराल तर हा एक प्रकारे मराठी पुस्तकांचा विकीपिडीया असल्याने विकीपिडीया जी Copyright policy तीच आपण वापरावी) २ मला समजा महात्मा फुल्यांच्या असूड बद्दल लिहायचे आहे, मी लेखक नाव महात्मा फुले वापरले. उद्या कोणी ज्योतिराव फुले / जोतिबा फुले असेही नाव वापरू शकेल. प्रत्यक्षात व्यक्ती एकच आहे. अशा वेळेस Redirection/tagging होते का ?

देवदत्त 01/04/2010 - 17:08
सर्वांना धन्यवाद. अभिरत, हे संकेतस्थळ फक्त एक मंच, माध्यम म्हणून कार्य करेल. कॉपीराईट संबंधी म्हणायचे तर सदस्याने लिहिलेले सर्व लेखन हे त्या सदस्याच्या अधिकारात असेल आणि त्या लेखनात एखाद्या पुस्तकातील उतारे, किंवा चित्रे, मुखपृष्ठ आंतरजालावर प्रकाशित करण्याची त्या सदस्यास परवानगी हवी आणि ती जबाबदारीही त्या सदस्याची असेल. एकाच लेखकाचे दोन धागे बनण्याची शक्यता आहे. Redirection टाकले नाही. त्यावर काम चालू आहे. पण लेखक सूचीमधून ते लेखक शोधून किंवा पुस्तकाबद्दल लेखन करताना टंकन केलेल्या नावासारखे लेखक आपोआप शोधून दाखवले जातात, त्याचा फायदा घेऊ शकता.
मराठी साहित्यसंपदा ही तशी प्राचीन. इतिहासकारांच्या मते मराठीचा वापर असणारे शिलालेख इ.स.च्या १०व्या आणि ११व्या शतकातले आहेत तर मराठीतली पहिली ग्रंथरचना १३व्या शतकातली आहे असेही म्हणतात. गेली वर्षानुवर्षे मराठीतील बहुरंगी साहित्य कथा, कादंबरी ,कविता, संतवाणी वगैरे अनेक प्रकारातून आपल्यासमोर येत आहे. संत ज्ञानेश्वरांपासून ते ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, रणजित देसाई, शिवाजी सावंत, गो.नी. दांडेकर, तसेच न. चिं. केळकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि वा. म.

लिहा आणि कमवा - ऑनलाईन डिजीटल लायब्ररी.

II विकास II ·

In reply to by मी-सौरभ

II विकास II 27/03/2010 - 18:15
धन्यवाद, बदल केला आहे. --- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

श्रावण मोडक 27/03/2010 - 19:30
अरे वा. टीप इण्टरेस्टिंग आहे. एखादा लेखकाने त्याचा लेख येथे का लिहिला नाही, असा प्रश्न पडणार्‍या सदस्याने एकदम या संकेतस्थळाला काही लाभ मिळत नसल्याचा खुलासा करावा!!! छुपे संपादक ठाऊक होते, प्रवक्तेही छुपे आहेत की काय? वेल, एवीतेवी हे संकेतस्थळ असे काही उद्योग करीत असेल असे वाटत नाहीच. अनेक ठिकाणी या संस्थळाच्या चालकांनी तसे खुलासे केल्याचे वाचण्यात आले आहेच. त्यामुळं ही टीपही का दिली गेली असावी, असा प्रश्न पडतोच! असो... :)

In reply to by श्रावण मोडक

बाय द वे, चर्चाप्रस्तावातील टीप सोडून मुख्य मथळ्यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी लेखकाच्या भूतकाळातील प्रतिक्रिया शोधून 'भलते' शोध घेण्याचा प्रयत्न आम्हाला आवडला. स्वगतः मी कशाला म्हणू काही प्रतिसाद खोडसाळपणाचे असतात म्हणून...! :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Nile 27/03/2010 - 21:59
अरे रे, पुन्हा पुन्हा पाठीशी घालण्याच्या प्रयत्न अजिबात नाही आवडला.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रावण मोडक 27/03/2010 - 22:05
स्वगतः मी कशाला म्हणू काही प्रतिसाद खोडसाळपणाचे असतात म्हणून...! अगदी पटलं. "मी कशाला आरशात पाहू गं, मीच माझ्या रुपाची रानी गं" हे गाणं खासच होतं. :) 'हलके घ्या' म्हणतात तसं आता 'दमानं घ्या' असंही म्हणण्यास सुरवात करावी. काय बाई, काय म्हणताय? की इथंही असहमतीच आहे? :)

In reply to by शाहरुख

श्रावण मोडक 27/03/2010 - 23:50
काय आहे सालं, दुनिया अशीच असते. आम्ही केलं इतिहासात थोडं खोदकाम तर ती बिघाडी आणि लोकांनी केलं तर पीएचडी... चालायचंच... तुमच्या अपेक्षाभंगाबद्दल सॉर्री हां, शाहरूख! पुढच्यावेळेस काळजी घेण्याचा प्रयत्न करतो.

In reply to by श्रावण मोडक

II विकास II 27/03/2010 - 22:31
असेच एकदा, तात्यांनी माझ्या पिकनीकसंबधी धाग्यावर खुलासा केला होता. त्यासाठी मी ती टिप टाकली आहे. >>प्रवक्तेही छुपे आहेत की काय? >>त्यामुळं ही टीपही का दिली गेली असावी, असा प्रश्न पडतोच! तुम्हाला आमच्याबद्दल शंका येतात, हे पाहुन आंनद झाला. -- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

In reply to by II विकास II

श्रावण मोडक 28/03/2010 - 00:37
अरेच्चा... प्रवक्तेविषयक मुद्दा वायला आणि टीपविषयीचा मुद्दा वायला आहे राव. हे मुद्दे म्हणजे स्वगत आहे राव. स्वगत! त्यामुळं तुमच्याविषयी शंका वगैरे नाहीत. भलतंच काही तरी... ;)

ऋषिकेश 27/03/2010 - 23:53
मिपावर जाहिरातीस बंदी आहे असे समजते. इथे लेखकाच्या स्वत:च्या कोणत्याही मताशिवाय केलेली ही शुद्ध जाहिरात आहे. अश्या लिखाणास म्हणजेस जाहिरातीस मिपावर बंदी आहे ना? आणिबाणी चालु आहे याचे भान ठेवावे ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

In reply to by ऋषिकेश

II विकास II 28/03/2010 - 09:26
ह्या संबधित नियम पहायला मिळु शकेल का? अवांतरः 'इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.' हे तुझ्या प्रतिसादात मला वाचायला मिळाले. --- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

II विकास II 28/03/2010 - 09:23
पुस्तकांचं 'ऑनलाइन' दालन खुलं झालय पुस्तकांचं 'ऑनलाइन' दालन गौरी कानेटकर पुणे पुस्तकं वाचायला आवडतात, पण दुकानात जाऊन ती खरेदी करण्याएवढा किंवा लायब्ररीत जाऊन पुस्तके नेमाने बदलत राहण्याएवढा वेळ नाही, अशी परिस्थिती शहरातील बऱ्याच जणांची आहे. साहित्य संमेलनासारख्या वाषिर्क अक्षरउत्सवामध्ये अशा प्रश्ानंची दखल घेतली जाते की नाही, हे अलाहिदा, पण यंदाच्या ग्रंथप्रदर्शनामध्ये वाचकांपर्यंत पुस्तके नेणाऱ्या दोन उपक्रमांचे स्टॉल्स लक्ष वेधून घेत आहेत. फजीसॉफ्ट सॉफ्टवेअर्सच्या अंजली कुलकणीर् यांनी इ-बुक्स वाचण्यासाठी साहित्यसंपदा डॉट कॉम ही वेबसाइट तयार केली आहे. तरुण इंटरनेट सॅव्ही वाचकांना किंवा इंटरनेटशी जुळवून घेतलेल्या प्रौढांनाही या साइटमुळे घरबसल्या पुस्तके वाचता येतील, असे उल्हास जोशी यांनी सांगितले. सध्या या साइटवर १२५ पुस्तके उपलब्ध आहेत. ही संख्या हळुहळू वाढत जाईल. यातील काही पुस्तके स्कॅन केलेली आहेत; तर काही पुस्तकांच्या निमिर्तीवेळी तयार केलेल्या पीडीएफ फाइल्स उपलब्ध झाल्या आहेत. एक पुस्तक वाचण्यासाठी साधारणदोन ते आठ रुपये फी असेल. सभासद होताना काही रक्कम प्रीपेडप्रमाणे भरावी लागेल. पुस्तके वाचली की, त्या रकमेतून ती फी वळती होत राहील. एका पुस्तकाची १० पाने आज वाचली, उद्या थोडे वाचले, अशी सोयही वाचकांना आहे. त्यामुळे आपल्या सवडीने, हवे ते पुस्तक वाचायला मिळेल, असे जोशी म्हणाले. अनेक लेखकांनी या उपक्रमाला पाठिंबा दाखवला आहे. सध्या कवी ना. धों. महानोर, ना. सी. फडके, प्रमोदिनी वडके-कवळे, बाबा भांड, रा. रं. बोराडे इत्यादींची पुस्तके वेबसाइटवर टाकण्यात आली आहेत. इतरही अनेकांनी अनुकूलता दाखवली आहे, असे त्यांनी सांगितले. अनेक ग्रामीण भागांमध्ये सध्या बीएसएनएलचे ब्रॉडबँड कनेक्शन आलेले आहे. त्यांना या वेबसाइटचा नक्की फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राहुल भांदुगेर् या पुणे विद्यापीठातून एमबीए झालेल्या तरुणानेही पुस्तकांच्या क्षेत्रातच प्रवेश केला आहे. लायब्ररीची सेवा ऑनलाइन देण्याचा विचार डोक्यात आल्याचे भांदुगेर् म्हणाले. त्यासाठी त्यांनी २५०० पुस्तकांची खरेदी केली असून त्यात १४०० मराठी आणि इतर इंग्रजी पुस्तकांचा समावेश आहे. मायलायब्ररी डॉट इन या वेबसाइटवरून 'ऑनलाइन मेंबरशिप'ही घेता येईल. वेबसाइटवर पुस्तकांची यादी असून सभासदांनी आपल्याला हवे ते पुस्तक साइटवरून मागवायचे. त्यांना ते त्यांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये आणून देण्याची सोय आहे. पुस्तक वाचून झाल्यावर त्याची नोंद वेबसाइटवर करता येईल आणि पुढच्या पुस्तकांसाठी सभासदांना मागणी नोंदवता येईल. लायब्ररीतफेर् एक माणूस येऊन नवे पुस्तक घेऊन येईल आणि जुने घेऊन जाईल. आमच्या सभासदांनीच खरेदीसाठी नवी पुस्तके सुचवावीत, लायब्ररीच्या ऑनलाइन कामाबरोबरच वेबसाइटवर साहित्यविषयक चर्चा रंगाव्यात, पुस्तकांबद्दलचे अभिप्राय वाचकांनी लिहावेत, यासाठीही वेबसाइटवर वेगळा विभाग सुरू करणार असल्याचे भांदुगेर् यांनी सांगितले. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5733549.cms

भुर्जपत्र ते वेबपेज या कार्यक्रमाच्या वेळी साहित्यसंपदा या वेबसाईटचे उदघाटन अनिल अवचटांच्या हस्ते झाले. स्टॉलला भेट दिली होती. त्यांना मिपाविषयी माहिती दिली आहे. मिपावर साहित्य संपदाची ओळख करुन दिली आहे हे सांगितल्यावर अंमळ सुखावले. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by मी-सौरभ

II विकास II 27/03/2010 - 18:15
धन्यवाद, बदल केला आहे. --- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

श्रावण मोडक 27/03/2010 - 19:30
अरे वा. टीप इण्टरेस्टिंग आहे. एखादा लेखकाने त्याचा लेख येथे का लिहिला नाही, असा प्रश्न पडणार्‍या सदस्याने एकदम या संकेतस्थळाला काही लाभ मिळत नसल्याचा खुलासा करावा!!! छुपे संपादक ठाऊक होते, प्रवक्तेही छुपे आहेत की काय? वेल, एवीतेवी हे संकेतस्थळ असे काही उद्योग करीत असेल असे वाटत नाहीच. अनेक ठिकाणी या संस्थळाच्या चालकांनी तसे खुलासे केल्याचे वाचण्यात आले आहेच. त्यामुळं ही टीपही का दिली गेली असावी, असा प्रश्न पडतोच! असो... :)

In reply to by श्रावण मोडक

बाय द वे, चर्चाप्रस्तावातील टीप सोडून मुख्य मथळ्यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी लेखकाच्या भूतकाळातील प्रतिक्रिया शोधून 'भलते' शोध घेण्याचा प्रयत्न आम्हाला आवडला. स्वगतः मी कशाला म्हणू काही प्रतिसाद खोडसाळपणाचे असतात म्हणून...! :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Nile 27/03/2010 - 21:59
अरे रे, पुन्हा पुन्हा पाठीशी घालण्याच्या प्रयत्न अजिबात नाही आवडला.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रावण मोडक 27/03/2010 - 22:05
स्वगतः मी कशाला म्हणू काही प्रतिसाद खोडसाळपणाचे असतात म्हणून...! अगदी पटलं. "मी कशाला आरशात पाहू गं, मीच माझ्या रुपाची रानी गं" हे गाणं खासच होतं. :) 'हलके घ्या' म्हणतात तसं आता 'दमानं घ्या' असंही म्हणण्यास सुरवात करावी. काय बाई, काय म्हणताय? की इथंही असहमतीच आहे? :)

In reply to by शाहरुख

श्रावण मोडक 27/03/2010 - 23:50
काय आहे सालं, दुनिया अशीच असते. आम्ही केलं इतिहासात थोडं खोदकाम तर ती बिघाडी आणि लोकांनी केलं तर पीएचडी... चालायचंच... तुमच्या अपेक्षाभंगाबद्दल सॉर्री हां, शाहरूख! पुढच्यावेळेस काळजी घेण्याचा प्रयत्न करतो.

In reply to by श्रावण मोडक

II विकास II 27/03/2010 - 22:31
असेच एकदा, तात्यांनी माझ्या पिकनीकसंबधी धाग्यावर खुलासा केला होता. त्यासाठी मी ती टिप टाकली आहे. >>प्रवक्तेही छुपे आहेत की काय? >>त्यामुळं ही टीपही का दिली गेली असावी, असा प्रश्न पडतोच! तुम्हाला आमच्याबद्दल शंका येतात, हे पाहुन आंनद झाला. -- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

In reply to by II विकास II

श्रावण मोडक 28/03/2010 - 00:37
अरेच्चा... प्रवक्तेविषयक मुद्दा वायला आणि टीपविषयीचा मुद्दा वायला आहे राव. हे मुद्दे म्हणजे स्वगत आहे राव. स्वगत! त्यामुळं तुमच्याविषयी शंका वगैरे नाहीत. भलतंच काही तरी... ;)

ऋषिकेश 27/03/2010 - 23:53
मिपावर जाहिरातीस बंदी आहे असे समजते. इथे लेखकाच्या स्वत:च्या कोणत्याही मताशिवाय केलेली ही शुद्ध जाहिरात आहे. अश्या लिखाणास म्हणजेस जाहिरातीस मिपावर बंदी आहे ना? आणिबाणी चालु आहे याचे भान ठेवावे ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

In reply to by ऋषिकेश

II विकास II 28/03/2010 - 09:26
ह्या संबधित नियम पहायला मिळु शकेल का? अवांतरः 'इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.' हे तुझ्या प्रतिसादात मला वाचायला मिळाले. --- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

II विकास II 28/03/2010 - 09:23
पुस्तकांचं 'ऑनलाइन' दालन खुलं झालय पुस्तकांचं 'ऑनलाइन' दालन गौरी कानेटकर पुणे पुस्तकं वाचायला आवडतात, पण दुकानात जाऊन ती खरेदी करण्याएवढा किंवा लायब्ररीत जाऊन पुस्तके नेमाने बदलत राहण्याएवढा वेळ नाही, अशी परिस्थिती शहरातील बऱ्याच जणांची आहे. साहित्य संमेलनासारख्या वाषिर्क अक्षरउत्सवामध्ये अशा प्रश्ानंची दखल घेतली जाते की नाही, हे अलाहिदा, पण यंदाच्या ग्रंथप्रदर्शनामध्ये वाचकांपर्यंत पुस्तके नेणाऱ्या दोन उपक्रमांचे स्टॉल्स लक्ष वेधून घेत आहेत. फजीसॉफ्ट सॉफ्टवेअर्सच्या अंजली कुलकणीर् यांनी इ-बुक्स वाचण्यासाठी साहित्यसंपदा डॉट कॉम ही वेबसाइट तयार केली आहे. तरुण इंटरनेट सॅव्ही वाचकांना किंवा इंटरनेटशी जुळवून घेतलेल्या प्रौढांनाही या साइटमुळे घरबसल्या पुस्तके वाचता येतील, असे उल्हास जोशी यांनी सांगितले. सध्या या साइटवर १२५ पुस्तके उपलब्ध आहेत. ही संख्या हळुहळू वाढत जाईल. यातील काही पुस्तके स्कॅन केलेली आहेत; तर काही पुस्तकांच्या निमिर्तीवेळी तयार केलेल्या पीडीएफ फाइल्स उपलब्ध झाल्या आहेत. एक पुस्तक वाचण्यासाठी साधारणदोन ते आठ रुपये फी असेल. सभासद होताना काही रक्कम प्रीपेडप्रमाणे भरावी लागेल. पुस्तके वाचली की, त्या रकमेतून ती फी वळती होत राहील. एका पुस्तकाची १० पाने आज वाचली, उद्या थोडे वाचले, अशी सोयही वाचकांना आहे. त्यामुळे आपल्या सवडीने, हवे ते पुस्तक वाचायला मिळेल, असे जोशी म्हणाले. अनेक लेखकांनी या उपक्रमाला पाठिंबा दाखवला आहे. सध्या कवी ना. धों. महानोर, ना. सी. फडके, प्रमोदिनी वडके-कवळे, बाबा भांड, रा. रं. बोराडे इत्यादींची पुस्तके वेबसाइटवर टाकण्यात आली आहेत. इतरही अनेकांनी अनुकूलता दाखवली आहे, असे त्यांनी सांगितले. अनेक ग्रामीण भागांमध्ये सध्या बीएसएनएलचे ब्रॉडबँड कनेक्शन आलेले आहे. त्यांना या वेबसाइटचा नक्की फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राहुल भांदुगेर् या पुणे विद्यापीठातून एमबीए झालेल्या तरुणानेही पुस्तकांच्या क्षेत्रातच प्रवेश केला आहे. लायब्ररीची सेवा ऑनलाइन देण्याचा विचार डोक्यात आल्याचे भांदुगेर् म्हणाले. त्यासाठी त्यांनी २५०० पुस्तकांची खरेदी केली असून त्यात १४०० मराठी आणि इतर इंग्रजी पुस्तकांचा समावेश आहे. मायलायब्ररी डॉट इन या वेबसाइटवरून 'ऑनलाइन मेंबरशिप'ही घेता येईल. वेबसाइटवर पुस्तकांची यादी असून सभासदांनी आपल्याला हवे ते पुस्तक साइटवरून मागवायचे. त्यांना ते त्यांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये आणून देण्याची सोय आहे. पुस्तक वाचून झाल्यावर त्याची नोंद वेबसाइटवर करता येईल आणि पुढच्या पुस्तकांसाठी सभासदांना मागणी नोंदवता येईल. लायब्ररीतफेर् एक माणूस येऊन नवे पुस्तक घेऊन येईल आणि जुने घेऊन जाईल. आमच्या सभासदांनीच खरेदीसाठी नवी पुस्तके सुचवावीत, लायब्ररीच्या ऑनलाइन कामाबरोबरच वेबसाइटवर साहित्यविषयक चर्चा रंगाव्यात, पुस्तकांबद्दलचे अभिप्राय वाचकांनी लिहावेत, यासाठीही वेबसाइटवर वेगळा विभाग सुरू करणार असल्याचे भांदुगेर् यांनी सांगितले. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5733549.cms

भुर्जपत्र ते वेबपेज या कार्यक्रमाच्या वेळी साहित्यसंपदा या वेबसाईटचे उदघाटन अनिल अवचटांच्या हस्ते झाले. स्टॉलला भेट दिली होती. त्यांना मिपाविषयी माहिती दिली आहे. मिपावर साहित्य संपदाची ओळख करुन दिली आहे हे सांगितल्यावर अंमळ सुखावले. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
http://www.sahityasampada.com/ ह्या संस्थेचा स्टॉल संमेलनात पाहीला. या संकेत स्थळाद्वारे आपण पुस्तके ऑनलाईन वाचु शकतो. जर तुम्ही लेखक असाल तर तुम्ही ह्या कंपनीशी करार करुन पैसे देखील कमावु शकता. नोंदणी शुल्कः १५ रु मासिक शुल्कः ३० रु अधिक माहीती साठी पत्ता: fuzzysoft@gmail.com sahityasampada@gmail.com दुरध्वनी: ०२४०-२३४७६३२ ९४२२२ ०९४८६ टिपः ह्या कंपनीशी माझा/मिसळपावचा कोणताही संबध नाही अथवा कोणताही प्रकारचा मोबदला मला/मिपा ला मिळत नाही.

मराठी सॉफ्टवेअर उपकरण - घरपोच फुकट सी डी

II विकास II ·
मराठी सॉफ्टवेअर उपकरण घरपोच फुकट सी डी - सौजन्य भारत सरकार ०१ मराठी भाषेचे ट्रू-टाईप फॉन्ट्स व कि-बोर्ड ड्रायव्हर ०२ मराठी भाषेचे ट्रू-टाईप मल्टीफॉन्ट कि-बोर्ड इंजिन ०३ मराठी भाषेचे युनिकोड आधारीत ओपन टाईप फॉन्टस ०४ मराठी भाषेचे युनिकोड कि-बोर्ड ड्रायव्हर ०५ मराठी भाषेचे विभिन्न प्रकारचे फॉन्टस आणि स्टोरेज कोड परिवर्तक ०६ भारतीय ओपन ऑफीस(ओपन सोर्स) मल्टीप्रोटोकॉल संदेशवाहकचे मराठी स्थानीकरण ०७ मराठीचे अक्षर जोडणी तपासणीस ०८ मराठी-इंग्रजी शब्दकोश ०९ मराठी डेकोरेटिव्ह (अलकांरीक फॉन्ट) डिसाईनर उपकरण १० मराठी डाटाबेस सॉर्टीग ११ मराठी टंकलेखन सहाय्यक १२ मराठी मायक्रोसॉफ्ट शब्द उपकरण १३ मराठी मायक

सावध ऐका (मागल्या) हाका!

भोचक ·

शुचि 22/03/2010 - 20:23
लेख आवडला ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।

टारझन 22/03/2010 - 22:14
पण भय्यासारखा सर्वव्यापी शब्द मात्र आपल्याकडे नाही.
हे वाक्य काळजाला भिडले .. :) बाकी लेख खुपच छाण !!! -(सर्वव्यापी) भय्या

शुचि 22/03/2010 - 20:23
लेख आवडला ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।

टारझन 22/03/2010 - 22:14
पण भय्यासारखा सर्वव्यापी शब्द मात्र आपल्याकडे नाही.
हे वाक्य काळजाला भिडले .. :) बाकी लेख खुपच छाण !!! -(सर्वव्यापी) भय्या
पदार्थाची चव लिहून सांगता येत नाही, तो अनुभवाचा भाग आहे, तद्वतः इंदूरी हाकांचे विश्व हा खास अनुभवाचाच भाग आहे. आता लेखाची सुरवातच खाद्यपदार्थाच्या शब्दाने व्हावी हा खास इंदुरी असल्याचा अपरिहार्य नि अटळ परिणाम आहे. पण तो अट्टल खवय्या असल्याची साक्षही आहे. इंदुरात आल्यावरही इथल्या हाकांमध्ये भिजले नाहीत नि त्या हाका तुमच्या जिभेत भिजल्या नाहीत, तर तुम्ही 'इंदौरकर' कधीच होऊ शकणार नाही. इथल्या भय्याचा उच्चार तुम्ही कोणत्या वेळी, कोणासमोर नि कसा करता यावरही तुम्ही इंदौरी आहात की नाही हे ठरते.

मला मेघदुताचा पुढील दुवा हवा आहे.....विदग्ध वरील .

डावखुरा ·

युयुत्सु 20/03/2010 - 12:54
सॉरी. माझ्याकडे मूळ संस्कृत आहे. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

sur_nair 21/03/2010 - 08:01
कुणी पूर्ण मेघदूताचा दुवा पाठवला तर (मराठीत ). संपूर्ण कल्पनाच मुळात खूप सुरेख आहे. आम्हाला शाळेत इंग्रजीतला अनुवादित काही भाग होता पण मराठीत मिळाला तर परमानंद.

भूंगा 21/03/2010 - 15:07
सुमारे ३५/४० वर्षांपूर्वी कै. चिंतामण द्वारकानाथ देशमुख भारताचे, माजी अर्थमंत्री, यांनी मराठी तसेच इंग्रजीत मेघदूताचे भाषांतर केले आहे. माझ्याकडे त्याची प्रत आहे. आपण जर मुंबईत असाल तर मी आपणांस देऊ शकेन. भुंगा

युयुत्सु 20/03/2010 - 12:54
सॉरी. माझ्याकडे मूळ संस्कृत आहे. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

sur_nair 21/03/2010 - 08:01
कुणी पूर्ण मेघदूताचा दुवा पाठवला तर (मराठीत ). संपूर्ण कल्पनाच मुळात खूप सुरेख आहे. आम्हाला शाळेत इंग्रजीतला अनुवादित काही भाग होता पण मराठीत मिळाला तर परमानंद.

भूंगा 21/03/2010 - 15:07
सुमारे ३५/४० वर्षांपूर्वी कै. चिंतामण द्वारकानाथ देशमुख भारताचे, माजी अर्थमंत्री, यांनी मराठी तसेच इंग्रजीत मेघदूताचे भाषांतर केले आहे. माझ्याकडे त्याची प्रत आहे. आपण जर मुंबईत असाल तर मी आपणांस देऊ शकेन. भुंगा
http://vidagdha.wordpress.com/meghadoot_purna/ प्रस्तुत दुव्यावर मेघदुत आहे मराठी रसग्रहणासहित पण क्रमशः आहे .... तरि यापुढिल दुवा अथवा सम्पुर्ण मेघदुतचे मराठी रसग्रहण कोणाकडे उपलब्ध असल्यास देण्याचे करावे ....... धन्यवाद!!

पुरावा मिळाल्याशिवाय नाडी ग्रंथांवर माझा विश्वास बसणार नाही.

शशिकांत ओक ·

आपलं पटेल याबाबत कधीच शंका नव्हती. फक्त आपल्या विचारांचं पटेल की नाही याबाबत खात्री नाही. शोधाच्या वाटेवर ज्यांनी आयुष्यं वेचून वाटेतले दगडधोंडे बाजूला केले अशा शेकडो हजारो विज्ञानमहर्षींच्या वाटेवरच - राजरस्त्यावर मी चालतो आहे. मला आता रस्ता बदलणं खूप अवघड, व अनावश्यक वाटतं. पुस्तकी तर्कापलिकडे काय तर्क असतो हे नीट समजलं नाही. १. महर्षी नाडीवाचक/लेखक आहेत. २. सर्व नाडीवाचक/लेखक हे मानव असतात. ३. सर्व मानव स्खलनशील असतात. ४. महर्षी स्खलनशील आहेत. पहिली तीन विधानं गृहीत धरली तर चौथं आपोआप सिद्ध होतं. या तर्कात काही चूक असेल, किंवा तुम्ही वेगळा तर्क वापरत असाल तर सांगा. राजेश

टारझन 18/03/2010 - 00:31
आपण नक्की विंग कमांडर होतात की एम.आर. होतात साहेब ? :) सही संपादित केली आहे. कुणाही सभासदनामाची टर उडवली जाऊ नये. - संपादक

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

पाषाणभेद 18/03/2010 - 06:13
मला तर हा एमएलएम चा प्रकार वाटतो आहे. एक मनोरंजन लेख म्हणून ठिक आहे पण किती विश्वास ठेवायच हा मोठा प्रश्न आहे. अन केवळ कितीही वेळा आमचा मेंदू धूतला म्हणजे आम्ही विश्वास ठेवू असेही नाही म्हणा. संपादकांनी अशा लेखांना (ओक साहेब तुमचा एकट्याचाच नाही, वैयक्तीक घेवू नका.) सरळ विनोदी लेख म्हणून टॅग लावावा. The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३

In reply to by टारझन

रामपुरी 18/03/2010 - 03:07
:) :) प्रत्येक नाडी लेख बघितला कि अगदी हाच प्रश्न मनात येतो. (असले लोक जर लष्करात असतील, ते सुद्धा वायुदलात, तर देशाचं अवघड आहे. असे नग थोडेच असतील अशी आशा करू.)

शशिकांत ओक 18/03/2010 - 00:48
...१० वेळा छापकाटा ओळखता येण्याची शक्यता सुमारे हजारात १ आहे, तर ९ आकडे क्रमाने ओळखण्याची शक्यता अब्जात एक आहे. ते जर कोणी (लबाडी नाही याची खात्री असताना) ओळखले, तर ही दिव्यशक्ती असू शकेल म्हणायला व पुन्हा काही वेळा प्रयोग करण्यासाठी वेळ व पैसा खर्च करायला काहीच हरकत नाही. जर अनेक वेळा हा प्रयोग यशस्वी झाला, व इतर शास्त्रज्ञांना पडताळून पाहाता आला तर विज्ञानाचे काही मूलभूत विचार बदलावे लागतील,
आपण उपक्रमचा उल्लेख केलात म्हणून मी आपले तेथील विचार वाचले. पैकी वरील भावला. तोच माझा विचार होता, आहे. जर लबाडी न करता नाडी ग्रंथांतील ताडपत्रात व्यक्तीच्या संदर्भातील व्यक्तींची नावे, जन्मदिनांक, संतता भावाबहिणीं संख्या शिक्षण, नोकरी-व्यवसाय आदि व अन्य उल्लेख एकदा नव्हे वारंवार नव्हे आत्तापर्यंत अनंत वेळा१०० टक्के अचुक येत असतील तर... तर ते सत्य व्यक्तीनिष्ठ न राहता व्यक्तिसापेक्ष होऊन जाते. अध्यात्मिक अनुभूती व्यक्तीगत पातळीवर असल्याने त्याचा पडताळा विज्ञाननिष्ठ कसोटीवर खरा उतरत नाही म्हणून, तो मानणे विज्ञानाला असंभव आहे. मान्य आहे.... ... नाडी पट्टीतील लेखनाचा पुरावा जो प्रयोगशाळेत भाषा, इतिहास, लिपी, व अर्थांच्या विविध अंगांनी वारंवार तपासता येतो आहे. नव्हे तो प्रत्येक नाडी केंद्रात दर रोज नवी पट्टी शोधताना सामान्य लोकांच्या नाडी पट्टया, सापडताना आपसुकच तपासला जात आहे... विज्ञान महर्षींच्या त्या लेखनाला दुर्लक्ष करणार असेल तर ती सत्याची प्रतारणा किती व कशी चालू द्यायची. या नाडी ग्रंथांवर विविध देशात शोध कार्य झाले आहे. ज्यांनीज्यांनी तो शोध घेतला व मान्य केले की काही अतर्क्य यात आहे त्यांच्या सचोटीवर प्रश्नचिन्ह टाकून काही विवेकवादी लोक व संघटना विज्ञानाची किती फसवणूक करणार. ज्यांना हे तत्वतः पटणार नाही की या नाडी पट्टयातून मिळणारा मजकूर असतो त्यांना वर म्हटल्याप्रमाणे तर्क करण्यापलिकडे गत्यंतर उरत नाही. आपण म्हणता तसे महर्षी स्लनशील असतील ही पण त्यामुळे नाडी ग्रंथातील लेखनाताल मजकुरात बाधा कशी येते वा ते खोटे कसे ठरतात हे आपण नाडी ग्रंथांचे अवलोकन करून ठरवावे लागेल. ते शोधकार्य आपण करावे. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

In reply to by शशिकांत ओक

नाडी विषयीचं ज्ञान विज्ञानाच्या मुख्य धारेत आणण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी कराव्या लागतील. १. तुमच्याकडचा प्राथमिक डेटा व्यवस्थित रीतीने एखाद्या प्रस्थापित शास्त्रज्ञाला दाखवून त्याच्या/तिच्या मनात या शास्त्राविषयी उत्सुकता निर्माण करावी. त्यासाठी काही सांख्यिकीचे नियम पाळून तुम्हाला काही विशिष्ट प्रकारचे प्रयोग करावे लागतील. २. शास्त्रज्ञ याचं प्रपोजल तयार करून सरकारकडून अगर युनिव्हर्सिटीक़डून ग्रॅंट मिळवेल. अगर तितकंच प्रभावी सत्य असल्यास तो स्वत:च्या आधीच्याच ग्रॅंटचे पैसे वापरून तो/ती अधिक खडतर प्रयोग करेल. या प्रयोगातून येणारे निष्कर्ष चार इतर शास्त्रज्ञ डोळ्याखालून घालतील, व ते योग्य शिस्तीने केलेले आहेत याची खात्री झाली तर एखाद्या मान्यवर वैज्ञानिक नियतकालिकांत ते प्रसिद्ध होईल. ३. ते जर खूप अचूक तंत्र आहे हे त्या प्रयोगांतून दिसलं, तर इतर वैज्ञानिक तेच प्रयोग पुन्हा करून बघतील. ४. या सर्व कसोट्यांना जर ते तंत्र उतरलं तर त्याला काही वर्षात मान्यता मिळेल, जगभरच्या युनिव्हर्सिटीजमध्ये नाडी डिपार्टमेंट्स तयार होतील. दरवर्षी नाडी कॉन्फरन्सेस होतील. आईबाप मुलांना नाडी इंजिनिअरिंगला घालायला धडपडतील. ५. कधीतरी त्याला इतकी मान्यता प्राप्त होईल की त्यावरती नेचर, सायन्स सारख्या जागतिक कीर्तीच्या जर्नलमध्ये नाडी भविष्य शास्त्रावर लेख येतील. व वेगवेगळे शास्त्रज्ञ या नवीन ज्ञानामुळे जुन्यापैकी कुठचं कालबाह्य झालं यावर ऊहापोह करतील. जेव्हा मी एखादा लेख नेचर किंवा सायन्स मध्ये पाहीन तेव्हा मी स्वत: त्या तंत्राने भविष्य पहायला जाईन. त्याआधी नाही. तोपर्यंत नाडीच्या ज्या तुम्ही गमतीजमती सांगता त्या मी केवळ दंतकथा म्हणूनच वाचेन, त्याची वाटलं तर टिंगल करेन, किंवा दुर्लक्ष करेन. नाडी व्यक्तिनिष्ठ म्हणून सिद्ध करता येत नाही असं जर तुमचं म्हणणं असेल तर बोलणंच खुंटलं. जे व्यक्तिनिरपेक्ष नाही, त्याच्याशी मला काहीच देणंघेणं नाही. कविता वा कथेपेक्षा ते काही वेगळं नाही. नाडी तंत्र असिद्ध करण्याची जबाबदारी माझी नाही. मिपावरील कोणाची आहे असंही वाटत नाही. ते सिद्ध करण्याची (वरील पाच पायऱ्यांनी) जबाबदारी नाडी तंत्र प्रवर्तकांची आहे. तुम्ही मिपावर हे लेखन करून काय साधताय हे मला निश्चित कळलेलं नाही. पण तो तुमचा प्रश्न आहे. कृपया या विषयावर जर माझ्याशी अधिक बोलायचं असेल तर खरडवही अथवा व्यनिचा वापर करावा. राजेश

In reply to by राजेश घासकडवी

राजेशच्या प्रतिसादाशी सहमत आहे. श्री ओक यांचे लिखाण पाहिल्यास राजेशप्रमाणे अनेक प्रतिसादकांनी प्रामाणिकपणे सूचना केल्या आहेत. श्री ओक यांना या सूचनांमध्ये फारसा रस नसावा असे वाटते. वेळोवेळी त्यांच्याशी संवाद साधू इच्छिणार्‍या लोकांच्या मतांचा त्यांनी विपर्यास केल्याचेही आढळते. त्यामुळे राजेशच्या सूचनांचा विचार होईल असे वाटत नाही.

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

II विकास II 18/03/2010 - 09:14
श्री घासकडवी ह्यांच्या लेखनाशी सहमत. हे घ्या काही नवीन श्री ओक यांचे लेखन. काही मदत होइल. http://www.scribd.com/shashikant%20oak

In reply to by राजेश घासकडवी

धनंजय 18/03/2010 - 19:43
अशा प्रकारचा प्रतिसाद मी मागे लिहिला होता : (नाडी-भविष्याबद्दल) प्रात्यक्षिकासाठी भूमी तयार करणे त्या साखळीत उत्तर म्हणून माझ्याबद्दल ही टिप्पणी आली :
असे करतांना आपल्या सुप्तमनांत 'विलक्षण' नाडिग्रंथांच्या बाबतीत 'विलक्षण उत्सुकता' असेल कदाचित् - ती दिसते. (असणारच, त्याशिवाय आपण श्री. ओक ह्यांच्या लेखास थेट प्रतिसाद लिहिला नसता! हे घडतांना मी तरी प्रथमच पाहतो आहे!)
(त्या विचाराचे उत्तर मी दिले, पण) माझ्या सुप्तमनाबद्दल लोकांनी कुठलाही चुकीचा निष्कर्ष काढू नये म्हणून या चर्चांमध्ये थेट भाग घेणे मी तेव्हापासून सोडले आहे. हा उपप्रतिसाद नाडीग्रंथाबद्दल नाही, पण श्री. घासकडवी यांच्या प्रतिसादाच्या अनुषंगाने आहे. पूर्णपणे अवांतर नव्हे. श्री घासकडवी यांच्या प्रतिसादावरून जुनी आठवण मनात आली इतकेच...

In reply to by राजेश घासकडवी

शशिकांत ओक 21/03/2010 - 16:25
आपले या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद, खरे तर माझ्याकरवी नाडी ग्रंथांना विज्ञानाच्या धारेत आणणे मला अभिप्रेत नाही. कारण तो माझा प्रांत नाही. तरीही गेल्या काही वर्षांत मी जे प्रामाणिक प्रयत्न केले ते आपणां सर्वांना ज्ञात व्हावेत म्हणून हे लेखन. माझ्यासारख्याला एकच गोष्ट या कामाला लावते असे वाटते. ती ही की जर कोठल्याही प्रकारची अजिबात लबाडी नसेल आणि तरीही जर नाडी ग्रंथ पट्ट्यात व्यक्तीचे नाव व अन्य मजकूर कोरून येत असेल तर त्याला काय मानायचे. ते नाडीशास्त्री लबाडी करतात किंवा नाही याचा शोध घेणे फार अवघड नाही. तसा माझ्यासकट तो अनेकांनी घेऊन ते लबाडी करत नाहीत असे प्रामाणिकपणे मान्यही केले आहे. तसे असल्यास ते सध्याच्या प्रचलित विज्ञानाला आव्हान ठरते. त्याचा शोध व्हावा असे प्रामाणिकपणे वाचून मी लेखन करत आलो आहे. कधी ते प्रचारकी थाटाचे होते. असो. याच मनोधारणेतून आपल्याला प्रतिसाद देत आहे. नाडी ग्रंथांवर जशी प्रयोगशाळेत परीक्षण करता येँणारी कार्बन १४ टेस्ट अपेक्षित आहे तशी नाडीग्रंथांचे इतिहास, भाषा, काव्य, लिपी, लेखन पद्धती व सामुग्री असे पुरातत्व विभागीय व त्याशिवाय त्यातील पराज्ञानामुळे ब्रह्मविद्येतील संकल्पनांचा शोध - अध्यात्मशास्त्र म्हणून घेण्याची गरज आहे. असे वरवर तपासता वाटते. नाडी विषयीचं ज्ञान विज्ञानाच्या मुख्य धारेत आणण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी कराव्या लागतील. १. तुमच्याकडचा प्राथमिक डेटा व्यवस्थित रीतीने एखाद्या प्रस्थापित शास्त्रज्ञाला दाखवून त्याच्या/तिच्या मनात या शास्त्राविषयी उत्सुकता निर्माण करावी. १) आपले पुर्व राष्ट्रपती व जगतमान्य शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलामांना लिहिलेले सन २००६ मधील विनंती पत्र. त्यांनी यासाठी त्यांना योग्य वाटतील त्या शास्त्रज्ञांना हा विषय हाताळायला प्रेरणा वा आज्ञा करावी असा त्या पत्रातील मजकूर होता. पत्र मिळाल्याचे उत्तर आले. पुढील कारवाईच्या प्रतीक्षेत. २) डॉ. विजय भटकरांना सन २००३ पासून प्रत्यक्ष भेटलो. माझ्या अपरोक्ष डॉ. भटकरांनी नाडी ग्रंथांचा अनुभव घेऊन थक्क झाल्यावर अन्य मान्य वर त्यांच्या शास्त्रज्ञमित्रांना दाखवून व त्यांनी मान्य करून झाल्यावर त्यांनी अशा शोध प्रकल्प कार्याच्या कामात सक्रीय भाग घेण्याचे व डॉ. नारळीकरांबरोबर यासाठीच्या शोधकमिटीचे संयुक्त अध्यक्षपद स्वीकारायचे लेखी मान्य केले आहे. ३) डॉ. नारळीकरांना प्रत्यक्ष भेटून सन १९९५ त्यांनी माझ्या पुस्तकावर दिलेल्या लेखीअभिप्रायाला अनुसरून अंनिस मधे पडली. त्यावेळच्या ठरलेल्या ५ लाखांचे आव्हान मला देऊन नाडी ग्रंथ थोतांड असल्याचा दावा केला. त्यांनी केलेल्या दाव्यातील त्रुटी वारंवार वेगवेगळ्या व्यक्तींनी दाखवून दिल्या. मी त्यांना व इतरांना आपण सर्व एकत्र येऊन या विषयावर अभ्यास कार्य करायला काय हरकत आहे अशी विचारणा केली. या वर डॉ. नारळीकरांचा काही प्रतिसाद नाही. नाही तर नाही. ४) आपण म्हणता तसे या शास्त्राविषयी उत्सुकता निर्माण करावी या साठी निदान नाडी ग्रंथांचा अनुभव घेणे अपेक्षित आहे. तसा कोणी शास्त्रज्ञ घ्यायला तयार नाही. ज्या शास्त्रज्ञांनी असे अनुभव घेतले आहेत- असे अनेक आहेत - पण ते काही ना काही कारणांनी पुढे येत नाहीत वा येऊ इच्छित नाही. प्रतिसाद देऊन त्यासाठी काही सांख्यिकीचे नियम पाळून तुम्हाला काही विशिष्ट प्रकारचे प्रयोग करावे लागतील. आपण, धनंजय, हैयोहैयैयो, आणि कोणीही तज्ञांनी या विषयी काही मार्गदर्शन केले तर आवडेल. २. शास्त्रज्ञ याचं प्रपोजल तयार करून सरकारकडून अगर युनिव्हर्सिटीक़डून ग्रॅंट मिळवेल. अगर तितकंच प्रभावी सत्य असल्यास तो स्वत:च्या आधीच्याच ग्रॅंटचे पैसे वापरून तो/ती अधिक खडतर प्रयोग करेल. या प्रयोगातून येणारे निष्कर्ष चार इतर शास्त्रज्ञ डोळ्याखालून घालतील, व ते योग्य शिस्तीने केलेले आहेत याची खात्री झाली तर एखाद्या मान्यवर वैज्ञानिक नियतकालिकांत ते प्रसिद्ध होईल. या बाबत आपण म्हणताय तसे कार्य आधीच अन्य देशांतील विचारवंतांनी केले आहे. हे प्रयोग करून त्यावर प्रबंध लिहून ते वेगवेगळ्या विश्वविद्यालयांना पाठवून देण्याचे व मान्यवर जर्नलमधून प्रसिद्ध केले गेले आहेत. ३. ते जर खूप अचूक तंत्र आहे हे त्या प्रयोगांतून दिसलं, तर इतर वैज्ञानिक तेच प्रयोग पुन्हा करून बघतील. इतर वैज्ञानिक त्यांचे लेखन व प्रयोग वाचून प्रयोग करायला पुढे यावेत असे आवाहन मी मिपावरून व अन्य फोरम वरून करत आहे. ४. या सर्व कसोट्यांना जर ते तंत्र उतरलं तर त्याला काही वर्षात मान्यता मिळेल, जगभरच्या युनिव्हर्सिटीजमध्ये नाडी डिपार्टमेंट्स तयार होतील. दरवर्षी नाडी कॉन्फरन्सेस होतील. आईबाप मुलांना नाडी इंजिनिअरिंगला घालायला धडपडतील. यापुढीलच्या सर्व गोष्टी जर तरच्या आहेत. त्या मला तरी सध्या अपेक्षित नाहीत. ५. कधीतरी त्याला इतकी मान्यता प्राप्त होईल की त्यावरती नेचर, सायन्स सारख्या जागतिक कीर्तीच्या जर्नलमध्ये नाडी भविष्य शास्त्रावर लेख येतील. व वेगवेगळे शास्त्रज्ञ या नवीन ज्ञानामुळे जुन्यापैकी कुठचं कालबाह्य झालं यावर ऊहापोह करतील. जेव्हा मी एखादा लेख नेचर किंवा सायन्स मध्ये पाहीन तेव्हा मी स्वत: त्या तंत्राने भविष्य पहायला जाईन. त्याआधी नाही. तोपर्यंत नाडीच्या ज्या तुम्ही गमतीजमती सांगता त्या मी केवळ दंतकथा म्हणूनच वाचेन, त्याची वाटलं तर टिंगल करेन, किंवा दुर्लक्ष करेन. नाडी व्यक्तिनिष्ठ म्हणून सिद्ध करता येत नाही असं जर तुमचं म्हणणं असेल तर बोलणंच खुंटलं. जे व्यक्तिनिरपेक्ष नाही, त्याच्याशी मला काहीच देणंघेणं नाही. कविता वा कथेपेक्षा ते काही वेगळं नाही. नाडी तंत्र असिद्ध करण्याची जबाबदारी माझी नाही. मिपावरील कोणाची आहे असंही वाटत नाही. ते सिद्ध करण्याची (वरील पाच पायऱ्यांनी) जबाबदारी नाडी तंत्र प्रवर्तकांची आहे. तुम्ही मिपावर हे लेखन करून काय साधताय हे मला निश्चित कळलेलं नाही. पण तो तुमचा प्रश्न आहे. नाडीग्रंथाना सिद्ध किंवा असिद्ध करण्याची कोणा एकाच्याची जबाबदारी आहे असे नाही. मात्र अनेकांनी एकत्र येऊन यावर विचार करावा असे म्हटले तर चुकले काय कृपया या विषयावर जर माझ्याशी अधिक बोलायचं असेल तर खरडवही अथवा व्यनिचा वापर करावा. जरूर मात्र इतरांनी केलेल्या टिपा टिप्पण्यांना व्य नि पाठवणे शक्य नाही म्हणून या प्रतिसादाला आपल्याशिवाय सर्वत्र प्रकाशित करत आहे. राग नसावा.नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

In reply to by शशिकांत ओक

तुमचे एकंदरीत जोरदार प्रयत्न चालू आहेत असं दिसतंय. या प्रकल्पावर काम करण्यात मला रस नाही. नेचर किंवा सायन्स मध्ये आर्टिकल आलं की जरूर कळवा. राजेश

In reply to by शशिकांत ओक

टारझन 22/03/2010 - 08:29
तुम्ही ल्ह्या हो ससिकांत राव ... अगदी सगळं मोकळं सोडुन ल्ह्या ... आपला फुल ब्याकप आहे तुम्हाला ... च्यायला कोण आला नाय तं एकेकाचं मुंडकं पकडुन ण्हेऊ .. :)

श्री ओक, श्री घासकडवी यांचे व तुमचे पटण्यासाठी ठरवायचे निकष हा तुम्हा दोघातील व्यक्तिगत मुद्दा आहे. श्री घासकडवी यांच्या उपप्रतिसादातही वरील मजकुर लिहिता आला असता. वेगळी नाडीचर्चा प्रत्येकवेळी सोडायलाच हवी असे नसावे. हा कसलातरी (नाडीचा उपयोग बांधण्याकरता, घट्ट करण्याकरता होतो) अपव्यय आहे.

विजुभाऊ 18/03/2010 - 11:22
ओक साहेब तुमच्या चिकाटीचे कौतुक वाटते. फक्त ती चिकाटी चुकीच्या गोष्टीसाठी अमलात येतेय असे वातते. असो. राजेश चे विचार योग्य आहेत. अंधश्रद्धेचा पहिला बळी अज्ञानी /हतबल लोकच जात असतात. ती लोकांची पिळवणूकच करत असते. श्रीकृष्णाने देखील अंधश्रद्धे विरुद्धा लोकमत जागृत केले होते आणि इंद्रपूजा बंद करवली होती. गाडगे बाबा नी अम्धश्रद्धेमुळे लोक कसे नागावले जातात ते लोकाना पटवून दिले होते. इतके असताना अवैज्ञानीक गोष्टी सांगून लोकाना तेच अंतीम सत्य आहे असे कशासाठी भासवायचे?

टिउ 18/03/2010 - 21:03
अरे काय फालतुपणा चाललाय! बास करा की आता...च्यायला एकदा झालं, दोनदा झालं...यांचं नाडीपुराण काय संपतच नाही! आणी दर वेळी नवीन नाड्या धागे काय चालू करताय राव? मी विनंती करतो की सर्वांनी एक एक करुन इथे नाडीग्रंथावर विश्वास असल्याचं जाहीर करावं... (म्हणजे रोजचे धागे बंद होतील!)

In reply to by टिउ

टारझन 18/03/2010 - 21:24
टिऊ लका .. एवढा कमी पेशण्स ? कमाल आहे :) करमणुक णकोय का ? :) तात्या एवढे कष्ट घेऊन "लिहा ओकसाहेब लिहा नाडी हात मोकळे सोडुन... " ते काय उगाच ..

In reply to by बहुगुणी

टारझन 19/03/2010 - 01:18
हो तर .... आणि "वारंवार विचारले जाणारे प्रश्न" बरोबर "उरलेल्या पाकाचे पदार्थांचे काय करावे ? " हा सुद्धा कॉलम अ‍ॅड करावा :) - सुप्तगुणी

पक्या 19/03/2010 - 03:10
विज्ञानाची कास धरणारे स्वतःला ज्ञानी समजतात. पण ते ज्ञान किती असावे? १००% तले १० -२०% तरी असेल की नाही माहित नाही. ह्या विश्वात अशा कितीतरी गोष्टी असतील ज्यांचा विज्ञानालाही अजून उलगडा व्हायचा आहे. पण विज्ञानाला जे समजले नाही किंवा ते योग्य त्या पुराव्यानिशी सिध्द झाले नाही म्हणजे ते खोटे असे असू शकत नाही. कारण प्रत्येकाला येणारे अनुभव वेगळे असू शकतात. आणि ते अगदीच झूठ असे आपण कसे म्हणू शकतो? येतही असतील तसे अनुभव. जेव्हा डॉक्टरचे प्रयत्न फोल ठरतात आणी काही चमत्कार घडला तरच आता पेशंट वाचू शकेल असे डॉक्टर म्हणतात आणी वास्तवात काही केसेस मध्ये असे घडलेले आहे तिथे 'आपण जे समजतो ते' विझान तोकडे पडलेले दिसून येते. मरणाच्या दारात पोहचलेल्या माझ्या आईच्या बाबतीत असे घङलेले आहे. आणि हा अनुभव इतर कोणास जाउदे अगदि जवळच्या मित्रांस, नात्यातील जवळच्या व्यक्तिस सांगितला तरी त्यांस खरा वाटत नाही. पण त्याचा अर्थ आम्हास आलेला अनुभव खोटा होता असे म्हणणे योग्य ठरत नाही. आणि ओक साहेब , नाडीची महती सांगण्यापेक्षा आपण आपले अनुभव प्रामाणिक पणे सांगा. (म्हणजे कोणाला काही सांगावे वाटते त्या प्रकारच्या हेतूने सांगा, अनुभव शेअर करायला इथे काहिच हरकत नसावी,) ज्याला वाटला इंटरेस्ट तर नाडीकेंद्रात येईल जाऊन आणी बघेल तपासून आपले भविष्य. नाडी अशी आहे , तशी आहे , इतकी चांगली आहे ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही. असे प्रयत्न हे अंधविश्वास पसरवण्याचे काम करीत आहेत असे म्हणण्याला वाव देतात. हे माझं सर्व साधारण मत आहे , मी नाडीग्रंथ वगैरेच्या बाजूने बोलत नाहिये . जय महाराष्ट्र , जय मराठी !

सुहास 19/03/2010 - 04:02
ब्रिटीश इंडियातल्या आणि आत्ताच्या पाकिस्तानातल्या लोकांची नाडी बघता येईल का? देश हितास्तव माजी आयेसाय (ISI) प्रमुख हमीद गुल किंवा मौलाना मसूद अझर यांची नाडी भविष्ये RAW ला कळतील का/ती नाडी भविष्ये सांगणारे ती नाडी भविष्ये सर्कार्ला स्वतःहून कळवतील का? --(नाडी) सुहास

शशिकांत ओक 21/03/2010 - 16:17
आपले या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद, खरे तर माझ्याकरवी नाडी ग्रंथांना विज्ञानाच्या धारेत आणणे मला अभिप्रेत नाही. कारण तो माझा प्रांत नाही. तरीही गेल्या काही वर्षांत मी जे प्रामाणिक प्रयत्न केले ते आपणां सर्वांना ज्ञात व्हावेत म्हणून हे लेखन. माझ्यासारख्याला एकच गोष्ट या कामाला लावते असे वाटते. ती ही की जर कोठल्याही प्रकारची अजिबात लबाडी नसेल आणि तरीही जर नाडी ग्रंथ पट्ट्यात व्यक्तीचे नाव व अन्य मजकूर कोरून येत असेल तर त्याला काय मानायचे. ते नाडीशास्त्री लबाडी करतात किंवा नाही याचा शोध घेणे फार अवघड नाही. तसा माझ्यासकट तो अनेकांनी घेऊन ते लबाडी करत नाहीत असे प्रामाणिकपणे मान्यही केले आहे. तसे असल्यास ते सध्याच्या प्रचलित विज्ञानाला आव्हान ठरते. त्याचा शोध व्हावा असे प्रामाणिकपणे वाचून मी लेखन करत आलो आहे. कधी ते प्रचारकी थाटाचे होते. असो. याच मनोधारणेतून आपल्याला प्रतिसाद देत आहे. नाडी ग्रंथांवर जशी प्रयोगशाळेत परीक्षण करता येँणारी कार्बन १४ टेस्ट अपेक्षित आहे तशी नाडीग्रंथांचे इतिहास, भाषा, काव्य, लिपी, लेखन पद्धती व सामुग्री असे पुरातत्व विभागीय व त्याशिवाय त्यातील पराज्ञानामुळे ब्रह्मविद्येतील संकल्पनांचा शोध - अध्यात्मशास्त्र म्हणून घेण्याची गरज आहे. असे वरवर तपासता वाटते.
नाडी विषयीचं ज्ञान विज्ञानाच्या मुख्य धारेत आणण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी कराव्या लागतील. १. तुमच्याकडचा प्राथमिक डेटा व्यवस्थित रीतीने एखाद्या प्रस्थापित शास्त्रज्ञाला दाखवून त्याच्या/तिच्या मनात या शास्त्राविषयी उत्सुकता निर्माण करावी. १) आपले पुर्व राष्ट्रपती व जगतमान्य शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलामांना लिहिलेले सन २००६ मधील विनंती पत्र. त्यांनी यासाठी त्यांना योग्य वाटतील त्या शास्त्रज्ञांना हा विषय हाताळायला प्रेरणा वा आज्ञा करावी असा त्या पत्रातील मजकूर होता. पत्र मिळाल्याचे उत्तर आले. पुढील कारवाईच्या प्रतीक्षेत. २) डॉ. विजय भटकरांना सन २००३ पासून प्रत्यक्ष भेटलो. माझ्या अपरोक्ष डॉ. भटकरांनी नाडी ग्रंथांचा अनुभव घेऊन थक्क झाल्यावर अन्य मान्य वर त्यांच्या शास्त्रज्ञमित्रांना दाखवून व त्यांनी मान्य करून झाल्यावर त्यांनी अशा शोध प्रकल्प कार्याच्या कामात सक्रीय भाग घेण्याचे व डॉ. नारळीकरांबरोबर यासाठीच्या शोधकमिटीचे संयुक्त अध्यक्षपद स्वीकारायचे लेखी मान्य केले आहे. ३) डॉ. नारळीकरांना प्रत्यक्ष भेटून सन १९९५ त्यांनी माझ्या पुस्तकावर दिलेल्या लेखीअभिप्रायाला अनुसरून अंनिस मधे पडली. त्यावेळच्या ठरलेल्या ५ लाखांचे आव्हान मला देऊन नाडी ग्रंथ थोतांड असल्याचा दावा केला. त्यांनी केलेल्या दाव्यातील त्रुटी वारंवार वेगवेगळ्या व्यक्तींनी दाखवून दिल्या. मी त्यांना व इतरांना आपण सर्व एकत्र येऊन या विषयावर अभ्यास कार्य करायला काय हरकत आहे अशी विचारणा केली. या वर डॉ. नारळीकरांचा काही प्रतिसाद नाही. नाही तर नाही. ४) आपण म्हणता तसे या शास्त्राविषयी उत्सुकता निर्माण करावी या साठी निदान नाडी ग्रंथांचा अनुभव घेणे अपेक्षित आहे. तसा कोणी शास्त्रज्ञ घ्यायला तयार नाही. ज्या शास्त्रज्ञांनी असे अनुभव घेतले आहेत- असे अनेक आहेत - पण ते काही ना काही कारणांनी पुढे येत नाहीत वा येऊ इच्छित नाही. प्रतिसाद देऊन त्यासाठी काही सांख्यिकीचे नियम पाळून तुम्हाला काही विशिष्ट प्रकारचे प्रयोग करावे लागतील. आपण, धनंजय, हैयोहैयैयो, आणि कोणीही तज्ञांनी या विषयी काही मार्गदर्शन केले तर आवडेल. २. शास्त्रज्ञ याचं प्रपोजल तयार करून सरकारकडून अगर युनिव्हर्सिटीक़डून ग्रॅंट मिळवेल. अगर तितकंच प्रभावी सत्य असल्यास तो स्वत:च्या आधीच्याच ग्रॅंटचे पैसे वापरून तो/ती अधिक खडतर प्रयोग करेल. या प्रयोगातून येणारे निष्कर्ष चार इतर शास्त्रज्ञ डोळ्याखालून घालतील, व ते योग्य शिस्तीने केलेले आहेत याची खात्री झाली तर एखाद्या मान्यवर वैज्ञानिक नियतकालिकांत ते प्रसिद्ध होईल.
या बाबत आपण म्हणताय तसे कार्य आधीच अन्य देशांतील विचारवंतांनी केले आहे. हे प्रयोग करून त्यावर प्रबंध लिहून ते वेगवेगळ्या विश्वविद्यालयांना पाठवून देण्याचे व मान्यवर जर्नलमधून प्रसिद्ध केले गेले आहेत.
३. ते जर खूप अचूक तंत्र आहे हे त्या प्रयोगांतून दिसलं, तर इतर वैज्ञानिक तेच प्रयोग पुन्हा करून बघतील.
इतर वैज्ञानिक त्यांचे लेखन व प्रयोग वाचून प्रयोग करायला पुढे यावेत असे आवाहन मी मिपावरून व अन्य फोरम वरून करत आहे.
४. या सर्व कसोट्यांना जर ते तंत्र उतरलं तर त्याला काही वर्षात मान्यता मिळेल, जगभरच्या युनिव्हर्सिटीजमध्ये नाडी डिपार्टमेंट्स तयार होतील. दरवर्षी नाडी कॉन्फरन्सेस होतील. आईबाप मुलांना नाडी इंजिनिअरिंगला घालायला धडपडतील. यापुढीलच्या सर्व गोष्टी जर तरच्या आहेत. त्या मला तरी सध्या अपेक्षित नाहीत. ५. कधीतरी त्याला इतकी मान्यता प्राप्त होईल की त्यावरती नेचर, सायन्स सारख्या जागतिक कीर्तीच्या जर्नलमध्ये नाडी भविष्य शास्त्रावर लेख येतील. व वेगवेगळे शास्त्रज्ञ या नवीन ज्ञानामुळे जुन्यापैकी कुठचं कालबाह्य झालं यावर ऊहापोह करतील. जेव्हा मी एखादा लेख नेचर किंवा सायन्स मध्ये पाहीन तेव्हा मी स्वत: त्या तंत्राने भविष्य पहायला जाईन. त्याआधी नाही. तोपर्यंत नाडीच्या ज्या तुम्ही गमतीजमती सांगता त्या मी केवळ दंतकथा म्हणूनच वाचेन, त्याची वाटलं तर टिंगल करेन, किंवा दुर्लक्ष करेन. नाडी व्यक्तिनिष्ठ म्हणून सिद्ध करता येत नाही असं जर तुमचं म्हणणं असेल तर बोलणंच खुंटलं. जे व्यक्तिनिरपेक्ष नाही, त्याच्याशी मला काहीच देणंघेणं नाही. कविता वा कथेपेक्षा ते काही वेगळं नाही. नाडी तंत्र असिद्ध करण्याची जबाबदारी माझी नाही. मिपावरील कोणाची आहे असंही वाटत नाही. ते सिद्ध करण्याची (वरील पाच पायऱ्यांनी) जबाबदारी नाडी तंत्र प्रवर्तकांची आहे. तुम्ही मिपावर हे लेखन करून काय साधताय हे मला निश्चित कळलेलं नाही. पण तो तुमचा प्रश्न आहे. नाडीग्रंथाना सिद्ध किंवा असिद्ध करण्याची कोणा एकाच्याची जबाबदारी आहे असे नाही. मात्र अनेकांनी एकत्र येऊन यावर विचार करावा असे म्हटले तर चुकले काय कृपया या विषयावर जर माझ्याशी अधिक बोलायचं असेल तर खरडवही अथवा व्यनिचा वापर करावा. जरूर राजेश
नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

या वादात उडी घेण्यास मी इच्छुक आहे. (पण कोणत्या बाजूने राहावे ते अजून निश्चीत झाले नाही.. (छाप कट करून ठरवेन बहुदा!) (किंवा नाडीच बघावी म्हणतो! ) - वाद करण्यास उत्सुक (इंटरनेटप्रेमी)

In reply to by इंटरनेटस्नेही

शशिकांत ओक 24/03/2010 - 23:26
वा प्रेमी!!! आपण स्विमिंगचा पोशाख घालून म्हणजे कपडे काढून - नाडीच्या चड्डीत, उडीच्या थाटात आता पालथे पोहावे कि उलथे असा स्वतःला पेच टाकून काठावर उभे का? मारा की उडी त्यात अनमान कशाला? नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

खादाड_बोका 25/03/2010 - 02:56
ऊडी मारताना चड्डीची नाडी घट्ट आवळा...... नाही तर ओक साहेबासारखी तुमची अवस्था न होवो, जशी नाडी सुटल्यावर होते. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) मला तर स्वप्नातही नाडी दिसते....

आपलं पटेल याबाबत कधीच शंका नव्हती. फक्त आपल्या विचारांचं पटेल की नाही याबाबत खात्री नाही. शोधाच्या वाटेवर ज्यांनी आयुष्यं वेचून वाटेतले दगडधोंडे बाजूला केले अशा शेकडो हजारो विज्ञानमहर्षींच्या वाटेवरच - राजरस्त्यावर मी चालतो आहे. मला आता रस्ता बदलणं खूप अवघड, व अनावश्यक वाटतं. पुस्तकी तर्कापलिकडे काय तर्क असतो हे नीट समजलं नाही. १. महर्षी नाडीवाचक/लेखक आहेत. २. सर्व नाडीवाचक/लेखक हे मानव असतात. ३. सर्व मानव स्खलनशील असतात. ४. महर्षी स्खलनशील आहेत. पहिली तीन विधानं गृहीत धरली तर चौथं आपोआप सिद्ध होतं. या तर्कात काही चूक असेल, किंवा तुम्ही वेगळा तर्क वापरत असाल तर सांगा. राजेश

टारझन 18/03/2010 - 00:31
आपण नक्की विंग कमांडर होतात की एम.आर. होतात साहेब ? :) सही संपादित केली आहे. कुणाही सभासदनामाची टर उडवली जाऊ नये. - संपादक

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

पाषाणभेद 18/03/2010 - 06:13
मला तर हा एमएलएम चा प्रकार वाटतो आहे. एक मनोरंजन लेख म्हणून ठिक आहे पण किती विश्वास ठेवायच हा मोठा प्रश्न आहे. अन केवळ कितीही वेळा आमचा मेंदू धूतला म्हणजे आम्ही विश्वास ठेवू असेही नाही म्हणा. संपादकांनी अशा लेखांना (ओक साहेब तुमचा एकट्याचाच नाही, वैयक्तीक घेवू नका.) सरळ विनोदी लेख म्हणून टॅग लावावा. The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३

In reply to by टारझन

रामपुरी 18/03/2010 - 03:07
:) :) प्रत्येक नाडी लेख बघितला कि अगदी हाच प्रश्न मनात येतो. (असले लोक जर लष्करात असतील, ते सुद्धा वायुदलात, तर देशाचं अवघड आहे. असे नग थोडेच असतील अशी आशा करू.)

शशिकांत ओक 18/03/2010 - 00:48
...१० वेळा छापकाटा ओळखता येण्याची शक्यता सुमारे हजारात १ आहे, तर ९ आकडे क्रमाने ओळखण्याची शक्यता अब्जात एक आहे. ते जर कोणी (लबाडी नाही याची खात्री असताना) ओळखले, तर ही दिव्यशक्ती असू शकेल म्हणायला व पुन्हा काही वेळा प्रयोग करण्यासाठी वेळ व पैसा खर्च करायला काहीच हरकत नाही. जर अनेक वेळा हा प्रयोग यशस्वी झाला, व इतर शास्त्रज्ञांना पडताळून पाहाता आला तर विज्ञानाचे काही मूलभूत विचार बदलावे लागतील,
आपण उपक्रमचा उल्लेख केलात म्हणून मी आपले तेथील विचार वाचले. पैकी वरील भावला. तोच माझा विचार होता, आहे. जर लबाडी न करता नाडी ग्रंथांतील ताडपत्रात व्यक्तीच्या संदर्भातील व्यक्तींची नावे, जन्मदिनांक, संतता भावाबहिणीं संख्या शिक्षण, नोकरी-व्यवसाय आदि व अन्य उल्लेख एकदा नव्हे वारंवार नव्हे आत्तापर्यंत अनंत वेळा१०० टक्के अचुक येत असतील तर... तर ते सत्य व्यक्तीनिष्ठ न राहता व्यक्तिसापेक्ष होऊन जाते. अध्यात्मिक अनुभूती व्यक्तीगत पातळीवर असल्याने त्याचा पडताळा विज्ञाननिष्ठ कसोटीवर खरा उतरत नाही म्हणून, तो मानणे विज्ञानाला असंभव आहे. मान्य आहे.... ... नाडी पट्टीतील लेखनाचा पुरावा जो प्रयोगशाळेत भाषा, इतिहास, लिपी, व अर्थांच्या विविध अंगांनी वारंवार तपासता येतो आहे. नव्हे तो प्रत्येक नाडी केंद्रात दर रोज नवी पट्टी शोधताना सामान्य लोकांच्या नाडी पट्टया, सापडताना आपसुकच तपासला जात आहे... विज्ञान महर्षींच्या त्या लेखनाला दुर्लक्ष करणार असेल तर ती सत्याची प्रतारणा किती व कशी चालू द्यायची. या नाडी ग्रंथांवर विविध देशात शोध कार्य झाले आहे. ज्यांनीज्यांनी तो शोध घेतला व मान्य केले की काही अतर्क्य यात आहे त्यांच्या सचोटीवर प्रश्नचिन्ह टाकून काही विवेकवादी लोक व संघटना विज्ञानाची किती फसवणूक करणार. ज्यांना हे तत्वतः पटणार नाही की या नाडी पट्टयातून मिळणारा मजकूर असतो त्यांना वर म्हटल्याप्रमाणे तर्क करण्यापलिकडे गत्यंतर उरत नाही. आपण म्हणता तसे महर्षी स्लनशील असतील ही पण त्यामुळे नाडी ग्रंथातील लेखनाताल मजकुरात बाधा कशी येते वा ते खोटे कसे ठरतात हे आपण नाडी ग्रंथांचे अवलोकन करून ठरवावे लागेल. ते शोधकार्य आपण करावे. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

In reply to by शशिकांत ओक

नाडी विषयीचं ज्ञान विज्ञानाच्या मुख्य धारेत आणण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी कराव्या लागतील. १. तुमच्याकडचा प्राथमिक डेटा व्यवस्थित रीतीने एखाद्या प्रस्थापित शास्त्रज्ञाला दाखवून त्याच्या/तिच्या मनात या शास्त्राविषयी उत्सुकता निर्माण करावी. त्यासाठी काही सांख्यिकीचे नियम पाळून तुम्हाला काही विशिष्ट प्रकारचे प्रयोग करावे लागतील. २. शास्त्रज्ञ याचं प्रपोजल तयार करून सरकारकडून अगर युनिव्हर्सिटीक़डून ग्रॅंट मिळवेल. अगर तितकंच प्रभावी सत्य असल्यास तो स्वत:च्या आधीच्याच ग्रॅंटचे पैसे वापरून तो/ती अधिक खडतर प्रयोग करेल. या प्रयोगातून येणारे निष्कर्ष चार इतर शास्त्रज्ञ डोळ्याखालून घालतील, व ते योग्य शिस्तीने केलेले आहेत याची खात्री झाली तर एखाद्या मान्यवर वैज्ञानिक नियतकालिकांत ते प्रसिद्ध होईल. ३. ते जर खूप अचूक तंत्र आहे हे त्या प्रयोगांतून दिसलं, तर इतर वैज्ञानिक तेच प्रयोग पुन्हा करून बघतील. ४. या सर्व कसोट्यांना जर ते तंत्र उतरलं तर त्याला काही वर्षात मान्यता मिळेल, जगभरच्या युनिव्हर्सिटीजमध्ये नाडी डिपार्टमेंट्स तयार होतील. दरवर्षी नाडी कॉन्फरन्सेस होतील. आईबाप मुलांना नाडी इंजिनिअरिंगला घालायला धडपडतील. ५. कधीतरी त्याला इतकी मान्यता प्राप्त होईल की त्यावरती नेचर, सायन्स सारख्या जागतिक कीर्तीच्या जर्नलमध्ये नाडी भविष्य शास्त्रावर लेख येतील. व वेगवेगळे शास्त्रज्ञ या नवीन ज्ञानामुळे जुन्यापैकी कुठचं कालबाह्य झालं यावर ऊहापोह करतील. जेव्हा मी एखादा लेख नेचर किंवा सायन्स मध्ये पाहीन तेव्हा मी स्वत: त्या तंत्राने भविष्य पहायला जाईन. त्याआधी नाही. तोपर्यंत नाडीच्या ज्या तुम्ही गमतीजमती सांगता त्या मी केवळ दंतकथा म्हणूनच वाचेन, त्याची वाटलं तर टिंगल करेन, किंवा दुर्लक्ष करेन. नाडी व्यक्तिनिष्ठ म्हणून सिद्ध करता येत नाही असं जर तुमचं म्हणणं असेल तर बोलणंच खुंटलं. जे व्यक्तिनिरपेक्ष नाही, त्याच्याशी मला काहीच देणंघेणं नाही. कविता वा कथेपेक्षा ते काही वेगळं नाही. नाडी तंत्र असिद्ध करण्याची जबाबदारी माझी नाही. मिपावरील कोणाची आहे असंही वाटत नाही. ते सिद्ध करण्याची (वरील पाच पायऱ्यांनी) जबाबदारी नाडी तंत्र प्रवर्तकांची आहे. तुम्ही मिपावर हे लेखन करून काय साधताय हे मला निश्चित कळलेलं नाही. पण तो तुमचा प्रश्न आहे. कृपया या विषयावर जर माझ्याशी अधिक बोलायचं असेल तर खरडवही अथवा व्यनिचा वापर करावा. राजेश

In reply to by राजेश घासकडवी

राजेशच्या प्रतिसादाशी सहमत आहे. श्री ओक यांचे लिखाण पाहिल्यास राजेशप्रमाणे अनेक प्रतिसादकांनी प्रामाणिकपणे सूचना केल्या आहेत. श्री ओक यांना या सूचनांमध्ये फारसा रस नसावा असे वाटते. वेळोवेळी त्यांच्याशी संवाद साधू इच्छिणार्‍या लोकांच्या मतांचा त्यांनी विपर्यास केल्याचेही आढळते. त्यामुळे राजेशच्या सूचनांचा विचार होईल असे वाटत नाही.

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

II विकास II 18/03/2010 - 09:14
श्री घासकडवी ह्यांच्या लेखनाशी सहमत. हे घ्या काही नवीन श्री ओक यांचे लेखन. काही मदत होइल. http://www.scribd.com/shashikant%20oak

In reply to by राजेश घासकडवी

धनंजय 18/03/2010 - 19:43
अशा प्रकारचा प्रतिसाद मी मागे लिहिला होता : (नाडी-भविष्याबद्दल) प्रात्यक्षिकासाठी भूमी तयार करणे त्या साखळीत उत्तर म्हणून माझ्याबद्दल ही टिप्पणी आली :
असे करतांना आपल्या सुप्तमनांत 'विलक्षण' नाडिग्रंथांच्या बाबतीत 'विलक्षण उत्सुकता' असेल कदाचित् - ती दिसते. (असणारच, त्याशिवाय आपण श्री. ओक ह्यांच्या लेखास थेट प्रतिसाद लिहिला नसता! हे घडतांना मी तरी प्रथमच पाहतो आहे!)
(त्या विचाराचे उत्तर मी दिले, पण) माझ्या सुप्तमनाबद्दल लोकांनी कुठलाही चुकीचा निष्कर्ष काढू नये म्हणून या चर्चांमध्ये थेट भाग घेणे मी तेव्हापासून सोडले आहे. हा उपप्रतिसाद नाडीग्रंथाबद्दल नाही, पण श्री. घासकडवी यांच्या प्रतिसादाच्या अनुषंगाने आहे. पूर्णपणे अवांतर नव्हे. श्री घासकडवी यांच्या प्रतिसादावरून जुनी आठवण मनात आली इतकेच...

In reply to by राजेश घासकडवी

शशिकांत ओक 21/03/2010 - 16:25
आपले या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद, खरे तर माझ्याकरवी नाडी ग्रंथांना विज्ञानाच्या धारेत आणणे मला अभिप्रेत नाही. कारण तो माझा प्रांत नाही. तरीही गेल्या काही वर्षांत मी जे प्रामाणिक प्रयत्न केले ते आपणां सर्वांना ज्ञात व्हावेत म्हणून हे लेखन. माझ्यासारख्याला एकच गोष्ट या कामाला लावते असे वाटते. ती ही की जर कोठल्याही प्रकारची अजिबात लबाडी नसेल आणि तरीही जर नाडी ग्रंथ पट्ट्यात व्यक्तीचे नाव व अन्य मजकूर कोरून येत असेल तर त्याला काय मानायचे. ते नाडीशास्त्री लबाडी करतात किंवा नाही याचा शोध घेणे फार अवघड नाही. तसा माझ्यासकट तो अनेकांनी घेऊन ते लबाडी करत नाहीत असे प्रामाणिकपणे मान्यही केले आहे. तसे असल्यास ते सध्याच्या प्रचलित विज्ञानाला आव्हान ठरते. त्याचा शोध व्हावा असे प्रामाणिकपणे वाचून मी लेखन करत आलो आहे. कधी ते प्रचारकी थाटाचे होते. असो. याच मनोधारणेतून आपल्याला प्रतिसाद देत आहे. नाडी ग्रंथांवर जशी प्रयोगशाळेत परीक्षण करता येँणारी कार्बन १४ टेस्ट अपेक्षित आहे तशी नाडीग्रंथांचे इतिहास, भाषा, काव्य, लिपी, लेखन पद्धती व सामुग्री असे पुरातत्व विभागीय व त्याशिवाय त्यातील पराज्ञानामुळे ब्रह्मविद्येतील संकल्पनांचा शोध - अध्यात्मशास्त्र म्हणून घेण्याची गरज आहे. असे वरवर तपासता वाटते. नाडी विषयीचं ज्ञान विज्ञानाच्या मुख्य धारेत आणण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी कराव्या लागतील. १. तुमच्याकडचा प्राथमिक डेटा व्यवस्थित रीतीने एखाद्या प्रस्थापित शास्त्रज्ञाला दाखवून त्याच्या/तिच्या मनात या शास्त्राविषयी उत्सुकता निर्माण करावी. १) आपले पुर्व राष्ट्रपती व जगतमान्य शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलामांना लिहिलेले सन २००६ मधील विनंती पत्र. त्यांनी यासाठी त्यांना योग्य वाटतील त्या शास्त्रज्ञांना हा विषय हाताळायला प्रेरणा वा आज्ञा करावी असा त्या पत्रातील मजकूर होता. पत्र मिळाल्याचे उत्तर आले. पुढील कारवाईच्या प्रतीक्षेत. २) डॉ. विजय भटकरांना सन २००३ पासून प्रत्यक्ष भेटलो. माझ्या अपरोक्ष डॉ. भटकरांनी नाडी ग्रंथांचा अनुभव घेऊन थक्क झाल्यावर अन्य मान्य वर त्यांच्या शास्त्रज्ञमित्रांना दाखवून व त्यांनी मान्य करून झाल्यावर त्यांनी अशा शोध प्रकल्प कार्याच्या कामात सक्रीय भाग घेण्याचे व डॉ. नारळीकरांबरोबर यासाठीच्या शोधकमिटीचे संयुक्त अध्यक्षपद स्वीकारायचे लेखी मान्य केले आहे. ३) डॉ. नारळीकरांना प्रत्यक्ष भेटून सन १९९५ त्यांनी माझ्या पुस्तकावर दिलेल्या लेखीअभिप्रायाला अनुसरून अंनिस मधे पडली. त्यावेळच्या ठरलेल्या ५ लाखांचे आव्हान मला देऊन नाडी ग्रंथ थोतांड असल्याचा दावा केला. त्यांनी केलेल्या दाव्यातील त्रुटी वारंवार वेगवेगळ्या व्यक्तींनी दाखवून दिल्या. मी त्यांना व इतरांना आपण सर्व एकत्र येऊन या विषयावर अभ्यास कार्य करायला काय हरकत आहे अशी विचारणा केली. या वर डॉ. नारळीकरांचा काही प्रतिसाद नाही. नाही तर नाही. ४) आपण म्हणता तसे या शास्त्राविषयी उत्सुकता निर्माण करावी या साठी निदान नाडी ग्रंथांचा अनुभव घेणे अपेक्षित आहे. तसा कोणी शास्त्रज्ञ घ्यायला तयार नाही. ज्या शास्त्रज्ञांनी असे अनुभव घेतले आहेत- असे अनेक आहेत - पण ते काही ना काही कारणांनी पुढे येत नाहीत वा येऊ इच्छित नाही. प्रतिसाद देऊन त्यासाठी काही सांख्यिकीचे नियम पाळून तुम्हाला काही विशिष्ट प्रकारचे प्रयोग करावे लागतील. आपण, धनंजय, हैयोहैयैयो, आणि कोणीही तज्ञांनी या विषयी काही मार्गदर्शन केले तर आवडेल. २. शास्त्रज्ञ याचं प्रपोजल तयार करून सरकारकडून अगर युनिव्हर्सिटीक़डून ग्रॅंट मिळवेल. अगर तितकंच प्रभावी सत्य असल्यास तो स्वत:च्या आधीच्याच ग्रॅंटचे पैसे वापरून तो/ती अधिक खडतर प्रयोग करेल. या प्रयोगातून येणारे निष्कर्ष चार इतर शास्त्रज्ञ डोळ्याखालून घालतील, व ते योग्य शिस्तीने केलेले आहेत याची खात्री झाली तर एखाद्या मान्यवर वैज्ञानिक नियतकालिकांत ते प्रसिद्ध होईल. या बाबत आपण म्हणताय तसे कार्य आधीच अन्य देशांतील विचारवंतांनी केले आहे. हे प्रयोग करून त्यावर प्रबंध लिहून ते वेगवेगळ्या विश्वविद्यालयांना पाठवून देण्याचे व मान्यवर जर्नलमधून प्रसिद्ध केले गेले आहेत. ३. ते जर खूप अचूक तंत्र आहे हे त्या प्रयोगांतून दिसलं, तर इतर वैज्ञानिक तेच प्रयोग पुन्हा करून बघतील. इतर वैज्ञानिक त्यांचे लेखन व प्रयोग वाचून प्रयोग करायला पुढे यावेत असे आवाहन मी मिपावरून व अन्य फोरम वरून करत आहे. ४. या सर्व कसोट्यांना जर ते तंत्र उतरलं तर त्याला काही वर्षात मान्यता मिळेल, जगभरच्या युनिव्हर्सिटीजमध्ये नाडी डिपार्टमेंट्स तयार होतील. दरवर्षी नाडी कॉन्फरन्सेस होतील. आईबाप मुलांना नाडी इंजिनिअरिंगला घालायला धडपडतील. यापुढीलच्या सर्व गोष्टी जर तरच्या आहेत. त्या मला तरी सध्या अपेक्षित नाहीत. ५. कधीतरी त्याला इतकी मान्यता प्राप्त होईल की त्यावरती नेचर, सायन्स सारख्या जागतिक कीर्तीच्या जर्नलमध्ये नाडी भविष्य शास्त्रावर लेख येतील. व वेगवेगळे शास्त्रज्ञ या नवीन ज्ञानामुळे जुन्यापैकी कुठचं कालबाह्य झालं यावर ऊहापोह करतील. जेव्हा मी एखादा लेख नेचर किंवा सायन्स मध्ये पाहीन तेव्हा मी स्वत: त्या तंत्राने भविष्य पहायला जाईन. त्याआधी नाही. तोपर्यंत नाडीच्या ज्या तुम्ही गमतीजमती सांगता त्या मी केवळ दंतकथा म्हणूनच वाचेन, त्याची वाटलं तर टिंगल करेन, किंवा दुर्लक्ष करेन. नाडी व्यक्तिनिष्ठ म्हणून सिद्ध करता येत नाही असं जर तुमचं म्हणणं असेल तर बोलणंच खुंटलं. जे व्यक्तिनिरपेक्ष नाही, त्याच्याशी मला काहीच देणंघेणं नाही. कविता वा कथेपेक्षा ते काही वेगळं नाही. नाडी तंत्र असिद्ध करण्याची जबाबदारी माझी नाही. मिपावरील कोणाची आहे असंही वाटत नाही. ते सिद्ध करण्याची (वरील पाच पायऱ्यांनी) जबाबदारी नाडी तंत्र प्रवर्तकांची आहे. तुम्ही मिपावर हे लेखन करून काय साधताय हे मला निश्चित कळलेलं नाही. पण तो तुमचा प्रश्न आहे. नाडीग्रंथाना सिद्ध किंवा असिद्ध करण्याची कोणा एकाच्याची जबाबदारी आहे असे नाही. मात्र अनेकांनी एकत्र येऊन यावर विचार करावा असे म्हटले तर चुकले काय कृपया या विषयावर जर माझ्याशी अधिक बोलायचं असेल तर खरडवही अथवा व्यनिचा वापर करावा. जरूर मात्र इतरांनी केलेल्या टिपा टिप्पण्यांना व्य नि पाठवणे शक्य नाही म्हणून या प्रतिसादाला आपल्याशिवाय सर्वत्र प्रकाशित करत आहे. राग नसावा.नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

In reply to by शशिकांत ओक

तुमचे एकंदरीत जोरदार प्रयत्न चालू आहेत असं दिसतंय. या प्रकल्पावर काम करण्यात मला रस नाही. नेचर किंवा सायन्स मध्ये आर्टिकल आलं की जरूर कळवा. राजेश

In reply to by शशिकांत ओक

टारझन 22/03/2010 - 08:29
तुम्ही ल्ह्या हो ससिकांत राव ... अगदी सगळं मोकळं सोडुन ल्ह्या ... आपला फुल ब्याकप आहे तुम्हाला ... च्यायला कोण आला नाय तं एकेकाचं मुंडकं पकडुन ण्हेऊ .. :)

श्री ओक, श्री घासकडवी यांचे व तुमचे पटण्यासाठी ठरवायचे निकष हा तुम्हा दोघातील व्यक्तिगत मुद्दा आहे. श्री घासकडवी यांच्या उपप्रतिसादातही वरील मजकुर लिहिता आला असता. वेगळी नाडीचर्चा प्रत्येकवेळी सोडायलाच हवी असे नसावे. हा कसलातरी (नाडीचा उपयोग बांधण्याकरता, घट्ट करण्याकरता होतो) अपव्यय आहे.

विजुभाऊ 18/03/2010 - 11:22
ओक साहेब तुमच्या चिकाटीचे कौतुक वाटते. फक्त ती चिकाटी चुकीच्या गोष्टीसाठी अमलात येतेय असे वातते. असो. राजेश चे विचार योग्य आहेत. अंधश्रद्धेचा पहिला बळी अज्ञानी /हतबल लोकच जात असतात. ती लोकांची पिळवणूकच करत असते. श्रीकृष्णाने देखील अंधश्रद्धे विरुद्धा लोकमत जागृत केले होते आणि इंद्रपूजा बंद करवली होती. गाडगे बाबा नी अम्धश्रद्धेमुळे लोक कसे नागावले जातात ते लोकाना पटवून दिले होते. इतके असताना अवैज्ञानीक गोष्टी सांगून लोकाना तेच अंतीम सत्य आहे असे कशासाठी भासवायचे?

टिउ 18/03/2010 - 21:03
अरे काय फालतुपणा चाललाय! बास करा की आता...च्यायला एकदा झालं, दोनदा झालं...यांचं नाडीपुराण काय संपतच नाही! आणी दर वेळी नवीन नाड्या धागे काय चालू करताय राव? मी विनंती करतो की सर्वांनी एक एक करुन इथे नाडीग्रंथावर विश्वास असल्याचं जाहीर करावं... (म्हणजे रोजचे धागे बंद होतील!)

In reply to by टिउ

टारझन 18/03/2010 - 21:24
टिऊ लका .. एवढा कमी पेशण्स ? कमाल आहे :) करमणुक णकोय का ? :) तात्या एवढे कष्ट घेऊन "लिहा ओकसाहेब लिहा नाडी हात मोकळे सोडुन... " ते काय उगाच ..

In reply to by बहुगुणी

टारझन 19/03/2010 - 01:18
हो तर .... आणि "वारंवार विचारले जाणारे प्रश्न" बरोबर "उरलेल्या पाकाचे पदार्थांचे काय करावे ? " हा सुद्धा कॉलम अ‍ॅड करावा :) - सुप्तगुणी

पक्या 19/03/2010 - 03:10
विज्ञानाची कास धरणारे स्वतःला ज्ञानी समजतात. पण ते ज्ञान किती असावे? १००% तले १० -२०% तरी असेल की नाही माहित नाही. ह्या विश्वात अशा कितीतरी गोष्टी असतील ज्यांचा विज्ञानालाही अजून उलगडा व्हायचा आहे. पण विज्ञानाला जे समजले नाही किंवा ते योग्य त्या पुराव्यानिशी सिध्द झाले नाही म्हणजे ते खोटे असे असू शकत नाही. कारण प्रत्येकाला येणारे अनुभव वेगळे असू शकतात. आणि ते अगदीच झूठ असे आपण कसे म्हणू शकतो? येतही असतील तसे अनुभव. जेव्हा डॉक्टरचे प्रयत्न फोल ठरतात आणी काही चमत्कार घडला तरच आता पेशंट वाचू शकेल असे डॉक्टर म्हणतात आणी वास्तवात काही केसेस मध्ये असे घडलेले आहे तिथे 'आपण जे समजतो ते' विझान तोकडे पडलेले दिसून येते. मरणाच्या दारात पोहचलेल्या माझ्या आईच्या बाबतीत असे घङलेले आहे. आणि हा अनुभव इतर कोणास जाउदे अगदि जवळच्या मित्रांस, नात्यातील जवळच्या व्यक्तिस सांगितला तरी त्यांस खरा वाटत नाही. पण त्याचा अर्थ आम्हास आलेला अनुभव खोटा होता असे म्हणणे योग्य ठरत नाही. आणि ओक साहेब , नाडीची महती सांगण्यापेक्षा आपण आपले अनुभव प्रामाणिक पणे सांगा. (म्हणजे कोणाला काही सांगावे वाटते त्या प्रकारच्या हेतूने सांगा, अनुभव शेअर करायला इथे काहिच हरकत नसावी,) ज्याला वाटला इंटरेस्ट तर नाडीकेंद्रात येईल जाऊन आणी बघेल तपासून आपले भविष्य. नाडी अशी आहे , तशी आहे , इतकी चांगली आहे ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही. असे प्रयत्न हे अंधविश्वास पसरवण्याचे काम करीत आहेत असे म्हणण्याला वाव देतात. हे माझं सर्व साधारण मत आहे , मी नाडीग्रंथ वगैरेच्या बाजूने बोलत नाहिये . जय महाराष्ट्र , जय मराठी !

सुहास 19/03/2010 - 04:02
ब्रिटीश इंडियातल्या आणि आत्ताच्या पाकिस्तानातल्या लोकांची नाडी बघता येईल का? देश हितास्तव माजी आयेसाय (ISI) प्रमुख हमीद गुल किंवा मौलाना मसूद अझर यांची नाडी भविष्ये RAW ला कळतील का/ती नाडी भविष्ये सांगणारे ती नाडी भविष्ये सर्कार्ला स्वतःहून कळवतील का? --(नाडी) सुहास

शशिकांत ओक 21/03/2010 - 16:17
आपले या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद, खरे तर माझ्याकरवी नाडी ग्रंथांना विज्ञानाच्या धारेत आणणे मला अभिप्रेत नाही. कारण तो माझा प्रांत नाही. तरीही गेल्या काही वर्षांत मी जे प्रामाणिक प्रयत्न केले ते आपणां सर्वांना ज्ञात व्हावेत म्हणून हे लेखन. माझ्यासारख्याला एकच गोष्ट या कामाला लावते असे वाटते. ती ही की जर कोठल्याही प्रकारची अजिबात लबाडी नसेल आणि तरीही जर नाडी ग्रंथ पट्ट्यात व्यक्तीचे नाव व अन्य मजकूर कोरून येत असेल तर त्याला काय मानायचे. ते नाडीशास्त्री लबाडी करतात किंवा नाही याचा शोध घेणे फार अवघड नाही. तसा माझ्यासकट तो अनेकांनी घेऊन ते लबाडी करत नाहीत असे प्रामाणिकपणे मान्यही केले आहे. तसे असल्यास ते सध्याच्या प्रचलित विज्ञानाला आव्हान ठरते. त्याचा शोध व्हावा असे प्रामाणिकपणे वाचून मी लेखन करत आलो आहे. कधी ते प्रचारकी थाटाचे होते. असो. याच मनोधारणेतून आपल्याला प्रतिसाद देत आहे. नाडी ग्रंथांवर जशी प्रयोगशाळेत परीक्षण करता येँणारी कार्बन १४ टेस्ट अपेक्षित आहे तशी नाडीग्रंथांचे इतिहास, भाषा, काव्य, लिपी, लेखन पद्धती व सामुग्री असे पुरातत्व विभागीय व त्याशिवाय त्यातील पराज्ञानामुळे ब्रह्मविद्येतील संकल्पनांचा शोध - अध्यात्मशास्त्र म्हणून घेण्याची गरज आहे. असे वरवर तपासता वाटते.
नाडी विषयीचं ज्ञान विज्ञानाच्या मुख्य धारेत आणण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी कराव्या लागतील. १. तुमच्याकडचा प्राथमिक डेटा व्यवस्थित रीतीने एखाद्या प्रस्थापित शास्त्रज्ञाला दाखवून त्याच्या/तिच्या मनात या शास्त्राविषयी उत्सुकता निर्माण करावी. १) आपले पुर्व राष्ट्रपती व जगतमान्य शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलामांना लिहिलेले सन २००६ मधील विनंती पत्र. त्यांनी यासाठी त्यांना योग्य वाटतील त्या शास्त्रज्ञांना हा विषय हाताळायला प्रेरणा वा आज्ञा करावी असा त्या पत्रातील मजकूर होता. पत्र मिळाल्याचे उत्तर आले. पुढील कारवाईच्या प्रतीक्षेत. २) डॉ. विजय भटकरांना सन २००३ पासून प्रत्यक्ष भेटलो. माझ्या अपरोक्ष डॉ. भटकरांनी नाडी ग्रंथांचा अनुभव घेऊन थक्क झाल्यावर अन्य मान्य वर त्यांच्या शास्त्रज्ञमित्रांना दाखवून व त्यांनी मान्य करून झाल्यावर त्यांनी अशा शोध प्रकल्प कार्याच्या कामात सक्रीय भाग घेण्याचे व डॉ. नारळीकरांबरोबर यासाठीच्या शोधकमिटीचे संयुक्त अध्यक्षपद स्वीकारायचे लेखी मान्य केले आहे. ३) डॉ. नारळीकरांना प्रत्यक्ष भेटून सन १९९५ त्यांनी माझ्या पुस्तकावर दिलेल्या लेखीअभिप्रायाला अनुसरून अंनिस मधे पडली. त्यावेळच्या ठरलेल्या ५ लाखांचे आव्हान मला देऊन नाडी ग्रंथ थोतांड असल्याचा दावा केला. त्यांनी केलेल्या दाव्यातील त्रुटी वारंवार वेगवेगळ्या व्यक्तींनी दाखवून दिल्या. मी त्यांना व इतरांना आपण सर्व एकत्र येऊन या विषयावर अभ्यास कार्य करायला काय हरकत आहे अशी विचारणा केली. या वर डॉ. नारळीकरांचा काही प्रतिसाद नाही. नाही तर नाही. ४) आपण म्हणता तसे या शास्त्राविषयी उत्सुकता निर्माण करावी या साठी निदान नाडी ग्रंथांचा अनुभव घेणे अपेक्षित आहे. तसा कोणी शास्त्रज्ञ घ्यायला तयार नाही. ज्या शास्त्रज्ञांनी असे अनुभव घेतले आहेत- असे अनेक आहेत - पण ते काही ना काही कारणांनी पुढे येत नाहीत वा येऊ इच्छित नाही. प्रतिसाद देऊन त्यासाठी काही सांख्यिकीचे नियम पाळून तुम्हाला काही विशिष्ट प्रकारचे प्रयोग करावे लागतील. आपण, धनंजय, हैयोहैयैयो, आणि कोणीही तज्ञांनी या विषयी काही मार्गदर्शन केले तर आवडेल. २. शास्त्रज्ञ याचं प्रपोजल तयार करून सरकारकडून अगर युनिव्हर्सिटीक़डून ग्रॅंट मिळवेल. अगर तितकंच प्रभावी सत्य असल्यास तो स्वत:च्या आधीच्याच ग्रॅंटचे पैसे वापरून तो/ती अधिक खडतर प्रयोग करेल. या प्रयोगातून येणारे निष्कर्ष चार इतर शास्त्रज्ञ डोळ्याखालून घालतील, व ते योग्य शिस्तीने केलेले आहेत याची खात्री झाली तर एखाद्या मान्यवर वैज्ञानिक नियतकालिकांत ते प्रसिद्ध होईल.
या बाबत आपण म्हणताय तसे कार्य आधीच अन्य देशांतील विचारवंतांनी केले आहे. हे प्रयोग करून त्यावर प्रबंध लिहून ते वेगवेगळ्या विश्वविद्यालयांना पाठवून देण्याचे व मान्यवर जर्नलमधून प्रसिद्ध केले गेले आहेत.
३. ते जर खूप अचूक तंत्र आहे हे त्या प्रयोगांतून दिसलं, तर इतर वैज्ञानिक तेच प्रयोग पुन्हा करून बघतील.
इतर वैज्ञानिक त्यांचे लेखन व प्रयोग वाचून प्रयोग करायला पुढे यावेत असे आवाहन मी मिपावरून व अन्य फोरम वरून करत आहे.
४. या सर्व कसोट्यांना जर ते तंत्र उतरलं तर त्याला काही वर्षात मान्यता मिळेल, जगभरच्या युनिव्हर्सिटीजमध्ये नाडी डिपार्टमेंट्स तयार होतील. दरवर्षी नाडी कॉन्फरन्सेस होतील. आईबाप मुलांना नाडी इंजिनिअरिंगला घालायला धडपडतील. यापुढीलच्या सर्व गोष्टी जर तरच्या आहेत. त्या मला तरी सध्या अपेक्षित नाहीत. ५. कधीतरी त्याला इतकी मान्यता प्राप्त होईल की त्यावरती नेचर, सायन्स सारख्या जागतिक कीर्तीच्या जर्नलमध्ये नाडी भविष्य शास्त्रावर लेख येतील. व वेगवेगळे शास्त्रज्ञ या नवीन ज्ञानामुळे जुन्यापैकी कुठचं कालबाह्य झालं यावर ऊहापोह करतील. जेव्हा मी एखादा लेख नेचर किंवा सायन्स मध्ये पाहीन तेव्हा मी स्वत: त्या तंत्राने भविष्य पहायला जाईन. त्याआधी नाही. तोपर्यंत नाडीच्या ज्या तुम्ही गमतीजमती सांगता त्या मी केवळ दंतकथा म्हणूनच वाचेन, त्याची वाटलं तर टिंगल करेन, किंवा दुर्लक्ष करेन. नाडी व्यक्तिनिष्ठ म्हणून सिद्ध करता येत नाही असं जर तुमचं म्हणणं असेल तर बोलणंच खुंटलं. जे व्यक्तिनिरपेक्ष नाही, त्याच्याशी मला काहीच देणंघेणं नाही. कविता वा कथेपेक्षा ते काही वेगळं नाही. नाडी तंत्र असिद्ध करण्याची जबाबदारी माझी नाही. मिपावरील कोणाची आहे असंही वाटत नाही. ते सिद्ध करण्याची (वरील पाच पायऱ्यांनी) जबाबदारी नाडी तंत्र प्रवर्तकांची आहे. तुम्ही मिपावर हे लेखन करून काय साधताय हे मला निश्चित कळलेलं नाही. पण तो तुमचा प्रश्न आहे. नाडीग्रंथाना सिद्ध किंवा असिद्ध करण्याची कोणा एकाच्याची जबाबदारी आहे असे नाही. मात्र अनेकांनी एकत्र येऊन यावर विचार करावा असे म्हटले तर चुकले काय कृपया या विषयावर जर माझ्याशी अधिक बोलायचं असेल तर खरडवही अथवा व्यनिचा वापर करावा. जरूर राजेश
नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

या वादात उडी घेण्यास मी इच्छुक आहे. (पण कोणत्या बाजूने राहावे ते अजून निश्चीत झाले नाही.. (छाप कट करून ठरवेन बहुदा!) (किंवा नाडीच बघावी म्हणतो! ) - वाद करण्यास उत्सुक (इंटरनेटप्रेमी)

In reply to by इंटरनेटस्नेही

शशिकांत ओक 24/03/2010 - 23:26
वा प्रेमी!!! आपण स्विमिंगचा पोशाख घालून म्हणजे कपडे काढून - नाडीच्या चड्डीत, उडीच्या थाटात आता पालथे पोहावे कि उलथे असा स्वतःला पेच टाकून काठावर उभे का? मारा की उडी त्यात अनमान कशाला? नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

खादाड_बोका 25/03/2010 - 02:56
ऊडी मारताना चड्डीची नाडी घट्ट आवळा...... नाही तर ओक साहेबासारखी तुमची अवस्था न होवो, जशी नाडी सुटल्यावर होते. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) मला तर स्वप्नातही नाडी दिसते....
दुर्दैवाने तुमची नाडीवर जितकी ठाम श्रद्धा आहे तितकाच माझा अविश्वास अवैज्ञानिक सत्यावर आहे. तेव्हा तुम्ही कितीही जेरीला आणलंत तरी मला पुरावा मिळाल्याशिवाय माझा विश्वास बसणार नाही.
राजेश घासकडवी जी आता कसे बोललात... मग आपले व माझे पटेल... जर सत्यनिष्ठेने पुरावा मिळवाल तर मग बदलाल की नाही का तरी ही नाहीच... मी पुराव्यानेच नाडी ग्रंथांना अवैज्ञानिक, थोतांड, खोटे ठरवायचा चंग बांधून गेलो... पुराव्यासाठी जंग जंग पछाडून तमिळींना हाताशी धरून, इंडॉलॉजीच्या ताडपत्रांच्या तज्ञांनी पारखून जे ठरवले, समजले.

मराठी ५० वर्षांनंतर कशी असेल?

समीरसूर ·

मस्त लिहिलं आहे... बाकी मुंबईबद्दलच्या निरीक्षणाबाबत थोडी अतिशयोक्ति वाटते आहे. तुम्ही पुण्याचे का? ;) (अपवादातला) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

समीरसूर 17/03/2010 - 15:09
थोडी असेलही कदाचित पण मला आमच्या कार्यालयात मुंबईचे जे २२ ते ३६ वयोगटातले मराठी तरुण भेटले त्यांचे वर्णन अगदी मी केले तसेच आहे. मी म्हटल्याप्रमाणे अपवाद असणारच नव्हे आहेतच पण विशेषतः मुंबईचा मराठी तरुण वर्ग थोड्याफार फरकाने असाच आहे असे माझे निरीक्षण आहे. सर्वसाधारणपणे अगदी अशी परिस्थिती नसली तरी याच्या अगदी जवळपास जाणारी नक्कीच आहे. :-) तसा मी जळगावचा पण आता बरीच वर्षे पुण्यात राहत असल्याने "पुण्याचे का?" या प्रश्नाला "हो" असे उत्तर देण्याइतका इथे रुळलो आहे. :-) धन्यवाद, समीर

In reply to by समीरसूर

माझे म्हणणे अगदी उलट आहे... ते २२-२६ तरूण हे अपवाद असावेत. :) अर्थात मुंबईत राहून हे मत आहे.. तुम्ही मुंबईबाहेरून मत बनवले आसेल. ;) बाकी पुण्यात अगदी आवर्जून बाँबे म्हणणारी मंडळी भरपूर आहेत. सर्वच स्तरातली. पण आता मराठी विषयीच्या आंदोलनानंतर मुंबईतली तरूण मंडळी जास्तच जागरूक झाली आहेत. आणि नटरंग तर मुंबईत अमराठी मंडळींमधेही गाजला आहे असे ऐकतो आहे. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

शानबा५१२ 17/03/2010 - 16:31
आता तर मुंबईतली कॉलेजची मुलंही एकमेकांना सांगतात की मी काल अमुक मराठी पिक्चर पाहीला म्हणुन्,हे काही वर्षांपुर्वी अस नव्हत. समीर,आज तुमचे वर्णन पहील्यासारखे(आधीच्या परीस्थीतीसारखे) जुळत नाही.... पण ते पुर्ण चुकही नाही. *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

In reply to by बिपिन कार्यकर्ते

समीरसूर 17/03/2010 - 16:45
२२-२६ वयोगटातले उलट जास्त हिंदाळलेले आहेत. त्याला कारण म्हणजे आता २२-२६ वयोगटात असणारे तरूण मुख्यत्वेकरून इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत. त्यामुळे त्यांचा मराठीचा संबंध अगदी फक्त घरात बोलण्यापुरता असतो. शिवाय बाहेर सर्वत्र हिंदी वातावरण म्हटल्यावर तेच संस्कार शाळा-कॉलेजात होतात. आपसूकच मराठी लेखक, वृत्तपत्रे, टीव्ही चॅनल्स, चित्रपट यांना अडगळीत टाकले जाते. शिवाय मराठी माणसाला (तमाम) मराठीचा न्यूनगंड अनादी काळापासून आहे. अजूनही मी मराठी चॅनलवरचा अजय-अतुल यांचा गाण्याचा कार्यक्रम पाहिला या वाक्याने त्यांची उत्सुकता जेवढी चाळवली जात नाही जेवढी सब चॅनलवर 'तारक मेहता का उलटा चष्मा' पाहिले या वाक्याने चाळवली जाते. समोरचा माणूस थोडा टापटीप दिसल्यावर त्याच्याशी त्याने मराठीत सुरुवात करूनही हिंदीत बोलणारे मराठी महाभाग कमी नाहीत. पुण्यात अजूनतरी मुंबईपेक्षा मराठी जास्त बोलले जाते. शिवाय मराठी चित्रपटांचा ७०% व्यवसाय पुण्यातच होतो हे ही विसरता कामा नये. 'रेस्टॉरंट', 'रीटा', 'गंध', 'गैर', 'उत्तरायण', 'कॅनव्हॉस', 'एवढसं आभाळ', 'आनंदाचं झाड', 'मातीच्या चुली' इत्यादी वेगळी वाट चोखाळणार्‍या मराठी चित्रपटांना पुण्यात चांगला व्यवसाय मिळाला. 'नटरंग', 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हे चित्रपट तर पुण्यात ११-१२ आठवडे चालले. --समीर

In reply to by बिपिन कार्यकर्ते

समीरसूर 17/03/2010 - 16:49
मी देखील कधी काळी मुंबईत राहिलेलो आहे. माझी पहिली नोकरी मुंबईतच होती. ;-) --समीर

In reply to by बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर 17/03/2010 - 15:16
बाकी मुंबईबद्दलच्या निरीक्षणाबाबत थोडी अतिशयोक्ति वाटते आहे.
थोडी नाही, बरीच अतिशोयोक्ति वाटते आहे! बाकी लेख छान... (मुंबैकर मराठी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

लेख मस्तच, पण अपवादापेक्षा बरेच जास्त नग आहेत हो मुंबैत मराठी बोलणारे! असो, आणखी एक सांगायचं म्हणजे कुसुमाग्रज, पुलं, विंदा वगैरे नावं माहित असतात कारण बालपण कुस्करणार्‍या मराठीच्या पुस्तकांमधून हेच लोकं भेटतात! (आमच्या शाळेत भाषेचे शिक्षक असे होते म्हणून मी त्याला बालपण कुस्करणं वगैरे म्हणते. अलिकडे मराठी आणि इंग्लिशशी वैर राहिलेलं नाही आहे.) तर मुद्दा हा की आजही माझ्या भावाचं स्पष्ट मत आहे, जे लोकं पाठ्यपुस्तकात भेटत्/ले नाहीत, उदा. कविता महाजन, मिलिंद बोकील, प्रकाश संत वगैरे लोकं काही खास नाहीत. प्रत्येकाची आवड असते, प्रत्येकाने का मराठी साहित्यच वाचलं पाहिजे, एखाद्या मराठी माणसाला गवंडीकामात रस असतो. अदिती

In reply to by विसोबा खेचर

समीरसूर 17/03/2010 - 16:13
तात्या, धन्यवाद. आपल्याला इथे भेटणारी मुंबईकर मंडळी ही अपवाद असणारच पण मैं गीता पे हाथ रख के कसम खाता हूं की जो कहा हैं सच कहा हैं और सच के सिवा और कुछ नही कहा हैं. :-) माझ्या कार्यालयात आतापर्यंत मी तीन मुंबईकर मराठी तरुणांसोबत काम केले आहे. आणि अजून इतर ४-५ मुंबईकर मित्रांसोबत राहिलेलो आहे. ते अजिबात मराठी वृत्तपत्र वाचत नाहीत. तसही आजकाल संपूर्ण महाराष्ट्रात मराठी वृत्तपत्र वाचणार्‍या तरुणांची संख्या रोडावली आहेच. एका मुंबईच्या मित्राला पुलंविषयी विचारल्यावर त्याची प्रतिक्रिया "वो मराठी ऑथर ना? कॉमेडी लिखते थे..." अशी होती. :-) --समीर

In reply to by समीरसूर

मराठे 17/03/2010 - 18:26
थोडं अवांतरः तुम्ही आजकाल म.टा. वाचता का? म.टा. ची ऑनलाईन आव्रुत्ती वाचनीय पेक्षा प्रेक्षणीय झालेली आहे. मला तर इच्छा असूनही म.टा. वाचावासा वाटत नाही. लोकसत्तावर (ऑनलाईन) वर बातम्या एक दिवस उशीरा दिसतात. अश्या वेळी IBNLIVE.com किंवा NDTV.com शिवाय पर्याय उरत नाही.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सुनील 17/03/2010 - 15:28
मुंबईकर मराठींचे दोन गट पडतात - एक, ३०+ वयाचे. जे बहुतांशी मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेले आहेत. त्यांच्याबाबतीत वरील वर्णन हे केवळ अतिशयोक्तीच नव्हे, तर तद्दन चुकीचे आहे. आणि दोन, ३०- वयाचे, जे बहुतांशी इंग्लीश माध्यमातून शिक्षण घेतलेले आहेत. ह्यांचे इंग्लीश वर्णन केल्याप्रमाणे यथातथा नव्हे, तर बर्‍यापैकी सफाईदार असते. हां, ह्यांच्या तोंडी हिंदी पटकन येते (मराठीपेक्षा) परंतु, ह्यांचे मराठी काय किंवा हिंदी काय, अर्ध्याहून अधिक इंग्लीश शब्द वापरल्याशिवाय पूर्ण होत नाही. ह्यांना पुल ऐकून ठाऊक असतात पण सुर्वे, ग्रेस वगैरे मडळी ठाउक नसतात, हे मात्र खरे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

समीरसूर 17/03/2010 - 16:24
प्रिय सुनील, आजच २-३ तासांपूर्वी माझ्याच क्युबिकलमध्ये बसणार्‍या एका मुंबईकर मराठी माणसाला (वय वर्षे ३६) विंदा करंदीकर नावाचे एक कवी होते; त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता आणि नुकतेच त्यांचे देहावसान झाले हे माहित नव्हते. त्याला सांगीतल्यावर त्याचा चेहरा कुणीतरी हिब्रू भाषेतून बोलल्यावर कसा असेल तसा होता. मग काही सेकंदांनंतर तो "आय डोण्ट नो अबाऊट धिस" असे काहीतरी पुटपुटला आणि कामाला लागला. मराठीचा न्यूनगंड हे एकमेव कारण यामागे आहे. कुणाशीही बोलतांना आधी हिंदीतून सुरुवात करायची हे तर आता पुण्यातही नित्याचेच झाले आहे. एक मराठी मित्र माझ्याशी ज्ञानेश्वरांच्या गीतांवरही हिंदीतून बोलायचा. आणि बोलतांना त्यांने पंजाब्यांसारखी "चल कोई नई" अशी लकब अगदी प्रयत्नपूर्वक लावून घेतली होती. 'चक दे इंडिया' मधली एक माजोर्डी मुलगी हे पालुपद सतत म्हणत असते. आता अशा लोकांचे काय करावे? --समीर

In reply to by सुनील

शानबा५१२ 17/03/2010 - 16:34
सहमत *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

In reply to by बिपिन कार्यकर्ते

संग्राम 17/03/2010 - 15:54
मस्त लिहिल आहे .. >>बाकी मुंबईबद्दलच्या निरीक्षणाबाबत थोडी अतिशयोक्ति वाटते आहे. तुम्ही पुण्याचे का? =)) =))

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मी_ओंकार 17/03/2010 - 16:48
समीरच्या निरिक्षणाशी सहमत. तरुण वर्गात ( ३०) हे लोक बरेच आढळतात. मी तर आपल्या आईवडिलांना देखील मराठी सोडून हिंदीत बोला असे सांगणारे लोक ही पाहिले आहेत. आणि हे साउथ मुंबई किंवा पश्चिमेच्या उपनगरातले नाहीत तर ठाणे डोंबिवली कडचे लोक. तात्या किंवा बिका, तुमचा अशा वयोगटातील लोकांची फारसा संबध नसेल आला कदाचित. अर्थात एक आहे. अशा लोकांचे मित्रमैत्रिणी हिंदी, गुजराती, मराठी असे सगळ्याच भाषा बोलणारे असतील त्यामुळे सवय लागत असेल पण म्हणून मराठी बोलणे तुच्छ समजणे पटत नाही. अशा मित्रांपैकी दोन मराठी जरी भेटले तरी लगेच हिंदीत बोलायला सुरू करतात. वाईट वाटते ते याचे. बाकी समीरची भवितव्याची शंका रास्त. पण किती आणि काय बोलावे? - ओंकार.

In reply to by मी_ओंकार

तात्या किंवा बिका, तुमचा अशा वयोगटातील लोकांची फारसा संबध नसेल आला कदाचित. तात्याचे माहित नाही... माझ्या बाबतीत असेल बहुतेक हे खरे... काही कल्पना नाही ब्वॉ!!! ;) बिपिन कार्यकर्ते

पहिली: ते वेगळं. ते खलबत म्हणजे जहाज!
असलं वाचताना पाणी वगैरे पिऊ नये. कंप्युटरचा स्क्रीन, कीबोर्ड इत्यादी निकामी होऊ शकतात... मुंबईत नाही म्हटलं तरी मराठी माणूस राह्यलाय कुठे? पण म्हणून पुण्याच्या लोकांनी इतकं चढून जावं आणि मूठभर राहिलेल्या मुंबई-मराठीकरांना हिणवावं काय? त्यांना विक्षिप्त पाट्या लिहिता येत नाहीत म्हणून काय झालं? (चला चर्चेला एका दगडात दोन धागे फोडले... आता चटकन झाडावर चढून बसायचं) राजेश

In reply to by राजेश घासकडवी

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) धम्याला कांपिटीशन ... तो कॉफी उडवायचा, तुम्ही पाणी! अजूनही मुंबैत ४४% मराठी लोक आहेत असं अलिकडेच कुठेतरी वाचलं होतं, आता चटकन संदर्भ आठवत नाही आहे. मुंबैकरांनी विक्षिप्तपणा पुण्यात एक्सपोर्ट केलाय हल्ली! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मदनबाण 18/03/2010 - 07:17
मुंबईत मराठी माणसांचं प्रमाण फक्त 28 टक्के आहे. दुवा :--- http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=44202707 हा आकडा २००३ चा आहे म्हणजे आता किती टक्के उरले असतील ?:? मदनबाण..... स्वतःच्या बंगल्यांवर जनतेचे कोट्यावधी रुपये उधळणार्‍या आणि याच जनतेच्या डोक्यावर व्हॅटचा तडाखा देणार्‍या सरकारचा मी निषेध करतो !!! http://bit.ly/dlmzCy

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अडाणि 18/03/2010 - 07:42
मुंबैकरांनी विक्षिप्तपणा पुण्यात एक्सपोर्ट केलाय हल्ली!
सहमत... नुसता विक्षीप्तपणाच नाही काय, अजून बरेच काही आहे त्यात...(जसे खवचटपणा...) त्याचं काय आहे ना, कामधंद्यामुळे आणि पोटापाण्यासाठी बरीच मुंबईची लोकं आलीत पुण्याला ... एक्स्पोर्ट माल घेवून. =)) =)) =)) =)) - अफाट जगातील एक अडाणि.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

II विकास II 19/03/2010 - 09:18
>>अजूनही मुंबैत ४४% मराठी लोक आहेत असं अलिकडेच कुठेतरी वाचलं होतं, आता चटकन संदर्भ आठवत नाही आहे. मुंबईत ४४% मतदार मराठी लोक आहेत असे मी वाचले आहे,

In reply to by II विकास II

मदनबाण 19/03/2010 - 09:52
खरचं खरा आकडा कळेल का कधी ? काही दुवे:--- http://bit.ly/d6SdcQ http://bit.ly/aGElKW (मुंबईतील मराठी माणुस नक्की राहतो कुठे ? :?) मदनबाण..... स्वतःच्या बंगल्यांवर जनतेचे कोट्यावधी रुपये उधळणार्‍या आणि याच जनतेच्या डोक्यावर व्हॅटचा तडाखा देणार्‍या सरकारचा मी निषेध करतो !!! http://bit.ly/dlmzCy

II विकास II 17/03/2010 - 15:28
मुंबईमधल्या बहुतेक सगळ्या ० ते ४० वयोगटातल्या मराठी लोकांना (अपवाद आहेत) नीट मराठी वाचता, लिहिता येत नाही, याचा त्यांना अभिमान असतो, हे लिहील्याबद्दल धन्यवाद. मी ज्या त्या ठिकाणी स्थानिक भाषा बोलणेच चांगले समजतो,.

शानबा५१२ 17/03/2010 - 16:24
दुसरी: हो, वैसाईच हैं वो ही कुठली? :)) व तितली का? यावर पण २ उतारे लिहा समीर. बाकी जे मुंबईकराचे वर्णन दिलेय ते ईंग्रजी माध्यमात शिकलेले असतात असे आमचे ठाम मत.(आम्ही मुंबईच्या बॉर्डर्वर राहतो,न ओळखता येणा-या व्यक्तीरेखेत) ५०वर्षांनंतरच बोलाल तर मराठी खुप अभिमानाने जगणार आहे,तिला आधी न भेटलेले चांगल रुप भेट्णार आहे,इंटरनेट्वर खुप पसरणार आहे.___हे सर्व निष्कर्ष आमचे स्वःताचे,आमच्याशिवाय त्यांना दुस-या कशाचा आधार नाही. लेख फार छान वाटला वाचायला,धन्यवाद. *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

अरुंधती 17/03/2010 - 16:39
मी ज्या कॉलेजमध्ये होते तिथे सगळी आंतरराष्ट्रीय जनता! त्यांना मराठीच काय, हिंदीही जेमतेम ( ४-५ शब्द) आणि इंग्रजीही कसंबसं कळायचं. ती जनता इंग्रजी बोलायला लागली की अगदी कान देउन ऐकलं तरच काय बोलतात ते कळायचं. इतर जनता म्हणजे मल्लू, तेलुगू, उत्तर प्रदेशी व थोडेफार मराठी. त्यात अनेक मराठी लोक गावाकडून आलेले असायचे. त्यांचं मराठी ग्रामीण धाटणीचं... हिंदीही यथातथाच आणि विंग्रजीचं तर काय बोलूच नका ना भाऊ! त्यामुळे ते त्यांचा ग्रुप सोडला तर गप्पगप्पच असायचे. आता अशा कॉलेजमध्ये मग वरच्या लेखाप्रमाणेच संवाद कानी पडून पडून, कॉलेज संपले तरी आजूबाजूला असेच दिव्य भाषा नमुने ऐकायला मिळाल्याने कानांना त्यांची सवय झाली आहे. त्यात खटकवून घ्यायचं ठरवलं तर खटकतं. नाहीतरी ही नवी हिंग्लीश/ मिंग्लीश भाषा सध्याच्या पिढीचा 'ट्रेडमार्क' आहे. आणि त्यात इंग्रजी क्रियापदांना मराठी प्रत्यय किंवा मराठी/ हिन्दी क्रियापदांना इंग्रजी प्रत्यय लावून वापरणे 'फॅशनेबल' (!) समजले जाते. उदाहरणार्थः पोस्टलं, टायपलं, एसेमेस्लं, रटोफाय करना वगैरे वगैरे. त्यातूनच मराठीचे नवे उत्क्रांत रूप पाहावयास मिळेल कदाचित! आणि सध्याच्या मराठीला 'ए कस्ली ओल्डी टाईपची मराठी आहे ना?!!!' असे शेलके शेरे ऐकणे नशीबी येईल!! अरुंधती http://iravatik.blogspot.com/

लेख चांगला आहे. पण अतिशयोक्त आहे. का हो समीरसूर, मराठी भाषा हे काही पुणेकरांचं राखीव कुरण नाही. त्यांच राखीव कुरण आगाऊपणा हे आहे हे एकवेळ मान्य होऊ शकेल. आणि असं जरी असेल तरी लगेचच मी आरोपांची राळ उडवणार नाही की पुणेकर म्हणजे एक नंबर आगाऊ. छ्या, ह्या मुळामुठेच्या पाण्यातच काहीतरी दोष आहे. (३० पेक्षा कमी वय असलेला मराठी अप्पा.) - फारच राग असेल तर तीर्थरुपांना 'बाप' म्हणावे. 'पप्पा' किंवा 'डॅडी' अशा शिव्या देऊ नयेत.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नितिन थत्ते 17/03/2010 - 19:15
कित्ती कित्ती महिने झाले हा विषय निघाला नव्हता. =)) असो. "अस्सल मुंबईकर मुंबईला मुंबईच म्हणतो" इति पुलं नितिन थत्ते

In reply to by अप्पा जोगळेकर

Dhananjay Borgaonkar 17/03/2010 - 18:44
ए अप्पाच्या पप्पा... खारं पाणी पिणार्याला नदीच्या पाण्याची चव नाही कळणार. नको उगा बोट घालु. तुला काय बोलाचय ते धागाप्रवर्तका बद्द्ल बोल. ऊगी लै टिवटिव नको.

समीरसूर 17/03/2010 - 17:52
प्रिय अप्पा, अहो मी माझा अनुभव सादर केला आहे आणि माझा मुद्दा फक्त मराठी वापरणे आणि मराठी वापरायला न लाजणे असा आहे. मला खूप ज्ञान आहे, माझे मराठी खूप उच्च दर्जाचे आहे किंवा माझ्याकडे काहीतरी विशेष आहे असं अजिबात नाही. मी एक अगदी सामान्य कुवतीचा माणूस आहे. पण चार मराठी माणसं असतांना सरळ सोप्या मराठीत बोलायला लाजू नये, मराठीतलं ते फालतू असं कुणी मानू नये एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. याच्या अनुषंगाने मुंबईतल्या वातावरणामुळे आणि मराठी बोलण्याबाबतच्या न्यूनगंडांमुळे मुंबईतल्या तरुणांविषयी मी माझी काही निरीक्षणं आणि अनुभव मांडलेले आहेत. मराठी भाषा ही पुणेकरांचे राखीव कुरण अजिबात नाही. मराठी जळगाव, अकोला, कोल्हापूर अशी अवघ्या महाराष्ट्रात बोलली जाते, विविध रुपात आणि ढंगात बोलली जाते आणि तशी ती टिकावी म्हणून हा लेखप्रपंच. यात पुण्याच्या मक्तेदारीचा लवलेशही मला दिसला नाही. किंबहुना मराठी ही सगळ्याच मराठी लोकांची मक्तेदारी/कुरण व्हावे आणि अगदी आत्मविश्वासपूर्वक आणि आभिमानपूर्वक मराठीचा वापर आणि विस्तार व्हावा म्हणूनच हा लेख लिहिलाय ना! :-) कुणालाही दुखावण्याचा हेतू अजिबात नाही. चू. भू. दे. घे. :-) --समीर

मेघवेडा 17/03/2010 - 18:01
समीर साहेब, तुमचं निरीक्षण अचूक आहे. पण सरसकट अख्ख्या तरूणाईला यात खेचणे जरा अति होते. शितावरून भाताची परीक्षा या बाबतीत जरा अयोग्य वाटतेय! वानगीदाखल सांगायचं तर, आमच्या साठ्ये कॉलेजमध्ये दरवर्षी अ‍ॅन्युअलला दोन कार्यक्रम होतात. सकाळी मराठी गाण्यांचा कार्यक्रम आणि संध्याकाळी हिंदी-इंग्रजी गाण्यांचा कार्यक्रम! माझ्या आठवणीप्रमाणे, मी कॉलेजात असताना तीनही वर्षं मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे. (आणि मला अवघी ४ वर्षे झालीयेत हो कॉलेज सोडून!) पण तुमच्या नाण्याची दुसरी बाजूही चुकीची वाटत नाही. मीही असे बरेच नग पाहिलेले आहेत जे हसत हसत "मला मराठीची तितकी सवय नाही" असं सांगतात! याच २२-२६ वयोगटातले! पण त्यातल्या बर्‍याच जणांना "आम्हाला कधी मराठीत कुणाशी कॉन्वर्झेशन करायचा चान्सच मिळाला नाही रे. मराठी बोलतो ते फक्त आम्च्या पेरंट्स शी!! त्यांच्याशी काय बोलणार कप्पाळ!! आमचे सगळे फ्रेण्ड्स नॉन महाराष्ट्रीयन्स**" असं खेदाने नमूद करतानाही पाहिलंय!! बरं असंही नाही की अशा सर्वांचेच पालक त्यांना लहानपणापासून मराठी भाषेशी संपर्क ठेवण्यापासून परावृत्त करतात.. ( म्हणजे असे करणारे आहेत काही महाभाग पण काय करणार अशांना आपण??) माणूस ज्या समाजात वावरतो त्या समाजाचा त्याच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव असतो! त्यामुळे मुंबईतल्या युवा मराठी जनतेबद्द्लच तुम्ही काढलेलं अनुमान काही प्रमाणात अचूक असेलही पण सगळ्या मुंबईकरांना नक्कीच लागू नाही हां ही थिअरी!! :). सध्याचे नवे मराठी चित्रपट, नवनवीन मराठी गाणी (त्यातही शंकर, सुनिधी, श्रेया असे अमराठी कलाकार मराठी गाणी गाताहेत हे पाहून) यांच्या निमित्ताने का होईना, मराठी भाषेपासून दुरावलेला जो तरूण वर्ग आहे तोही आज मराठी भाषेकडे वळतोय!! अर्थात ज्यांना मराठी 'न्यूजपेपर' मधली एक 'हेडलाईन' वाचायलाच दोन-चार मिनीटं लागतात त्यांच्याकडून मराठी साहित्याबद्दलच्या ज्ञानाची अपेक्षा करणं म्हणजे वाळवंटात तळं शोधण्यासारखं! पण त्या रूक्ष वातावरणातही एखादं 'ओअ‍ॅसिस'ही सापडतंच!! तसे माझ्या माहितीतही वर नमूद केल्याप्रमाणे "ओह माय गॉड, 'साहित्यिक' हा वर्ड आज कित्ती वर्षांनी ऐकला मी!!" म्हणणारे कोकणस्थ ब्राह्मणही पाहिलेत मी! पण त्याचबरोबर, त्यांचा "आपण आज मराठीतून शुद्ध बोललो" याचा आनंद गगनात मावेनासा होतानाही पाहिलंय. आणि तेव्हा सगळ्यांना सरसकट 'त्या' श्रेणीत बसवणं मनाला पटत नाही! बाकी चालू द्या! ** अशा शब्दांबद्दल एकदा चर्चा करायला हवी! महाराष्ट्रीयन हा शब्द अनेक मराठी वृत्तपत्रांत वाचलाय मी! तसंच आयुर्वेदिक हा शब्दही मराठीत सर्रास वापरला जातो!! शी 'वेदिक' काय! वेदांचा अपमान केल्यासारखं वाटतं! असो. -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

(मथळा सौजन्य - केसरी) समीरसूर, अहो, तुम्ही इतकी समजूतदार भूमिका घेतल्यावर बोलणेच खुंटले. मला वाटलं होतं थोडी खणाखणी होईल आणि अंमळ मौज येईल. असो. मनावर घेऊ नका. बाकी तुम्ही मूळचे पुण्याचे नाही याची खात्री पटली.

डावखुरा 17/03/2010 - 18:15
मी मुळचा जळगावचा आहे परन्तु शिक्शणच्या निमित्ताने मी "पुणे" व "मुम्बईत" वास्तव्य करुन आहे ह्या काळातील अनुभव लक्श्यात घेतल्यास मी या लेखातील विचारास काही अन्शी सहमत आहे...... अपवाद असु शकतात पण बहुतान्शी तरुण नोकरदार वर्ग असाच आहे...ह्यात पुणेकर आणि मुम्बईकर हा वादचा विषय होऊ शकत नाही...[येथे मी कोणाचेही मन दुखवू ईच्छित नाही] या समस्येवर उपाय मात्र शोधणे ही काळाची गरज!!!! [महाराष्ट्रीय मराठी]"राजे!"

प्रदीप 17/03/2010 - 18:30
समीरसूर ह्यांच्याशी मी बराच सहमत आहे, अगदी खास, जुना(ट) मुंबईकर असून. भाषेच्या संदर्भात मुंबईव्यतिरीक्त महाराष्ट्रातील इतर शहरांचे व गावांचे माहिती नाही, मुंबई सोडूनही मला आता जवळजवळ दोन दशके होत आहेत. तेव्हा तेथील विशीतील पिढीविषयी मला स्वतःला काही फार अनुभव नाही. पण सर्वसाधारणपणे जे माझ्या तेथील भेटींत, माझ्या नात्यातील तरूण मुलांमुलींच्या बाबतीत जाणवले ते समीरसूर ह्यांनी लिहील्याप्रमाणे आहे. ही सर्व मुले अगदी खास मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील, तेव्हा हे पुरेसे प्रातिनिधीक मानावे असे मला वाटते. तसेच माझ्या एका समवयस्क मुंबईकर मित्राने सांगितलेला अनुभव असा: कामानिमीत्त तो व त्याचे काही तरूण मुंबईकर मराठी सहकारी कामानिमीत्त इंगलंडला गेले असतांना, तेथील वास्तव्यात ही मुले बसमधे मागील बाकावर बसून एकमेकांशी मोठ्यामोठ्याने हिंदीतून बोलत असत. ही सुमारे दहा-बारा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मुंबईतील मराठी वर्तमानपत्रातून जी मराठी लिहीली जाते त्याविषयी मी तरी आता तक्रार करायचे सोडले आहे. तरीही अलिकडे हे पाहून राहवले नाही. 'ते दोघे कसारा जात होते', 'एक व्यक्ति ट्रेनमधे चढला'.. इ. हे फारच होते, तेव्हा मी कळवळून माझ्या मुंबईतील एका मित्राकडे त्याचे लक्ष वेधले. हे असे फॅशन म्हणून लिहीले जाते की त्या वार्ताहरांना आता सरळ चांगली मराठी येतच नाही, हा प्रश्न मला पडला आहे. कदाचित ही दोन्ही कारणे असू शकतील. इथे भाषेच्या संदर्भात चर्चा चालली आहे, तरी अनेक उल्लेख मराठी (तरूणां)च्या आपल्या संस्कृतिच्या सामान्यज्ञानाच्या संदर्भातील आहेत. त्याविषयी मुंबई व पुणे येथून आमच्या येथे आलेल्यांच्या बाबतीत काही फार फरक आहे असे मलातरी दिसलेले नाही. अलिकडेच एका स्पर्धेत 'संगीत स्वयंवर' कोणी लिहीले ह्याचे उत्तर अगदी हिरीरीने हात वगैरे वर करून 'बालगंधर्वांनी' असे एका तरूणाने दिले होते. बाकी 'पिपात पडले मेल्या उंदीर' पासून 'देणार्‍याने देत जावे', 'ह्या शेताने लळा लाविला..' ह्या सर्व कवितांचे कवी 'कुसुमाग्रज' होते असे मुंबई- पुण्याची तरूण मुलेमुली स्पर्धेत सांगत होती!

In reply to by प्रदीप

समीरसूर 18/03/2010 - 10:32
दाक्षिणात्य मुले आपापसात कधीच हिंदीतून किंवा इंग्रजीतून बोलतांना दिसत नाहीत, अगदी त्यांना हिंदी किंवा इंग्रजी येत असले तरी! मग मराठी लोकांना काय साप चावतो की काय एकमेकांशी बोलतांना? आणि अधून-मधून इंग्रजी वाक्ये फेकणे ही आणखी आवड मराठी जनांची. "यु नो व्हॉट, गोईंग फॉरवर्ड, धिस इज गोईंग टू बी अ बिग प्रॉब्लेम." असल्या धरतीची वाक्ये पिस्त्याची पखरण केल्याप्रमाणे फेकली की आपण अगदी हाय-क्लास होतो हा समज मराठी लोकांमध्ये कुठल्या गाढवाने भरवला आहे कुणास ठाऊक. आणि मुळात मराठी बोलणे, वाचणे, पाहणे, ऐकणे आणि मराठीचा वापर संवादाची भाषा म्हणून करणे याचाच आपल्या लोकांना एवढा न्यूनगंड असतो की तळपायाची आग मस्तकाला जाते. तसेही मराठी माणसात सगळ्यात जास्त काय असेल तर न्यूनगंड! मराठीचा न्यूनगंड, चारचौघात धीटपणे बोलण्याचा न्यूनगंड, धंदा-व्यवसाय करण्याचा न्यूनगंड, सपासप बोलून समोरच्या व्यक्तींवर छाप पाडण्याचा न्यूनगंड, काहीतरी पुढाकार घेऊन एखादे कार्य तडीस नेण्याचा न्यूनगंड....ही मनोवृत्ती बदलायला हवी. परवा पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात एक साफसफाई करणारी मराठी मावशी आणि एक सेक्युरीटी करणारी मराठी महिला यांच्यातला संवाद मी ऐकला. दोघी तोंड भरून मल्याळी परिचारिकांचं कौतुक करीत होत्या. किती काम करतात आणि रात्रपाळीला एक क्षण झोपत नाहीत किंवा चेहर्‍यावर अजिबात थकव्याचा किंवा जागरणाचा लवलेशही नसतो आणि पटकन धावून जातात, रुग्णांची मनापासून सेवा करतात आणि विशेष म्हणजे सौजन्याने आणि आपुलकीने बोलतात इ. मल्याळी परिचारिकांचे मनापासून केलेले कौतुक ऐकून माझे हृदय भरून आले. शेवटी दोन मराठी बायका हे कौतुक करत होत्या. असे विहंगम, दुर्मिळ दृष्य बघून मला गहिवरून आले. मराठी माणसाला दिलखुलासपणे दुसर्‍याचे कौतुकही करता येत नाही असा सर्वसाधारणपणे अनुभव असतांना हे दृष्य खरच अनुकरणीय वाटले. विशेषतः चतुर्थ श्रेणीतल्या कामगारांकडून असे कौतुक ऐकायला मिळणे यावरून त्या मल्याळी परिचारिका खरच किती कर्तव्यतत्पर असतील याची कल्पना येते. मराठी वाहनचालक ही अशीच एक हरहुन्नरी जमात. वेळेवर हूल देणे, स्वतःला कधी-कधी साहेब समजणे, छोट्या गोष्टी लक्षात येऊन दुर्लक्ष करणे, अजिबात वेळ न पाळणे, थापा मारणे, गुर्मीत वावरणे.....बदलायला हवे. उत्तर भारतीयांविरुद्ध गळे काढून काही फायदा नाही. --समीर

चिरोटा 17/03/2010 - 18:40
मराठी/हिंदी मधील साम्य,महाराष्ट्रावर असलेला बॉलिवूडचा,उत्तर भारतिय संस्कृतीचा प्रभाव ह्याला कारणिभूत असेल का? की मराठी भाषेचा पाया इतर भाषांच्या(दाक्षिणात्य्/बंगाली वगैरे) मानाने ठिसूळ आहे?ईतर भाषिकांना(तामिळ्/तेलुगु/कन्नड) भाषिकांना जेव्हा मी हे सांगतो तेव्हा त्यांच्या भाषेबद्दल एवढी चिंता क्वचितच व्यक्त होताना दिसते असे ते म्हणतात.(वरील भाषिकांची संख्या मराठी भाषिकांपेक्षा कमी आहे !!) भेंडी P = NP

भारद्वाज 17/03/2010 - 20:22
समीर सूर यांनी व्यक्त केलेले त्यांचे निरीक्षण अगदीच काही मान्य करता येणार नाही, मात्र ते सरसकट नाकारताही येणार नाही अशी अवस्था झालीये मराठीची (म्हणजे कोमात गेलेली व्यक्ती धड जिवंतही नसते आणि मेलेलीही नसते.....तसं काहीतरी). मराठी आवर्जून (?) बोलणारे आणि आपोआपच बोलणारे माझ्याही पाहण्यात आहेत. जर "मराठीचं पुनरुज्जीवन" ही एक लढाई मानली किंवा एक व्रत मानले तर आपणा सर्वांनाच ती नेटाने लढायची आहे आणि जिंकायची सुद्धा !!! मराठीच्या पिचेहाटीला सर्वस्वी मराठी माणूसच जबाबदार आहे,युपी-बिहारी नव्हेत. मराठी टिकवण्यासाठी आपण सगळेच एकमेकांशी मराठीतच (समोरचा मराठी असो वा अमराठी) 'जणू काही घडलेच नाही' अश्या रीतीने बोलण ठेवलं की परिस्थिती सुधारण्यास नक्की हातभार लागेल....काय म्हणता? आपला, नवी मुंबईकर

चतुरंग 17/03/2010 - 20:22
विनोदासाठी अतिशयोक्तीचा आधार घेतलाय हे निश्चित पण बिघडत नाही! (खुद के साथ बातां : रंगा, कलगीतुरा सुद्धा सुर झालेला दिसतोय - पुन्हा थोड्या वेळाने तंबूत डोकावून जावे म्हणतो! ;) ) (बारा गावचं पाणी प्यालेला)चतुरंग

टारझन 17/03/2010 - 20:22
मजेशीर चर्चा ... आणि लेख सुद्धा :) अभिनंदन समिरसुर ! अजुन येऊन द्या ! :)

मदनबाण 17/03/2010 - 20:40
छान लिहलय...:) मुंबई-पुण्याच्या वादाचा काय फायदा परिस्थीती बदलायला प्रयत्न करायला हवा... झारखंड-कोल्हापुर ट्रेन चालु झाल्यावर किती जणांनी त्याला विरोध केला होता त्यावेळी ? आता झारखंडवरुन इथे कोल्हापुरात कोणी तमाशाचे कलाकार तर येणार नव्हते...लोंढे येतायत...ते जसं वागतात तसच आम्हीही वागायला लागलोय आणि बोलायला तर कधीचेच. महाराष्ट्रात काही दिवसांनी सगळेच मंत्री उत्तरभारतीय असतील आणि त्यांचे सेवक आजचे मराठी नेते-मंत्री असतील... मराठी शाळाच बंद होतात तर मराठी बोलायचे कष्ट तरी कोण घेणार ??? सांग सांग भोलानाथ ऐवजी मेरी हॅड अ लिंटील लँब जिंदाबाद अजुन काय !!! सांग सांग भोलानाथ ऐकुन बरेच दिवस झालेत ना ? मग आता इथे ऐका :--- http://www.youtube.com/watch?v=5IaM5xNW5CI मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com

In reply to by मदनबाण

सुधीर काळे 18/03/2010 - 14:47
अवांतरः 'शांग शांग भोलानाथ' हे आमच्या नातीचं आवडतं गाणं आहे! अगदी छोटी असल्यापासून हे गाणं कुणी म्हटलं कीं कान टवकारायची! सुधीर काळे, जकार्ता ------------------------ Write to President: presidentofindia@rb.nic.in; Write to PM: pmosb@pmo.nic.in

In reply to by सुधीर काळे

वाहीदा 19/03/2010 - 14:32
आम्ही ही लहानपणी 'अम्मी, बाजी कहती थी ...चांद पे परियां रहती थी ' पासून ते 'अस्सावा सुंदर चोकलेट चा बंगला ..चंदेरी सोनेरी ...' सरसकट म्हणायचो पण माझ्या ताईची मुलगी मात्र 'रिंगा रिंगा रोझेस अन सगळ्या ईंग्लीश नर्सरी राईमस च म्हणते शाळेतलं वातावरण ही अगदी एंग्रजाळलेलं.... सगळंच फिरंगी .... :-( खरच बालपणाचे दिवस कित्ती छान होते नाही आपले :-) ~ वाहीदा

पक्या 17/03/2010 - 22:38
समीर, छान लेख. असे नग मी पण पाहिले आहेत. ( इथे खूप मॉस्क्यूटो आहेत असे म्हणणारी मुलगी एकदा भेटली होती.) आपल्या लेखात अतिशयोक्ति आहे असे वाटत नाही. जय महाराष्ट्र , जय मराठी !

टारझन 17/03/2010 - 23:24
माझा एक मित्र म्हणाला .. "माझ्या चेहर्‍याला फोड्स आले आहेत " =)) =)) =))

तुका म्हणे 17/03/2010 - 23:30
अरे देवा! आता हो काय करायच? छ्या! पूर्वीचं बॉम्बे राहिलं नाही! बाकी, सामीरसूर, तुमच्या प्रसंगांमध्ये, "ती", "पहिली", "दुसरी", "तिसरीच" इ.च जास्त! मज्जा आहे बुवा. नाही म्हणायला एक शुंभ आहे! बाकी, मुलींचे सर्व मित्र (आपल्या स्वतः शिवाय) शुंभच असतात म्हणा.

In reply to by तुका म्हणे

समीरसूर 18/03/2010 - 10:11
अहो मज्जा कसली त्यात, कार्यालयात कसली मज्जा! शुंभ आहेत म्हणूनच मज्जा नाही ना ;-) --समीर

शुचि 17/03/2010 - 23:41
खरं पाहता अमेरिकेत राहून मुलीच्या भाषेचं भजं झालय. आम्ही प्रयत्न केले पण ते फारसे फलद्रूप झाले नाहीत. असो तो वेगळा मुद्दा. एकदा रिया अमेरीकेत स्वच्छतागृहात गेली होती. मी बाहेर थांबले होते. बराच वेळ झाला ती येत नव्हती म्हणून मी विचारलं "काय करतेयस गं?" उत्तर - आय अ‍ॅम पूसींग. हे उत्तर मला कळलं पण काही अमेरीकन बायका ऐकून दचकल्या इफ यु नो व्हॉट आय मीन 8>

In reply to by शुचि

Dhananjay Borgaonkar 18/03/2010 - 12:06
:)) बिचारीला कळ्ळ पण नसेल आपण काय बोलुन गेलो ते. असो पण थोड्याफार प्रमाणात ही गोष्ट आढ्ळुन येते. त्या लहान पोरांची तरी काय चुक? मराठी फक्त घरीच बोलल जात परदेशात आणि बाहेर पडलं घरच्या की इंग्लिश चालू. त्यामुळे बोलतान एकदम बावचळ्यासारख होत असेल. इकडच तिकडे आणी तिकडच इकडे.

रामपुरी 17/03/2010 - 23:58
वर्तमानपत्रे यात आघाडीवर आहेत. "प्रीती झिन्टा बाथरूममध्ये फसली" यासारखी वाक्ये सकाळ, महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता मध्ये वाचायला मिळतात.

In reply to by रामपुरी

सुधीर काळे 18/03/2010 - 14:36
मला या बाथरूम ('मोरी') या शब्दावरून बटाट्याच्या चाळीतलं "अन् वरदाबाईंनी 'तुमबिन मोरी'त तोंड घातलं" या वाक्याची आठवण झाली. अमेरिकेत रहाणार्‍या माझ्या मुलाने व सुनेने माझ्या नातीला आतापर्यंत मराठीतच बोलायला शिकवले आहे, पण जशी ती बालवाडीत जाऊ लागली तशी अपेक्षेप्रमाणे तिच्या बोलण्यात मराठी व इंग्लिशची भेसळ होऊ लागली आहे. अगदी "आय् अ‍ॅम पुसिंग"चीच तर्‍हा! पण ऐकायला खूप मजा येते. सुधीर काळे, जकार्ता ------------------------ Write to President: presidentofindia@rb.nic.in; Write to PM: pmosb@pmo.nic.in

प्रियाली 18/03/2010 - 03:43
पुणेकर मुंबईकर वाद चालूच राहतील पण वर दिलेल्या किस्स्यांवर (ते थोडेसे अतिशयोक्त आहेत असे मानले तरी) माझा विश्वास बसला.
मुंबईमधल्या बहुतेक सगळ्या ० ते ४० वयोगटातल्या मराठी लोकांना (अपवाद आहेत) नीट मराठी वाचता, लिहिता येत नाही, याचा त्यांना अभिमान असतो, दिवसातून कमीत कमी एकदा ही गोष्ट ते अभिमानाने सगळ्यांसमोर जाहिर कबूल करतात
, मी सहमत आहे. आहे त्याला आहे म्हणावं. अर्थात, हे माझे वैयक्तिक मत झाले. बर्‍याचदा माझे भारतातील जुने मित्र-मैत्रिणी माझ्या मराठीला फिस्सकन हसतात. मी चुकीचे बोलते म्हणून नाही तर मराठी बोलते म्हणून. गेल्या वेळी नटरंग पाहिल्यावर कोणाला तरी म्हटले - "कालच एक मराठी चित्रपट पाहिला." त्यावरचं वय वर्षे ४०चे मुक्ताफळ - "चित्रपट???? हे काय अगदी पेपरात रिव्ह्यू लिहिल्यासारखं बोलतेस."
बिनदिक्कत, वकील वगैरे लेखातील शब्द
बघा! वापरतो की नाही गैरमराठी भाषिक शब्द वाक्यागणिक आपण. ;) तसेच इंग्रजी शब्दही मराठ-मोळे होतील. आशावादी रहा - बी पॉझिटिव!

In reply to by प्रियाली

II विकास II 18/03/2010 - 07:54
+१ चित्रपट, ह्या शब्दाला काय काय झाले आहे. काही माहीत नाही. असाच अनुभव मला बर्‍याच ठिकाणी आला. असो. हल्ली १ पेक्षा जास्त भाषांचे शब्द एकत्र करुन बोलण्याची पदधत चांगलीच पडली/पाडली गेली आहे.

In reply to by प्रियाली

समीरसूर 18/03/2010 - 11:23
प्रियाली, माझे किस्से अतिशयोक्त नाहीत; अगदी १००% खरे आहेत. :-) नेहमीच्या बोलण्यात देखील मी सवयीप्रमाणे आठवडा, रविवार, शनिवार, तारीख, आकडा हे शब्द वापरतो. म्हणजे मी जे बोलतो ते आजकाल कसे बोलले जाते: मी: पुढच्या आठवड्यात बघू रे 'रिंगा रिंगा' आजः नेक्स्ट वीक मध्ये बघू ना यार... मी: मी शनिवारी संध्याकाळी गेलो आणि रविवारी दुपारी परत आलो. आजः मी सॅटरडे इविनिंगला गेलो आणि संडे आफ्टरनूनला परत आलो. मी: एकूण पंचेचाळीस माणसे होती. आजः टोटल फॉर्टीफाईव्ह फोक्स होते. मी: अरे, निदान एवढं तरी सांग की कधी फोन करशील मला. आजः यार, अ‍ॅट लिस्ट एवढं तरी सांग की कॉल कधी करशील. मी: अरे, दवाखान्यात जाऊन ये; ताप आहे तुला. आजः गो, सी अ डॉक्टर, मॅन! तुला फिवर आहे. अशी बरीच उदाहरणे देता येतील.

In reply to by प्रियाली

माझ्या मराठीला फिस्सकन हसतात. माझी मावस सासु सुद्धा मला अशिच फिस्सकन हसते. कारण मी जेवण बनवले न म्हणता स्वयंपाक केला म्हणते. माझ्या नंणदा सुद्धा त्यावर हसतात कारण त्यान्च्यामते मी फारच शुध्द बोलते, त्याना सैपाक शब्द योग्य वाटतो. 'मी आली मी गेली 'असे अशुध्द मराठी बोलले जाते. मला अंगावर काटाच येतो. चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

चित्रा 18/03/2010 - 18:37
चुचुताई, मी आली/मी गेली, हे बर्‍याच घरांत अगदी सर्रास बोलले जाते. जाती-जातींमधील वैशिष्ट्यांवर, कुठे राहतात त्यावर अवलंबून असते. त्यात वैविध्य आहे म्हणून तर गंमत आहे. -(सीकेपी मेव्हण्याची मेव्हणी) चित्रा माझ्या सासरीही "ती असं 'करती' ", " 'पटकिनी' जा", असे ऐकून लग्नानंतर नक्की आपण कुठच्या ग्रहावर येऊन पडलो आहोत, असा विचार मनात आला होता ;) पण नंतर जिच्याबरोबर आयुष्यातली निदान पंधरा वर्षे खेळले/तिच्याबरोबरच वाढले, त्या मावसबहिणीनेच असे वाक्य मोठेपणी बोललेले पाहून आश्चर्याचा जो धक्का बसला तो कसा सांगू? आणि आता सासरची काही मंडळी असे बोलणार याची सवय झालेली आहे, कानालाही खटकत नाही. तेव्हा ती शुद्ध-अशुद्धची भानगड नको, जशी सवय आहे तसे मराठीच बोलतायत ना? मग प्रश्न नाही! अर्थात तुमच्या मराठीला फिस्सकन हसतात हे चूक आहे. हसले तर दात दिसले, म्हणून सोडून द्या. ;) तुमचं 'ध्यान' तर नाही ना हसत? मग झालं तर.

विजुभाऊ 18/03/2010 - 10:04
माझे मराठी लेखन वाचन आणि बोलणे उत्तम आहे. मी शक्यतो मराठी बोलताना अस्खलीत भाषेत बोलतो. बरेचदा मुम्बैतील लोकाना मी मराठी बोलतो याचेच आश्चर्य वाटते. त्यातून कधितरी चुकून अम्मळ किंवा व्यदतोव्याघात असे शब्द वापरले की ते खूप गोंधळून जातात. उपहास कथा हे जयवन्त दळवींचे पुस्तक माझ्या हातात होते त्यावर एकजण विचारायला लागला की उपास करताना ही कथा वाचायची असते का म्हणून? पण शुद्ध मराठी शब्द ( प्यूवर मराठी वर्ड्स) वापरून या मंडळींची तंतरलेली बघताना जाम मज्जा येते. बाय द वे ही मंडळी भेंडी / जुलाब /ढोस/ हे शब्द मात्र वेगळ्या अर्थाने अस्खलीतपणे वापरतात ;)

सुधीर काळे 18/03/2010 - 12:56
समीरसूर-जी, तुमचा लेख फारच सुंदर व काळजाला भिडणारा आहे. १० टक्के अतिशयोक्ती असेल पण तेवढीच. शैली व लेखाचा गाभा दोन्ही मस्त आहेत. असेच लिहीत जा. प्रतिसाद मात्र बरेच भरकटलेले वाटले. मुंबई वि. पुणे हा वादही उगीचच उपटवला गेला व त्यामुळे लेखावरचे प्रतिसाद राहिले बाजूला पण पुणेकर वि. मुंबईकर हा सामनाच जास्त रंगला. आज-काल राजाभाऊ ठाकरे यांच्या प्रयत्नाने (व कांहीं अंशी 'अबू आझमी'टाईप 'प्रसादा'ने) मायमराठीला जरा बरे दिवस येणार असे दिसते! (राजाभाऊंनी आपले 'राज' हे पंजाबी थाटातले नाव सोडून राजाभाऊ हे अस्सल मराठी नाव वापरावे असे मला वाटते.) आपण सर्वांनी मराठीतच बोलायचे असा पण केल्यास हळू-हळू मराठीला वैभव प्राप्त होईल यात शंका नाहीं. एक दुरुस्ती! बर्‍याच कॉन्व्हेंटमध्ये शिकलेल्या तामिळ व बंगाली तरुणांना तामिळ व बंगालीत बोलता येतं पण तामिळ व बंगालीत लिहिता-वाचता येत नाहीं. माझ्या तामिळ साहेबाचे उदाहरण मला वैयक्तिकरीत्या माहीत आहे! ------------------------ सुधीर काळे President: presidentofindia@rb.nic.in; PM: pmosb@pmo.nic.in

In reply to by सुधीर काळे

भोचक 18/03/2010 - 19:52
(राजाभाऊंनी आपले 'राज' हे पंजाबी थाटातले नाव सोडून राजाभाऊ हे अस्सल मराठी नाव वापरावे असे मला वाटते.)
त्याचं मूळ नाव स्वरराज असं आहे. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव

या सर्व चर्चेत मुंबईकर मराठी तरूण म्हणजे ब्राह्मणी वर्गातले किंवा तशी पार्श्वभूमी असलेले असे गॄहित दिसते. परंतु संख्याशास्त्राच्या दृष्टीने विचार केल्यास दादर, परळ, लालबाग, वरळी अशा भागांत चाळींत राहणारे ते अगदी पार कांदिवली वगैरे उपनगरांच्या झोपड्यांत राहणारे मराठी तरुण संख्येने खूप जास्त असावेत, असे वाटते. त्यांच्या बाबतीत वरील चित्रण यथार्थ वाटत नाही. मनसे व शिवसेना यांच्या मराठीवादी आंदोलनांस या तरुणांचा मोठा पाठिंबा आहे, व त्यांत (म्हणजे राडे करण्यात) प्रत्यक्ष सहभागही आहे. या उलट (तशी तुलना करायची झाल्यास) पुण्यातील डेक्कन, औंध वा कोथरुडात राहणारी (म्हणजे ब्राह्मणी पार्श्वभूमीची) याच वयाची तरुण मुले-मुली अशीच मराठी बोलतात व असेच वागतात. अर्थात, पुण्यातही बहुजन समाजांतली मराठी मुले तशी नाहीत. सोमवार/रास्ता पेठ, शहरातील पूर्व भाग अथवा अगदी एरंडवन-डेक्कन परिसरात चाळी, झोपड्या, कच्ची घरे येथे गेलात, तर वेगळे चित्र आढळेल. आपले काहीतरी चुकले आहे, हे खरे; पण उगाच आपले दोष त्यांच्या माथी कशाला? त्यांचे प्रश्न वेगळेच आहेत. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

समीरसूर 18/03/2010 - 14:23
मला वाटते इथे जातींचा तितकासा संबंध नाही. सामाजिक पार्श्वभूमीचा देखील संबंध नाही. थोडं खालच्या स्तरात बघितलं तर उलट मराठी बोलणार्‍या व्यक्तीशी देखील हिंदीतून बोलण्याची सवय फोफावत असल्याचे दिसते. मधम वर्गात देखील हीच सवय आढळून येते. मराठीच्या वापराचा न्यूनगंड ही एकमेव समस्या यामागचे कारण आहे आणि ती सगळ्याच स्तरातल्या आणि जातीतल्या मराठी लोकांमध्ये दिसून येते. उच्च वर्गात तर इंग्रजी आणि हिंदीचा प्रभाव जास्त आहेच. मी महाविद्यालयात असतांना उच्च वर्गातल्या मराठी मुली चुकूनही मराठी बोलत नसत आणि मराठी बोलणार्‍यांकडे तुच्छतेने बघत असत. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळे सामाजिक पार्श्वभूमी, जात वगैरेंचा या समस्येशी काही संबंध आहे असे मला वाटत नाही. --समीर

मला वाटते इथे जातींचा तितकासा संबंध नाही. सामाजिक पार्श्वभूमीचा देखील संबंध नाही.
मूळ लेख वाचून असे वाटले नाही. उदा: आपणांस मराठी नीट येत नाही याचा अभिमान ब्राह्मणी वर्गात दिसतो. इंग्रजी नीट येत नसल्याचा न्यूनगंड बहुजन समाजात दिसतो. दोहोंत फरक आहे. पुल, कुसुमाग्रज ऐकूनच माहीत असणे, ग्रेस वगैरे माहीतच नसणे वगैरे आपले आक्षेप पाहाता यात हे गृहित दिसते, की मराठी साहित्याविषयी किमान जाण प्रत्येक मराठी माणसास असावी. ग्रामीण आणि नागर बहुजन समाजात हे गृहितक कधीच रास्त नव्हते. त्यामुळे पुन्हा टीकेचा रोख विशिष्ट (ब्राह्मणी) जातींकडे असावा, असे वाटते. मराठी वृत्तपत्र वाचणे - बहुजन समाजातले तरूण मराठी वृत्तपत्रे अजूनही वाचतात. सामना/म.टा/नवाकाळ/पुढारी/लोकमत वगैरे वाचताना तरुण दिसतात (लोकसत्ता मात्र क्वचितच!). मुंबईत म.टा.ने तर या तरुणाईस मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे खेचले असावे. ते इंग्रजी वृत्तपत्र वाचण्याचा प्रयास करीत असतात, पण राजकारण, चालू घडामोडी, वगैरेंचा स्रोत मराठी असतो. मराठी चित्रपट - नटरंग हा बहुजन तरुणाईचा सध्याचा सर्वात लोकप्रिय चित्रपट आहे. ते अवतार बघतीलही, पण 'हर्ट लॉकर'? छे छे! ऑस्कर विजेते गंभीर चित्रपट पाहणे हे या समाजात रुढ नाही. यामुळे निरीक्षणे ब्राह्मणी वर्गातूनच आली आहेत, आणि म्हणून प्रातिनिधिक नाहीत, असे वाटले. बहुजन समाजात स्वतःविषयी न्यूनगंड असतो, पण मराठीविषयी तुच्छता नसते, असा आमचा अनुभव आहे. राज ठाकरे त्यांना का भावतात, याचे एक कारण हा मराठीविषयीचा अभिमान आहे. ब्राह्मणी वर्गात आपली निरीक्षणे योग्यच आहेत. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

In reply to by चिंतातुर जंतू

Dhananjay Borgaonkar 18/03/2010 - 16:41
जातिवाचक उल्लेख अगदीच अवांतर आहे.
आपणांस मराठी नीट येत नाही याचा अभिमान ब्राह्मणी वर्गात दिसतो
अजिबात सहमत नाही.

In reply to by Dhananjay Borgaonkar

आपले म्हणणे नीटसे कळले नाही.
आपणांस मराठी नीट येत नाही याचा अभिमान ब्राह्मणी वर्गात दिसतो अजिबात सहमत नाही.
मूळ लेखकास असे वाटते, की मराठी न येण्याचा अभिमान बर्‍याच मराठी युवकांमध्ये दिसतो. आम्ही म्हटले की निरीक्षण ब्राह्मणी वर्गावर आधारलेले दिसते, त्यामुळे हे ब्राह्मणी वर्गात दिसते, असे म्हणता येईल. बहुजन समाजात हा अभिमान आम्हांस दिसत नाही. आपण नक्की कशाशी सहमत नाही, ते कळले नाही. आपल्या मते हा अभिमान मराठी युवकांत एकंदरीतच दिसत नाही, की ब्राह्मण युवकांत दिसत नाही की आणखी काही? - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

In reply to by चिंतातुर जंतू

समीरसूर 19/03/2010 - 09:02
आपणांस मराठी नीट येत नाही याचा अभिमान ब्राह्मणी वर्गात दिसतो. मला असे वाटत नाही. मराठी नीट येत नसल्यचा अभिमान सरसकट सगळ्या जातीतल्या लोकांमध्ये दिसतो. मी ज्या माझ्या सहकार्‍यांची उदाहरणे सांगीतली आहेत त्यात ब्राह्मण कुणीच नाही. किंबहुना मराठी नीट येत नसल्याचा अभिमान मला मुंबईच्या तरुणांमध्ये जास्त आढळला. त्यांच्यात जातीचा कुठे संबंध आल्यासारखे वाटले नाही. मुंबईचा मराठी तरुण हीच एक जात. उलटपक्षी ब्राह्मण समाजात थोडे सोवळे वातावरण असल्याने आणि जागृती जास्त असल्याने ब्राह्मण समाजातील तरूण त्यातल्या त्यात जास्त बिनधास्तपणे मराठी (बर्‍याच अंशी शुद्ध) बोलतांना, मराठी चित्रपटांवर हिरीरीने बोलतांना आढळतात. आजकालच्या शहरी वातावरणात सगळी सरमिसळ झालेली आहे. आमच्या कार्यालयात सफाई करणारे दोन मराठी तरूण एकमेकांशी मराठी येत असून देखील हिंदीमध्ये बोलतात. चारचौघात बोलतांना आपण बोललेले हिंदी इतरांच्या कानावर गेले म्हणजे आपली पत वाढते असा एक गैरसमज बर्‍याच तरुणांमध्ये आहे. त्यातलेच हे उदाहरण. बहुजन समाजातले तरूण मराठी बोलतात पण याच समाजात हिंदीच्या अव्वल असण्याच्या गैरसमजाचा पगडा देखील दिसतो. मी जर त्यांच्याशी मराठीत सुरुवात केली तर ते हिंदीत बोलतात. एका रुग्णालयात चतुर्थ श्रेणी मावश्या माझ्याशी प्रत्येक भेटीत हिंदीतून बोलत असत. मी मराठीच बोलतो हे लक्षात आल्यावर त्या नाईलाजाने मराठीतून बोलत असत. याला मराठीचा न्यूनगंड नाही तर काय म्हणावे? बहुजन समाजातील तरूण मराठी वृत्तपत्र वाचतात पण ते अगदी वरवरचे. आणि खूप कमी बहुजन तरूण वृत्तपत्र वाचतात. 'पोलीस टाईम्स', 'संध्यानंद' इत्यादी भडक वृत्तपत्र वाचण्याकडे त्यांचा कल जास्त असतो. त्यांना इंग्रजी येत नाही म्हणून ते हिंदीतून संवाद साधायचा प्रयत्न करतात. हिंदी देखील व्यवस्थित येत नाही म्हणून आपापसात मराठीत बोलतात. जर त्यांना यापैकी एखादी भाषा व्यवस्थित आली असती तर कदाचित त्यांनी देखील तिचा सर्रास वापर केला असता. सध्याच्या घडीला ते आपापसात मराठीत बोलतात यावरून त्यांना मराठीचा न्यूनगंड नाही हे सिद्ध होत नाही कारण त्यांच्याजवळ दुसरा कुठलाच पर्याय नाही. आणि त्यातल्या त्यात त्यांच्या हिंदीतून बोलण्याच्या अट्टाहासात त्यांचा मराठी किती कुचकामी आहे हा न्यूनगंड दिसून येतोच. साहित्याची जाण प्रत्येकाला असावी हा निकष नाहीच. मी काही उदाहरणे दिली आहेत आणि ती एका विशिष्ट अपेक्षांच्या दृष्टीकोनातून दिलेली आहेत. एका ३६ वर्षाच्या आयटी क्षेत्रात वरच्या दर्जाचे काम करणार्‍या मराठी युवकाला निदान साहित्याविषयी अगदी थोडी माहिती असावी ही अपेक्षा निराधार नाही. त्याने कमीत कमी कालचे वृत्तपत्र वाचलेले असावे आणि त्यात विंदांच्या मृत्यूची बातमी त्याने वाचलेली असावी ही अगदी न्यूनतम अपेक्षा त्याच्याकडून ठेवणे अजिबात गैर नाही. ही अपेक्षा मी रुग्णालयात काम करणार्‍या चतुर्थ श्रेणीतल्या मराठी कामगारांकडून खचितच करणार नाही. सगळ्यांकडून अपेक्षा एकच की मराठीची लाज वाटू देऊ नका. आज मराठी लोकांमध्ये (थोड्या फार प्रमाणात सगळ्याच जातींमध्ये, स्तरांमध्ये) मराठीचा न्यूनगंड दिसतो. मी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे शेवटी मुद्दा लाज न वाटू देता मराठी वापरण्याचा आहे. मराठीचा अभिमानाने वापर होत नाही ही सार्वत्रिक समस्या मांडणे हा माझा हेतू होता. यात जातीचा आणि सामाजिक पार्श्वभूमीचा संबंध आहे असे मला अजूनही वाटत नाही. --समीर

मुंबई-पुण्याच्या वादाचा काय फायदा परिस्थीती बदलायला प्रयत्न करायला हवा... हेच ते. हेच ते. माझंदेखील हेच म्हणणं आहे. पण हा बोरु बघा की. लिहून लिहून झिजला तरी खोड जात नाही.

चिरोटा 18/03/2010 - 17:50
मराठी न येण्याचा अभिमान मुंबईच्या काही मराठी युवकांत असेल असेल हे तेवढे पटत नाही.पण आपण शिकले पाहिजे हा विचारही दिसत नाही.मराठी न बोलण्याचे मुख्य कारण राज्यात हिंदीचा मोठ्या प्रमाणावर झालेला प्रसार हेच होय.म्हणूनच हिंदी+इंग्रजी बोलणे(जे हिंदी चित्रपटांत/मालिकांत दाखवले जाते) युवकांना शुद्ध मराठी बोलण्यापेक्षा सोयिस्कर वाटते. याच कारणांमुळे ग्रेस्/नारायण सुर्वेंपेक्षा गुलझार/जावेद अख्तर मराठी युवकांना जास्त माहित असतात. भेंडी P = NP

समीरसूर 19/03/2010 - 09:09
३_१४ विक्षिप्त अदिती, मलाच 'मॉर्टर अअँड पेसल' म्हणजे काय ते माहित नाही. :-) काय आहे हे? --समीर

In reply to by समीरसूर

इंग्रजांचा खलबत्ता (आयुर्वेदाच्या डॉक्टरांकडे असतो त्या प्रकारचा) ! मला प्रश्न असा पडला होता की जर त्या मुलामुलींना खलबत्ता कळत नसेल आणि 'मॉर्टर अँड पेसल'ही कळत नसेल तर सांगायचं कसं? आणि हे कळत नसेल तर याचा अर्थ खलबत्ता आता सामान्य घरांमधनं हद्दपार होतो आहे असं मानायचं का? सॉरी थोडं अवांतर होतं आहे, पण रहावलं नाही म्हणून विचारलं! अदिती (अवांतरचः चुचुने 'अशुद्ध मराठी'ची तक्रार करणं म्हणजे एक खेकडा दुसर्‍याला म्हणतो तू फेंगडा चालतोस!)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत आहे... बर्‍याच गोष्टी आपल्या जीवनातून नाहिश्या होत आहेत त्यांच्याशी निगडीत असलेले शब्दही त्या बरोबर नाहीसे होत आहेत... द कॉन्व्हर्स इज ऑल्सो ट्रू... बर्‍याच नवीन गोष्टी आपल्या जीवनात येत आहेत आणि त्याच्याशी निगडीत नवीन शब्द भाषेत येत आहेत... नवीन संकल्पना नवीन वाक्प्रचार घेऊन येत आहेत. 'सगळंच मुसळ केरात' याचा अर्थ नवीन मुलांना कळणार नाही, पण एखादा आधुनिक प्रेमवीराला प्रेमभंगानंतर "जाऊ दे रे, सरळ फॉर्मॅट मार" असं सांगेल ते त्याच्या आजोबांनाच काय वडिलांनाही कळणार नाही. बिपिन कार्यकर्ते

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वानन्द 19/03/2010 - 17:20
मला वाटतं तुम्ही म्हणता तो प्रश्न इंग्रज तरूणांना विचारला आणि जर त्याचा अर्थ त्यांना सांगता आला नाही तर, ती वस्तू वापरातून गेली असल्यामुळे ती त्याना माहीत नाही असे म्हणणे उचीत ठरेल. समीर यांनी इथे त्या मुलींचं इंग्रजी उच्च दर्जाचे असते असे म्हटले नाही. स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

मस्त लिहिलं आहे... बाकी मुंबईबद्दलच्या निरीक्षणाबाबत थोडी अतिशयोक्ति वाटते आहे. तुम्ही पुण्याचे का? ;) (अपवादातला) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

समीरसूर 17/03/2010 - 15:09
थोडी असेलही कदाचित पण मला आमच्या कार्यालयात मुंबईचे जे २२ ते ३६ वयोगटातले मराठी तरुण भेटले त्यांचे वर्णन अगदी मी केले तसेच आहे. मी म्हटल्याप्रमाणे अपवाद असणारच नव्हे आहेतच पण विशेषतः मुंबईचा मराठी तरुण वर्ग थोड्याफार फरकाने असाच आहे असे माझे निरीक्षण आहे. सर्वसाधारणपणे अगदी अशी परिस्थिती नसली तरी याच्या अगदी जवळपास जाणारी नक्कीच आहे. :-) तसा मी जळगावचा पण आता बरीच वर्षे पुण्यात राहत असल्याने "पुण्याचे का?" या प्रश्नाला "हो" असे उत्तर देण्याइतका इथे रुळलो आहे. :-) धन्यवाद, समीर

In reply to by समीरसूर

माझे म्हणणे अगदी उलट आहे... ते २२-२६ तरूण हे अपवाद असावेत. :) अर्थात मुंबईत राहून हे मत आहे.. तुम्ही मुंबईबाहेरून मत बनवले आसेल. ;) बाकी पुण्यात अगदी आवर्जून बाँबे म्हणणारी मंडळी भरपूर आहेत. सर्वच स्तरातली. पण आता मराठी विषयीच्या आंदोलनानंतर मुंबईतली तरूण मंडळी जास्तच जागरूक झाली आहेत. आणि नटरंग तर मुंबईत अमराठी मंडळींमधेही गाजला आहे असे ऐकतो आहे. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

शानबा५१२ 17/03/2010 - 16:31
आता तर मुंबईतली कॉलेजची मुलंही एकमेकांना सांगतात की मी काल अमुक मराठी पिक्चर पाहीला म्हणुन्,हे काही वर्षांपुर्वी अस नव्हत. समीर,आज तुमचे वर्णन पहील्यासारखे(आधीच्या परीस्थीतीसारखे) जुळत नाही.... पण ते पुर्ण चुकही नाही. *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

In reply to by बिपिन कार्यकर्ते

समीरसूर 17/03/2010 - 16:45
२२-२६ वयोगटातले उलट जास्त हिंदाळलेले आहेत. त्याला कारण म्हणजे आता २२-२६ वयोगटात असणारे तरूण मुख्यत्वेकरून इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत. त्यामुळे त्यांचा मराठीचा संबंध अगदी फक्त घरात बोलण्यापुरता असतो. शिवाय बाहेर सर्वत्र हिंदी वातावरण म्हटल्यावर तेच संस्कार शाळा-कॉलेजात होतात. आपसूकच मराठी लेखक, वृत्तपत्रे, टीव्ही चॅनल्स, चित्रपट यांना अडगळीत टाकले जाते. शिवाय मराठी माणसाला (तमाम) मराठीचा न्यूनगंड अनादी काळापासून आहे. अजूनही मी मराठी चॅनलवरचा अजय-अतुल यांचा गाण्याचा कार्यक्रम पाहिला या वाक्याने त्यांची उत्सुकता जेवढी चाळवली जात नाही जेवढी सब चॅनलवर 'तारक मेहता का उलटा चष्मा' पाहिले या वाक्याने चाळवली जाते. समोरचा माणूस थोडा टापटीप दिसल्यावर त्याच्याशी त्याने मराठीत सुरुवात करूनही हिंदीत बोलणारे मराठी महाभाग कमी नाहीत. पुण्यात अजूनतरी मुंबईपेक्षा मराठी जास्त बोलले जाते. शिवाय मराठी चित्रपटांचा ७०% व्यवसाय पुण्यातच होतो हे ही विसरता कामा नये. 'रेस्टॉरंट', 'रीटा', 'गंध', 'गैर', 'उत्तरायण', 'कॅनव्हॉस', 'एवढसं आभाळ', 'आनंदाचं झाड', 'मातीच्या चुली' इत्यादी वेगळी वाट चोखाळणार्‍या मराठी चित्रपटांना पुण्यात चांगला व्यवसाय मिळाला. 'नटरंग', 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हे चित्रपट तर पुण्यात ११-१२ आठवडे चालले. --समीर

In reply to by बिपिन कार्यकर्ते

समीरसूर 17/03/2010 - 16:49
मी देखील कधी काळी मुंबईत राहिलेलो आहे. माझी पहिली नोकरी मुंबईतच होती. ;-) --समीर

In reply to by बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर 17/03/2010 - 15:16
बाकी मुंबईबद्दलच्या निरीक्षणाबाबत थोडी अतिशयोक्ति वाटते आहे.
थोडी नाही, बरीच अतिशोयोक्ति वाटते आहे! बाकी लेख छान... (मुंबैकर मराठी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

लेख मस्तच, पण अपवादापेक्षा बरेच जास्त नग आहेत हो मुंबैत मराठी बोलणारे! असो, आणखी एक सांगायचं म्हणजे कुसुमाग्रज, पुलं, विंदा वगैरे नावं माहित असतात कारण बालपण कुस्करणार्‍या मराठीच्या पुस्तकांमधून हेच लोकं भेटतात! (आमच्या शाळेत भाषेचे शिक्षक असे होते म्हणून मी त्याला बालपण कुस्करणं वगैरे म्हणते. अलिकडे मराठी आणि इंग्लिशशी वैर राहिलेलं नाही आहे.) तर मुद्दा हा की आजही माझ्या भावाचं स्पष्ट मत आहे, जे लोकं पाठ्यपुस्तकात भेटत्/ले नाहीत, उदा. कविता महाजन, मिलिंद बोकील, प्रकाश संत वगैरे लोकं काही खास नाहीत. प्रत्येकाची आवड असते, प्रत्येकाने का मराठी साहित्यच वाचलं पाहिजे, एखाद्या मराठी माणसाला गवंडीकामात रस असतो. अदिती

In reply to by विसोबा खेचर

समीरसूर 17/03/2010 - 16:13
तात्या, धन्यवाद. आपल्याला इथे भेटणारी मुंबईकर मंडळी ही अपवाद असणारच पण मैं गीता पे हाथ रख के कसम खाता हूं की जो कहा हैं सच कहा हैं और सच के सिवा और कुछ नही कहा हैं. :-) माझ्या कार्यालयात आतापर्यंत मी तीन मुंबईकर मराठी तरुणांसोबत काम केले आहे. आणि अजून इतर ४-५ मुंबईकर मित्रांसोबत राहिलेलो आहे. ते अजिबात मराठी वृत्तपत्र वाचत नाहीत. तसही आजकाल संपूर्ण महाराष्ट्रात मराठी वृत्तपत्र वाचणार्‍या तरुणांची संख्या रोडावली आहेच. एका मुंबईच्या मित्राला पुलंविषयी विचारल्यावर त्याची प्रतिक्रिया "वो मराठी ऑथर ना? कॉमेडी लिखते थे..." अशी होती. :-) --समीर

In reply to by समीरसूर

मराठे 17/03/2010 - 18:26
थोडं अवांतरः तुम्ही आजकाल म.टा. वाचता का? म.टा. ची ऑनलाईन आव्रुत्ती वाचनीय पेक्षा प्रेक्षणीय झालेली आहे. मला तर इच्छा असूनही म.टा. वाचावासा वाटत नाही. लोकसत्तावर (ऑनलाईन) वर बातम्या एक दिवस उशीरा दिसतात. अश्या वेळी IBNLIVE.com किंवा NDTV.com शिवाय पर्याय उरत नाही.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सुनील 17/03/2010 - 15:28
मुंबईकर मराठींचे दोन गट पडतात - एक, ३०+ वयाचे. जे बहुतांशी मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेले आहेत. त्यांच्याबाबतीत वरील वर्णन हे केवळ अतिशयोक्तीच नव्हे, तर तद्दन चुकीचे आहे. आणि दोन, ३०- वयाचे, जे बहुतांशी इंग्लीश माध्यमातून शिक्षण घेतलेले आहेत. ह्यांचे इंग्लीश वर्णन केल्याप्रमाणे यथातथा नव्हे, तर बर्‍यापैकी सफाईदार असते. हां, ह्यांच्या तोंडी हिंदी पटकन येते (मराठीपेक्षा) परंतु, ह्यांचे मराठी काय किंवा हिंदी काय, अर्ध्याहून अधिक इंग्लीश शब्द वापरल्याशिवाय पूर्ण होत नाही. ह्यांना पुल ऐकून ठाऊक असतात पण सुर्वे, ग्रेस वगैरे मडळी ठाउक नसतात, हे मात्र खरे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

समीरसूर 17/03/2010 - 16:24
प्रिय सुनील, आजच २-३ तासांपूर्वी माझ्याच क्युबिकलमध्ये बसणार्‍या एका मुंबईकर मराठी माणसाला (वय वर्षे ३६) विंदा करंदीकर नावाचे एक कवी होते; त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता आणि नुकतेच त्यांचे देहावसान झाले हे माहित नव्हते. त्याला सांगीतल्यावर त्याचा चेहरा कुणीतरी हिब्रू भाषेतून बोलल्यावर कसा असेल तसा होता. मग काही सेकंदांनंतर तो "आय डोण्ट नो अबाऊट धिस" असे काहीतरी पुटपुटला आणि कामाला लागला. मराठीचा न्यूनगंड हे एकमेव कारण यामागे आहे. कुणाशीही बोलतांना आधी हिंदीतून सुरुवात करायची हे तर आता पुण्यातही नित्याचेच झाले आहे. एक मराठी मित्र माझ्याशी ज्ञानेश्वरांच्या गीतांवरही हिंदीतून बोलायचा. आणि बोलतांना त्यांने पंजाब्यांसारखी "चल कोई नई" अशी लकब अगदी प्रयत्नपूर्वक लावून घेतली होती. 'चक दे इंडिया' मधली एक माजोर्डी मुलगी हे पालुपद सतत म्हणत असते. आता अशा लोकांचे काय करावे? --समीर

In reply to by सुनील

शानबा५१२ 17/03/2010 - 16:34
सहमत *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

In reply to by बिपिन कार्यकर्ते

संग्राम 17/03/2010 - 15:54
मस्त लिहिल आहे .. >>बाकी मुंबईबद्दलच्या निरीक्षणाबाबत थोडी अतिशयोक्ति वाटते आहे. तुम्ही पुण्याचे का? =)) =))

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मी_ओंकार 17/03/2010 - 16:48
समीरच्या निरिक्षणाशी सहमत. तरुण वर्गात ( ३०) हे लोक बरेच आढळतात. मी तर आपल्या आईवडिलांना देखील मराठी सोडून हिंदीत बोला असे सांगणारे लोक ही पाहिले आहेत. आणि हे साउथ मुंबई किंवा पश्चिमेच्या उपनगरातले नाहीत तर ठाणे डोंबिवली कडचे लोक. तात्या किंवा बिका, तुमचा अशा वयोगटातील लोकांची फारसा संबध नसेल आला कदाचित. अर्थात एक आहे. अशा लोकांचे मित्रमैत्रिणी हिंदी, गुजराती, मराठी असे सगळ्याच भाषा बोलणारे असतील त्यामुळे सवय लागत असेल पण म्हणून मराठी बोलणे तुच्छ समजणे पटत नाही. अशा मित्रांपैकी दोन मराठी जरी भेटले तरी लगेच हिंदीत बोलायला सुरू करतात. वाईट वाटते ते याचे. बाकी समीरची भवितव्याची शंका रास्त. पण किती आणि काय बोलावे? - ओंकार.

In reply to by मी_ओंकार

तात्या किंवा बिका, तुमचा अशा वयोगटातील लोकांची फारसा संबध नसेल आला कदाचित. तात्याचे माहित नाही... माझ्या बाबतीत असेल बहुतेक हे खरे... काही कल्पना नाही ब्वॉ!!! ;) बिपिन कार्यकर्ते

पहिली: ते वेगळं. ते खलबत म्हणजे जहाज!
असलं वाचताना पाणी वगैरे पिऊ नये. कंप्युटरचा स्क्रीन, कीबोर्ड इत्यादी निकामी होऊ शकतात... मुंबईत नाही म्हटलं तरी मराठी माणूस राह्यलाय कुठे? पण म्हणून पुण्याच्या लोकांनी इतकं चढून जावं आणि मूठभर राहिलेल्या मुंबई-मराठीकरांना हिणवावं काय? त्यांना विक्षिप्त पाट्या लिहिता येत नाहीत म्हणून काय झालं? (चला चर्चेला एका दगडात दोन धागे फोडले... आता चटकन झाडावर चढून बसायचं) राजेश

In reply to by राजेश घासकडवी

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) धम्याला कांपिटीशन ... तो कॉफी उडवायचा, तुम्ही पाणी! अजूनही मुंबैत ४४% मराठी लोक आहेत असं अलिकडेच कुठेतरी वाचलं होतं, आता चटकन संदर्भ आठवत नाही आहे. मुंबैकरांनी विक्षिप्तपणा पुण्यात एक्सपोर्ट केलाय हल्ली! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मदनबाण 18/03/2010 - 07:17
मुंबईत मराठी माणसांचं प्रमाण फक्त 28 टक्के आहे. दुवा :--- http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=44202707 हा आकडा २००३ चा आहे म्हणजे आता किती टक्के उरले असतील ?:? मदनबाण..... स्वतःच्या बंगल्यांवर जनतेचे कोट्यावधी रुपये उधळणार्‍या आणि याच जनतेच्या डोक्यावर व्हॅटचा तडाखा देणार्‍या सरकारचा मी निषेध करतो !!! http://bit.ly/dlmzCy

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अडाणि 18/03/2010 - 07:42
मुंबैकरांनी विक्षिप्तपणा पुण्यात एक्सपोर्ट केलाय हल्ली!
सहमत... नुसता विक्षीप्तपणाच नाही काय, अजून बरेच काही आहे त्यात...(जसे खवचटपणा...) त्याचं काय आहे ना, कामधंद्यामुळे आणि पोटापाण्यासाठी बरीच मुंबईची लोकं आलीत पुण्याला ... एक्स्पोर्ट माल घेवून. =)) =)) =)) =)) - अफाट जगातील एक अडाणि.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

II विकास II 19/03/2010 - 09:18
>>अजूनही मुंबैत ४४% मराठी लोक आहेत असं अलिकडेच कुठेतरी वाचलं होतं, आता चटकन संदर्भ आठवत नाही आहे. मुंबईत ४४% मतदार मराठी लोक आहेत असे मी वाचले आहे,

In reply to by II विकास II

मदनबाण 19/03/2010 - 09:52
खरचं खरा आकडा कळेल का कधी ? काही दुवे:--- http://bit.ly/d6SdcQ http://bit.ly/aGElKW (मुंबईतील मराठी माणुस नक्की राहतो कुठे ? :?) मदनबाण..... स्वतःच्या बंगल्यांवर जनतेचे कोट्यावधी रुपये उधळणार्‍या आणि याच जनतेच्या डोक्यावर व्हॅटचा तडाखा देणार्‍या सरकारचा मी निषेध करतो !!! http://bit.ly/dlmzCy

II विकास II 17/03/2010 - 15:28
मुंबईमधल्या बहुतेक सगळ्या ० ते ४० वयोगटातल्या मराठी लोकांना (अपवाद आहेत) नीट मराठी वाचता, लिहिता येत नाही, याचा त्यांना अभिमान असतो, हे लिहील्याबद्दल धन्यवाद. मी ज्या त्या ठिकाणी स्थानिक भाषा बोलणेच चांगले समजतो,.

शानबा५१२ 17/03/2010 - 16:24
दुसरी: हो, वैसाईच हैं वो ही कुठली? :)) व तितली का? यावर पण २ उतारे लिहा समीर. बाकी जे मुंबईकराचे वर्णन दिलेय ते ईंग्रजी माध्यमात शिकलेले असतात असे आमचे ठाम मत.(आम्ही मुंबईच्या बॉर्डर्वर राहतो,न ओळखता येणा-या व्यक्तीरेखेत) ५०वर्षांनंतरच बोलाल तर मराठी खुप अभिमानाने जगणार आहे,तिला आधी न भेटलेले चांगल रुप भेट्णार आहे,इंटरनेट्वर खुप पसरणार आहे.___हे सर्व निष्कर्ष आमचे स्वःताचे,आमच्याशिवाय त्यांना दुस-या कशाचा आधार नाही. लेख फार छान वाटला वाचायला,धन्यवाद. *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

अरुंधती 17/03/2010 - 16:39
मी ज्या कॉलेजमध्ये होते तिथे सगळी आंतरराष्ट्रीय जनता! त्यांना मराठीच काय, हिंदीही जेमतेम ( ४-५ शब्द) आणि इंग्रजीही कसंबसं कळायचं. ती जनता इंग्रजी बोलायला लागली की अगदी कान देउन ऐकलं तरच काय बोलतात ते कळायचं. इतर जनता म्हणजे मल्लू, तेलुगू, उत्तर प्रदेशी व थोडेफार मराठी. त्यात अनेक मराठी लोक गावाकडून आलेले असायचे. त्यांचं मराठी ग्रामीण धाटणीचं... हिंदीही यथातथाच आणि विंग्रजीचं तर काय बोलूच नका ना भाऊ! त्यामुळे ते त्यांचा ग्रुप सोडला तर गप्पगप्पच असायचे. आता अशा कॉलेजमध्ये मग वरच्या लेखाप्रमाणेच संवाद कानी पडून पडून, कॉलेज संपले तरी आजूबाजूला असेच दिव्य भाषा नमुने ऐकायला मिळाल्याने कानांना त्यांची सवय झाली आहे. त्यात खटकवून घ्यायचं ठरवलं तर खटकतं. नाहीतरी ही नवी हिंग्लीश/ मिंग्लीश भाषा सध्याच्या पिढीचा 'ट्रेडमार्क' आहे. आणि त्यात इंग्रजी क्रियापदांना मराठी प्रत्यय किंवा मराठी/ हिन्दी क्रियापदांना इंग्रजी प्रत्यय लावून वापरणे 'फॅशनेबल' (!) समजले जाते. उदाहरणार्थः पोस्टलं, टायपलं, एसेमेस्लं, रटोफाय करना वगैरे वगैरे. त्यातूनच मराठीचे नवे उत्क्रांत रूप पाहावयास मिळेल कदाचित! आणि सध्याच्या मराठीला 'ए कस्ली ओल्डी टाईपची मराठी आहे ना?!!!' असे शेलके शेरे ऐकणे नशीबी येईल!! अरुंधती http://iravatik.blogspot.com/

लेख चांगला आहे. पण अतिशयोक्त आहे. का हो समीरसूर, मराठी भाषा हे काही पुणेकरांचं राखीव कुरण नाही. त्यांच राखीव कुरण आगाऊपणा हे आहे हे एकवेळ मान्य होऊ शकेल. आणि असं जरी असेल तरी लगेचच मी आरोपांची राळ उडवणार नाही की पुणेकर म्हणजे एक नंबर आगाऊ. छ्या, ह्या मुळामुठेच्या पाण्यातच काहीतरी दोष आहे. (३० पेक्षा कमी वय असलेला मराठी अप्पा.) - फारच राग असेल तर तीर्थरुपांना 'बाप' म्हणावे. 'पप्पा' किंवा 'डॅडी' अशा शिव्या देऊ नयेत.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नितिन थत्ते 17/03/2010 - 19:15
कित्ती कित्ती महिने झाले हा विषय निघाला नव्हता. =)) असो. "अस्सल मुंबईकर मुंबईला मुंबईच म्हणतो" इति पुलं नितिन थत्ते

In reply to by अप्पा जोगळेकर

Dhananjay Borgaonkar 17/03/2010 - 18:44
ए अप्पाच्या पप्पा... खारं पाणी पिणार्याला नदीच्या पाण्याची चव नाही कळणार. नको उगा बोट घालु. तुला काय बोलाचय ते धागाप्रवर्तका बद्द्ल बोल. ऊगी लै टिवटिव नको.

समीरसूर 17/03/2010 - 17:52
प्रिय अप्पा, अहो मी माझा अनुभव सादर केला आहे आणि माझा मुद्दा फक्त मराठी वापरणे आणि मराठी वापरायला न लाजणे असा आहे. मला खूप ज्ञान आहे, माझे मराठी खूप उच्च दर्जाचे आहे किंवा माझ्याकडे काहीतरी विशेष आहे असं अजिबात नाही. मी एक अगदी सामान्य कुवतीचा माणूस आहे. पण चार मराठी माणसं असतांना सरळ सोप्या मराठीत बोलायला लाजू नये, मराठीतलं ते फालतू असं कुणी मानू नये एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. याच्या अनुषंगाने मुंबईतल्या वातावरणामुळे आणि मराठी बोलण्याबाबतच्या न्यूनगंडांमुळे मुंबईतल्या तरुणांविषयी मी माझी काही निरीक्षणं आणि अनुभव मांडलेले आहेत. मराठी भाषा ही पुणेकरांचे राखीव कुरण अजिबात नाही. मराठी जळगाव, अकोला, कोल्हापूर अशी अवघ्या महाराष्ट्रात बोलली जाते, विविध रुपात आणि ढंगात बोलली जाते आणि तशी ती टिकावी म्हणून हा लेखप्रपंच. यात पुण्याच्या मक्तेदारीचा लवलेशही मला दिसला नाही. किंबहुना मराठी ही सगळ्याच मराठी लोकांची मक्तेदारी/कुरण व्हावे आणि अगदी आत्मविश्वासपूर्वक आणि आभिमानपूर्वक मराठीचा वापर आणि विस्तार व्हावा म्हणूनच हा लेख लिहिलाय ना! :-) कुणालाही दुखावण्याचा हेतू अजिबात नाही. चू. भू. दे. घे. :-) --समीर

मेघवेडा 17/03/2010 - 18:01
समीर साहेब, तुमचं निरीक्षण अचूक आहे. पण सरसकट अख्ख्या तरूणाईला यात खेचणे जरा अति होते. शितावरून भाताची परीक्षा या बाबतीत जरा अयोग्य वाटतेय! वानगीदाखल सांगायचं तर, आमच्या साठ्ये कॉलेजमध्ये दरवर्षी अ‍ॅन्युअलला दोन कार्यक्रम होतात. सकाळी मराठी गाण्यांचा कार्यक्रम आणि संध्याकाळी हिंदी-इंग्रजी गाण्यांचा कार्यक्रम! माझ्या आठवणीप्रमाणे, मी कॉलेजात असताना तीनही वर्षं मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे. (आणि मला अवघी ४ वर्षे झालीयेत हो कॉलेज सोडून!) पण तुमच्या नाण्याची दुसरी बाजूही चुकीची वाटत नाही. मीही असे बरेच नग पाहिलेले आहेत जे हसत हसत "मला मराठीची तितकी सवय नाही" असं सांगतात! याच २२-२६ वयोगटातले! पण त्यातल्या बर्‍याच जणांना "आम्हाला कधी मराठीत कुणाशी कॉन्वर्झेशन करायचा चान्सच मिळाला नाही रे. मराठी बोलतो ते फक्त आम्च्या पेरंट्स शी!! त्यांच्याशी काय बोलणार कप्पाळ!! आमचे सगळे फ्रेण्ड्स नॉन महाराष्ट्रीयन्स**" असं खेदाने नमूद करतानाही पाहिलंय!! बरं असंही नाही की अशा सर्वांचेच पालक त्यांना लहानपणापासून मराठी भाषेशी संपर्क ठेवण्यापासून परावृत्त करतात.. ( म्हणजे असे करणारे आहेत काही महाभाग पण काय करणार अशांना आपण??) माणूस ज्या समाजात वावरतो त्या समाजाचा त्याच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव असतो! त्यामुळे मुंबईतल्या युवा मराठी जनतेबद्द्लच तुम्ही काढलेलं अनुमान काही प्रमाणात अचूक असेलही पण सगळ्या मुंबईकरांना नक्कीच लागू नाही हां ही थिअरी!! :). सध्याचे नवे मराठी चित्रपट, नवनवीन मराठी गाणी (त्यातही शंकर, सुनिधी, श्रेया असे अमराठी कलाकार मराठी गाणी गाताहेत हे पाहून) यांच्या निमित्ताने का होईना, मराठी भाषेपासून दुरावलेला जो तरूण वर्ग आहे तोही आज मराठी भाषेकडे वळतोय!! अर्थात ज्यांना मराठी 'न्यूजपेपर' मधली एक 'हेडलाईन' वाचायलाच दोन-चार मिनीटं लागतात त्यांच्याकडून मराठी साहित्याबद्दलच्या ज्ञानाची अपेक्षा करणं म्हणजे वाळवंटात तळं शोधण्यासारखं! पण त्या रूक्ष वातावरणातही एखादं 'ओअ‍ॅसिस'ही सापडतंच!! तसे माझ्या माहितीतही वर नमूद केल्याप्रमाणे "ओह माय गॉड, 'साहित्यिक' हा वर्ड आज कित्ती वर्षांनी ऐकला मी!!" म्हणणारे कोकणस्थ ब्राह्मणही पाहिलेत मी! पण त्याचबरोबर, त्यांचा "आपण आज मराठीतून शुद्ध बोललो" याचा आनंद गगनात मावेनासा होतानाही पाहिलंय. आणि तेव्हा सगळ्यांना सरसकट 'त्या' श्रेणीत बसवणं मनाला पटत नाही! बाकी चालू द्या! ** अशा शब्दांबद्दल एकदा चर्चा करायला हवी! महाराष्ट्रीयन हा शब्द अनेक मराठी वृत्तपत्रांत वाचलाय मी! तसंच आयुर्वेदिक हा शब्दही मराठीत सर्रास वापरला जातो!! शी 'वेदिक' काय! वेदांचा अपमान केल्यासारखं वाटतं! असो. -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

(मथळा सौजन्य - केसरी) समीरसूर, अहो, तुम्ही इतकी समजूतदार भूमिका घेतल्यावर बोलणेच खुंटले. मला वाटलं होतं थोडी खणाखणी होईल आणि अंमळ मौज येईल. असो. मनावर घेऊ नका. बाकी तुम्ही मूळचे पुण्याचे नाही याची खात्री पटली.

डावखुरा 17/03/2010 - 18:15
मी मुळचा जळगावचा आहे परन्तु शिक्शणच्या निमित्ताने मी "पुणे" व "मुम्बईत" वास्तव्य करुन आहे ह्या काळातील अनुभव लक्श्यात घेतल्यास मी या लेखातील विचारास काही अन्शी सहमत आहे...... अपवाद असु शकतात पण बहुतान्शी तरुण नोकरदार वर्ग असाच आहे...ह्यात पुणेकर आणि मुम्बईकर हा वादचा विषय होऊ शकत नाही...[येथे मी कोणाचेही मन दुखवू ईच्छित नाही] या समस्येवर उपाय मात्र शोधणे ही काळाची गरज!!!! [महाराष्ट्रीय मराठी]"राजे!"

प्रदीप 17/03/2010 - 18:30
समीरसूर ह्यांच्याशी मी बराच सहमत आहे, अगदी खास, जुना(ट) मुंबईकर असून. भाषेच्या संदर्भात मुंबईव्यतिरीक्त महाराष्ट्रातील इतर शहरांचे व गावांचे माहिती नाही, मुंबई सोडूनही मला आता जवळजवळ दोन दशके होत आहेत. तेव्हा तेथील विशीतील पिढीविषयी मला स्वतःला काही फार अनुभव नाही. पण सर्वसाधारणपणे जे माझ्या तेथील भेटींत, माझ्या नात्यातील तरूण मुलांमुलींच्या बाबतीत जाणवले ते समीरसूर ह्यांनी लिहील्याप्रमाणे आहे. ही सर्व मुले अगदी खास मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील, तेव्हा हे पुरेसे प्रातिनिधीक मानावे असे मला वाटते. तसेच माझ्या एका समवयस्क मुंबईकर मित्राने सांगितलेला अनुभव असा: कामानिमीत्त तो व त्याचे काही तरूण मुंबईकर मराठी सहकारी कामानिमीत्त इंगलंडला गेले असतांना, तेथील वास्तव्यात ही मुले बसमधे मागील बाकावर बसून एकमेकांशी मोठ्यामोठ्याने हिंदीतून बोलत असत. ही सुमारे दहा-बारा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मुंबईतील मराठी वर्तमानपत्रातून जी मराठी लिहीली जाते त्याविषयी मी तरी आता तक्रार करायचे सोडले आहे. तरीही अलिकडे हे पाहून राहवले नाही. 'ते दोघे कसारा जात होते', 'एक व्यक्ति ट्रेनमधे चढला'.. इ. हे फारच होते, तेव्हा मी कळवळून माझ्या मुंबईतील एका मित्राकडे त्याचे लक्ष वेधले. हे असे फॅशन म्हणून लिहीले जाते की त्या वार्ताहरांना आता सरळ चांगली मराठी येतच नाही, हा प्रश्न मला पडला आहे. कदाचित ही दोन्ही कारणे असू शकतील. इथे भाषेच्या संदर्भात चर्चा चालली आहे, तरी अनेक उल्लेख मराठी (तरूणां)च्या आपल्या संस्कृतिच्या सामान्यज्ञानाच्या संदर्भातील आहेत. त्याविषयी मुंबई व पुणे येथून आमच्या येथे आलेल्यांच्या बाबतीत काही फार फरक आहे असे मलातरी दिसलेले नाही. अलिकडेच एका स्पर्धेत 'संगीत स्वयंवर' कोणी लिहीले ह्याचे उत्तर अगदी हिरीरीने हात वगैरे वर करून 'बालगंधर्वांनी' असे एका तरूणाने दिले होते. बाकी 'पिपात पडले मेल्या उंदीर' पासून 'देणार्‍याने देत जावे', 'ह्या शेताने लळा लाविला..' ह्या सर्व कवितांचे कवी 'कुसुमाग्रज' होते असे मुंबई- पुण्याची तरूण मुलेमुली स्पर्धेत सांगत होती!

In reply to by प्रदीप

समीरसूर 18/03/2010 - 10:32
दाक्षिणात्य मुले आपापसात कधीच हिंदीतून किंवा इंग्रजीतून बोलतांना दिसत नाहीत, अगदी त्यांना हिंदी किंवा इंग्रजी येत असले तरी! मग मराठी लोकांना काय साप चावतो की काय एकमेकांशी बोलतांना? आणि अधून-मधून इंग्रजी वाक्ये फेकणे ही आणखी आवड मराठी जनांची. "यु नो व्हॉट, गोईंग फॉरवर्ड, धिस इज गोईंग टू बी अ बिग प्रॉब्लेम." असल्या धरतीची वाक्ये पिस्त्याची पखरण केल्याप्रमाणे फेकली की आपण अगदी हाय-क्लास होतो हा समज मराठी लोकांमध्ये कुठल्या गाढवाने भरवला आहे कुणास ठाऊक. आणि मुळात मराठी बोलणे, वाचणे, पाहणे, ऐकणे आणि मराठीचा वापर संवादाची भाषा म्हणून करणे याचाच आपल्या लोकांना एवढा न्यूनगंड असतो की तळपायाची आग मस्तकाला जाते. तसेही मराठी माणसात सगळ्यात जास्त काय असेल तर न्यूनगंड! मराठीचा न्यूनगंड, चारचौघात धीटपणे बोलण्याचा न्यूनगंड, धंदा-व्यवसाय करण्याचा न्यूनगंड, सपासप बोलून समोरच्या व्यक्तींवर छाप पाडण्याचा न्यूनगंड, काहीतरी पुढाकार घेऊन एखादे कार्य तडीस नेण्याचा न्यूनगंड....ही मनोवृत्ती बदलायला हवी. परवा पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात एक साफसफाई करणारी मराठी मावशी आणि एक सेक्युरीटी करणारी मराठी महिला यांच्यातला संवाद मी ऐकला. दोघी तोंड भरून मल्याळी परिचारिकांचं कौतुक करीत होत्या. किती काम करतात आणि रात्रपाळीला एक क्षण झोपत नाहीत किंवा चेहर्‍यावर अजिबात थकव्याचा किंवा जागरणाचा लवलेशही नसतो आणि पटकन धावून जातात, रुग्णांची मनापासून सेवा करतात आणि विशेष म्हणजे सौजन्याने आणि आपुलकीने बोलतात इ. मल्याळी परिचारिकांचे मनापासून केलेले कौतुक ऐकून माझे हृदय भरून आले. शेवटी दोन मराठी बायका हे कौतुक करत होत्या. असे विहंगम, दुर्मिळ दृष्य बघून मला गहिवरून आले. मराठी माणसाला दिलखुलासपणे दुसर्‍याचे कौतुकही करता येत नाही असा सर्वसाधारणपणे अनुभव असतांना हे दृष्य खरच अनुकरणीय वाटले. विशेषतः चतुर्थ श्रेणीतल्या कामगारांकडून असे कौतुक ऐकायला मिळणे यावरून त्या मल्याळी परिचारिका खरच किती कर्तव्यतत्पर असतील याची कल्पना येते. मराठी वाहनचालक ही अशीच एक हरहुन्नरी जमात. वेळेवर हूल देणे, स्वतःला कधी-कधी साहेब समजणे, छोट्या गोष्टी लक्षात येऊन दुर्लक्ष करणे, अजिबात वेळ न पाळणे, थापा मारणे, गुर्मीत वावरणे.....बदलायला हवे. उत्तर भारतीयांविरुद्ध गळे काढून काही फायदा नाही. --समीर

चिरोटा 17/03/2010 - 18:40
मराठी/हिंदी मधील साम्य,महाराष्ट्रावर असलेला बॉलिवूडचा,उत्तर भारतिय संस्कृतीचा प्रभाव ह्याला कारणिभूत असेल का? की मराठी भाषेचा पाया इतर भाषांच्या(दाक्षिणात्य्/बंगाली वगैरे) मानाने ठिसूळ आहे?ईतर भाषिकांना(तामिळ्/तेलुगु/कन्नड) भाषिकांना जेव्हा मी हे सांगतो तेव्हा त्यांच्या भाषेबद्दल एवढी चिंता क्वचितच व्यक्त होताना दिसते असे ते म्हणतात.(वरील भाषिकांची संख्या मराठी भाषिकांपेक्षा कमी आहे !!) भेंडी P = NP

भारद्वाज 17/03/2010 - 20:22
समीर सूर यांनी व्यक्त केलेले त्यांचे निरीक्षण अगदीच काही मान्य करता येणार नाही, मात्र ते सरसकट नाकारताही येणार नाही अशी अवस्था झालीये मराठीची (म्हणजे कोमात गेलेली व्यक्ती धड जिवंतही नसते आणि मेलेलीही नसते.....तसं काहीतरी). मराठी आवर्जून (?) बोलणारे आणि आपोआपच बोलणारे माझ्याही पाहण्यात आहेत. जर "मराठीचं पुनरुज्जीवन" ही एक लढाई मानली किंवा एक व्रत मानले तर आपणा सर्वांनाच ती नेटाने लढायची आहे आणि जिंकायची सुद्धा !!! मराठीच्या पिचेहाटीला सर्वस्वी मराठी माणूसच जबाबदार आहे,युपी-बिहारी नव्हेत. मराठी टिकवण्यासाठी आपण सगळेच एकमेकांशी मराठीतच (समोरचा मराठी असो वा अमराठी) 'जणू काही घडलेच नाही' अश्या रीतीने बोलण ठेवलं की परिस्थिती सुधारण्यास नक्की हातभार लागेल....काय म्हणता? आपला, नवी मुंबईकर

चतुरंग 17/03/2010 - 20:22
विनोदासाठी अतिशयोक्तीचा आधार घेतलाय हे निश्चित पण बिघडत नाही! (खुद के साथ बातां : रंगा, कलगीतुरा सुद्धा सुर झालेला दिसतोय - पुन्हा थोड्या वेळाने तंबूत डोकावून जावे म्हणतो! ;) ) (बारा गावचं पाणी प्यालेला)चतुरंग

टारझन 17/03/2010 - 20:22
मजेशीर चर्चा ... आणि लेख सुद्धा :) अभिनंदन समिरसुर ! अजुन येऊन द्या ! :)

मदनबाण 17/03/2010 - 20:40
छान लिहलय...:) मुंबई-पुण्याच्या वादाचा काय फायदा परिस्थीती बदलायला प्रयत्न करायला हवा... झारखंड-कोल्हापुर ट्रेन चालु झाल्यावर किती जणांनी त्याला विरोध केला होता त्यावेळी ? आता झारखंडवरुन इथे कोल्हापुरात कोणी तमाशाचे कलाकार तर येणार नव्हते...लोंढे येतायत...ते जसं वागतात तसच आम्हीही वागायला लागलोय आणि बोलायला तर कधीचेच. महाराष्ट्रात काही दिवसांनी सगळेच मंत्री उत्तरभारतीय असतील आणि त्यांचे सेवक आजचे मराठी नेते-मंत्री असतील... मराठी शाळाच बंद होतात तर मराठी बोलायचे कष्ट तरी कोण घेणार ??? सांग सांग भोलानाथ ऐवजी मेरी हॅड अ लिंटील लँब जिंदाबाद अजुन काय !!! सांग सांग भोलानाथ ऐकुन बरेच दिवस झालेत ना ? मग आता इथे ऐका :--- http://www.youtube.com/watch?v=5IaM5xNW5CI मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com

In reply to by मदनबाण

सुधीर काळे 18/03/2010 - 14:47
अवांतरः 'शांग शांग भोलानाथ' हे आमच्या नातीचं आवडतं गाणं आहे! अगदी छोटी असल्यापासून हे गाणं कुणी म्हटलं कीं कान टवकारायची! सुधीर काळे, जकार्ता ------------------------ Write to President: presidentofindia@rb.nic.in; Write to PM: pmosb@pmo.nic.in

In reply to by सुधीर काळे

वाहीदा 19/03/2010 - 14:32
आम्ही ही लहानपणी 'अम्मी, बाजी कहती थी ...चांद पे परियां रहती थी ' पासून ते 'अस्सावा सुंदर चोकलेट चा बंगला ..चंदेरी सोनेरी ...' सरसकट म्हणायचो पण माझ्या ताईची मुलगी मात्र 'रिंगा रिंगा रोझेस अन सगळ्या ईंग्लीश नर्सरी राईमस च म्हणते शाळेतलं वातावरण ही अगदी एंग्रजाळलेलं.... सगळंच फिरंगी .... :-( खरच बालपणाचे दिवस कित्ती छान होते नाही आपले :-) ~ वाहीदा

पक्या 17/03/2010 - 22:38
समीर, छान लेख. असे नग मी पण पाहिले आहेत. ( इथे खूप मॉस्क्यूटो आहेत असे म्हणणारी मुलगी एकदा भेटली होती.) आपल्या लेखात अतिशयोक्ति आहे असे वाटत नाही. जय महाराष्ट्र , जय मराठी !

टारझन 17/03/2010 - 23:24
माझा एक मित्र म्हणाला .. "माझ्या चेहर्‍याला फोड्स आले आहेत " =)) =)) =))

तुका म्हणे 17/03/2010 - 23:30
अरे देवा! आता हो काय करायच? छ्या! पूर्वीचं बॉम्बे राहिलं नाही! बाकी, सामीरसूर, तुमच्या प्रसंगांमध्ये, "ती", "पहिली", "दुसरी", "तिसरीच" इ.च जास्त! मज्जा आहे बुवा. नाही म्हणायला एक शुंभ आहे! बाकी, मुलींचे सर्व मित्र (आपल्या स्वतः शिवाय) शुंभच असतात म्हणा.

In reply to by तुका म्हणे

समीरसूर 18/03/2010 - 10:11
अहो मज्जा कसली त्यात, कार्यालयात कसली मज्जा! शुंभ आहेत म्हणूनच मज्जा नाही ना ;-) --समीर

शुचि 17/03/2010 - 23:41
खरं पाहता अमेरिकेत राहून मुलीच्या भाषेचं भजं झालय. आम्ही प्रयत्न केले पण ते फारसे फलद्रूप झाले नाहीत. असो तो वेगळा मुद्दा. एकदा रिया अमेरीकेत स्वच्छतागृहात गेली होती. मी बाहेर थांबले होते. बराच वेळ झाला ती येत नव्हती म्हणून मी विचारलं "काय करतेयस गं?" उत्तर - आय अ‍ॅम पूसींग. हे उत्तर मला कळलं पण काही अमेरीकन बायका ऐकून दचकल्या इफ यु नो व्हॉट आय मीन 8>

In reply to by शुचि

Dhananjay Borgaonkar 18/03/2010 - 12:06
:)) बिचारीला कळ्ळ पण नसेल आपण काय बोलुन गेलो ते. असो पण थोड्याफार प्रमाणात ही गोष्ट आढ्ळुन येते. त्या लहान पोरांची तरी काय चुक? मराठी फक्त घरीच बोलल जात परदेशात आणि बाहेर पडलं घरच्या की इंग्लिश चालू. त्यामुळे बोलतान एकदम बावचळ्यासारख होत असेल. इकडच तिकडे आणी तिकडच इकडे.

रामपुरी 17/03/2010 - 23:58
वर्तमानपत्रे यात आघाडीवर आहेत. "प्रीती झिन्टा बाथरूममध्ये फसली" यासारखी वाक्ये सकाळ, महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता मध्ये वाचायला मिळतात.

In reply to by रामपुरी

सुधीर काळे 18/03/2010 - 14:36
मला या बाथरूम ('मोरी') या शब्दावरून बटाट्याच्या चाळीतलं "अन् वरदाबाईंनी 'तुमबिन मोरी'त तोंड घातलं" या वाक्याची आठवण झाली. अमेरिकेत रहाणार्‍या माझ्या मुलाने व सुनेने माझ्या नातीला आतापर्यंत मराठीतच बोलायला शिकवले आहे, पण जशी ती बालवाडीत जाऊ लागली तशी अपेक्षेप्रमाणे तिच्या बोलण्यात मराठी व इंग्लिशची भेसळ होऊ लागली आहे. अगदी "आय् अ‍ॅम पुसिंग"चीच तर्‍हा! पण ऐकायला खूप मजा येते. सुधीर काळे, जकार्ता ------------------------ Write to President: presidentofindia@rb.nic.in; Write to PM: pmosb@pmo.nic.in

प्रियाली 18/03/2010 - 03:43
पुणेकर मुंबईकर वाद चालूच राहतील पण वर दिलेल्या किस्स्यांवर (ते थोडेसे अतिशयोक्त आहेत असे मानले तरी) माझा विश्वास बसला.
मुंबईमधल्या बहुतेक सगळ्या ० ते ४० वयोगटातल्या मराठी लोकांना (अपवाद आहेत) नीट मराठी वाचता, लिहिता येत नाही, याचा त्यांना अभिमान असतो, दिवसातून कमीत कमी एकदा ही गोष्ट ते अभिमानाने सगळ्यांसमोर जाहिर कबूल करतात
, मी सहमत आहे. आहे त्याला आहे म्हणावं. अर्थात, हे माझे वैयक्तिक मत झाले. बर्‍याचदा माझे भारतातील जुने मित्र-मैत्रिणी माझ्या मराठीला फिस्सकन हसतात. मी चुकीचे बोलते म्हणून नाही तर मराठी बोलते म्हणून. गेल्या वेळी नटरंग पाहिल्यावर कोणाला तरी म्हटले - "कालच एक मराठी चित्रपट पाहिला." त्यावरचं वय वर्षे ४०चे मुक्ताफळ - "चित्रपट???? हे काय अगदी पेपरात रिव्ह्यू लिहिल्यासारखं बोलतेस."
बिनदिक्कत, वकील वगैरे लेखातील शब्द
बघा! वापरतो की नाही गैरमराठी भाषिक शब्द वाक्यागणिक आपण. ;) तसेच इंग्रजी शब्दही मराठ-मोळे होतील. आशावादी रहा - बी पॉझिटिव!

In reply to by प्रियाली

II विकास II 18/03/2010 - 07:54
+१ चित्रपट, ह्या शब्दाला काय काय झाले आहे. काही माहीत नाही. असाच अनुभव मला बर्‍याच ठिकाणी आला. असो. हल्ली १ पेक्षा जास्त भाषांचे शब्द एकत्र करुन बोलण्याची पदधत चांगलीच पडली/पाडली गेली आहे.

In reply to by प्रियाली

समीरसूर 18/03/2010 - 11:23
प्रियाली, माझे किस्से अतिशयोक्त नाहीत; अगदी १००% खरे आहेत. :-) नेहमीच्या बोलण्यात देखील मी सवयीप्रमाणे आठवडा, रविवार, शनिवार, तारीख, आकडा हे शब्द वापरतो. म्हणजे मी जे बोलतो ते आजकाल कसे बोलले जाते: मी: पुढच्या आठवड्यात बघू रे 'रिंगा रिंगा' आजः नेक्स्ट वीक मध्ये बघू ना यार... मी: मी शनिवारी संध्याकाळी गेलो आणि रविवारी दुपारी परत आलो. आजः मी सॅटरडे इविनिंगला गेलो आणि संडे आफ्टरनूनला परत आलो. मी: एकूण पंचेचाळीस माणसे होती. आजः टोटल फॉर्टीफाईव्ह फोक्स होते. मी: अरे, निदान एवढं तरी सांग की कधी फोन करशील मला. आजः यार, अ‍ॅट लिस्ट एवढं तरी सांग की कॉल कधी करशील. मी: अरे, दवाखान्यात जाऊन ये; ताप आहे तुला. आजः गो, सी अ डॉक्टर, मॅन! तुला फिवर आहे. अशी बरीच उदाहरणे देता येतील.

In reply to by प्रियाली

माझ्या मराठीला फिस्सकन हसतात. माझी मावस सासु सुद्धा मला अशिच फिस्सकन हसते. कारण मी जेवण बनवले न म्हणता स्वयंपाक केला म्हणते. माझ्या नंणदा सुद्धा त्यावर हसतात कारण त्यान्च्यामते मी फारच शुध्द बोलते, त्याना सैपाक शब्द योग्य वाटतो. 'मी आली मी गेली 'असे अशुध्द मराठी बोलले जाते. मला अंगावर काटाच येतो. चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

चित्रा 18/03/2010 - 18:37
चुचुताई, मी आली/मी गेली, हे बर्‍याच घरांत अगदी सर्रास बोलले जाते. जाती-जातींमधील वैशिष्ट्यांवर, कुठे राहतात त्यावर अवलंबून असते. त्यात वैविध्य आहे म्हणून तर गंमत आहे. -(सीकेपी मेव्हण्याची मेव्हणी) चित्रा माझ्या सासरीही "ती असं 'करती' ", " 'पटकिनी' जा", असे ऐकून लग्नानंतर नक्की आपण कुठच्या ग्रहावर येऊन पडलो आहोत, असा विचार मनात आला होता ;) पण नंतर जिच्याबरोबर आयुष्यातली निदान पंधरा वर्षे खेळले/तिच्याबरोबरच वाढले, त्या मावसबहिणीनेच असे वाक्य मोठेपणी बोललेले पाहून आश्चर्याचा जो धक्का बसला तो कसा सांगू? आणि आता सासरची काही मंडळी असे बोलणार याची सवय झालेली आहे, कानालाही खटकत नाही. तेव्हा ती शुद्ध-अशुद्धची भानगड नको, जशी सवय आहे तसे मराठीच बोलतायत ना? मग प्रश्न नाही! अर्थात तुमच्या मराठीला फिस्सकन हसतात हे चूक आहे. हसले तर दात दिसले, म्हणून सोडून द्या. ;) तुमचं 'ध्यान' तर नाही ना हसत? मग झालं तर.

विजुभाऊ 18/03/2010 - 10:04
माझे मराठी लेखन वाचन आणि बोलणे उत्तम आहे. मी शक्यतो मराठी बोलताना अस्खलीत भाषेत बोलतो. बरेचदा मुम्बैतील लोकाना मी मराठी बोलतो याचेच आश्चर्य वाटते. त्यातून कधितरी चुकून अम्मळ किंवा व्यदतोव्याघात असे शब्द वापरले की ते खूप गोंधळून जातात. उपहास कथा हे जयवन्त दळवींचे पुस्तक माझ्या हातात होते त्यावर एकजण विचारायला लागला की उपास करताना ही कथा वाचायची असते का म्हणून? पण शुद्ध मराठी शब्द ( प्यूवर मराठी वर्ड्स) वापरून या मंडळींची तंतरलेली बघताना जाम मज्जा येते. बाय द वे ही मंडळी भेंडी / जुलाब /ढोस/ हे शब्द मात्र वेगळ्या अर्थाने अस्खलीतपणे वापरतात ;)

सुधीर काळे 18/03/2010 - 12:56
समीरसूर-जी, तुमचा लेख फारच सुंदर व काळजाला भिडणारा आहे. १० टक्के अतिशयोक्ती असेल पण तेवढीच. शैली व लेखाचा गाभा दोन्ही मस्त आहेत. असेच लिहीत जा. प्रतिसाद मात्र बरेच भरकटलेले वाटले. मुंबई वि. पुणे हा वादही उगीचच उपटवला गेला व त्यामुळे लेखावरचे प्रतिसाद राहिले बाजूला पण पुणेकर वि. मुंबईकर हा सामनाच जास्त रंगला. आज-काल राजाभाऊ ठाकरे यांच्या प्रयत्नाने (व कांहीं अंशी 'अबू आझमी'टाईप 'प्रसादा'ने) मायमराठीला जरा बरे दिवस येणार असे दिसते! (राजाभाऊंनी आपले 'राज' हे पंजाबी थाटातले नाव सोडून राजाभाऊ हे अस्सल मराठी नाव वापरावे असे मला वाटते.) आपण सर्वांनी मराठीतच बोलायचे असा पण केल्यास हळू-हळू मराठीला वैभव प्राप्त होईल यात शंका नाहीं. एक दुरुस्ती! बर्‍याच कॉन्व्हेंटमध्ये शिकलेल्या तामिळ व बंगाली तरुणांना तामिळ व बंगालीत बोलता येतं पण तामिळ व बंगालीत लिहिता-वाचता येत नाहीं. माझ्या तामिळ साहेबाचे उदाहरण मला वैयक्तिकरीत्या माहीत आहे! ------------------------ सुधीर काळे President: presidentofindia@rb.nic.in; PM: pmosb@pmo.nic.in

In reply to by सुधीर काळे

भोचक 18/03/2010 - 19:52
(राजाभाऊंनी आपले 'राज' हे पंजाबी थाटातले नाव सोडून राजाभाऊ हे अस्सल मराठी नाव वापरावे असे मला वाटते.)
त्याचं मूळ नाव स्वरराज असं आहे. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव

या सर्व चर्चेत मुंबईकर मराठी तरूण म्हणजे ब्राह्मणी वर्गातले किंवा तशी पार्श्वभूमी असलेले असे गॄहित दिसते. परंतु संख्याशास्त्राच्या दृष्टीने विचार केल्यास दादर, परळ, लालबाग, वरळी अशा भागांत चाळींत राहणारे ते अगदी पार कांदिवली वगैरे उपनगरांच्या झोपड्यांत राहणारे मराठी तरुण संख्येने खूप जास्त असावेत, असे वाटते. त्यांच्या बाबतीत वरील चित्रण यथार्थ वाटत नाही. मनसे व शिवसेना यांच्या मराठीवादी आंदोलनांस या तरुणांचा मोठा पाठिंबा आहे, व त्यांत (म्हणजे राडे करण्यात) प्रत्यक्ष सहभागही आहे. या उलट (तशी तुलना करायची झाल्यास) पुण्यातील डेक्कन, औंध वा कोथरुडात राहणारी (म्हणजे ब्राह्मणी पार्श्वभूमीची) याच वयाची तरुण मुले-मुली अशीच मराठी बोलतात व असेच वागतात. अर्थात, पुण्यातही बहुजन समाजांतली मराठी मुले तशी नाहीत. सोमवार/रास्ता पेठ, शहरातील पूर्व भाग अथवा अगदी एरंडवन-डेक्कन परिसरात चाळी, झोपड्या, कच्ची घरे येथे गेलात, तर वेगळे चित्र आढळेल. आपले काहीतरी चुकले आहे, हे खरे; पण उगाच आपले दोष त्यांच्या माथी कशाला? त्यांचे प्रश्न वेगळेच आहेत. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

समीरसूर 18/03/2010 - 14:23
मला वाटते इथे जातींचा तितकासा संबंध नाही. सामाजिक पार्श्वभूमीचा देखील संबंध नाही. थोडं खालच्या स्तरात बघितलं तर उलट मराठी बोलणार्‍या व्यक्तीशी देखील हिंदीतून बोलण्याची सवय फोफावत असल्याचे दिसते. मधम वर्गात देखील हीच सवय आढळून येते. मराठीच्या वापराचा न्यूनगंड ही एकमेव समस्या यामागचे कारण आहे आणि ती सगळ्याच स्तरातल्या आणि जातीतल्या मराठी लोकांमध्ये दिसून येते. उच्च वर्गात तर इंग्रजी आणि हिंदीचा प्रभाव जास्त आहेच. मी महाविद्यालयात असतांना उच्च वर्गातल्या मराठी मुली चुकूनही मराठी बोलत नसत आणि मराठी बोलणार्‍यांकडे तुच्छतेने बघत असत. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळे सामाजिक पार्श्वभूमी, जात वगैरेंचा या समस्येशी काही संबंध आहे असे मला वाटत नाही. --समीर

मला वाटते इथे जातींचा तितकासा संबंध नाही. सामाजिक पार्श्वभूमीचा देखील संबंध नाही.
मूळ लेख वाचून असे वाटले नाही. उदा: आपणांस मराठी नीट येत नाही याचा अभिमान ब्राह्मणी वर्गात दिसतो. इंग्रजी नीट येत नसल्याचा न्यूनगंड बहुजन समाजात दिसतो. दोहोंत फरक आहे. पुल, कुसुमाग्रज ऐकूनच माहीत असणे, ग्रेस वगैरे माहीतच नसणे वगैरे आपले आक्षेप पाहाता यात हे गृहित दिसते, की मराठी साहित्याविषयी किमान जाण प्रत्येक मराठी माणसास असावी. ग्रामीण आणि नागर बहुजन समाजात हे गृहितक कधीच रास्त नव्हते. त्यामुळे पुन्हा टीकेचा रोख विशिष्ट (ब्राह्मणी) जातींकडे असावा, असे वाटते. मराठी वृत्तपत्र वाचणे - बहुजन समाजातले तरूण मराठी वृत्तपत्रे अजूनही वाचतात. सामना/म.टा/नवाकाळ/पुढारी/लोकमत वगैरे वाचताना तरुण दिसतात (लोकसत्ता मात्र क्वचितच!). मुंबईत म.टा.ने तर या तरुणाईस मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे खेचले असावे. ते इंग्रजी वृत्तपत्र वाचण्याचा प्रयास करीत असतात, पण राजकारण, चालू घडामोडी, वगैरेंचा स्रोत मराठी असतो. मराठी चित्रपट - नटरंग हा बहुजन तरुणाईचा सध्याचा सर्वात लोकप्रिय चित्रपट आहे. ते अवतार बघतीलही, पण 'हर्ट लॉकर'? छे छे! ऑस्कर विजेते गंभीर चित्रपट पाहणे हे या समाजात रुढ नाही. यामुळे निरीक्षणे ब्राह्मणी वर्गातूनच आली आहेत, आणि म्हणून प्रातिनिधिक नाहीत, असे वाटले. बहुजन समाजात स्वतःविषयी न्यूनगंड असतो, पण मराठीविषयी तुच्छता नसते, असा आमचा अनुभव आहे. राज ठाकरे त्यांना का भावतात, याचे एक कारण हा मराठीविषयीचा अभिमान आहे. ब्राह्मणी वर्गात आपली निरीक्षणे योग्यच आहेत. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

In reply to by चिंतातुर जंतू

Dhananjay Borgaonkar 18/03/2010 - 16:41
जातिवाचक उल्लेख अगदीच अवांतर आहे.
आपणांस मराठी नीट येत नाही याचा अभिमान ब्राह्मणी वर्गात दिसतो
अजिबात सहमत नाही.

In reply to by Dhananjay Borgaonkar

आपले म्हणणे नीटसे कळले नाही.
आपणांस मराठी नीट येत नाही याचा अभिमान ब्राह्मणी वर्गात दिसतो अजिबात सहमत नाही.
मूळ लेखकास असे वाटते, की मराठी न येण्याचा अभिमान बर्‍याच मराठी युवकांमध्ये दिसतो. आम्ही म्हटले की निरीक्षण ब्राह्मणी वर्गावर आधारलेले दिसते, त्यामुळे हे ब्राह्मणी वर्गात दिसते, असे म्हणता येईल. बहुजन समाजात हा अभिमान आम्हांस दिसत नाही. आपण नक्की कशाशी सहमत नाही, ते कळले नाही. आपल्या मते हा अभिमान मराठी युवकांत एकंदरीतच दिसत नाही, की ब्राह्मण युवकांत दिसत नाही की आणखी काही? - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

In reply to by चिंतातुर जंतू

समीरसूर 19/03/2010 - 09:02
आपणांस मराठी नीट येत नाही याचा अभिमान ब्राह्मणी वर्गात दिसतो. मला असे वाटत नाही. मराठी नीट येत नसल्यचा अभिमान सरसकट सगळ्या जातीतल्या लोकांमध्ये दिसतो. मी ज्या माझ्या सहकार्‍यांची उदाहरणे सांगीतली आहेत त्यात ब्राह्मण कुणीच नाही. किंबहुना मराठी नीट येत नसल्याचा अभिमान मला मुंबईच्या तरुणांमध्ये जास्त आढळला. त्यांच्यात जातीचा कुठे संबंध आल्यासारखे वाटले नाही. मुंबईचा मराठी तरुण हीच एक जात. उलटपक्षी ब्राह्मण समाजात थोडे सोवळे वातावरण असल्याने आणि जागृती जास्त असल्याने ब्राह्मण समाजातील तरूण त्यातल्या त्यात जास्त बिनधास्तपणे मराठी (बर्‍याच अंशी शुद्ध) बोलतांना, मराठी चित्रपटांवर हिरीरीने बोलतांना आढळतात. आजकालच्या शहरी वातावरणात सगळी सरमिसळ झालेली आहे. आमच्या कार्यालयात सफाई करणारे दोन मराठी तरूण एकमेकांशी मराठी येत असून देखील हिंदीमध्ये बोलतात. चारचौघात बोलतांना आपण बोललेले हिंदी इतरांच्या कानावर गेले म्हणजे आपली पत वाढते असा एक गैरसमज बर्‍याच तरुणांमध्ये आहे. त्यातलेच हे उदाहरण. बहुजन समाजातले तरूण मराठी बोलतात पण याच समाजात हिंदीच्या अव्वल असण्याच्या गैरसमजाचा पगडा देखील दिसतो. मी जर त्यांच्याशी मराठीत सुरुवात केली तर ते हिंदीत बोलतात. एका रुग्णालयात चतुर्थ श्रेणी मावश्या माझ्याशी प्रत्येक भेटीत हिंदीतून बोलत असत. मी मराठीच बोलतो हे लक्षात आल्यावर त्या नाईलाजाने मराठीतून बोलत असत. याला मराठीचा न्यूनगंड नाही तर काय म्हणावे? बहुजन समाजातील तरूण मराठी वृत्तपत्र वाचतात पण ते अगदी वरवरचे. आणि खूप कमी बहुजन तरूण वृत्तपत्र वाचतात. 'पोलीस टाईम्स', 'संध्यानंद' इत्यादी भडक वृत्तपत्र वाचण्याकडे त्यांचा कल जास्त असतो. त्यांना इंग्रजी येत नाही म्हणून ते हिंदीतून संवाद साधायचा प्रयत्न करतात. हिंदी देखील व्यवस्थित येत नाही म्हणून आपापसात मराठीत बोलतात. जर त्यांना यापैकी एखादी भाषा व्यवस्थित आली असती तर कदाचित त्यांनी देखील तिचा सर्रास वापर केला असता. सध्याच्या घडीला ते आपापसात मराठीत बोलतात यावरून त्यांना मराठीचा न्यूनगंड नाही हे सिद्ध होत नाही कारण त्यांच्याजवळ दुसरा कुठलाच पर्याय नाही. आणि त्यातल्या त्यात त्यांच्या हिंदीतून बोलण्याच्या अट्टाहासात त्यांचा मराठी किती कुचकामी आहे हा न्यूनगंड दिसून येतोच. साहित्याची जाण प्रत्येकाला असावी हा निकष नाहीच. मी काही उदाहरणे दिली आहेत आणि ती एका विशिष्ट अपेक्षांच्या दृष्टीकोनातून दिलेली आहेत. एका ३६ वर्षाच्या आयटी क्षेत्रात वरच्या दर्जाचे काम करणार्‍या मराठी युवकाला निदान साहित्याविषयी अगदी थोडी माहिती असावी ही अपेक्षा निराधार नाही. त्याने कमीत कमी कालचे वृत्तपत्र वाचलेले असावे आणि त्यात विंदांच्या मृत्यूची बातमी त्याने वाचलेली असावी ही अगदी न्यूनतम अपेक्षा त्याच्याकडून ठेवणे अजिबात गैर नाही. ही अपेक्षा मी रुग्णालयात काम करणार्‍या चतुर्थ श्रेणीतल्या मराठी कामगारांकडून खचितच करणार नाही. सगळ्यांकडून अपेक्षा एकच की मराठीची लाज वाटू देऊ नका. आज मराठी लोकांमध्ये (थोड्या फार प्रमाणात सगळ्याच जातींमध्ये, स्तरांमध्ये) मराठीचा न्यूनगंड दिसतो. मी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे शेवटी मुद्दा लाज न वाटू देता मराठी वापरण्याचा आहे. मराठीचा अभिमानाने वापर होत नाही ही सार्वत्रिक समस्या मांडणे हा माझा हेतू होता. यात जातीचा आणि सामाजिक पार्श्वभूमीचा संबंध आहे असे मला अजूनही वाटत नाही. --समीर

मुंबई-पुण्याच्या वादाचा काय फायदा परिस्थीती बदलायला प्रयत्न करायला हवा... हेच ते. हेच ते. माझंदेखील हेच म्हणणं आहे. पण हा बोरु बघा की. लिहून लिहून झिजला तरी खोड जात नाही.

चिरोटा 18/03/2010 - 17:50
मराठी न येण्याचा अभिमान मुंबईच्या काही मराठी युवकांत असेल असेल हे तेवढे पटत नाही.पण आपण शिकले पाहिजे हा विचारही दिसत नाही.मराठी न बोलण्याचे मुख्य कारण राज्यात हिंदीचा मोठ्या प्रमाणावर झालेला प्रसार हेच होय.म्हणूनच हिंदी+इंग्रजी बोलणे(जे हिंदी चित्रपटांत/मालिकांत दाखवले जाते) युवकांना शुद्ध मराठी बोलण्यापेक्षा सोयिस्कर वाटते. याच कारणांमुळे ग्रेस्/नारायण सुर्वेंपेक्षा गुलझार/जावेद अख्तर मराठी युवकांना जास्त माहित असतात. भेंडी P = NP

समीरसूर 19/03/2010 - 09:09
३_१४ विक्षिप्त अदिती, मलाच 'मॉर्टर अअँड पेसल' म्हणजे काय ते माहित नाही. :-) काय आहे हे? --समीर

In reply to by समीरसूर

इंग्रजांचा खलबत्ता (आयुर्वेदाच्या डॉक्टरांकडे असतो त्या प्रकारचा) ! मला प्रश्न असा पडला होता की जर त्या मुलामुलींना खलबत्ता कळत नसेल आणि 'मॉर्टर अँड पेसल'ही कळत नसेल तर सांगायचं कसं? आणि हे कळत नसेल तर याचा अर्थ खलबत्ता आता सामान्य घरांमधनं हद्दपार होतो आहे असं मानायचं का? सॉरी थोडं अवांतर होतं आहे, पण रहावलं नाही म्हणून विचारलं! अदिती (अवांतरचः चुचुने 'अशुद्ध मराठी'ची तक्रार करणं म्हणजे एक खेकडा दुसर्‍याला म्हणतो तू फेंगडा चालतोस!)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत आहे... बर्‍याच गोष्टी आपल्या जीवनातून नाहिश्या होत आहेत त्यांच्याशी निगडीत असलेले शब्दही त्या बरोबर नाहीसे होत आहेत... द कॉन्व्हर्स इज ऑल्सो ट्रू... बर्‍याच नवीन गोष्टी आपल्या जीवनात येत आहेत आणि त्याच्याशी निगडीत नवीन शब्द भाषेत येत आहेत... नवीन संकल्पना नवीन वाक्प्रचार घेऊन येत आहेत. 'सगळंच मुसळ केरात' याचा अर्थ नवीन मुलांना कळणार नाही, पण एखादा आधुनिक प्रेमवीराला प्रेमभंगानंतर "जाऊ दे रे, सरळ फॉर्मॅट मार" असं सांगेल ते त्याच्या आजोबांनाच काय वडिलांनाही कळणार नाही. बिपिन कार्यकर्ते

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वानन्द 19/03/2010 - 17:20
मला वाटतं तुम्ही म्हणता तो प्रश्न इंग्रज तरूणांना विचारला आणि जर त्याचा अर्थ त्यांना सांगता आला नाही तर, ती वस्तू वापरातून गेली असल्यामुळे ती त्याना माहीत नाही असे म्हणणे उचीत ठरेल. समीर यांनी इथे त्या मुलींचं इंग्रजी उच्च दर्जाचे असते असे म्हटले नाही. स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!
एक प्रसंगः आमच्या कंपनीच्या बसमध्ये एका बाकावर दोन मुली आणि एक मुलगा असे तीन मराठी वीर बसले होते. मी स्थानापन्न होत असतांना ऐकलेला संवाद असा: एक मुलगी: अगं ते खलबत्त्यात कुटून घ्यायचं. दुसरी: खलबत्ता म्हणजे? पहिली: तुला खलबत्ता माहित नाही? तुला माहिती आहे का रे? शुंभः (नंदीबैलासारखी मान हलवत) नाही. पहिली: अगं खलबत्ता म्हणजे कुटण्यासाठी एक लोखंडाचं भांडं असतं आणि एक जाड वजनदार असा लोखंडी रॉड असतो. त्याला बत्ता म्हणतात आणि ज्या भांड्यात कुटतात त्याला खल म्हणतात. मिक्सर वापरात येण्याआधी कुटण्यासाठी खलबत्ता वापरत असत. अजूनही खेड्यांमध्ये वापरतात.

पुस्तकविश्व.कॉम - मराठी वाचकांसाठी नवीन संकेतस्थळ. BETA 1.0

नीलकांत ·

In reply to by श्रावण मोडक

Nile 16/03/2010 - 23:24
ह्येच म्हणतो. पाडव्याच्या सुमुहुर्तावर फार छान प्रकल्पाची सुरुवात! शुभेच्छा!

शानबा५१२ 16/03/2010 - 23:23
मधे तात्यांना वेबसाईटबद्दल विचारल तेव्हा तुमच नाव सांगितल्,एक वेबसाईट निर्मिती बद्दल माहीती हवी sushantkadam75@gmail.com धन्यवाद ईन अ‍ॅडव्हान्स. _____________चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........

शशिकांत ओक 17/03/2010 - 00:18
उत्तम योजना. पुर्ण तयारी झाल्यावर नक्की वापरायला आवडेल. शिवाय अधिक माहिती साठी ही संपर्क करता येईल. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

देवदत्त 17/03/2010 - 01:07
अरे वा... अभिनंदन आणि शुभेच्छा. हा एक मस्त योगायोग आहे. :) आम्हीही पुस्तक परिक्षण व साहित्याला वाहिलेल्या एका संकेतस्थळाचे काम सध्या करत आहोत. आज त्याची घोषणाही करणार होतो. पण माझ्या थोड्या वैयक्तिक कामांमुळे व तांत्रिक अडचणींमुळे ते आज झाले नाही. त्याचीही घोषणा लवकरच.

वाचक 17/03/2010 - 01:14
आधीच अस्तित्वात होते ना हे संकेतस्थळ ? मध्यंतरी बंद पडले होते असे वाटते. परत सुरु होत असेल तर मनःपूर्वक शुभेच्छा - मलाही सहभागी करा...

In reply to by वाचक

नीलकांत 17/03/2010 - 08:57
हे संकेतस्थळ आधी सुरू होते मात्र काही अडचणींमुळे ते बंद पडले होते. अशी सुंदर संकल्पना असलेले संकेतस्थळ बंद पडू नये म्हणून लोकायत ग्रुपने ते पुन्हा नव्याने तयार केले आहे. शेवटी उल्लेख केलेला 'आधीच्या अनुभवांवरून आलेलं जे शहाणपण" ते हेच :)

मदनबाण 17/03/2010 - 10:25
प्रकल्पाला हार्दिक शुभेच्छा !!! :) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com

शानबा५१२ 17/03/2010 - 10:35
मला सहभागी व्हायला आवडेल तेव्हा द्या आमंणत्र आणि हो जेवण मांसाहारी पण ठेवा. *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

In reply to by शानबा५१२

II विकास II 17/03/2010 - 11:22
>>मला सहभागी व्हायला आवडेल तेव्हा द्या आमंणत्र आणि हो जेवण मांसाहारी पण ठेवा. काय मुर्खपणा आहे !!!! एकतर लोक स्वतःच्या खिश्याला खार लावुन चांगले समाज उपयोगी संकेतस्थळ काढत आहेत. आणि तुम्ही टर उडवत आहात.

In reply to by श्रावण मोडक

Nile 16/03/2010 - 23:24
ह्येच म्हणतो. पाडव्याच्या सुमुहुर्तावर फार छान प्रकल्पाची सुरुवात! शुभेच्छा!

शानबा५१२ 16/03/2010 - 23:23
मधे तात्यांना वेबसाईटबद्दल विचारल तेव्हा तुमच नाव सांगितल्,एक वेबसाईट निर्मिती बद्दल माहीती हवी sushantkadam75@gmail.com धन्यवाद ईन अ‍ॅडव्हान्स. _____________चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........

शशिकांत ओक 17/03/2010 - 00:18
उत्तम योजना. पुर्ण तयारी झाल्यावर नक्की वापरायला आवडेल. शिवाय अधिक माहिती साठी ही संपर्क करता येईल. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

देवदत्त 17/03/2010 - 01:07
अरे वा... अभिनंदन आणि शुभेच्छा. हा एक मस्त योगायोग आहे. :) आम्हीही पुस्तक परिक्षण व साहित्याला वाहिलेल्या एका संकेतस्थळाचे काम सध्या करत आहोत. आज त्याची घोषणाही करणार होतो. पण माझ्या थोड्या वैयक्तिक कामांमुळे व तांत्रिक अडचणींमुळे ते आज झाले नाही. त्याचीही घोषणा लवकरच.

वाचक 17/03/2010 - 01:14
आधीच अस्तित्वात होते ना हे संकेतस्थळ ? मध्यंतरी बंद पडले होते असे वाटते. परत सुरु होत असेल तर मनःपूर्वक शुभेच्छा - मलाही सहभागी करा...

In reply to by वाचक

नीलकांत 17/03/2010 - 08:57
हे संकेतस्थळ आधी सुरू होते मात्र काही अडचणींमुळे ते बंद पडले होते. अशी सुंदर संकल्पना असलेले संकेतस्थळ बंद पडू नये म्हणून लोकायत ग्रुपने ते पुन्हा नव्याने तयार केले आहे. शेवटी उल्लेख केलेला 'आधीच्या अनुभवांवरून आलेलं जे शहाणपण" ते हेच :)

मदनबाण 17/03/2010 - 10:25
प्रकल्पाला हार्दिक शुभेच्छा !!! :) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com

शानबा५१२ 17/03/2010 - 10:35
मला सहभागी व्हायला आवडेल तेव्हा द्या आमंणत्र आणि हो जेवण मांसाहारी पण ठेवा. *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

In reply to by शानबा५१२

II विकास II 17/03/2010 - 11:22
>>मला सहभागी व्हायला आवडेल तेव्हा द्या आमंणत्र आणि हो जेवण मांसाहारी पण ठेवा. काय मुर्खपणा आहे !!!! एकतर लोक स्वतःच्या खिश्याला खार लावुन चांगले समाज उपयोगी संकेतस्थळ काढत आहेत. आणि तुम्ही टर उडवत आहात.
नमस्कार, मराठी पुस्तकांच्या चाहत्यांसाठी आपल्याला आवडलेल्या पुस्तकांवर चर्चा करण्यासाठी, आपल्याला आवडलेल्या पुस्तकांवर परिक्षण लिहीण्यासाठी आणि आपल्यासारखी आवड निवड असलेल्या लोकांशी मैत्री करण्यासाठी अनेक नवीन सुविधा घेऊन नवीन संकेतस्थळ आकार घेत आहे त्याचे नाव आहे पुस्तकविश्व.कॉम ( www.pustakvishwa.com). मराठी पुस्तकांना आणि साहित्यविश्वाच्या घडामोडींना वाहलेले हे संकेतस्थळ अतिशय उत्तम व्हावे यासाठी लोकायत टीम काम करते आहे. पुस्तक परिक्षण, समान आवडी निवडी असलेल्या लोकांशी मैत्री आणि पुस्तक विषयांवर चर्चा आदी या संकेतस्थळाचं स्वरूप असेल.

लोकसत्ता मधील हा लेख मिळेल का कोणाकडे?

भारद्वाज ·

In reply to by प्रमोद देव

भारद्वाज 10/03/2010 - 19:55
इमेल मिळाला. मनःपूर्वक धन्यवाद. आपला आभारी आहे. कळावे. आपला, लंबू टांग (मिपाचा नवसदस्य) जे जे आपणासी ठावे | ते ते इतरांसी कळवावे | शहाणे करून सोडावे | सकल जग ||

चिरोटा 10/03/2010 - 17:22
मिपावर चर्चा झाली होती. घटनेत राष्ट्रीय भाषा असा उल्लेख नाही. 'official language'of correspondence असा उल्लेख आहे. अवांतर- ९०च्या दशकात मुलायम सिंग यादव यांनी केरळचे तत्कालिन मुख्यमंत्री ई.कें नयनार यांना हिंदीत पत्र पाठवले होतें. नयनार ह्यांनी पत्राला उत्तर मल्याळममध्ये पाठवले होते.!! भेंडी P = NP

In reply to by चिरोटा

भारद्वाज 10/03/2010 - 20:17
चर्चा वाचली. माहितीत भर पडली. मनःपूर्वक धन्यवाद. आपला, लंबू टांग (मिपाचा नवसदस्य) जे जे आपणासी ठावे | ते ते इतरांसी कळवावे | शहाणे करून सोडावे | सकल जग ||

भारद्वाज 10/03/2010 - 20:12
चर्चा वाचली. माहितीत भर पडली. मनःपूर्वक धन्यवाद. आपला, लंबू टांग (मिपाचा नवसदस्य) जे जे आपणासी ठावे | ते ते इतरांसी कळवावे | शहाणे करून सोडावे | सकल जग ||

आपल्याला अमृतमंथन वर बरीच माहिती मिळेल. तुम्हाला लोकसत्तेतील सलील कुलकर्णी यांचा याविषयावरील हिंदी ही राष्ट्रभाषा- एक चकवा हा लेख पहा. तुम्हाला कदाचित तोच लेख म्हणायचा असावा. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

amrutyatri 12/03/2010 - 11:25
प्रिय श्री० भारद्वाज व इतर मित्रांनो, सप्रेम नमस्कार. श्री० भारद्वाज ह्यांना अभिप्रेत असलेला लेख श्री० प्रकाश घाटपांडे ह्यांनी सुचविल्याप्रमाणे श्री० सलील कुळकर्णी ह्यांचा लोकसत्तेमध्ये प्रसिद्ध झालेला "हिंदी रा्ष्ट्रभाषा? एक चकवा !!" हा लेख असू शकतो. प्रस्तुत लेख श्री० घाटपांडे ह्यांनी सादर केलेल्या दुव्यावर (सोयीसाठी खाली पुन्हा दिला आहे) उपलब्ध आहे. त्याच अनुदिनीवर इतरही काही ह्याच विषयासंबंधित इतरही काही असे लेख आहेत की जे आपल्याला आवडतील. भारताच्या केंद्रसरकारच्या गृह खात्याने माहिती अधिकाराखाली अधिकृतपणे दिलेले "भारताच्या राज्यघटनेमध्ये हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याची तरतूद कुठेही नाही" असा दिलेला स्पष्ट लेखी निर्वाळा खालील दुव्यावर वाचता येईल. (त्याच्या प्रती काढून हिंदीचा उपयोग करून मराठीला दडपणार्‍या लोकांना सादर भेट द्या.) हिंदी राष्ट्रभाषेच्या चकव्यासंबंधीच्या लेखाची इंग्रजीतील भाषांतरित आवृत्ती खालील दुव्यावर उपलब्ध आहे. लेख आवडला व त्यातील मते पटली तर ह्या लेखाच्या प्रती सर्व अमराठी मित्रांना (व मराठी न वाचणार्‍या मराठी मित्रांना) अवश्य अग्रेषित करा. वरील लेखातील पार्श्वभूमीवर मराठी माणसापुढील विविध क्षेत्रांतील आव्हाने व त्यासाठी आपण सामान्यजन काय करू शकतो याबद्दल विचारांस चालना देणारा (लोकसत्तेत प्रसिद्ध झालेला लेख) खालील दुव्यावर वाचू शकता. वरीलप्रमाणेच विविध लेखकांचे "मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे" या विषयावरील इतरही लेख या अनुदिनीवर वाचायला मिळतील. नजर घाला. न आवडले तर दुर्लक्ष करा. आवडले तर आपण वाचा व समविचारी, मराठीप्रेमी मित्रमंडळींना अग्रेषित करा. आभार. क०लो०अ० - अमृतयात्री

amrutyatri 12/03/2010 - 11:20
सप्रेम नमस्कार. माझ्या वरील टिपणातील सर्वच दुवे गहाळ झालेले दिसून येत आहेत. काय चुकले असावे? कृपया मदत करावी. आभारी आहे. - अमृतयात्री

In reply to by प्रमोद देव

भारद्वाज 10/03/2010 - 19:55
इमेल मिळाला. मनःपूर्वक धन्यवाद. आपला आभारी आहे. कळावे. आपला, लंबू टांग (मिपाचा नवसदस्य) जे जे आपणासी ठावे | ते ते इतरांसी कळवावे | शहाणे करून सोडावे | सकल जग ||

चिरोटा 10/03/2010 - 17:22
मिपावर चर्चा झाली होती. घटनेत राष्ट्रीय भाषा असा उल्लेख नाही. 'official language'of correspondence असा उल्लेख आहे. अवांतर- ९०च्या दशकात मुलायम सिंग यादव यांनी केरळचे तत्कालिन मुख्यमंत्री ई.कें नयनार यांना हिंदीत पत्र पाठवले होतें. नयनार ह्यांनी पत्राला उत्तर मल्याळममध्ये पाठवले होते.!! भेंडी P = NP

In reply to by चिरोटा

भारद्वाज 10/03/2010 - 20:17
चर्चा वाचली. माहितीत भर पडली. मनःपूर्वक धन्यवाद. आपला, लंबू टांग (मिपाचा नवसदस्य) जे जे आपणासी ठावे | ते ते इतरांसी कळवावे | शहाणे करून सोडावे | सकल जग ||

भारद्वाज 10/03/2010 - 20:12
चर्चा वाचली. माहितीत भर पडली. मनःपूर्वक धन्यवाद. आपला, लंबू टांग (मिपाचा नवसदस्य) जे जे आपणासी ठावे | ते ते इतरांसी कळवावे | शहाणे करून सोडावे | सकल जग ||

आपल्याला अमृतमंथन वर बरीच माहिती मिळेल. तुम्हाला लोकसत्तेतील सलील कुलकर्णी यांचा याविषयावरील हिंदी ही राष्ट्रभाषा- एक चकवा हा लेख पहा. तुम्हाला कदाचित तोच लेख म्हणायचा असावा. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

amrutyatri 12/03/2010 - 11:25
प्रिय श्री० भारद्वाज व इतर मित्रांनो, सप्रेम नमस्कार. श्री० भारद्वाज ह्यांना अभिप्रेत असलेला लेख श्री० प्रकाश घाटपांडे ह्यांनी सुचविल्याप्रमाणे श्री० सलील कुळकर्णी ह्यांचा लोकसत्तेमध्ये प्रसिद्ध झालेला "हिंदी रा्ष्ट्रभाषा? एक चकवा !!" हा लेख असू शकतो. प्रस्तुत लेख श्री० घाटपांडे ह्यांनी सादर केलेल्या दुव्यावर (सोयीसाठी खाली पुन्हा दिला आहे) उपलब्ध आहे. त्याच अनुदिनीवर इतरही काही ह्याच विषयासंबंधित इतरही काही असे लेख आहेत की जे आपल्याला आवडतील. भारताच्या केंद्रसरकारच्या गृह खात्याने माहिती अधिकाराखाली अधिकृतपणे दिलेले "भारताच्या राज्यघटनेमध्ये हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याची तरतूद कुठेही नाही" असा दिलेला स्पष्ट लेखी निर्वाळा खालील दुव्यावर वाचता येईल. (त्याच्या प्रती काढून हिंदीचा उपयोग करून मराठीला दडपणार्‍या लोकांना सादर भेट द्या.) हिंदी राष्ट्रभाषेच्या चकव्यासंबंधीच्या लेखाची इंग्रजीतील भाषांतरित आवृत्ती खालील दुव्यावर उपलब्ध आहे. लेख आवडला व त्यातील मते पटली तर ह्या लेखाच्या प्रती सर्व अमराठी मित्रांना (व मराठी न वाचणार्‍या मराठी मित्रांना) अवश्य अग्रेषित करा. वरील लेखातील पार्श्वभूमीवर मराठी माणसापुढील विविध क्षेत्रांतील आव्हाने व त्यासाठी आपण सामान्यजन काय करू शकतो याबद्दल विचारांस चालना देणारा (लोकसत्तेत प्रसिद्ध झालेला लेख) खालील दुव्यावर वाचू शकता. वरीलप्रमाणेच विविध लेखकांचे "मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे" या विषयावरील इतरही लेख या अनुदिनीवर वाचायला मिळतील. नजर घाला. न आवडले तर दुर्लक्ष करा. आवडले तर आपण वाचा व समविचारी, मराठीप्रेमी मित्रमंडळींना अग्रेषित करा. आभार. क०लो०अ० - अमृतयात्री

amrutyatri 12/03/2010 - 11:20
सप्रेम नमस्कार. माझ्या वरील टिपणातील सर्वच दुवे गहाळ झालेले दिसून येत आहेत. काय चुकले असावे? कृपया मदत करावी. आभारी आहे. - अमृतयात्री
नमस्कार मिपाकरांनो :H :-H :wave:, माझे, माझ्या मित्रांसोबत, 'हिंदी ही राष्ट्र भाषा आहे की नाही' यावरून वाद चालू आहेत. हिंदी राष्ट्रभाषा नाही असे माझे म्हणणे आहे. मात्र माझ्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ माझ्याकडे काही नाही. त्यामुळे हिरीरीने मत मांडता येत नाहीये. मला आठवतेय की लोकसत्तेत काही महिन्यांपूर्वी (साधारणतः त्या अबू आझमीचे शपथविधी प्रकरण घडले त्यावेळी) सदर लेख आला होता ज्यात "हिंदीचा राष्ट्रभाषा म्हणून कुठेही उल्लेख नाही" असा मुद्दा फार व्यवस्थित मांडला होता. दुर्दैवाने मला लेखाचे आणि लेखकाचे नाव आठवत नाहीये. लेखक बहुदा सुनील चावके असावेत.

अगत्यार जीव नाडी (पुर्वरंग) भाग १

शशिकांत ओक ·

II विकास II 25/02/2010 - 22:14
मन लावुन वाचला. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. --- २०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!

शुचि 25/02/2010 - 22:51
आपला व्यासंग दांडगा वाटतो. लेख आवडला. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

II विकास II 25/02/2010 - 22:14
मन लावुन वाचला. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. --- २०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!

शुचि 25/02/2010 - 22:51
आपला व्यासंग दांडगा वाटतो. लेख आवडला. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
3