मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

असा मी आसामीया...

चिगो ·

गणेशा 14/09/2010 - 17:24
माहिती आवडली .. भाषा साधर्म्याबद्दल चे पहिल्यांदाच वाचले . धन्यवाद. आन्खिन आसामीया बद्दल, त्यांच्या प्रथा, न्रुत्य .. वागणे .. आणि तुमचे अनुभव आल्यास आवडेल -

मितान 14/09/2010 - 17:34
छोटासा पण चांगला लेख :) मग आसामी भाषेत "शतायुषी भव " ला " हतायुषी भव " म्हणतात का ;) :)) कृपया तुम्ही राहाता त्या भागाबद्दल अजून लिहा ही आग्रहाची विनंती :)

चिगो 14/09/2010 - 17:46
खरंतर मला एक खेळही सुचवायचा होता.. आपल्या नावाचे अहोमीयात रुपांतर करुन बघा.. मजा येईल..

धमाल मुलगा 14/09/2010 - 18:28
वा! उपेक्षित राज्यांपैकी एका राज्याबद्दलची काहीतरी माहिती यायला सुरु झाली ह्याचा आनंद वाटला. धन्यवाद चिगो. लेख आवडला. आणखी माहितीच्या प्रतिक्षेत. :) >>"क्ष" चा उच्चार "ख्खो" असा होतो बौध्द भिख्खु ह्या उच्चाराचा उगम अहोमिया किंवा त्याशी नातं सांगणार्‍या भाषेतुन असावा काय असा प्रश्न पडला.

आसाम.. सुंदर राज्य मी जवळपास १३ महीने राहलोय, धुलियाजन, शिवसागर आणी जोहराहट मध्ये. धुलियाजनला १० महीने होतो. आसाम मध्ये जमीन फार सुपीक आहे, पावसाळ्यात भात पेरतात आणी तीन - चार महीन्यांनी कापायला येतात; मध्ये काहीही मेहनत नाही तरी भरपुर पीक येते. इथल्या लोकांबद्दल काय लिहायचे, माणुसकी असलेली लोकं आहेत इथे; नेहमीच मदतीला तयार असतात! हसतमुखाने!! काझिरंगामध्ये घालवलेले दोन दिवस, गॅलरीतून दिसणारा चहाचा मळा, सकाळी त्यावर पसरलेली धुक्याची शाल, रस्त्याच्या दुतर्फा असलेली हिरवीगार शेती, बांबूच्या कोवळ्या कोंबांचे लोणचे, ब्रंहपुत्रा नदी (हिला नदी म्हणावी की सागर; खुप मोठे पात्र आहे हिचे), माजोली बेटं, काझिरंगा मधले ६ सिटर, ८ सिटर हत्ती (हत्तीची माणसं वाहून नेण्याची क्षमता), शीतल मासा (वाफवलेला-केळीच्या पानात), खुप काही अनुभवलेय... खुप बाकी पण आहे.

चिगो 14/09/2010 - 19:24
छान प्रतिक्रीया दिलीत.. सुंदर लिहीलयं. @ धमु, ह्या सोनेरी चित्राला लागलेलं गालबोट हे "बाहेरच्यांना फायदा होतोय आपला" ह्या भावनेतुन लागलयं. "मनसे"वादी जोडे हाणतील, पण "आमच्या जिवावर जगताहेत" चा हिंसक परिपाक शेवटी हाच असतो. (उल्फा, बोडो वगैरे)... ह्या विषयावर नंतर लिहीन. थँक्स...

In reply to by चिगो

धमाल मुलगा 14/09/2010 - 19:46
आपल्याशी सहमत. नक्कीच ह्या विषयावर आणखी जाणुन घ्यायला आवडेल. माझ्या माहितीतला एक एक्स-उल्फा म्हणायचा, 'Where is your government ? Are we not part of India? Why we are always neglected?" त्याचे हे विचार होते ते शरणागतीनंतरचे....सक्रिय असताना काय असेल कोण जाणे. शक्य झाल्यास ह्या बाजुवरही नक्की लिहा.

In reply to by धमाल मुलगा

मला मिळालेली थोडीफार माहीती... एका आसामी सहकार्‍याकडुन इंग्रजांनी आसाम मध्ये बंगाली लोकाना जास्त शक्ती (पॉवर) दिली होती. असे म्हणतात की सरकारी कार्यालयात बंगाली लोक मोठ्या पदावर होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर ह्यात बदल अपेक्षीत होता, पण झाला नाही. आसामी तरुण शिकुन पण बेरोजगार राहू लागले कारण बंगाल मधुनच नवीन भरती होऊ लागली होती. माझ्या माहीतीप्रमाणे उल्फाची सुरूवात सुशिक्षीत बेरोजगार आसामी तरुणांनी केली. ध्येय्य होते स्थानिकांना नोकरी मिळवून देणे. पण नंतर राजकारण घुसले आणी आता आपण पहात आहोत काय चालु आहे....

In reply to by शुचि

गणेशा 14/09/2010 - 21:04
>> च" चा उच्चार "सो" असा होतो. "स" श" चा उच्चार "हो" "ख्हो" असा, म्हणुन कदाचीत शुची = ख्होसो असे म्हणत असतील बहुतेक उगाच आपला प्रयत्न केला आहे.

चिगो 14/09/2010 - 23:00
@धमु, नक्की लिहीन ह्या विषयावर, पण त्याआधी मला थोडा सवीस्तर विचार आणि अभ्यास करावा लागेल.. @शुचि, तुमच्या नावाचा उच्चार "हुसि" किंवा "ख्हुसि" असा होईल. (मात्रा असलेल्या अक्षरांचा, तसेच शेवटच्या अक्षराचा उच्चार "ओ"कारांत नसतो.)

माहिती आहेत का? मला वाटतं हे नाव बरोबर आहे. 'लोकप्रभा'च्या अंकांमधे त्यांची आसामवरची लेखमाला वाचली होती. ते गेली तीसेक वर्षे महराष्ट्रातून आसाममधे काही ना काही कारणाने जातायत. लोकप्रभाच्या गेल्या वर्षातल्या वगैरे वेब एडिशन्स शोधल्यात तर त्यांचे लेख मिळतील. --------- तुम्हीही आसामबद्दल जितकं लिहाल आणि फोटू द्याल ते वाचायला / बघायला आवडेलच.

Pain 15/09/2010 - 04:29
१३व्या शतकात येथे "अहोम" राजवटीची स्थापना झाली. "लासित बोरफुकान" हा येथील प्रसिद्ध ऐतिहासिक वीरपुरुष ! त्याने गोलाघाट येथे ब्रम्हपुत्रेच्या पात्रात युद्ध लढुन मुघलांचा पराभव केला. भले शाबास :) आसाम व इतर ६ राज्ये: इतर प्रश्नांसारखीच सरकारची या बाबतीतली आजतागायत असलेली अनास्था संतापजनक आहे पण आता सुधारून काही उपयोग नाही. थोड्याच वर्षांचे सोबती :(

Pain 15/09/2010 - 11:37
मी काही दिवसांपूर्वी एका आसामच्या मुलीला भेटलो होतो. प्रचंड दहशत आहे. लोक घरे, दुकानांवर वगैरे भारताचा झेंडाही लावायलाही घाबरतात.

चिगो 15/09/2010 - 11:48
नका इतकं टेंशन घेऊ.. इतकी वाईट परीस्थिती नाहीये. अ‍ॅक्चुअली, आसाम आणि एकूनच पुर्वोत्तर राज्यांविषयी गैरसमज भरपूर आहेत. Perceptions are stronger than reality.. आणखी थोडी माहिती साठली की लिहीतो पुढे..

In reply to by चिगो

इतकी वाईट परीस्थिती नाहीये. अ‍ॅक्चुअली, आसाम आणि एकूनच पुर्वोत्तर राज्यांविषयी गैरसमज भरपूर आहेत.
ह्यासाठीच तुम्ही ह्या विषयावर थोडे सविस्तर लिहा. ह्या लेखातली माहिती आवडली. फोटु तर हवेतच. प्रशांत ह्यांचे प्रतिसाद देखील आवडले.

गणेशा 14/09/2010 - 17:24
माहिती आवडली .. भाषा साधर्म्याबद्दल चे पहिल्यांदाच वाचले . धन्यवाद. आन्खिन आसामीया बद्दल, त्यांच्या प्रथा, न्रुत्य .. वागणे .. आणि तुमचे अनुभव आल्यास आवडेल -

मितान 14/09/2010 - 17:34
छोटासा पण चांगला लेख :) मग आसामी भाषेत "शतायुषी भव " ला " हतायुषी भव " म्हणतात का ;) :)) कृपया तुम्ही राहाता त्या भागाबद्दल अजून लिहा ही आग्रहाची विनंती :)

चिगो 14/09/2010 - 17:46
खरंतर मला एक खेळही सुचवायचा होता.. आपल्या नावाचे अहोमीयात रुपांतर करुन बघा.. मजा येईल..

धमाल मुलगा 14/09/2010 - 18:28
वा! उपेक्षित राज्यांपैकी एका राज्याबद्दलची काहीतरी माहिती यायला सुरु झाली ह्याचा आनंद वाटला. धन्यवाद चिगो. लेख आवडला. आणखी माहितीच्या प्रतिक्षेत. :) >>"क्ष" चा उच्चार "ख्खो" असा होतो बौध्द भिख्खु ह्या उच्चाराचा उगम अहोमिया किंवा त्याशी नातं सांगणार्‍या भाषेतुन असावा काय असा प्रश्न पडला.

आसाम.. सुंदर राज्य मी जवळपास १३ महीने राहलोय, धुलियाजन, शिवसागर आणी जोहराहट मध्ये. धुलियाजनला १० महीने होतो. आसाम मध्ये जमीन फार सुपीक आहे, पावसाळ्यात भात पेरतात आणी तीन - चार महीन्यांनी कापायला येतात; मध्ये काहीही मेहनत नाही तरी भरपुर पीक येते. इथल्या लोकांबद्दल काय लिहायचे, माणुसकी असलेली लोकं आहेत इथे; नेहमीच मदतीला तयार असतात! हसतमुखाने!! काझिरंगामध्ये घालवलेले दोन दिवस, गॅलरीतून दिसणारा चहाचा मळा, सकाळी त्यावर पसरलेली धुक्याची शाल, रस्त्याच्या दुतर्फा असलेली हिरवीगार शेती, बांबूच्या कोवळ्या कोंबांचे लोणचे, ब्रंहपुत्रा नदी (हिला नदी म्हणावी की सागर; खुप मोठे पात्र आहे हिचे), माजोली बेटं, काझिरंगा मधले ६ सिटर, ८ सिटर हत्ती (हत्तीची माणसं वाहून नेण्याची क्षमता), शीतल मासा (वाफवलेला-केळीच्या पानात), खुप काही अनुभवलेय... खुप बाकी पण आहे.

चिगो 14/09/2010 - 19:24
छान प्रतिक्रीया दिलीत.. सुंदर लिहीलयं. @ धमु, ह्या सोनेरी चित्राला लागलेलं गालबोट हे "बाहेरच्यांना फायदा होतोय आपला" ह्या भावनेतुन लागलयं. "मनसे"वादी जोडे हाणतील, पण "आमच्या जिवावर जगताहेत" चा हिंसक परिपाक शेवटी हाच असतो. (उल्फा, बोडो वगैरे)... ह्या विषयावर नंतर लिहीन. थँक्स...

In reply to by चिगो

धमाल मुलगा 14/09/2010 - 19:46
आपल्याशी सहमत. नक्कीच ह्या विषयावर आणखी जाणुन घ्यायला आवडेल. माझ्या माहितीतला एक एक्स-उल्फा म्हणायचा, 'Where is your government ? Are we not part of India? Why we are always neglected?" त्याचे हे विचार होते ते शरणागतीनंतरचे....सक्रिय असताना काय असेल कोण जाणे. शक्य झाल्यास ह्या बाजुवरही नक्की लिहा.

In reply to by धमाल मुलगा

मला मिळालेली थोडीफार माहीती... एका आसामी सहकार्‍याकडुन इंग्रजांनी आसाम मध्ये बंगाली लोकाना जास्त शक्ती (पॉवर) दिली होती. असे म्हणतात की सरकारी कार्यालयात बंगाली लोक मोठ्या पदावर होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर ह्यात बदल अपेक्षीत होता, पण झाला नाही. आसामी तरुण शिकुन पण बेरोजगार राहू लागले कारण बंगाल मधुनच नवीन भरती होऊ लागली होती. माझ्या माहीतीप्रमाणे उल्फाची सुरूवात सुशिक्षीत बेरोजगार आसामी तरुणांनी केली. ध्येय्य होते स्थानिकांना नोकरी मिळवून देणे. पण नंतर राजकारण घुसले आणी आता आपण पहात आहोत काय चालु आहे....

In reply to by शुचि

गणेशा 14/09/2010 - 21:04
>> च" चा उच्चार "सो" असा होतो. "स" श" चा उच्चार "हो" "ख्हो" असा, म्हणुन कदाचीत शुची = ख्होसो असे म्हणत असतील बहुतेक उगाच आपला प्रयत्न केला आहे.

चिगो 14/09/2010 - 23:00
@धमु, नक्की लिहीन ह्या विषयावर, पण त्याआधी मला थोडा सवीस्तर विचार आणि अभ्यास करावा लागेल.. @शुचि, तुमच्या नावाचा उच्चार "हुसि" किंवा "ख्हुसि" असा होईल. (मात्रा असलेल्या अक्षरांचा, तसेच शेवटच्या अक्षराचा उच्चार "ओ"कारांत नसतो.)

माहिती आहेत का? मला वाटतं हे नाव बरोबर आहे. 'लोकप्रभा'च्या अंकांमधे त्यांची आसामवरची लेखमाला वाचली होती. ते गेली तीसेक वर्षे महराष्ट्रातून आसाममधे काही ना काही कारणाने जातायत. लोकप्रभाच्या गेल्या वर्षातल्या वगैरे वेब एडिशन्स शोधल्यात तर त्यांचे लेख मिळतील. --------- तुम्हीही आसामबद्दल जितकं लिहाल आणि फोटू द्याल ते वाचायला / बघायला आवडेलच.

Pain 15/09/2010 - 04:29
१३व्या शतकात येथे "अहोम" राजवटीची स्थापना झाली. "लासित बोरफुकान" हा येथील प्रसिद्ध ऐतिहासिक वीरपुरुष ! त्याने गोलाघाट येथे ब्रम्हपुत्रेच्या पात्रात युद्ध लढुन मुघलांचा पराभव केला. भले शाबास :) आसाम व इतर ६ राज्ये: इतर प्रश्नांसारखीच सरकारची या बाबतीतली आजतागायत असलेली अनास्था संतापजनक आहे पण आता सुधारून काही उपयोग नाही. थोड्याच वर्षांचे सोबती :(

Pain 15/09/2010 - 11:37
मी काही दिवसांपूर्वी एका आसामच्या मुलीला भेटलो होतो. प्रचंड दहशत आहे. लोक घरे, दुकानांवर वगैरे भारताचा झेंडाही लावायलाही घाबरतात.

चिगो 15/09/2010 - 11:48
नका इतकं टेंशन घेऊ.. इतकी वाईट परीस्थिती नाहीये. अ‍ॅक्चुअली, आसाम आणि एकूनच पुर्वोत्तर राज्यांविषयी गैरसमज भरपूर आहेत. Perceptions are stronger than reality.. आणखी थोडी माहिती साठली की लिहीतो पुढे..

In reply to by चिगो

इतकी वाईट परीस्थिती नाहीये. अ‍ॅक्चुअली, आसाम आणि एकूनच पुर्वोत्तर राज्यांविषयी गैरसमज भरपूर आहेत.
ह्यासाठीच तुम्ही ह्या विषयावर थोडे सविस्तर लिहा. ह्या लेखातली माहिती आवडली. फोटु तर हवेतच. प्रशांत ह्यांचे प्रतिसाद देखील आवडले.
मी आसाम मध्ये कामाला आहे. इथे आल्यावर इथली भाषा व ह्या प्रांताविषजी माहिती मिळाली ती आपल्यासोबत शेयर करीत आहे.. अहोमीया भाषेत आणि मराठीत शब्दांच्या बाबतीत बरेच साम्य आहे. (बाय द वे, आसामीया/ अहोमीया माणसाला "आसामी" म्हणू नका. त्याचा इथे अर्थ wrong doer / criminal असा होतो.) अहोमीयातही आईला "आई" असे म्हणतात म्हणुन ह्या भाषेशी भावनिक नाते जुळते. (वडिलांसाठी "देवता" हा शब्द आहे.) दादा, घाम, भात (जेवण करणे म्हणजे "भात खाणे".

''मराठी शाळा टिकू द्या, मराठीतून शिकू द्या'' आंदोलन!

अरुंधती ·

नितिन थत्ते 03/09/2010 - 14:22
आमचा नैतिक पाठिंबा आहे. (सक्रीय पाठिंबा शनिवारच्या आंदोलनाला देणे शक्य नाही). मान्यता न मिळण्याची कारणे कोणती हे कळले तर बरे.

In reply to by नितिन थत्ते

अवलिया 03/09/2010 - 14:27
आमचा नैतिक पाठिंबा आहे. आंदोलन कर्त्यांना आवाहन आहे.. आंदोलनाचे सर्व मार्ग खुले ठेवा.. कारण कधी कधी शांततामय मार्गाने केलेली आंदोलने सरकार नामक प्राण्याच्या कानापर्यंत जात नाही. अशा वेळेस खळ्ळ.. फटाक हेच धोरण उत्तम असते असा आमचा तरी वैयक्तीक अनुभव आहे. यावर कुणाला मतभेद असु शकतात. पर्वा इल्ले !

In reply to by अवलिया

गांधीवादी 03/09/2010 - 14:48
आमचा पण पाठींबा, नैतिक तर आहेच, पण सक्रीय देखील. मी माझ्या मित्रांना आत्ताच SMS करून कळवितो. (way2sms जिंदाबाद) >>कारण कधी कधी शांततामय मार्गाने केलेली आंदोलने सरकार नामक प्राण्याच्या कानापर्यंत जात नाही. कधी कधी का म्हणता, कधीच नाही असे म्हणा. तरीसुद्धा शांततामय मार्गाला प्रथम प्राधान्य. >>अशा वेळेस खळ्ळ.. फटाक हेच धोरण उत्तम असते कधी कधी ते आपल्या जीवावर पण बेतते, हा आमचा अनुभव आहे, त्यामुळे जे करू ते सारासार विचार करूनच.

In reply to by नितिन थत्ते

अरुंधती 03/09/2010 - 14:46
मान्यता न मिळण्याची कारणे अनेक असतात. मुख्य कारणांमध्ये सरकार निर्दिष्ट पायाभूत सोयींचा अभाव किंवा अपुरेपण हे असू शकते. मात्र अश्या परिस्थितीत केंद्र सरकारने शाळेला तीन वर्षांचा कालावधी त्या सुविधांची परिपूर्ती करण्यासाठी दिला असतानाही महाराष्ट्र शासन तडकाफडकी अशा शाळा १९ जून रोजी काढलेल्या जी आर द्वारे बंद करत आहे ह्याला त्या शाळांचा, पालकांचा व शिक्षण हक्क समन्वय समितीचा आक्षेप आहे. आणि त्याच वेळी अनेक खाजगी इंग्रजी माध्यमाच्या, भरमसाठ फी असलेल्या शाळांना मान्यता मिळत आहे. मला मिळालेल्या पत्रकातील वरील माहिती मला सर्व मराठी जनांच्या निदर्शनाला आणावीशी वाटल्यामुळे इथे लिहून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायची धडपड करत आहे! :-)

कुंदन 03/09/2010 - 15:11
काही वेळा संस्थाचालक या साठी मिळणार अनुदान परस्पर दुसरीकडे वळवतात. आणि अशा भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणार्‍यांचे पद्धतशीर पणे खच्चीकरण केले जाते. शिक्षणाधिकार्‍यांनाही अशा भ्रष्टाचाराची कल्पना देउन काही कारवाइ केली जात नाही .

असेच म्हणतो. आमचा नैतीक पाठिंबा आहेच. अवांतर :- ते पहिल्या वाक्यात चुकुन २०२०१० झालय ते कोणा संपादक काका काकुंना सांगुन दुरुस्त करावे लागेल.

सहज 03/09/2010 - 16:35
मी स्व:ता मराठी शाळेतुन शिकलो असल्याने, मराठी शाळा बंद होउ नये म्हणून तत्वता व भावनीक पाठींबा आहे. >महाराष्ट्र शासनाने १९ जून रोजी परिपत्रक काढले व त्या अन्वये सर्व मराठी मान्यताप्राप्त नसलेल्या शाळा बंद करण्याची सुरुवात झाली आहे. नेमकी कोणती कारणे देउन मान्यता नाकारली जात आहे? तसेच मान्यता नसेल तर शाळा सुरु झाल्याच कश्या? हे म्हणजे प्रायव्हेट क्लिनीक काढले पण चालवणार्‍या डॉक्टरकडे पदवी नाही म्हणून म्हणून मान्यता नसलेल्या दवाखान्यांना बंद करणे शासनाने चालू केले आहे तर गरीब भागात वैद्यकीय सुविधा पुरवणारे दवाखाने बंद केले जात आहेत म्हणुन मोर्चा असे तर नाही ना? ज्या शाळांची मान्यता काढली जात आहे त्यांची यादी, शाळाचालकांची नावे व त्या शाळेतल्या विद्यार्थी व शिक्षक यांची संख्या, तसेच कधी पासुन ह्या शाळा चालू आहेत याची माहीती कुठे मिळेल का? इंग्रजी शाळांचे वाढते प्रस्थ, पुरेश्या सोयी नसतानाही अव्वाच्या सव्वा फी आकारुन चालवणार्‍या संस्थांवर कारवाई करायची सोडून, जर स्वस्तात शिक्षण देणार्‍या मराठी शाळा बंद केल्या जात असतील तर महाराष्ट्र शासनासाठी ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे. जर शासनाच्या शिक्षणखात्याकडे पुरेसे पर्याय, सुविधा असतील की ते ह्या निर्णयाने बंद पडणार्‍या शाळेतील विद्यार्थ्यांना वर्ष वाया न जाउ देता त्यांचे शैक्षणीक पुनर्वसन करु शकतील तर सरकारच्या ह्या कारवाईला अर्थ आहे. असे तर नव्हे ना की समजा वर लिहल्याप्रमाणे वंचित मुलांपर्यंत जाणार्‍या (पक्षी: दुर्गम भागात) भागात प्रायव्हेट शाळा येउन सरकारी शाळा बंद पडतील तर त्या (व कदाचित त्या शाळांच्या अनुषंगाने आपला "व्यवहार") करता कोण्या बाबू-नेत्यांचा हा निर्णय (पक्षी: डाव)? वर वर दिसते तितके सोपे प्रकरण वाटत नाही. अर्थात याकरता सक्षम सरकारी अधिकार्‍यांनी योग्य तो विचार करुन हा निर्णय घेतला अशी समजुत करुन घेत आहे. कारण "ज्या शाळांना अद्याप मान्यता मिळालेली नाही त्या शाळाच बंद करत आहे." हे देखील तत्वता बरोबरच आहे की. ही नेमकी मान्यता कोणती व का नाकारली गेली आहे हे जाणकारांनी समजवावे. असो शक्यतो विद्यार्थ्यांचे नुकसान होउ देउ नये अशी अपेक्षा.

अरुंधती 03/09/2010 - 15:50
धन्स सर्वांचे त्वरित प्रतिसादाबद्दल! हो, ते चुकून २०२०१० झालंय खरं! :-) समजणार्‍यांनी कृपया ते २०१० आहे हे समजून घ्यावे. संपादक महोदयांनी कृपया दुरुस्ती करावी!

चतुरंग 03/09/2010 - 16:29
मराठी शाळांची दुरवस्था होत आहे ह्याकारणाने त्या कारवाईसाठी सॉफ्ट टारगेट आणि धनदांडग्या इंग्रजी माध्यमातल्या शाळा ह्या आक्रमक असतील त्यांच्याबाबतीत बोटचेपे धोरण असे तर होत नाहीये ना हे देखील पहायला हवे. मराठीतून शिक्षण घेतायेणे ह्या घटनादत्त हक्कावर अशी अप्रत्यक्ष गदा यावी हे वाईट आहे. ---------------- अवांतर - आता मराठीचाच मुद्दा आहे म्हणून सांगावेसे वाटते - हल्ली 'सर्वांचे धन्यवाद' असा चुकीचा शब्दप्रयोग सर्रास वापरलेला दिसून येतो याचे कारण हिंदीचा प्रभाव - खरेतर मराठीत लिहिताना 'सर्वांना धन्यवाद' किंवा 'सर्वांचे आभार' हे योग्य आहे. असो. भाषेवर नकळत कसे संस्कार होत जातात ह्याची गंमत वाटली! -रंगा

अरुंधती 03/09/2010 - 16:47
मंडळी, मलाही ह्या प्रकाराची सांगोवांग, इत्यंभूत माहिती अद्याप नाही. जी माहिती मिळाली आहे, ती तुमच्यासमोर ठेवली आहे. मात्र एवढे नक्की की आवश्यक पायाभूत सुविधा पूर्ण नसतानाही अनेक खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मान्यता मिळत आहे आणि त्याच वेळी मराठी शाळांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. केंद्र सरकार देखील ३ वर्षांची मुदत देत आहे, आवश्यक पायाभूत सुविधांची पूर्ती करण्यासाठी. परंतु महाराष्ट्र शासन मराठी शाळांमधील वाढती विद्यार्थी गळती, आवश्यक पायाभूत सुविधांची पूर्ती नसणे अशी कारणे देऊन मराठी शाळांना मान्यता देणे नाकारत आहे. अधिक माहितीसाठी निर्दिष्ट फोन क्रमांकांवर अथवा ईमेलवर जरूर संपर्क साधावा. धन्यवाद! :-)

यशोधरा 03/09/2010 - 16:54
अरुंधती, माझाही एक प्रश्न आहे. ह्या आंदोलन समितीतल्या सदस्याम्ची स्वतःची मुले बाळे मराठी शाळांमधून शिकतात का? मराठी शाळा टिकू दे म्हणत स्वतःची मुले इंग्लिश माध्यमाच्या शाळेत पाठवायची, हे कसे? ह्याने मराठी शाळा कशा टिकतील? मलाही मराठी माध्यमाच्या शाळा टिकाव्यात असे जरुर वाटते, व माझे शिक्षणही मराठी माध्यमाच्याच शाळेत झाले.

अरुंधती 03/09/2010 - 17:21
यशोधरा, मला वाटतं ते असं : ह्या शाळा मराठी आहेत म्हणून केवळ जर त्यांना मान्यता मिळत नसेल तर ते अन्यायकारक आहे. आणि त्याबद्दल आवाज हा उठवलाच पाहिजे. एकाच वेळी तशाच इंग्रजी शाळांना मिळणारी मान्यता आणि ह्या मराठी शाळांची हिरावली जाणारी मान्यता हा भेद मिटायला हवा. आणि कोणीही मराठी माणूस, भले तो पालक असो/ नसो, त्याची मुले मराठी माध्यमात शिकत असोत/ नसोत, ह्याबद्दल आवाज उठवू शकतो. तो हक्क कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. कोणीतरी आवाज उठवते आहे हे महत्त्वाचे!

In reply to by अरुंधती

सहज 03/09/2010 - 20:34
भाषेमुळे अन्याय व त्यावर आवाज उठवणे अगदी मान्य. पण खरी खुरी आकड्यात परिस्थिती व सरकारने ज्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे त्यावर केलेले उपाय हे सगळे समोर आलेच पाहीजे. अन्यथा "मराठी खतरेमें है!" आवाहनाने मराठी लोकांना वेठीस धरणे नवे नाही.

In reply to by अरुंधती

समंजस 03/09/2010 - 20:33
सगळ्याच मराठी पालकांची मुले मराठी शाळेत जात नाहीत हे सत्य. परंतु बर्‍याच पालकांची जातात कारण त्या पालकांना ह्याच शाळांचा खर्च परवडतो. जर ह्या शाळा बंद पडल्या तर त्या पालकांनी काय करावं? इतर माध्यमांच्या शाळांचा खर्च कसा करावा? सरकार अश्या पालकांची काही योग्य सोय करणार असेल तर ठिक नाहीतर सरकारला अधिकार नाही ह्या शाळांना बंद करण्याचा. काही पालकांकडे आहेत पैसे भरपूर म्हणून ते पालक आपल्या पाल्यांना ईंटरनॅशनल शाळा किंवा सीबीएसइ/आयसीएसइ शाळांमधे शिकवतात ह्या शाळांचा खर्च त्यांना परवडतो मात्र ज्या पालकांची महिन्याची कमाई ५-७ हजार असेल, घरात ४-६ खाणारे असतील त्यांना ह्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेंचा खर्च अर्थातच परवडणार नाही मग काय त्यांनी आपल्या मुलांना शिकवू नये? त्यांची मुले जेवढं शिकतील तेवढं चांगलच नाहीतर काय त्यांनी शिक्षण महाग, परवडणारे नाही म्हणून त्यांच्या मुलांना ओझी वाहायला आणि मुलींना पैसेवालांच्या घरी धूणी/भांडी करायला ठेवण्यातच धन्यता मानावी का? गरीब वर्गात मोडणार्‍या पालकांना पाठिंबा हा द्यायलाच हवा. शिक्षण हे प्रत्येक नागरीकाला त्याच्या आर्थीक परिस्थीतीनुसार का होइना पण मिळायलाच हवे. माझी मुले मराठी शाळेत नाही शिकत म्हणून मी शांत राहावे का? मला माझ्या मुलांचा इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाचा खर्च परवडतो म्हणुन मी चुप राहावे का? हा स्वार्थीपणा नाही तर मग काय? माफ करा यशोधरातै पण [नक्कीच आवाज उठवू शकतो, पण मराठी माध्यमात त्याचीच मुलं शिकत नसतील ना, तर ते अरण्यरुदन ठरायची शक्यता अधिक] हा विचार मला अमान्य आहे. माझाही पाठींबा.

यशोधरा 03/09/2010 - 18:10
अरुंधती, शाळा मराठी आहेत म्हणून केवळ जर त्यांना मान्यता मिळत नसेल तर ते अन्यायकारक आहे, हे मान्य. पण शाळा म्हणजे केवळ इमारत, खेळाचे मैदान (तेही नसते हल्ली) आणि अभ्यासक्रम एवढेच नाही. उत्तम शिक्षक आणि सरते शेवटी सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे विद्यार्थी. तेच नसले तर? आंदोलनातली हवा काही प्रमाणात जातेच. >>कोणीही मराठी माणूस, भले तो पालक असो/ नसो, त्याची मुले मराठी माध्यमात शिकत असोत/ नसोत, ह्याबद्दल आवाज उठवू शकतो. तो हक्क कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. कोणीतरी आवाज उठवते आहे हे महत्त्वाचे! >> नक्कीच आवाज उठवू शकतो, पण मराठी माध्यमात त्याचीच मुलं शिकत नसतील ना, तर ते अरण्यरुदन ठरायची शक्यता अधिक.

ईन्टरफेल 03/09/2010 - 22:09
पन येथे(खेडयावर ) वेगळे गनित आहे ..शाळा कुनि काढलि ?कोनत्या पक्षान काढलि ...वगेरे वगेरे ...... माझा एक मित्र होता .. तो बि एड झाला . त्याला नोकरि पाहिजे होति ... तर काय ? ह्या खाजगि शाळेत त्याला त्या शाळेच्या संस्थाचालकाच्या पतसंस्थेत ५०००० (पन्नास) हजार ठेव म्हनुन ठेवावि लागेल आस सांगितल गेल .......त्यान तेव्हढि रक्कम शेव्ह केलि .......त्याच्याकडे ..ना? पावति .....ना जॉईड लेटर ,,................नंतर ...तो ......नोकरिला ,,,,,,,,,,,लागला......२,,,,,, ,.. वर्षानंतर त्याला कामावारुन काढुन टाकले ..............तवा आमि एव्हडच म्हननार ....................,,,,,,,,,,,काय ? करनार ................आमि येव्हडच म्हननार .................बंद ....................................................................................... ,बंद करा............करा.........................,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,बंद करा............,,,,,,,,,बंद ,बंद ,बंद ,बंद ,बंद करा............करा............करा............करा............करा.............,,बंद,बंद करा............ करा............बंद ,बंद ,बंद ,बंद करा............करा............करा............करा............,,,,,बंद करा............,,,,,,,आशा ..........मराठि ................शाळा..........ज्या ..........आपल्या ...राजकरन्यांच्यां आशिर्वादाने चालतातात !त्या शाळा बंद करा........ बंद करा बंद करा........... बंद करा ............ बंद करा...................... बंद करा ...... बंद करा ................ शाळा हो आशा शाळा खरच बंद करा,,,,,,करु शकता काय??????????????????????????????????????? नाय ना? मग गप बसा कि ?...(..ताई मफ करा ................)

शिल्पा ब 03/09/2010 - 22:19
मी गावात असताना सरकारी शाळेत अन नंतर मुंबईत मराठी शाळेतच शिकलेय... काहीतरी खुसपट काढून मराठी शाळा बंद करण्याला कधीच पाठींबा नसेल...पण या शाळा का बंद होत आहेत याची करणे दिली आहेत का सरकारने? ती खरी आहेत का? का सरकारीच नुसती? अन या शाळा बंद झाल्या तर गरिबांनी कुठे शिकायचे? अजून एक : मनसेला घ्या या आंदोलनात...त्यांचे राजकारण होईल अन आपला उद्देश सार्थ होईल.

अरुंधती 05/09/2010 - 13:34
ई-सकाळमध्ये छापून आलेली बातमी/ लेख : http://72.78.249.126/esakal/20100903/4955236695894073493.htm दिशाहीन धोरणाचा फटका मराठी शाळांना सुहास कोल्हेकर Friday, September 03, 2010 AT 12:00 AM (IST) Tags: editorial, education, pune, school शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी एक व्यापक धोरण राज्य सरकारने तयार करावे. सध्याचे दिशाहीन धोरण मराठी शाळांचीच गळचेपी करीत आहे. शिक्षण विभागाचे मुख्य प्रशासकीय कार्यालय ज्या पुण्यात आहे, त्या शिक्षणाच्या माहेरघरात मराठी शाळा टिकू द्या, मराठीतून शिकू द्या, या मागणीसाठी पालक-शिक्षक-विद्यार्थी आणि शाळाचालकांना रस्त्यावर यावे लागत आहे. हे वास्तवच महाराष्ट्रातील सध्याच्या शिक्षण धोरणविषयक दुरवस्थेवर प्रकाश टाकणारे आहे. शिक्षणहक्काचा कायदा झाला, ही एक चांगली गोष्ट झाली. या कायद्याची अंमलबजावणी करण्याकरिता आवश्‍यक असलेली समिती स्थापून नियमावली तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे. असे असताना शाळा बंद करायला सांगणारे परिपत्रक राज्य शासनाने दिनांक १९ जून रोजी काढले. आपले शैक्षणिक सत्र दोन जूनलाच सुरू झाल्यानंतर हे परिपत्रक काढणे हा राज्य शासनाच्या ढिसाळ कारभाराचा आणि संवेदनशून्यतेचा पुरावा आहे. या परिपत्रकाद्वारे मान्यता नसलेल्या (अनधिकृत) शाळा त्वरित बंद कराव्यात, असा आदेश देण्यात आलेला आहे. एवढेच नव्हे, तर ३० जूनच्या आत शाळा बंद न केल्यास एक लाख रुपये दंड आणि त्यानंतरच्या प्रत्येक दिवसाला दहा हजार रुपये भरावे लागतील, असा सज्जड दम भरण्यात आला आहे. विशेष म्हणजे या आदेशाच्या सुरवातीसच "शिक्षण हक्क कायद्यानुसार' असा उल्लेखही करण्यात आलेला आहे. मूळ हेतूला हरताळ फासणारा हा आदेश आहे. पुणे परिसरातील किमान सत्तावीस शाळांना असे परिपत्रक देण्यात आलेले आहे. त्यातील काहींना वर्ग बंद करणे भाग पडले. गेली सहा वर्षं मराठी शाळांना मान्यताच न देण्याचा धोरणात्मक (अलिखित) निर्णय आहे. काही वर्गांना परवानगी असलेल्यांचे पुढचे वर्ग बंद पाडले जात आहेत. महाराष्ट्रात जवळजवळ चार हजार शाळा अनधिकृत ठरल्या आहेत. नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरील सरदार सरोवर धरणामुळे विस्थापित होणाऱ्या आदिवासी गावकऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने चालविलेल्या जीवनशाळाही यात आहेत. मूळ गावात सात आणि पुनर्वसाहतीत दोन अशा एकंदर नऊ जीवनशाळा नंदूरबार जिल्ह्यात आहेत. या प्रत्येक जीवनशाळेत शिकण्याकरिता तीन ते पाच गावांतून विद्यार्थी येऊन राहतात. अशा शाळांना मान्यता न देण्याने या मुलांच्या शिक्षणाधिकाराचे काय होणार? शिक्षण हक्क कायद्यानुसार सहा ते चौदा या वयाच्या सर्वांना शिक्षणाचा हक्क देण्यात आला आहे. सहा वर्षापर्यंतच्या मुलांना अंगणवाडीत शिक्षणाची सोय मिळते, असे गृहीत धरलेले असले, तरी वस्तुस्थिती तशी दिसत नाही. या कायद्यात असे म्हटले आहे की, आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना कोणत्याही कारणाने शाळेतून काढून टाकता कामा नये. मात्र, महाराष्ट्र शासनाने प्राथमिक शाळा म्हणजे इयत्ता सातवीपर्यंतच धरले आहे. शासनाने या रचनेत बदल करणे आवश्‍यक आहे. इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवी असे उपविभाग करावयास हवेत.असा सर्व विचार करता नैसर्गिक वाढीने येणारे इयत्ता आठवीचे वर्ग बंद करायला लावणे, हा मोठाच अन्याय आहे. शिक्षणाचा हक्क हिरावला जाण्याचीच शक्‍यता वाढणार आहे. बहुतांश मराठी शाळा या बाजारी पद्धतीने नफेखोरी करणाऱ्या नाहीत. त्यात विशेषतः वंचित समूहांच्या मुला-मुलींची सोय होत असते. त्यामुळे गळतीचे प्रमाण कमी होईल. याबद्दल पुनर्विचार होऊन निदान दुर्गम भागांत इयत्ता दहावीपर्यंतची सोय होईल, अशीच रचना गरजेची आहे. मागील काही वर्षे मराठी शाळांना मान्यता न देण्याचे कारण शासनाकडे अनुदान देण्यास निधी नाही, असे सांगितले जात होते. एकीकडे भारताची महासत्ता बनण्याच्या दिशेने वेगाने प्रगती होते आहे, असे म्हणत असताना शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणणे लाजिरवाणे आहे. शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करावयाची असल्यास शिक्षणासाठीच्या आणि विशेषतः प्राथमिक शिक्षणासाठीच्या बजेटमध्ये वाढ होणे अपरिहार्य आहे. म्हणूनच मराठीतून शिक्षण देणाऱ्या शाळांना आर्थिक साह्य द्या, अशी मागणी आहे. शिक्षणाकरिता करावयाचा खर्च ही देशाच्या प्रगतीसाठी केलेली गुंतवणूक असते, हे विसरता कामा नये. शिक्षण हक्काच्या कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्राचे शिक्षणविषयक धोरण निश्‍चित केले गेले पाहिजे. हे धोरण ठरविण्यासाठी आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याकरिता संबंधित तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात यावी. भटक्‍या विमुक्तांसह सर्व वंचित गटांचे प्रतिनिधी त्या समितीत असणे आवश्‍यक मानावे. समितीच्या सूचनांनुसार व कायदेशीर प्रक्रियेनुसार धोरण आणि नियमावली तयार करून मगच अंमलबजावणीची सुरवात करावी. दलित, आदिवासी अपंग अशा सर्वांच्या विशिष्ट गरजा आणि अडचणी लक्षात घेण्यात याव्यात, म्हणून या गटांच्या प्रतिनिधींचा समितीत सहभाग अत्यावश्‍यक मानण्यात यावा. जोपर्यंत अशी नियमावली तयार होत नाही, तोपर्यंत सरकारने जून १९ च्या आदेशासारखे जाचक आदेश काढूच नयेत. सध्या शिक्षण हक्क कायद्याच्या नावाने काढलेले, पण असा हक्क हिरावून घेणारे सर्व आदेश रद्द करावेत. असे आदेश हा लोकशाहीचा अवमान आहे. (लेखिका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)

नितिन थत्ते 03/09/2010 - 14:22
आमचा नैतिक पाठिंबा आहे. (सक्रीय पाठिंबा शनिवारच्या आंदोलनाला देणे शक्य नाही). मान्यता न मिळण्याची कारणे कोणती हे कळले तर बरे.

In reply to by नितिन थत्ते

अवलिया 03/09/2010 - 14:27
आमचा नैतिक पाठिंबा आहे. आंदोलन कर्त्यांना आवाहन आहे.. आंदोलनाचे सर्व मार्ग खुले ठेवा.. कारण कधी कधी शांततामय मार्गाने केलेली आंदोलने सरकार नामक प्राण्याच्या कानापर्यंत जात नाही. अशा वेळेस खळ्ळ.. फटाक हेच धोरण उत्तम असते असा आमचा तरी वैयक्तीक अनुभव आहे. यावर कुणाला मतभेद असु शकतात. पर्वा इल्ले !

In reply to by अवलिया

गांधीवादी 03/09/2010 - 14:48
आमचा पण पाठींबा, नैतिक तर आहेच, पण सक्रीय देखील. मी माझ्या मित्रांना आत्ताच SMS करून कळवितो. (way2sms जिंदाबाद) >>कारण कधी कधी शांततामय मार्गाने केलेली आंदोलने सरकार नामक प्राण्याच्या कानापर्यंत जात नाही. कधी कधी का म्हणता, कधीच नाही असे म्हणा. तरीसुद्धा शांततामय मार्गाला प्रथम प्राधान्य. >>अशा वेळेस खळ्ळ.. फटाक हेच धोरण उत्तम असते कधी कधी ते आपल्या जीवावर पण बेतते, हा आमचा अनुभव आहे, त्यामुळे जे करू ते सारासार विचार करूनच.

In reply to by नितिन थत्ते

अरुंधती 03/09/2010 - 14:46
मान्यता न मिळण्याची कारणे अनेक असतात. मुख्य कारणांमध्ये सरकार निर्दिष्ट पायाभूत सोयींचा अभाव किंवा अपुरेपण हे असू शकते. मात्र अश्या परिस्थितीत केंद्र सरकारने शाळेला तीन वर्षांचा कालावधी त्या सुविधांची परिपूर्ती करण्यासाठी दिला असतानाही महाराष्ट्र शासन तडकाफडकी अशा शाळा १९ जून रोजी काढलेल्या जी आर द्वारे बंद करत आहे ह्याला त्या शाळांचा, पालकांचा व शिक्षण हक्क समन्वय समितीचा आक्षेप आहे. आणि त्याच वेळी अनेक खाजगी इंग्रजी माध्यमाच्या, भरमसाठ फी असलेल्या शाळांना मान्यता मिळत आहे. मला मिळालेल्या पत्रकातील वरील माहिती मला सर्व मराठी जनांच्या निदर्शनाला आणावीशी वाटल्यामुळे इथे लिहून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायची धडपड करत आहे! :-)

कुंदन 03/09/2010 - 15:11
काही वेळा संस्थाचालक या साठी मिळणार अनुदान परस्पर दुसरीकडे वळवतात. आणि अशा भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणार्‍यांचे पद्धतशीर पणे खच्चीकरण केले जाते. शिक्षणाधिकार्‍यांनाही अशा भ्रष्टाचाराची कल्पना देउन काही कारवाइ केली जात नाही .

असेच म्हणतो. आमचा नैतीक पाठिंबा आहेच. अवांतर :- ते पहिल्या वाक्यात चुकुन २०२०१० झालय ते कोणा संपादक काका काकुंना सांगुन दुरुस्त करावे लागेल.

सहज 03/09/2010 - 16:35
मी स्व:ता मराठी शाळेतुन शिकलो असल्याने, मराठी शाळा बंद होउ नये म्हणून तत्वता व भावनीक पाठींबा आहे. >महाराष्ट्र शासनाने १९ जून रोजी परिपत्रक काढले व त्या अन्वये सर्व मराठी मान्यताप्राप्त नसलेल्या शाळा बंद करण्याची सुरुवात झाली आहे. नेमकी कोणती कारणे देउन मान्यता नाकारली जात आहे? तसेच मान्यता नसेल तर शाळा सुरु झाल्याच कश्या? हे म्हणजे प्रायव्हेट क्लिनीक काढले पण चालवणार्‍या डॉक्टरकडे पदवी नाही म्हणून म्हणून मान्यता नसलेल्या दवाखान्यांना बंद करणे शासनाने चालू केले आहे तर गरीब भागात वैद्यकीय सुविधा पुरवणारे दवाखाने बंद केले जात आहेत म्हणुन मोर्चा असे तर नाही ना? ज्या शाळांची मान्यता काढली जात आहे त्यांची यादी, शाळाचालकांची नावे व त्या शाळेतल्या विद्यार्थी व शिक्षक यांची संख्या, तसेच कधी पासुन ह्या शाळा चालू आहेत याची माहीती कुठे मिळेल का? इंग्रजी शाळांचे वाढते प्रस्थ, पुरेश्या सोयी नसतानाही अव्वाच्या सव्वा फी आकारुन चालवणार्‍या संस्थांवर कारवाई करायची सोडून, जर स्वस्तात शिक्षण देणार्‍या मराठी शाळा बंद केल्या जात असतील तर महाराष्ट्र शासनासाठी ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे. जर शासनाच्या शिक्षणखात्याकडे पुरेसे पर्याय, सुविधा असतील की ते ह्या निर्णयाने बंद पडणार्‍या शाळेतील विद्यार्थ्यांना वर्ष वाया न जाउ देता त्यांचे शैक्षणीक पुनर्वसन करु शकतील तर सरकारच्या ह्या कारवाईला अर्थ आहे. असे तर नव्हे ना की समजा वर लिहल्याप्रमाणे वंचित मुलांपर्यंत जाणार्‍या (पक्षी: दुर्गम भागात) भागात प्रायव्हेट शाळा येउन सरकारी शाळा बंद पडतील तर त्या (व कदाचित त्या शाळांच्या अनुषंगाने आपला "व्यवहार") करता कोण्या बाबू-नेत्यांचा हा निर्णय (पक्षी: डाव)? वर वर दिसते तितके सोपे प्रकरण वाटत नाही. अर्थात याकरता सक्षम सरकारी अधिकार्‍यांनी योग्य तो विचार करुन हा निर्णय घेतला अशी समजुत करुन घेत आहे. कारण "ज्या शाळांना अद्याप मान्यता मिळालेली नाही त्या शाळाच बंद करत आहे." हे देखील तत्वता बरोबरच आहे की. ही नेमकी मान्यता कोणती व का नाकारली गेली आहे हे जाणकारांनी समजवावे. असो शक्यतो विद्यार्थ्यांचे नुकसान होउ देउ नये अशी अपेक्षा.

अरुंधती 03/09/2010 - 15:50
धन्स सर्वांचे त्वरित प्रतिसादाबद्दल! हो, ते चुकून २०२०१० झालंय खरं! :-) समजणार्‍यांनी कृपया ते २०१० आहे हे समजून घ्यावे. संपादक महोदयांनी कृपया दुरुस्ती करावी!

चतुरंग 03/09/2010 - 16:29
मराठी शाळांची दुरवस्था होत आहे ह्याकारणाने त्या कारवाईसाठी सॉफ्ट टारगेट आणि धनदांडग्या इंग्रजी माध्यमातल्या शाळा ह्या आक्रमक असतील त्यांच्याबाबतीत बोटचेपे धोरण असे तर होत नाहीये ना हे देखील पहायला हवे. मराठीतून शिक्षण घेतायेणे ह्या घटनादत्त हक्कावर अशी अप्रत्यक्ष गदा यावी हे वाईट आहे. ---------------- अवांतर - आता मराठीचाच मुद्दा आहे म्हणून सांगावेसे वाटते - हल्ली 'सर्वांचे धन्यवाद' असा चुकीचा शब्दप्रयोग सर्रास वापरलेला दिसून येतो याचे कारण हिंदीचा प्रभाव - खरेतर मराठीत लिहिताना 'सर्वांना धन्यवाद' किंवा 'सर्वांचे आभार' हे योग्य आहे. असो. भाषेवर नकळत कसे संस्कार होत जातात ह्याची गंमत वाटली! -रंगा

अरुंधती 03/09/2010 - 16:47
मंडळी, मलाही ह्या प्रकाराची सांगोवांग, इत्यंभूत माहिती अद्याप नाही. जी माहिती मिळाली आहे, ती तुमच्यासमोर ठेवली आहे. मात्र एवढे नक्की की आवश्यक पायाभूत सुविधा पूर्ण नसतानाही अनेक खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मान्यता मिळत आहे आणि त्याच वेळी मराठी शाळांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. केंद्र सरकार देखील ३ वर्षांची मुदत देत आहे, आवश्यक पायाभूत सुविधांची पूर्ती करण्यासाठी. परंतु महाराष्ट्र शासन मराठी शाळांमधील वाढती विद्यार्थी गळती, आवश्यक पायाभूत सुविधांची पूर्ती नसणे अशी कारणे देऊन मराठी शाळांना मान्यता देणे नाकारत आहे. अधिक माहितीसाठी निर्दिष्ट फोन क्रमांकांवर अथवा ईमेलवर जरूर संपर्क साधावा. धन्यवाद! :-)

यशोधरा 03/09/2010 - 16:54
अरुंधती, माझाही एक प्रश्न आहे. ह्या आंदोलन समितीतल्या सदस्याम्ची स्वतःची मुले बाळे मराठी शाळांमधून शिकतात का? मराठी शाळा टिकू दे म्हणत स्वतःची मुले इंग्लिश माध्यमाच्या शाळेत पाठवायची, हे कसे? ह्याने मराठी शाळा कशा टिकतील? मलाही मराठी माध्यमाच्या शाळा टिकाव्यात असे जरुर वाटते, व माझे शिक्षणही मराठी माध्यमाच्याच शाळेत झाले.

अरुंधती 03/09/2010 - 17:21
यशोधरा, मला वाटतं ते असं : ह्या शाळा मराठी आहेत म्हणून केवळ जर त्यांना मान्यता मिळत नसेल तर ते अन्यायकारक आहे. आणि त्याबद्दल आवाज हा उठवलाच पाहिजे. एकाच वेळी तशाच इंग्रजी शाळांना मिळणारी मान्यता आणि ह्या मराठी शाळांची हिरावली जाणारी मान्यता हा भेद मिटायला हवा. आणि कोणीही मराठी माणूस, भले तो पालक असो/ नसो, त्याची मुले मराठी माध्यमात शिकत असोत/ नसोत, ह्याबद्दल आवाज उठवू शकतो. तो हक्क कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. कोणीतरी आवाज उठवते आहे हे महत्त्वाचे!

In reply to by अरुंधती

सहज 03/09/2010 - 20:34
भाषेमुळे अन्याय व त्यावर आवाज उठवणे अगदी मान्य. पण खरी खुरी आकड्यात परिस्थिती व सरकारने ज्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे त्यावर केलेले उपाय हे सगळे समोर आलेच पाहीजे. अन्यथा "मराठी खतरेमें है!" आवाहनाने मराठी लोकांना वेठीस धरणे नवे नाही.

In reply to by अरुंधती

समंजस 03/09/2010 - 20:33
सगळ्याच मराठी पालकांची मुले मराठी शाळेत जात नाहीत हे सत्य. परंतु बर्‍याच पालकांची जातात कारण त्या पालकांना ह्याच शाळांचा खर्च परवडतो. जर ह्या शाळा बंद पडल्या तर त्या पालकांनी काय करावं? इतर माध्यमांच्या शाळांचा खर्च कसा करावा? सरकार अश्या पालकांची काही योग्य सोय करणार असेल तर ठिक नाहीतर सरकारला अधिकार नाही ह्या शाळांना बंद करण्याचा. काही पालकांकडे आहेत पैसे भरपूर म्हणून ते पालक आपल्या पाल्यांना ईंटरनॅशनल शाळा किंवा सीबीएसइ/आयसीएसइ शाळांमधे शिकवतात ह्या शाळांचा खर्च त्यांना परवडतो मात्र ज्या पालकांची महिन्याची कमाई ५-७ हजार असेल, घरात ४-६ खाणारे असतील त्यांना ह्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेंचा खर्च अर्थातच परवडणार नाही मग काय त्यांनी आपल्या मुलांना शिकवू नये? त्यांची मुले जेवढं शिकतील तेवढं चांगलच नाहीतर काय त्यांनी शिक्षण महाग, परवडणारे नाही म्हणून त्यांच्या मुलांना ओझी वाहायला आणि मुलींना पैसेवालांच्या घरी धूणी/भांडी करायला ठेवण्यातच धन्यता मानावी का? गरीब वर्गात मोडणार्‍या पालकांना पाठिंबा हा द्यायलाच हवा. शिक्षण हे प्रत्येक नागरीकाला त्याच्या आर्थीक परिस्थीतीनुसार का होइना पण मिळायलाच हवे. माझी मुले मराठी शाळेत नाही शिकत म्हणून मी शांत राहावे का? मला माझ्या मुलांचा इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाचा खर्च परवडतो म्हणुन मी चुप राहावे का? हा स्वार्थीपणा नाही तर मग काय? माफ करा यशोधरातै पण [नक्कीच आवाज उठवू शकतो, पण मराठी माध्यमात त्याचीच मुलं शिकत नसतील ना, तर ते अरण्यरुदन ठरायची शक्यता अधिक] हा विचार मला अमान्य आहे. माझाही पाठींबा.

यशोधरा 03/09/2010 - 18:10
अरुंधती, शाळा मराठी आहेत म्हणून केवळ जर त्यांना मान्यता मिळत नसेल तर ते अन्यायकारक आहे, हे मान्य. पण शाळा म्हणजे केवळ इमारत, खेळाचे मैदान (तेही नसते हल्ली) आणि अभ्यासक्रम एवढेच नाही. उत्तम शिक्षक आणि सरते शेवटी सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे विद्यार्थी. तेच नसले तर? आंदोलनातली हवा काही प्रमाणात जातेच. >>कोणीही मराठी माणूस, भले तो पालक असो/ नसो, त्याची मुले मराठी माध्यमात शिकत असोत/ नसोत, ह्याबद्दल आवाज उठवू शकतो. तो हक्क कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. कोणीतरी आवाज उठवते आहे हे महत्त्वाचे! >> नक्कीच आवाज उठवू शकतो, पण मराठी माध्यमात त्याचीच मुलं शिकत नसतील ना, तर ते अरण्यरुदन ठरायची शक्यता अधिक.

ईन्टरफेल 03/09/2010 - 22:09
पन येथे(खेडयावर ) वेगळे गनित आहे ..शाळा कुनि काढलि ?कोनत्या पक्षान काढलि ...वगेरे वगेरे ...... माझा एक मित्र होता .. तो बि एड झाला . त्याला नोकरि पाहिजे होति ... तर काय ? ह्या खाजगि शाळेत त्याला त्या शाळेच्या संस्थाचालकाच्या पतसंस्थेत ५०००० (पन्नास) हजार ठेव म्हनुन ठेवावि लागेल आस सांगितल गेल .......त्यान तेव्हढि रक्कम शेव्ह केलि .......त्याच्याकडे ..ना? पावति .....ना जॉईड लेटर ,,................नंतर ...तो ......नोकरिला ,,,,,,,,,,,लागला......२,,,,,, ,.. वर्षानंतर त्याला कामावारुन काढुन टाकले ..............तवा आमि एव्हडच म्हननार ....................,,,,,,,,,,,काय ? करनार ................आमि येव्हडच म्हननार .................बंद ....................................................................................... ,बंद करा............करा.........................,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,बंद करा............,,,,,,,,,बंद ,बंद ,बंद ,बंद ,बंद करा............करा............करा............करा............करा.............,,बंद,बंद करा............ करा............बंद ,बंद ,बंद ,बंद करा............करा............करा............करा............,,,,,बंद करा............,,,,,,,आशा ..........मराठि ................शाळा..........ज्या ..........आपल्या ...राजकरन्यांच्यां आशिर्वादाने चालतातात !त्या शाळा बंद करा........ बंद करा बंद करा........... बंद करा ............ बंद करा...................... बंद करा ...... बंद करा ................ शाळा हो आशा शाळा खरच बंद करा,,,,,,करु शकता काय??????????????????????????????????????? नाय ना? मग गप बसा कि ?...(..ताई मफ करा ................)

शिल्पा ब 03/09/2010 - 22:19
मी गावात असताना सरकारी शाळेत अन नंतर मुंबईत मराठी शाळेतच शिकलेय... काहीतरी खुसपट काढून मराठी शाळा बंद करण्याला कधीच पाठींबा नसेल...पण या शाळा का बंद होत आहेत याची करणे दिली आहेत का सरकारने? ती खरी आहेत का? का सरकारीच नुसती? अन या शाळा बंद झाल्या तर गरिबांनी कुठे शिकायचे? अजून एक : मनसेला घ्या या आंदोलनात...त्यांचे राजकारण होईल अन आपला उद्देश सार्थ होईल.

अरुंधती 05/09/2010 - 13:34
ई-सकाळमध्ये छापून आलेली बातमी/ लेख : http://72.78.249.126/esakal/20100903/4955236695894073493.htm दिशाहीन धोरणाचा फटका मराठी शाळांना सुहास कोल्हेकर Friday, September 03, 2010 AT 12:00 AM (IST) Tags: editorial, education, pune, school शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी एक व्यापक धोरण राज्य सरकारने तयार करावे. सध्याचे दिशाहीन धोरण मराठी शाळांचीच गळचेपी करीत आहे. शिक्षण विभागाचे मुख्य प्रशासकीय कार्यालय ज्या पुण्यात आहे, त्या शिक्षणाच्या माहेरघरात मराठी शाळा टिकू द्या, मराठीतून शिकू द्या, या मागणीसाठी पालक-शिक्षक-विद्यार्थी आणि शाळाचालकांना रस्त्यावर यावे लागत आहे. हे वास्तवच महाराष्ट्रातील सध्याच्या शिक्षण धोरणविषयक दुरवस्थेवर प्रकाश टाकणारे आहे. शिक्षणहक्काचा कायदा झाला, ही एक चांगली गोष्ट झाली. या कायद्याची अंमलबजावणी करण्याकरिता आवश्‍यक असलेली समिती स्थापून नियमावली तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे. असे असताना शाळा बंद करायला सांगणारे परिपत्रक राज्य शासनाने दिनांक १९ जून रोजी काढले. आपले शैक्षणिक सत्र दोन जूनलाच सुरू झाल्यानंतर हे परिपत्रक काढणे हा राज्य शासनाच्या ढिसाळ कारभाराचा आणि संवेदनशून्यतेचा पुरावा आहे. या परिपत्रकाद्वारे मान्यता नसलेल्या (अनधिकृत) शाळा त्वरित बंद कराव्यात, असा आदेश देण्यात आलेला आहे. एवढेच नव्हे, तर ३० जूनच्या आत शाळा बंद न केल्यास एक लाख रुपये दंड आणि त्यानंतरच्या प्रत्येक दिवसाला दहा हजार रुपये भरावे लागतील, असा सज्जड दम भरण्यात आला आहे. विशेष म्हणजे या आदेशाच्या सुरवातीसच "शिक्षण हक्क कायद्यानुसार' असा उल्लेखही करण्यात आलेला आहे. मूळ हेतूला हरताळ फासणारा हा आदेश आहे. पुणे परिसरातील किमान सत्तावीस शाळांना असे परिपत्रक देण्यात आलेले आहे. त्यातील काहींना वर्ग बंद करणे भाग पडले. गेली सहा वर्षं मराठी शाळांना मान्यताच न देण्याचा धोरणात्मक (अलिखित) निर्णय आहे. काही वर्गांना परवानगी असलेल्यांचे पुढचे वर्ग बंद पाडले जात आहेत. महाराष्ट्रात जवळजवळ चार हजार शाळा अनधिकृत ठरल्या आहेत. नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरील सरदार सरोवर धरणामुळे विस्थापित होणाऱ्या आदिवासी गावकऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने चालविलेल्या जीवनशाळाही यात आहेत. मूळ गावात सात आणि पुनर्वसाहतीत दोन अशा एकंदर नऊ जीवनशाळा नंदूरबार जिल्ह्यात आहेत. या प्रत्येक जीवनशाळेत शिकण्याकरिता तीन ते पाच गावांतून विद्यार्थी येऊन राहतात. अशा शाळांना मान्यता न देण्याने या मुलांच्या शिक्षणाधिकाराचे काय होणार? शिक्षण हक्क कायद्यानुसार सहा ते चौदा या वयाच्या सर्वांना शिक्षणाचा हक्क देण्यात आला आहे. सहा वर्षापर्यंतच्या मुलांना अंगणवाडीत शिक्षणाची सोय मिळते, असे गृहीत धरलेले असले, तरी वस्तुस्थिती तशी दिसत नाही. या कायद्यात असे म्हटले आहे की, आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना कोणत्याही कारणाने शाळेतून काढून टाकता कामा नये. मात्र, महाराष्ट्र शासनाने प्राथमिक शाळा म्हणजे इयत्ता सातवीपर्यंतच धरले आहे. शासनाने या रचनेत बदल करणे आवश्‍यक आहे. इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवी असे उपविभाग करावयास हवेत.असा सर्व विचार करता नैसर्गिक वाढीने येणारे इयत्ता आठवीचे वर्ग बंद करायला लावणे, हा मोठाच अन्याय आहे. शिक्षणाचा हक्क हिरावला जाण्याचीच शक्‍यता वाढणार आहे. बहुतांश मराठी शाळा या बाजारी पद्धतीने नफेखोरी करणाऱ्या नाहीत. त्यात विशेषतः वंचित समूहांच्या मुला-मुलींची सोय होत असते. त्यामुळे गळतीचे प्रमाण कमी होईल. याबद्दल पुनर्विचार होऊन निदान दुर्गम भागांत इयत्ता दहावीपर्यंतची सोय होईल, अशीच रचना गरजेची आहे. मागील काही वर्षे मराठी शाळांना मान्यता न देण्याचे कारण शासनाकडे अनुदान देण्यास निधी नाही, असे सांगितले जात होते. एकीकडे भारताची महासत्ता बनण्याच्या दिशेने वेगाने प्रगती होते आहे, असे म्हणत असताना शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणणे लाजिरवाणे आहे. शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करावयाची असल्यास शिक्षणासाठीच्या आणि विशेषतः प्राथमिक शिक्षणासाठीच्या बजेटमध्ये वाढ होणे अपरिहार्य आहे. म्हणूनच मराठीतून शिक्षण देणाऱ्या शाळांना आर्थिक साह्य द्या, अशी मागणी आहे. शिक्षणाकरिता करावयाचा खर्च ही देशाच्या प्रगतीसाठी केलेली गुंतवणूक असते, हे विसरता कामा नये. शिक्षण हक्काच्या कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्राचे शिक्षणविषयक धोरण निश्‍चित केले गेले पाहिजे. हे धोरण ठरविण्यासाठी आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याकरिता संबंधित तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात यावी. भटक्‍या विमुक्तांसह सर्व वंचित गटांचे प्रतिनिधी त्या समितीत असणे आवश्‍यक मानावे. समितीच्या सूचनांनुसार व कायदेशीर प्रक्रियेनुसार धोरण आणि नियमावली तयार करून मगच अंमलबजावणीची सुरवात करावी. दलित, आदिवासी अपंग अशा सर्वांच्या विशिष्ट गरजा आणि अडचणी लक्षात घेण्यात याव्यात, म्हणून या गटांच्या प्रतिनिधींचा समितीत सहभाग अत्यावश्‍यक मानण्यात यावा. जोपर्यंत अशी नियमावली तयार होत नाही, तोपर्यंत सरकारने जून १९ च्या आदेशासारखे जाचक आदेश काढूच नयेत. सध्या शिक्षण हक्क कायद्याच्या नावाने काढलेले, पण असा हक्क हिरावून घेणारे सर्व आदेश रद्द करावेत. असे आदेश हा लोकशाहीचा अवमान आहे. (लेखिका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)
पुण्यात उद्या, म्हणजे ४ सप्टेंबर २०१० रोजी, शिक्षण हक्क समन्वय समितीच्या वतीने ''मराठी शाळा टिकू द्या, मराठीतून शिकू द्या'' आंदोलन! सध्या महाराष्ट्र शासन मराठी शाळांना मान्यता देण्याऐवजी मराठी माध्यमाच्या ज्या शाळांना अद्याप मान्यता मिळालेली नाही त्या शाळाच बंद करत आहे. केंद्र सरकारच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराच्या कायद्यामुळे मराठी माध्यमाच्या व शासनाची मान्यता नसलेल्या सर्व शाळांपुढे अस्तित्त्वाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

भाषाभान : पुस्तक परिचय

पाषाणभेद ·

पाषाणभेद 17/08/2010 - 18:05
मराठीची वस्तूस्थिती व त्यावर उपाय सांगणारे हे पुस्तक आहे. हा लेख आता पर्यंत ६३ जणांनी वाचला आहे. हा लेख जास्तीत जास्त संख्येने वाचला जावून मराठीची स्थिती जाणून घेण्यासाठी एखादातरी उत्सूक होईल. केवळ हा लेख वरती आणण्यासाठी प्रतिक्रिया देत आहे. प्रतिक्रीयांच्या प्रतिक्षेत नाही. केवळ धाग्यातील विचारांचे जास्तीत जास्त वाचन व्हावे हाच मराठीप्रेमामुळे शुद्ध हेतू. हाच हेतू या धाग्यापुरता परत एका आठवड्याने सिद्ध होईलच.

मीनल 17/08/2010 - 18:13
बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील संबंध प्रेममय असले पाहिजे. सहमत! प्र्माण भाषा एकसारखी असते/ असावी. पण बोली भाषेतील शब्दा शब्दातील फरक टिपायला मजा येते.

फार आनंद झाला या गरजेच्या पुस्तकाच्या ओळखीमुळे (लेखाच्या मांडणीसाठीही श्री.पाषाणभेद यांचे विशेष अभिनंदन. त्यांनी करून दिलेली पुस्तकाची ओळख ही केवळ तांत्रीक ओळख नसून खुद्द त्यांचीही भाषाभान ठेवण्यामागील तळमळ त्यांच्या प्रत्येक विधानातून तीव्रतेने जाणवली.) शब्दरचनेचे हुकमी सामर्थ्य मनाला येईल तशा पद्ध्तीचे मायाजाल उभे करू शकते. "श्रावण" महिन्याच्या जादुगिरीवर पीएच.डी.साधर्म्य लिखाण होऊ शकते, पण भाषाभान ठेवून बालकविंनी केवळ एका कवितेत उलगडून दिलेला आनंद अवर्णनीय अशासाठी झाला आहे की त्यांना मराठी भाषेची ताकद निश्चितच माहित होती. शंभर वर्षे होत आली "श्रावणमास" कवितेला पण रत्तीभरही जादू कमी झालेली नाही, ही किमया भाषा अलंकारांची ! "किती विद्यार्थी केवळ लेखक व्ह्यायचे आहे म्हणून एम. ए. ला मराठी घेतात?" या प्रश्नाला दुसरीही बाजु अशी आहे की, ज्या काही विद्यार्थ्यांनी मराठी विषय पदव्युत्तर शिक्षणासाठी घेतला आहे त्यांना मराठीची किती आस्था आहे? नियत अभ्यासक्रमाव्यतिरिक्त किती अवांतर वाचन तो करतो? किती जाण आहे त्याला मराठी साहित्याची? इथे कोल्हापूरात एका हायस्कुलमध्ये "मराठी" विषयाच्या शिक्षकाच्या पदासाठी अर्ज केलेल्या एका एम.ए. (मराठी), बी.एड. उमेदवाराने "मराठीतील तुम्हाला कोणता कादंबरीकार आवडतो?" या साध्या आणि सरळ प्रश्नाचे उत्तर "पु.ल.देशपांडे" असे दिले. तर दुसर्‍या एका दलित उमेदवाराला "दलित लेखकांतील कुणाकुणाचे लेखन तुम्ही वाचले आहे?" या प्रश्नाला उत्तर आले, "दया पवार". हे उत्तर बरोबर असेल्/होते. पण मुलाखतकर्त्याने पुढील उपप्रश्न विचारला, "फक्त दया पवार? बाबुराव बागुल वाचले नाहीत?" याला त्या दलित उमेदवाराने उत्तर दिले, "नाही, एम.ए.ला फक्त दया पवारांचे 'बलुतं' होतं." काय अवस्था आहे उच्च शिक्षणातील "मराठी भाषे" च्या अभ्यासक्रमाची आणि उच्चपदस्थांची तळमळ? डॉ.नीलिमा म्हणतात, "मंत्रालयात लोकप्रतिनीधींपेक्षा कारकूनांचे अधीक महत्व आहे." असेल, पण विद्यानगरीच्या विद्यापीठात काय वेगळी परिस्थिती आहे? बीओएस च्या निवडणुकीत जे घाणेरडे राजकारण विद्यापिठातून खेळले जाते तीमध्ये मराठीची तळमळ त्या विषयाच्या प्राध्यापकांना असते की, आपल्या प्रकाशनाची पुस्तके अभ्यासक्रमात "लावली" जातील हे मतलबीपणे पाहणार्‍या प्रकाशकांच्या लॉबीला? त्यामुळे शाळा-कॉलेज-विद्यापीठ या जागांपेक्षा जनसामान्य पातळीवर भाषेविषयीचे कुतहूल जागृत ठेवणे हीच सद्यस्थितीत काळाची गरज आहे आणि त्यासाठी लेखकाने ओळख करून दिलेले डॉ. नीलिमा गुंडी यांचे पुस्तक भाषेविषयी अभिमान म्हणून नव्हे तर प्रेम म्हणून जवळ असणे नीतांत गरजेचे ठरेल यात संदेह नाही. (थोडेसे अवांतर : श्री.पाषाणभेद यांचा नीलिमाताईंशी परिचय असेल तर त्यांनी पुस्तकाबाबतच्या इथल्या प्रतिक्रिया त्यांना जरूर कळवाव्यात.) इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

बाबुराव 19/08/2010 - 11:30
खरं बोल्ला दादा तुमी. पदवी आन पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठी विषय घेऊन शिकणार्‍या पोराला साहित्याची किती तोंडवळख रहाती ह्यो एम.फील च्या प्रबंधाचा इषय व्हईन. पोराला इचारलं का बाबा मराठीतले साहित्यप्रकार सांग तर आभायाकडं पाहतं. साहित्यप्रवाह इचारल्यावर दाताड काढून सवाल इचारण्याला लय शुल्लक सवाल इचारल्यासारखा पाहतो. येत जात तर काय नाय. दलित लेखक,ग्रामीण लेखक,अदिवासी लेखक, आन भाषाभ्यासकाचे नाव इचारले तर पोर्ग कोमात जातं. भाषा म्हंजी काय ? भाषेची व्याख्या ? स्वन, स्वनीम,पद,पदीम, असे प्रश्न इचारल्यावर पोर्ग बावचळून जातं. तव्हा अशा भाषाभ्यास असणार्‍या पुस्तकाची वळख शाळा-महाविद्यालयात पोरायला करुन देली पाह्यजेन. पाषाणभेदानी पुस्तकाची चांगली वळख करुन दिली. मंडळ आभारी हाय. बाबुराव :)

उत्तम ओळख, पाभे. सर्वांच्या आत्मीयतेचा पण अभ्यासाला कठीण अशा विषयावरच्या चांगल्या पुस्तकाविषयी वाचायला आवडलं. अजून येऊ द्यात.

भाऊ पाटील 19/08/2010 - 18:20
पण पदवी आन पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठी विषय घेऊन शिकणार्‍या पोरांपैकी बरेचसे नाईलाजाने (किंवा अभ्यास न केल्याने) तिकडे गेलेले असतात. त्यांच्याकडुन आणखी वेगळी अपेक्षा तरी काय ठेवणार.

पाषाणभेद 20/08/2010 - 03:53
प्रतिक्रिया देणारे अन आवर्जून हा धागा वाचन करणार्‍यांचे मनापासून आभार. @ इन्द्र्राज पवार: साहेब, माझी डॉ. नीलिमा ताईंची ओळख नाही. पुण्यात राहणार्‍या मंडळींनी त्यांच्याशी संपर्क साधणे म्हणजे त्यांना या विषयावर पुन्हा लिहीण्यास हुरूप येईल. >>> डॉ. नीलिमा गुंडी यांचे पुस्तक भाषेविषयी अभिमान म्हणून नव्हे तर प्रेम म्हणून जवळ असणे नितांत गरजेचे ठरेल यात संदेह नाही. वाचनालयातून हे पुस्तक आणले तेव्हा मला एखाद्या लहान मुलाला खावू मिळावा तसा आनंद झाला. वाचनालयात असल्या विषयाच्या पुस्तकाला कोणी हात लावत नाही. त्यामुळे हे पुस्तक जवळपास माझेच झाले आहे! @मीनल ताई : टकुरं, टाळकं, डोसकं, मस्तक, माथा, डोकं, डोई या एकाचअर्थी बोलीभाषेतील शब्दांची मजा वाक्यात वापरून बघा! @बाबुराव : साहित्य विषय केवळ मार्कांच्या हिशोबात अभ्यासला जातो. पुलंचे वाक्य आहे: 'ज्ञानेश्वर २ मार्कांना आहे तर मी किती मार्कांना असेन?' अशा अर्थाचे. शाळाकॉलेजातसुद्धा मुलांना रस उत्पन्न होईल असे शिकवले जात नाही. केवळ पाट्या टाकण्याचे काम केले जाते अन विद्यार्थीही त्याच लायक आहेत. एकमेकांना पुरक झाले आहे सगळे. काही अपवाद अपवादानेच सापडतील. या पुस्तकातील डॉ. नागनाथ कोतापल्ले यांची मुलाखत तर फारच मनाला लागणारी आहे व मुळातून वाचण्यासारखी आहे. ते स्व:ता एका विद्यापीठात कुलगुरू होते त्यामुळे त्यांच्या वाक्यांना अनुभवामुळे महत्व प्राप्त झाले आहे. त्यांनी नोकरशहा, शासन तसेच इंग्रजाळलेले पालक व शिक्षणसंस्था यांवर सडकून केलेली टिका जाणकार मनाला टोचणी करत राहते. त्यांनी सुचविलेले उपाय जेव्हा महाराष्ट्र शासन अंमलात आणेल तो दिवस मराठीसाठी सोन्याचा (सोनियाचा नव्हे!) असेल. @भाऊ पाटील: कोतापल्ले सरांनी यामागची कारणमिमांसा मुलाखतीत विस्तृतरीत्या केलेली आहे. @अर्धवट, @इंटरनेटप्रेमी, @मदनबाण, @बिरुटेसर, @राजेश घासकडवी व इतर वाचकांचे आभार तुमच्यापर्यंत हा विषय गेला यातच धन्यता आहे. शेवटी मराठीचा उदो उदो होणे हा हेतू सफल होणे महत्वाचे. पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद.

पाषाणभेद 17/08/2010 - 18:05
मराठीची वस्तूस्थिती व त्यावर उपाय सांगणारे हे पुस्तक आहे. हा लेख आता पर्यंत ६३ जणांनी वाचला आहे. हा लेख जास्तीत जास्त संख्येने वाचला जावून मराठीची स्थिती जाणून घेण्यासाठी एखादातरी उत्सूक होईल. केवळ हा लेख वरती आणण्यासाठी प्रतिक्रिया देत आहे. प्रतिक्रीयांच्या प्रतिक्षेत नाही. केवळ धाग्यातील विचारांचे जास्तीत जास्त वाचन व्हावे हाच मराठीप्रेमामुळे शुद्ध हेतू. हाच हेतू या धाग्यापुरता परत एका आठवड्याने सिद्ध होईलच.

मीनल 17/08/2010 - 18:13
बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील संबंध प्रेममय असले पाहिजे. सहमत! प्र्माण भाषा एकसारखी असते/ असावी. पण बोली भाषेतील शब्दा शब्दातील फरक टिपायला मजा येते.

फार आनंद झाला या गरजेच्या पुस्तकाच्या ओळखीमुळे (लेखाच्या मांडणीसाठीही श्री.पाषाणभेद यांचे विशेष अभिनंदन. त्यांनी करून दिलेली पुस्तकाची ओळख ही केवळ तांत्रीक ओळख नसून खुद्द त्यांचीही भाषाभान ठेवण्यामागील तळमळ त्यांच्या प्रत्येक विधानातून तीव्रतेने जाणवली.) शब्दरचनेचे हुकमी सामर्थ्य मनाला येईल तशा पद्ध्तीचे मायाजाल उभे करू शकते. "श्रावण" महिन्याच्या जादुगिरीवर पीएच.डी.साधर्म्य लिखाण होऊ शकते, पण भाषाभान ठेवून बालकविंनी केवळ एका कवितेत उलगडून दिलेला आनंद अवर्णनीय अशासाठी झाला आहे की त्यांना मराठी भाषेची ताकद निश्चितच माहित होती. शंभर वर्षे होत आली "श्रावणमास" कवितेला पण रत्तीभरही जादू कमी झालेली नाही, ही किमया भाषा अलंकारांची ! "किती विद्यार्थी केवळ लेखक व्ह्यायचे आहे म्हणून एम. ए. ला मराठी घेतात?" या प्रश्नाला दुसरीही बाजु अशी आहे की, ज्या काही विद्यार्थ्यांनी मराठी विषय पदव्युत्तर शिक्षणासाठी घेतला आहे त्यांना मराठीची किती आस्था आहे? नियत अभ्यासक्रमाव्यतिरिक्त किती अवांतर वाचन तो करतो? किती जाण आहे त्याला मराठी साहित्याची? इथे कोल्हापूरात एका हायस्कुलमध्ये "मराठी" विषयाच्या शिक्षकाच्या पदासाठी अर्ज केलेल्या एका एम.ए. (मराठी), बी.एड. उमेदवाराने "मराठीतील तुम्हाला कोणता कादंबरीकार आवडतो?" या साध्या आणि सरळ प्रश्नाचे उत्तर "पु.ल.देशपांडे" असे दिले. तर दुसर्‍या एका दलित उमेदवाराला "दलित लेखकांतील कुणाकुणाचे लेखन तुम्ही वाचले आहे?" या प्रश्नाला उत्तर आले, "दया पवार". हे उत्तर बरोबर असेल्/होते. पण मुलाखतकर्त्याने पुढील उपप्रश्न विचारला, "फक्त दया पवार? बाबुराव बागुल वाचले नाहीत?" याला त्या दलित उमेदवाराने उत्तर दिले, "नाही, एम.ए.ला फक्त दया पवारांचे 'बलुतं' होतं." काय अवस्था आहे उच्च शिक्षणातील "मराठी भाषे" च्या अभ्यासक्रमाची आणि उच्चपदस्थांची तळमळ? डॉ.नीलिमा म्हणतात, "मंत्रालयात लोकप्रतिनीधींपेक्षा कारकूनांचे अधीक महत्व आहे." असेल, पण विद्यानगरीच्या विद्यापीठात काय वेगळी परिस्थिती आहे? बीओएस च्या निवडणुकीत जे घाणेरडे राजकारण विद्यापिठातून खेळले जाते तीमध्ये मराठीची तळमळ त्या विषयाच्या प्राध्यापकांना असते की, आपल्या प्रकाशनाची पुस्तके अभ्यासक्रमात "लावली" जातील हे मतलबीपणे पाहणार्‍या प्रकाशकांच्या लॉबीला? त्यामुळे शाळा-कॉलेज-विद्यापीठ या जागांपेक्षा जनसामान्य पातळीवर भाषेविषयीचे कुतहूल जागृत ठेवणे हीच सद्यस्थितीत काळाची गरज आहे आणि त्यासाठी लेखकाने ओळख करून दिलेले डॉ. नीलिमा गुंडी यांचे पुस्तक भाषेविषयी अभिमान म्हणून नव्हे तर प्रेम म्हणून जवळ असणे नीतांत गरजेचे ठरेल यात संदेह नाही. (थोडेसे अवांतर : श्री.पाषाणभेद यांचा नीलिमाताईंशी परिचय असेल तर त्यांनी पुस्तकाबाबतच्या इथल्या प्रतिक्रिया त्यांना जरूर कळवाव्यात.) इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

बाबुराव 19/08/2010 - 11:30
खरं बोल्ला दादा तुमी. पदवी आन पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठी विषय घेऊन शिकणार्‍या पोराला साहित्याची किती तोंडवळख रहाती ह्यो एम.फील च्या प्रबंधाचा इषय व्हईन. पोराला इचारलं का बाबा मराठीतले साहित्यप्रकार सांग तर आभायाकडं पाहतं. साहित्यप्रवाह इचारल्यावर दाताड काढून सवाल इचारण्याला लय शुल्लक सवाल इचारल्यासारखा पाहतो. येत जात तर काय नाय. दलित लेखक,ग्रामीण लेखक,अदिवासी लेखक, आन भाषाभ्यासकाचे नाव इचारले तर पोर्ग कोमात जातं. भाषा म्हंजी काय ? भाषेची व्याख्या ? स्वन, स्वनीम,पद,पदीम, असे प्रश्न इचारल्यावर पोर्ग बावचळून जातं. तव्हा अशा भाषाभ्यास असणार्‍या पुस्तकाची वळख शाळा-महाविद्यालयात पोरायला करुन देली पाह्यजेन. पाषाणभेदानी पुस्तकाची चांगली वळख करुन दिली. मंडळ आभारी हाय. बाबुराव :)

उत्तम ओळख, पाभे. सर्वांच्या आत्मीयतेचा पण अभ्यासाला कठीण अशा विषयावरच्या चांगल्या पुस्तकाविषयी वाचायला आवडलं. अजून येऊ द्यात.

भाऊ पाटील 19/08/2010 - 18:20
पण पदवी आन पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठी विषय घेऊन शिकणार्‍या पोरांपैकी बरेचसे नाईलाजाने (किंवा अभ्यास न केल्याने) तिकडे गेलेले असतात. त्यांच्याकडुन आणखी वेगळी अपेक्षा तरी काय ठेवणार.

पाषाणभेद 20/08/2010 - 03:53
प्रतिक्रिया देणारे अन आवर्जून हा धागा वाचन करणार्‍यांचे मनापासून आभार. @ इन्द्र्राज पवार: साहेब, माझी डॉ. नीलिमा ताईंची ओळख नाही. पुण्यात राहणार्‍या मंडळींनी त्यांच्याशी संपर्क साधणे म्हणजे त्यांना या विषयावर पुन्हा लिहीण्यास हुरूप येईल. >>> डॉ. नीलिमा गुंडी यांचे पुस्तक भाषेविषयी अभिमान म्हणून नव्हे तर प्रेम म्हणून जवळ असणे नितांत गरजेचे ठरेल यात संदेह नाही. वाचनालयातून हे पुस्तक आणले तेव्हा मला एखाद्या लहान मुलाला खावू मिळावा तसा आनंद झाला. वाचनालयात असल्या विषयाच्या पुस्तकाला कोणी हात लावत नाही. त्यामुळे हे पुस्तक जवळपास माझेच झाले आहे! @मीनल ताई : टकुरं, टाळकं, डोसकं, मस्तक, माथा, डोकं, डोई या एकाचअर्थी बोलीभाषेतील शब्दांची मजा वाक्यात वापरून बघा! @बाबुराव : साहित्य विषय केवळ मार्कांच्या हिशोबात अभ्यासला जातो. पुलंचे वाक्य आहे: 'ज्ञानेश्वर २ मार्कांना आहे तर मी किती मार्कांना असेन?' अशा अर्थाचे. शाळाकॉलेजातसुद्धा मुलांना रस उत्पन्न होईल असे शिकवले जात नाही. केवळ पाट्या टाकण्याचे काम केले जाते अन विद्यार्थीही त्याच लायक आहेत. एकमेकांना पुरक झाले आहे सगळे. काही अपवाद अपवादानेच सापडतील. या पुस्तकातील डॉ. नागनाथ कोतापल्ले यांची मुलाखत तर फारच मनाला लागणारी आहे व मुळातून वाचण्यासारखी आहे. ते स्व:ता एका विद्यापीठात कुलगुरू होते त्यामुळे त्यांच्या वाक्यांना अनुभवामुळे महत्व प्राप्त झाले आहे. त्यांनी नोकरशहा, शासन तसेच इंग्रजाळलेले पालक व शिक्षणसंस्था यांवर सडकून केलेली टिका जाणकार मनाला टोचणी करत राहते. त्यांनी सुचविलेले उपाय जेव्हा महाराष्ट्र शासन अंमलात आणेल तो दिवस मराठीसाठी सोन्याचा (सोनियाचा नव्हे!) असेल. @भाऊ पाटील: कोतापल्ले सरांनी यामागची कारणमिमांसा मुलाखतीत विस्तृतरीत्या केलेली आहे. @अर्धवट, @इंटरनेटप्रेमी, @मदनबाण, @बिरुटेसर, @राजेश घासकडवी व इतर वाचकांचे आभार तुमच्यापर्यंत हा विषय गेला यातच धन्यता आहे. शेवटी मराठीचा उदो उदो होणे हा हेतू सफल होणे महत्वाचे. पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद.
'भाषाभान' या डॉ. नीलिमा गुंडी यांच्या पुस्तकात भाषा आणि संस्कृती यांविषयीच्या मार्मीक निरीक्षणांवर आधारीत काही ललित लेख आहेत. 'भाषाभान' मध्ये ललित आणि वैचारिक स्वरूपाचे लेख समाविष्ट केले आहेत. भाषेविषयीचे भान धारदार करण्याचे काम या लेखांद्वारे होते. यातील डॉ. अशोक रा. केळकर आणि डॉ. नागनाथ कोतापल्ले या दोन जेष्ठ नामवंत अभ्यासकांच्या यातील मुलाखती विचारांना चालना देणार्‍या आहेत. लेखीकेने प्रस्तावनेत जरी 'भाषाविषयक', 'भाषेचे' अशा अर्थाचे शब्द वापरले असतील तरी ते शब्द एका अर्थाने 'मराठी' या भाषेसंदर्भात आलेले आहे.

अनुस्वारांचे मिलन

अरुण मनोहर ·

सहज 05/08/2010 - 12:29
माहीतीपूर्ण लेख. प्रशासनाने कृपया वाचनखूण साठवायची सुविधा लवकर उपलब्ध करुन द्यावी.

स्तुत्य प्रयत्न. माझे २ पैसे खालीलप्रमाणे म आणि न ने सगोत्र विवाहच केला पाहिजे असे मला वाटते. मराठीत (आणि बहुतांश भारतीय भाषांमध्ये) २ नव्हेत तर ५ अनुनासिके आहेत. आपण जेव्हा हेच शब्द इंग्लिश मध्ये लिहितो तेव्हा तिथे केवळ या दोनच अक्षरांना "counterpart" असल्यामुळे आपण सरसकट तेच वापरतो. हतोळकरांनी दिलेला धागा पाहिला. तो जास्त बरोबर वाटला. त्यांनी बरेचसे कव्हर होते आहे. तरीही माझी लेखनकंड शमवायला शाळेत शिकलेले जितके मला आठवते आहे ते लिहिण्याच्या प्रयत्न करतो. व्यंजनांचे खालील प्रमाणे गट आहेत. क ख ग घ ङ कंठ्य :- यांचा उच्चार कंठातून होतो. च छ ज झ ञ मूर्धन्य :- मुर्धा म्हणजे टाळू आणि दातामधील भाग. हे उच्चार करताना जीभ जिथे लागते तो भाग ट ठ ड ढ ण तालव्य :- यांचा उच्चार करताना जीभ टाळ्याला लागते त थ द ध न दन्त्य :- यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते प फ ब भ म ओष्ठ्य :- यांचा उच्चार करताना ओठांचा वापर होतो (तो इतरही काही सुंदर कामात होतो म्हणा :-) (हे आपले अवांतर) ) य र ल व स श ष ह ळ पहिल्या पाच गटांना स्वतःचे अनुनासिक आहे. गटातील शेवटचे अक्षर हे अनुनासिक. शब्दात जेव्हा अनुस्वार येतो तेव्हा अनुस्वार ज्या अक्षरावर आहे, त्यातील पुढचे अक्षर ज्या गटाचे आहे त्या गटाच्या अनुनासिकाचा उच्चार होतो. उदा अंगठी मध्ये अनुस्वार अ वर आहे पण पुढे ग असल्याने ङ चा उच्चार होतो. तसेच अंजीर मध्ये ञ चा, अंडी मध्ये ण चा, अंत न चा आणि अंबर मध्ये म चा होतो. हेच शब्द अनुस्वार न वापरता लिहायचे असल्यास खालील प्रमाणे लिहावे लागतात. अङगठी, अञजीर (इथे ङआणि ञ चे पाय मोडावेत, खूप प्रयत्न करूनही लिहिता नाही आले तसे), अण्डी, अन्त, अम्बर. याला बहुधा परसवर्ण म्हणतात. शेवटच्या गटाला स्वतःचे अनुनासिक नाही यातील काही अक्षरांच्या (व स श ष ह) आधी अनुस्वार आला असता उच्चारात व चा उद्भव होतो. उदा संविधान, सिंह, हंस, अंश वगैरे. यांना परसवर्ण नाही. य र ल ळ च्या बाबतीत काय होते माहित नाही. पटकन उदाहरण नाही सापडत आहे. २ पैसे संपले :-) काही चुकले असेल तर चू भू द्या घ्या. भाषेतील जाणकारांनी अजून प्रकाश टाकावा.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

आयला, मनोगतावरील प्रतिसाद पहिलेच नाहीत. च्यामारी उगाच इतके लिहिले. तिथे बरीच चर्चा झाली आहे. संपूर्ण धागा आरामात वाचला पाहिजे. हतोळकर साहेबांचे आभार.

सहज 05/08/2010 - 12:29
माहीतीपूर्ण लेख. प्रशासनाने कृपया वाचनखूण साठवायची सुविधा लवकर उपलब्ध करुन द्यावी.

स्तुत्य प्रयत्न. माझे २ पैसे खालीलप्रमाणे म आणि न ने सगोत्र विवाहच केला पाहिजे असे मला वाटते. मराठीत (आणि बहुतांश भारतीय भाषांमध्ये) २ नव्हेत तर ५ अनुनासिके आहेत. आपण जेव्हा हेच शब्द इंग्लिश मध्ये लिहितो तेव्हा तिथे केवळ या दोनच अक्षरांना "counterpart" असल्यामुळे आपण सरसकट तेच वापरतो. हतोळकरांनी दिलेला धागा पाहिला. तो जास्त बरोबर वाटला. त्यांनी बरेचसे कव्हर होते आहे. तरीही माझी लेखनकंड शमवायला शाळेत शिकलेले जितके मला आठवते आहे ते लिहिण्याच्या प्रयत्न करतो. व्यंजनांचे खालील प्रमाणे गट आहेत. क ख ग घ ङ कंठ्य :- यांचा उच्चार कंठातून होतो. च छ ज झ ञ मूर्धन्य :- मुर्धा म्हणजे टाळू आणि दातामधील भाग. हे उच्चार करताना जीभ जिथे लागते तो भाग ट ठ ड ढ ण तालव्य :- यांचा उच्चार करताना जीभ टाळ्याला लागते त थ द ध न दन्त्य :- यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते प फ ब भ म ओष्ठ्य :- यांचा उच्चार करताना ओठांचा वापर होतो (तो इतरही काही सुंदर कामात होतो म्हणा :-) (हे आपले अवांतर) ) य र ल व स श ष ह ळ पहिल्या पाच गटांना स्वतःचे अनुनासिक आहे. गटातील शेवटचे अक्षर हे अनुनासिक. शब्दात जेव्हा अनुस्वार येतो तेव्हा अनुस्वार ज्या अक्षरावर आहे, त्यातील पुढचे अक्षर ज्या गटाचे आहे त्या गटाच्या अनुनासिकाचा उच्चार होतो. उदा अंगठी मध्ये अनुस्वार अ वर आहे पण पुढे ग असल्याने ङ चा उच्चार होतो. तसेच अंजीर मध्ये ञ चा, अंडी मध्ये ण चा, अंत न चा आणि अंबर मध्ये म चा होतो. हेच शब्द अनुस्वार न वापरता लिहायचे असल्यास खालील प्रमाणे लिहावे लागतात. अङगठी, अञजीर (इथे ङआणि ञ चे पाय मोडावेत, खूप प्रयत्न करूनही लिहिता नाही आले तसे), अण्डी, अन्त, अम्बर. याला बहुधा परसवर्ण म्हणतात. शेवटच्या गटाला स्वतःचे अनुनासिक नाही यातील काही अक्षरांच्या (व स श ष ह) आधी अनुस्वार आला असता उच्चारात व चा उद्भव होतो. उदा संविधान, सिंह, हंस, अंश वगैरे. यांना परसवर्ण नाही. य र ल ळ च्या बाबतीत काय होते माहित नाही. पटकन उदाहरण नाही सापडत आहे. २ पैसे संपले :-) काही चुकले असेल तर चू भू द्या घ्या. भाषेतील जाणकारांनी अजून प्रकाश टाकावा.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

आयला, मनोगतावरील प्रतिसाद पहिलेच नाहीत. च्यामारी उगाच इतके लिहिले. तिथे बरीच चर्चा झाली आहे. संपूर्ण धागा आरामात वाचला पाहिजे. हतोळकर साहेबांचे आभार.
एके काळी शुद्धलेखन फाट्यावर मारले जायचे. आता काळ बदलला असल्यामुळे, अनुस्वारांच्या उपयोगा विषयी माहिती देत आहे. ज्यांना शुद्धलेखनात स्वारस्य आहे आणि अनुस्वाराच्या वापरासाठी प्रश्न पडत असेल, अशांसाठीच हा लेख आहे. अनुस्वाराचा उच्चार न आणि म युक्त होत असतो. अनुस्वाराच्या पुढचे व्यंजन त्या त्या गोत्रातले असेल, तेव्हाच अनुस्वार न देता, त्या पुढच्या सगोत्र व्यंजनाशी अनुस्वाराचे मिलन होऊ शकते. अन्यथा असा विजोड गोत्र विवाह मराठीत मान्य नाही. परंतू माझ्या माहितीनुसार, न आणि म ने सगोत्र विवाह केलाच पाहिजे असे बंधन नाही!

कव्वाली: एक उत्कट गायनप्रकार भाग २

बहुगुणी ·

पुष्करिणी 01/08/2010 - 03:58
मस्तच झालाय हा भागही. मौला मौला मौला मेरे मौला दरारे दरारे है माथे पे मौला मरम्मत मुक्कदर की करदो मौला ही कवाली पण आवड्ते खूप मला. लिंक काही मिळत नाहीये पण यु-ट्युबवर

बहुगुणी 01/08/2010 - 05:19
अर्ज़ियां - देल्ही सिक्स मधील कव्वाली, सुंदरच आहे (पण मी ती पुढच्या चित्रपटांवरील भागात टाकणार होतो, तुम्ही मला pre-empt केलं, काही हरकत नाही, धार्मिक आहे म्हणून इथेही चालेल.)

गणपा 01/08/2010 - 05:56
अरे वाह!!! ही मेजवानी नजरेस पडलीच नव्हती. बहुगुणी तुमच संगीत प्रेम ठाउक होतच (त्या शिवाय का ती अफलातुन कानसेन मालिका उदयास आली?) पण तुमचा संगितातला अभ्यासही दांडगा आहे हे या कव्वाली मालिकेतुन दिसतय. कव्वाली शी पहिल्यांदा ओळख झाली ती हिंदी चित्रपटांमुळेच. आणि मग कव्वालिचा सरताज चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा ऐकण्यात आली आणि प्रेमातच पडलो. या मलिकेतुन मस्त मस्त कव्वाल्या तर ऐकायला मिळतायतच पण त्याबद्दल नवी माहितीही कळतेय. अजुन एक आवडलेली कव्वाली म्हणजे ब्लॅक फ्रायडे मधली . दुवा मिळाला तर देतोच.

In reply to by गणपा

बहुगुणी 01/08/2010 - 20:00
प्रतिसादाबद्दल धन्यवाद, गणपा. तुम्ही "अरे रूक जा रे बंदे" या गाण्याविषयी म्हणता आहात का? या व्हर्जन मध्ये तरी ते गाणं कव्वाली नसावं असं वाटतं (टाळ्या ऐकू येत नाहीत), दुसरं कोणतं आहे का?

धनंजय 01/08/2010 - 06:17
आता एक-एक करून दुवे ऐकायला घेतो. फक्त वाचूनच झूलेलालबद्दल जी माहिती समजली, ती नवीन होती, आवडली. ऐकूनतर मजाच मजा येईल.

चित्रा 01/08/2010 - 06:46
रूना लैलाची "दमा दम" आम्ही लहानपणी मन लावून ऐकत असू आणि तिला कधी गाणे टीव्ही वर लागले तर झुलत नाचत गाणे म्हणताना पाहणे म्हणजे गंमतच असायची. माहितीपूर्ण उत्तम लेख. ऐकते आता सगळी गाणी हळूहळू.

अतिशय अभ्यासपूर्ण आणि सुरेख लेख! आवडला!! 'चढता सुरज' कव्वाली लहानपणी मी खूपदा ऐकली आहे. आमच्या वस्तीत शोलेचे डायलॉग जेवढे लोकप्रिय होते तेवढीच ही कव्वालीही. त्यामुळे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात ती कधीही वाजत असे. http://www.manogat.com/node/13700 वरील दुव्यावर मी तिच्या मराठीत केलेल्या अनुवादाचा एक भाग वाचता येईल!

क्रान्ति 01/08/2010 - 10:34
हा लेखही. अतिशय माहितीपूर्ण आणि श्रवणीयही! मस्त कलंदरचा अर्थ प्रथमच व्यवस्थित कळला. मालिकेतील पुढच्या भागाची वाट पहातेय.

In reply to by प्रकाश घाटपांडे

बहुगुणी 01/08/2010 - 21:09
..मी स्वतः देखील अनभिज्ञच आहे हो! मी केवळ एक हौशी 'ऐकणारा' म्हणून हे लेख टाकतो आहे, मला संगीतातलं काही कळतं हा माझा मुळीच दावा नाही, इथल्या खर्‍या संगीतातील दर्दी लोकांकडून शिकायला मिळावं हाच उद्देश आहे हे स्पष्ट करायला हवं. अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

खूप वाट पहायला न लावता लगेच २रा भाग टाकलात, धन्यवाद. हा लेखही आवडला.कव्वालींचे दुवे आता एकेक करुन ऐकते. स्वाती

प्रदीप 01/08/2010 - 13:04
वाचतोय. रूना लैला प्रथम ७५ साली जेव्हा आली ती हीच 'दमादम मस्त कलंदर' घेऊन. तिचा तेव्हाचा टी. व्ही. कार्यक्रमातील तो पर्फॉर्मन्स (तिची वेशभूषा व तिचे हावभाव) पाहून सदर गीत काहीतरी हॉट शृंगारिक चीज आहे अशी माझी तेव्हा समजूत झाली होती! वरील सगळ्याच क्लिप्स पाहिलेल्या नाहीत, हळूहळू पहातोय. नुसरत फते अलींची 'दमादम मस्त कलंदर' छान वाटली, साब्री ब्रदर्सच्या ह्याच कव्वालीची सुरूवात छान वाटली, हे काहीतरी वेगळेच आहे असे म्हणतो न म्हणतो एव्हढ्यात गायक व तबला 'जुगलबंदी' सुरू झाली. पुढील काही पहावले/ ऐकवले नाही. चित्रपटातील कव्वाल्या पुढील भागात येणार आहेत, तरीही रफीसाहेबांच्या ३० व्या पुण्यतिथीच्या दिनानिमीत्ता त्यांच्या तीन कव्वाल्या (तिन्ही चित्रपटातील) इथे देत आहे: १. पर्दा है पर्दा (अमर, अकबर, अ‍ॅंथनी: एल. पी.) ह्यापुढीला दोन्ही कवाल्या 'लैला मजनू' मधील आहेत (मदन मोहन). चित्रपटात त्या एकामागोमाग येतात-- एक पर्वणीच आहे ती. २. तेरे दर पे आया हूं ३. होके मायूस तेरे दर से सवाली न गया

In reply to by प्रदीप

बहुगुणी 01/08/2010 - 19:51
मी देणार होतो पुढच्या लेखात, पण रफींची पुण्यतिथी साधून तुम्ही वर दुवे दिलेच आहेत तर लैला मजनू मधीलच तिसर्‍या तितकीशी न गाजलेल्या "ये दिवाने की ज़िद है के अपने दीवाने के खातिर आ" या कव्वालीचाही इथेच दुवा देतो आहे.

In reply to by प्रदीप

बहुगुणी 01/08/2010 - 21:06
...पण तबला/ढोलक, हार्मोनियम, सारंगी आणि टाळ्या हे elements background मध्ये ऐकू येतात म्हणून माझी तशी समजूत होती (आणि चित्रपटात कव्वाली define करायला 'दृश्य' स्वरूपात हे सर्व असायलाच हवं की नाही हे माहित नाही) , पण साथीदारांचा कोरस नाही हे खरं, तेंव्हा नसेलही ही कव्वाली कदाचित, तुमचं काय मत आहे ते कळवलंत तर आवडेल. धन्यवाद!

मेघवेडा 01/08/2010 - 14:50
अहाहा! बहुगुणीजी, मस्तच! दमादम मस्त कलंदर, चढता सूरज, आफरी, अली मौला तर अत्यंत आवडीच्या आहेतच, पण साब्री ब्रदर्सच्या तितक्या ऐकल्या नव्हत्या. मस्तच आहेत. नुसरत फतेह अली खाँसाहेबांच्या तर एकसे एक आहेत! त्यांची अशीच अजून एक आवडणारी - 'सानु इक पल चैन ना आवे, सजना तेरे बिना'. तुम्ही पुढल्या भागात याबद्दल लिहालच असं समजून दुवा देत नाही! :) मस्त उपक्रम. आणखी येऊ द्या!

In reply to by मेघवेडा

बहुगुणी 01/08/2010 - 17:22
मी आधी 'सानु इक पल चैन ना आवे' हे एक सुंदर भजन आहे, पण ती by definition कव्वाली नाही, असं समजून चाललो होतो, कारण बरेचदा (खालच्या पहिल्या व्हिडीओप्रमाणे) पाहिलं तर कव्वालीचं एक महत्वाचं अंग (साथीदारांच्या टाळ्या) या गाण्यात नाही, असं दिसलं. पण ही देखील कव्वालीच आहे हे नुसरत यांच्या खालील दुसर्‍या एका मैफिलीवरून दिसतं: याच कव्वालीच/भजनाचे आणखी दोन श्रवणीय दुवे इथे देतोयः १) नुसरत २) कैलाश खेर आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद! हे गाणं चित्रपटात देखील आलं आहे का? माहित असेल तर तो दुवा द्या.

संगिताचा हाही प्रकार अर्थाने आणि संगिताने किती समृध्द आहे हे या लेखावरून समजून येत आहे.

प्रभो 01/08/2010 - 19:53
मस्त मस्त मस्त लेख..... तुमच्या या लेखामुळे काल आम्हा मित्रांची कव्वाली नाईट साजरी झाली.. :)

मस्त कलंदर 01/08/2010 - 22:58
वा:.. हा लेख म्हणजे कव्वालींची मेजवानीच आहे.. दमादम मस्त कलंदरचा तुम्ही दिलेला अर्थ तर छानच.. आणि एकच कव्वाली वेगवेगळ्या गळ्यांमधून ऐकणे म्हणजे तर क्या कहने!!! ही चढता सूरज कव्वाली मला पूर्ण पाठ आहे आणि तिचा अर्थ मनोमन पटतो... सगळे व्हिडिओज बफर होत आहेत.. आता एकेकाचा लुत्फ उठवतेय.. आणि हो, या मालिकेबद्दल धन्यवाद!

वाहीदा 03/08/2010 - 01:11
या धाग्याची मेजवानी मी माझ्या शगुफ्ता आप्पी च्या घरी रविवारी संध्याकाळी त्यांच्या नातेवाईकांसोबत खुप खुप Enjoy केली Believe me कोणीही अक्षरशः कोणीही २.३० तास तरी संगणकासमोरून हलले नाही बहुगुणी काका , माषा-अल्लाह !! (Literally means 'Whatever Allah (God) wills'. It is often used in occasions where there is surprise in someones' good deeds or achievements ) तबियत, खुष कर दि आपने !! :-) माझी एक सिंधी मैत्रिण नेहमी "दमा-दम मस्त कलंदर" म्हणायची अन सांगायची हे तुमच्या वलींचे (संतांचे) गाणे आहे. मी confuse असायचे , 'झुलेलाल' अन 'शाहबाज़ कलंदर' एक कसे.. मला ही माहीत नव्हते, आत्ता समजले. धन्यू ! धन्यू !

पार्टनर 03/08/2010 - 07:58
'दमादम' चा अर्थ आत्ता कुठे जाऊन कळाला .. 'मौला मौला' आणि 'ख्वाजा मेरे..' सारखी गाणी / कव्वाली ऐकल्यानंतर हेच गाणं आठवलं. हे गाणं बरंच मोठं असल्यामुळे यूट्यूबवर एकसलग गाणं तर मिळालं नाही, या दोन लिंक्स मिळाल्या - http://www.youtube.com/watch?v=1MhoABnJdyU http://www.youtube.com/watch?v=vIAIzXIHM2k&feature=related मला यातल्या काही ओळी खूप भावतात. मन अगदी शांत होऊन जातं. - पार्टनर For everything you have missed, you have gained something else, and for everything you gain, you lose something else.

विजुभाऊ 03/08/2010 - 16:38
कच्चे धागे : सैफ अली खान / अजय देवगण चित्रपटातील नुसरत फतेह अली नी म्हंटलेली कव्वाली सुद्धा झकास आहे दुर्दैवाने चित्रपट फारसा चालला नाही आणि एक उत्तम संगीत मागे पडले.

पुष्करिणी 01/08/2010 - 03:58
मस्तच झालाय हा भागही. मौला मौला मौला मेरे मौला दरारे दरारे है माथे पे मौला मरम्मत मुक्कदर की करदो मौला ही कवाली पण आवड्ते खूप मला. लिंक काही मिळत नाहीये पण यु-ट्युबवर

बहुगुणी 01/08/2010 - 05:19
अर्ज़ियां - देल्ही सिक्स मधील कव्वाली, सुंदरच आहे (पण मी ती पुढच्या चित्रपटांवरील भागात टाकणार होतो, तुम्ही मला pre-empt केलं, काही हरकत नाही, धार्मिक आहे म्हणून इथेही चालेल.)

गणपा 01/08/2010 - 05:56
अरे वाह!!! ही मेजवानी नजरेस पडलीच नव्हती. बहुगुणी तुमच संगीत प्रेम ठाउक होतच (त्या शिवाय का ती अफलातुन कानसेन मालिका उदयास आली?) पण तुमचा संगितातला अभ्यासही दांडगा आहे हे या कव्वाली मालिकेतुन दिसतय. कव्वाली शी पहिल्यांदा ओळख झाली ती हिंदी चित्रपटांमुळेच. आणि मग कव्वालिचा सरताज चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा ऐकण्यात आली आणि प्रेमातच पडलो. या मलिकेतुन मस्त मस्त कव्वाल्या तर ऐकायला मिळतायतच पण त्याबद्दल नवी माहितीही कळतेय. अजुन एक आवडलेली कव्वाली म्हणजे ब्लॅक फ्रायडे मधली . दुवा मिळाला तर देतोच.

In reply to by गणपा

बहुगुणी 01/08/2010 - 20:00
प्रतिसादाबद्दल धन्यवाद, गणपा. तुम्ही "अरे रूक जा रे बंदे" या गाण्याविषयी म्हणता आहात का? या व्हर्जन मध्ये तरी ते गाणं कव्वाली नसावं असं वाटतं (टाळ्या ऐकू येत नाहीत), दुसरं कोणतं आहे का?

धनंजय 01/08/2010 - 06:17
आता एक-एक करून दुवे ऐकायला घेतो. फक्त वाचूनच झूलेलालबद्दल जी माहिती समजली, ती नवीन होती, आवडली. ऐकूनतर मजाच मजा येईल.

चित्रा 01/08/2010 - 06:46
रूना लैलाची "दमा दम" आम्ही लहानपणी मन लावून ऐकत असू आणि तिला कधी गाणे टीव्ही वर लागले तर झुलत नाचत गाणे म्हणताना पाहणे म्हणजे गंमतच असायची. माहितीपूर्ण उत्तम लेख. ऐकते आता सगळी गाणी हळूहळू.

अतिशय अभ्यासपूर्ण आणि सुरेख लेख! आवडला!! 'चढता सुरज' कव्वाली लहानपणी मी खूपदा ऐकली आहे. आमच्या वस्तीत शोलेचे डायलॉग जेवढे लोकप्रिय होते तेवढीच ही कव्वालीही. त्यामुळे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात ती कधीही वाजत असे. http://www.manogat.com/node/13700 वरील दुव्यावर मी तिच्या मराठीत केलेल्या अनुवादाचा एक भाग वाचता येईल!

क्रान्ति 01/08/2010 - 10:34
हा लेखही. अतिशय माहितीपूर्ण आणि श्रवणीयही! मस्त कलंदरचा अर्थ प्रथमच व्यवस्थित कळला. मालिकेतील पुढच्या भागाची वाट पहातेय.

In reply to by प्रकाश घाटपांडे

बहुगुणी 01/08/2010 - 21:09
..मी स्वतः देखील अनभिज्ञच आहे हो! मी केवळ एक हौशी 'ऐकणारा' म्हणून हे लेख टाकतो आहे, मला संगीतातलं काही कळतं हा माझा मुळीच दावा नाही, इथल्या खर्‍या संगीतातील दर्दी लोकांकडून शिकायला मिळावं हाच उद्देश आहे हे स्पष्ट करायला हवं. अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

खूप वाट पहायला न लावता लगेच २रा भाग टाकलात, धन्यवाद. हा लेखही आवडला.कव्वालींचे दुवे आता एकेक करुन ऐकते. स्वाती

प्रदीप 01/08/2010 - 13:04
वाचतोय. रूना लैला प्रथम ७५ साली जेव्हा आली ती हीच 'दमादम मस्त कलंदर' घेऊन. तिचा तेव्हाचा टी. व्ही. कार्यक्रमातील तो पर्फॉर्मन्स (तिची वेशभूषा व तिचे हावभाव) पाहून सदर गीत काहीतरी हॉट शृंगारिक चीज आहे अशी माझी तेव्हा समजूत झाली होती! वरील सगळ्याच क्लिप्स पाहिलेल्या नाहीत, हळूहळू पहातोय. नुसरत फते अलींची 'दमादम मस्त कलंदर' छान वाटली, साब्री ब्रदर्सच्या ह्याच कव्वालीची सुरूवात छान वाटली, हे काहीतरी वेगळेच आहे असे म्हणतो न म्हणतो एव्हढ्यात गायक व तबला 'जुगलबंदी' सुरू झाली. पुढील काही पहावले/ ऐकवले नाही. चित्रपटातील कव्वाल्या पुढील भागात येणार आहेत, तरीही रफीसाहेबांच्या ३० व्या पुण्यतिथीच्या दिनानिमीत्ता त्यांच्या तीन कव्वाल्या (तिन्ही चित्रपटातील) इथे देत आहे: १. पर्दा है पर्दा (अमर, अकबर, अ‍ॅंथनी: एल. पी.) ह्यापुढीला दोन्ही कवाल्या 'लैला मजनू' मधील आहेत (मदन मोहन). चित्रपटात त्या एकामागोमाग येतात-- एक पर्वणीच आहे ती. २. तेरे दर पे आया हूं ३. होके मायूस तेरे दर से सवाली न गया

In reply to by प्रदीप

बहुगुणी 01/08/2010 - 19:51
मी देणार होतो पुढच्या लेखात, पण रफींची पुण्यतिथी साधून तुम्ही वर दुवे दिलेच आहेत तर लैला मजनू मधीलच तिसर्‍या तितकीशी न गाजलेल्या "ये दिवाने की ज़िद है के अपने दीवाने के खातिर आ" या कव्वालीचाही इथेच दुवा देतो आहे.

In reply to by प्रदीप

बहुगुणी 01/08/2010 - 21:06
...पण तबला/ढोलक, हार्मोनियम, सारंगी आणि टाळ्या हे elements background मध्ये ऐकू येतात म्हणून माझी तशी समजूत होती (आणि चित्रपटात कव्वाली define करायला 'दृश्य' स्वरूपात हे सर्व असायलाच हवं की नाही हे माहित नाही) , पण साथीदारांचा कोरस नाही हे खरं, तेंव्हा नसेलही ही कव्वाली कदाचित, तुमचं काय मत आहे ते कळवलंत तर आवडेल. धन्यवाद!

मेघवेडा 01/08/2010 - 14:50
अहाहा! बहुगुणीजी, मस्तच! दमादम मस्त कलंदर, चढता सूरज, आफरी, अली मौला तर अत्यंत आवडीच्या आहेतच, पण साब्री ब्रदर्सच्या तितक्या ऐकल्या नव्हत्या. मस्तच आहेत. नुसरत फतेह अली खाँसाहेबांच्या तर एकसे एक आहेत! त्यांची अशीच अजून एक आवडणारी - 'सानु इक पल चैन ना आवे, सजना तेरे बिना'. तुम्ही पुढल्या भागात याबद्दल लिहालच असं समजून दुवा देत नाही! :) मस्त उपक्रम. आणखी येऊ द्या!

In reply to by मेघवेडा

बहुगुणी 01/08/2010 - 17:22
मी आधी 'सानु इक पल चैन ना आवे' हे एक सुंदर भजन आहे, पण ती by definition कव्वाली नाही, असं समजून चाललो होतो, कारण बरेचदा (खालच्या पहिल्या व्हिडीओप्रमाणे) पाहिलं तर कव्वालीचं एक महत्वाचं अंग (साथीदारांच्या टाळ्या) या गाण्यात नाही, असं दिसलं. पण ही देखील कव्वालीच आहे हे नुसरत यांच्या खालील दुसर्‍या एका मैफिलीवरून दिसतं: याच कव्वालीच/भजनाचे आणखी दोन श्रवणीय दुवे इथे देतोयः १) नुसरत २) कैलाश खेर आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद! हे गाणं चित्रपटात देखील आलं आहे का? माहित असेल तर तो दुवा द्या.

संगिताचा हाही प्रकार अर्थाने आणि संगिताने किती समृध्द आहे हे या लेखावरून समजून येत आहे.

प्रभो 01/08/2010 - 19:53
मस्त मस्त मस्त लेख..... तुमच्या या लेखामुळे काल आम्हा मित्रांची कव्वाली नाईट साजरी झाली.. :)

मस्त कलंदर 01/08/2010 - 22:58
वा:.. हा लेख म्हणजे कव्वालींची मेजवानीच आहे.. दमादम मस्त कलंदरचा तुम्ही दिलेला अर्थ तर छानच.. आणि एकच कव्वाली वेगवेगळ्या गळ्यांमधून ऐकणे म्हणजे तर क्या कहने!!! ही चढता सूरज कव्वाली मला पूर्ण पाठ आहे आणि तिचा अर्थ मनोमन पटतो... सगळे व्हिडिओज बफर होत आहेत.. आता एकेकाचा लुत्फ उठवतेय.. आणि हो, या मालिकेबद्दल धन्यवाद!

वाहीदा 03/08/2010 - 01:11
या धाग्याची मेजवानी मी माझ्या शगुफ्ता आप्पी च्या घरी रविवारी संध्याकाळी त्यांच्या नातेवाईकांसोबत खुप खुप Enjoy केली Believe me कोणीही अक्षरशः कोणीही २.३० तास तरी संगणकासमोरून हलले नाही बहुगुणी काका , माषा-अल्लाह !! (Literally means 'Whatever Allah (God) wills'. It is often used in occasions where there is surprise in someones' good deeds or achievements ) तबियत, खुष कर दि आपने !! :-) माझी एक सिंधी मैत्रिण नेहमी "दमा-दम मस्त कलंदर" म्हणायची अन सांगायची हे तुमच्या वलींचे (संतांचे) गाणे आहे. मी confuse असायचे , 'झुलेलाल' अन 'शाहबाज़ कलंदर' एक कसे.. मला ही माहीत नव्हते, आत्ता समजले. धन्यू ! धन्यू !

पार्टनर 03/08/2010 - 07:58
'दमादम' चा अर्थ आत्ता कुठे जाऊन कळाला .. 'मौला मौला' आणि 'ख्वाजा मेरे..' सारखी गाणी / कव्वाली ऐकल्यानंतर हेच गाणं आठवलं. हे गाणं बरंच मोठं असल्यामुळे यूट्यूबवर एकसलग गाणं तर मिळालं नाही, या दोन लिंक्स मिळाल्या - http://www.youtube.com/watch?v=1MhoABnJdyU http://www.youtube.com/watch?v=vIAIzXIHM2k&feature=related मला यातल्या काही ओळी खूप भावतात. मन अगदी शांत होऊन जातं. - पार्टनर For everything you have missed, you have gained something else, and for everything you gain, you lose something else.

विजुभाऊ 03/08/2010 - 16:38
कच्चे धागे : सैफ अली खान / अजय देवगण चित्रपटातील नुसरत फतेह अली नी म्हंटलेली कव्वाली सुद्धा झकास आहे दुर्दैवाने चित्रपट फारसा चालला नाही आणि एक उत्तम संगीत मागे पडले.
3

॥ काव्यशास्त्रविनोदा: - ३ ॥

मेघवेडा ·

धनंजय 20/07/2010 - 03:54
१. पाय नसून दूर जातो (रस्ता माहीत नसला तर फिर फिर दूर फिरवतो), २. हा स-अक्षर असतो ("आई तुझा आशीर्वाद") पण हा पंडित नसतो, ३. याला तोंड नसते, (पण सायलेन्सर नेहमीच फुटका असल्यामुळे) "फटर्र्-स्फुट्-स्फुट्" असा मोठ्याने आवाज करतो. (आणि काही भागात "हा रिक्षा" ऐवजी "ही रिक्षा" अशी नाजुकाही असते म्हणे.) - - - गमतीदार आणि मनोरंजक लेख.

In reply to by नंदन

अस्मी 20/07/2010 - 10:09
अप्रतिम... :) कोड्याचे उत्तर पत्र असाव असंच वाटतय... - अस्मिता

शिल्पा ब 20/07/2010 - 07:10
छान लेख...कोड्याचं उत्तर ऐकायला उत्सुक. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

पुष्करिणी 20/07/2010 - 22:38
पत्रच वाटतय, (तोंड आहे पण बोलत नाही म्हणजे बंद पाकिटातलं पत्र असावं ) पुष्करिणी

In reply to by पुष्करिणी

मी ऋचा 22/07/2010 - 13:04
तोंड आहे पण बोलत नाही असे नाही... तोंड नाही तरी बोलतो असं कोडं आहे... :B मी ॠचा र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

मेघवेडा 22/07/2010 - 13:36
बर्‍याच जणांनी ओळखलेलं दिसतंय! 'पत्र/खलिता/व्यनि' =)) हो. 'पत्र' हेच याचे उत्तर आहे. बाकी धनंजय यांनी कल्पकरित्या दिलेलं उत्तरसुद्धा छान! पण रिक्षाला 'पाय' नाहीत असं म्हणता येणार नाही. त्यामुळे ते उत्तर बाद! सर्व प्रतिसादकांचे आभार. नवीन प्रहेलिका धाग्यात दिली आहे. :)

मस्त कलंदर 22/07/2010 - 13:44
मी सांगू का या कोड्याचे उत्तर???? :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

महेश हतोळकर 22/07/2010 - 13:51
वृक्षस्याग्रे फलं दॄष्टं, फलाग्रे वृक्षमेव च। अकारादि सकारान्तं यो जानाति स पण्डितः॥ झाडाच्य टोकाला फळ दिसतं आणि फळाच्या टोकाला झाड, "अ" ने सुरुवात होते (अकारादि), "स" ने शेवट (सकारान्त), जो जाणतो तो पंडित.

मेघवेडा 22/07/2010 - 14:41
टोपणनाव - अगदी बरोबर! अननसच ते! या वेळचे 'पंडित' किताबाचे मानकरी - उत्तर देण्याच्या क्रमानुसार - नंदन, यशोधरा, महेश हतोळकर आणि टॉपणनाव. मस्त कलन्दर यांना उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात येत आहे! ;) पुढील प्रहेलिका धाग्यावर!

झाडाच्या टोकावर बसतो पण गरूड (पक्षीराज) नाही ; गवताच्या शय्येवर झोपतो पण राजयोगी नाही; सोन्यासारखी काया असून सोने नाही आणि पुल्लिंगी (??) असला तरी राजपुत्र नाही.. असा हा फळांचा राजा आंबा..

शुचि 22/07/2010 - 17:49
संपूर्ण लेखमालाच छान. हा लेखही आवडला. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

पाषाणभेद 22/07/2010 - 17:53
वा वा मेघ, लेखन खुपच भारी आहे हो! लेखमाला पण सुंदर झालीय. मेहनत घेतली की असल्या सुंदर लेणी तयार होतात. आम्हास अजून आनंद द्या. The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

मेघवेडा 22/07/2010 - 17:55
यावेळेस प्रमोद_पुणे, मधुमती, टोपणनाव यांनी उत्तर ओळखलेलं आहे. पुढील प्रहेलिका धाग्यावर!

क्रेमर 23/07/2010 - 03:36
मस्त धागा!!! -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ बाकी चालू द्या.

In reply to by प्रमोद्_पुणे

मेघवेडा 23/07/2010 - 00:36
सध्याची प्रहेलिका चुटकीसरशी न सुटल्याने भाषांतर देत आहे : नरनारीसमुत्पन्ना सा स्त्री देहविवर्जिता - नर आणि नारी यांपासून जन्म झाला असला तरी ती देह नसणारी स्त्री आहे. अमुखी कुरुते शब्दं - तोंड नसूनही आवाज करते जातमात्रा विनश्यति - आणि जन्मल्यावर लगेच नष्ट होते. कोण बरे ती?

In reply to by मेघवेडा

Nile 23/07/2010 - 00:45
ती (काडेपेटीच्या काडीची)आग. जन्मः ती काडी अन तो (पेटीचा)रॅपर आवा़जः जळल्याचा फुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र जन्मली की लगेच(बरेचदा सिगेरेट शिलवगायच्या आतच) नष्ट होते! :| -Nile

In reply to by Nile

मेघवेडा 23/07/2010 - 01:00
स्तुत्य प्रयत्न! पण 'देहविवर्जिता' यातून 'तिला देह नाही' अर्थात 'ती दिसत नाही' असं सूचित केलेले आहे! श्री निळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येत आहे!

In reply to by चतुरंग

मेघवेडा 23/07/2010 - 01:47
असू शकते. विश्लेषण केल्यास बरं होईल. मला माहिती असलेले उत्तर हे नाही पण. अहो वर प्रतिसादांत क्लू आहेच एक! ;)

मेघवेडा 23/07/2010 - 04:00
उत्तर : टिचकी! अंगठा आणि मध्यमा या नरनारीनी समुत्पन्न अशी ती देहविवर्जित स्त्री, तोंड नसतानाही आवाज करणारी आणि जन्मताच नष्ट होणारी. आता, या प्रहेलिकांचा खेळ इथंच थांबवतो. सर्व वाचक आणि प्रतिसादकांस मनापासून धन्यवाद! :) पुन्हा भेटू पुढल्या भागात.

धनंजय 20/07/2010 - 03:54
१. पाय नसून दूर जातो (रस्ता माहीत नसला तर फिर फिर दूर फिरवतो), २. हा स-अक्षर असतो ("आई तुझा आशीर्वाद") पण हा पंडित नसतो, ३. याला तोंड नसते, (पण सायलेन्सर नेहमीच फुटका असल्यामुळे) "फटर्र्-स्फुट्-स्फुट्" असा मोठ्याने आवाज करतो. (आणि काही भागात "हा रिक्षा" ऐवजी "ही रिक्षा" अशी नाजुकाही असते म्हणे.) - - - गमतीदार आणि मनोरंजक लेख.

In reply to by नंदन

अस्मी 20/07/2010 - 10:09
अप्रतिम... :) कोड्याचे उत्तर पत्र असाव असंच वाटतय... - अस्मिता

शिल्पा ब 20/07/2010 - 07:10
छान लेख...कोड्याचं उत्तर ऐकायला उत्सुक. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

पुष्करिणी 20/07/2010 - 22:38
पत्रच वाटतय, (तोंड आहे पण बोलत नाही म्हणजे बंद पाकिटातलं पत्र असावं ) पुष्करिणी

In reply to by पुष्करिणी

मी ऋचा 22/07/2010 - 13:04
तोंड आहे पण बोलत नाही असे नाही... तोंड नाही तरी बोलतो असं कोडं आहे... :B मी ॠचा र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

मेघवेडा 22/07/2010 - 13:36
बर्‍याच जणांनी ओळखलेलं दिसतंय! 'पत्र/खलिता/व्यनि' =)) हो. 'पत्र' हेच याचे उत्तर आहे. बाकी धनंजय यांनी कल्पकरित्या दिलेलं उत्तरसुद्धा छान! पण रिक्षाला 'पाय' नाहीत असं म्हणता येणार नाही. त्यामुळे ते उत्तर बाद! सर्व प्रतिसादकांचे आभार. नवीन प्रहेलिका धाग्यात दिली आहे. :)

मस्त कलंदर 22/07/2010 - 13:44
मी सांगू का या कोड्याचे उत्तर???? :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

महेश हतोळकर 22/07/2010 - 13:51
वृक्षस्याग्रे फलं दॄष्टं, फलाग्रे वृक्षमेव च। अकारादि सकारान्तं यो जानाति स पण्डितः॥ झाडाच्य टोकाला फळ दिसतं आणि फळाच्या टोकाला झाड, "अ" ने सुरुवात होते (अकारादि), "स" ने शेवट (सकारान्त), जो जाणतो तो पंडित.

मेघवेडा 22/07/2010 - 14:41
टोपणनाव - अगदी बरोबर! अननसच ते! या वेळचे 'पंडित' किताबाचे मानकरी - उत्तर देण्याच्या क्रमानुसार - नंदन, यशोधरा, महेश हतोळकर आणि टॉपणनाव. मस्त कलन्दर यांना उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात येत आहे! ;) पुढील प्रहेलिका धाग्यावर!

झाडाच्या टोकावर बसतो पण गरूड (पक्षीराज) नाही ; गवताच्या शय्येवर झोपतो पण राजयोगी नाही; सोन्यासारखी काया असून सोने नाही आणि पुल्लिंगी (??) असला तरी राजपुत्र नाही.. असा हा फळांचा राजा आंबा..

शुचि 22/07/2010 - 17:49
संपूर्ण लेखमालाच छान. हा लेखही आवडला. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

पाषाणभेद 22/07/2010 - 17:53
वा वा मेघ, लेखन खुपच भारी आहे हो! लेखमाला पण सुंदर झालीय. मेहनत घेतली की असल्या सुंदर लेणी तयार होतात. आम्हास अजून आनंद द्या. The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

मेघवेडा 22/07/2010 - 17:55
यावेळेस प्रमोद_पुणे, मधुमती, टोपणनाव यांनी उत्तर ओळखलेलं आहे. पुढील प्रहेलिका धाग्यावर!

क्रेमर 23/07/2010 - 03:36
मस्त धागा!!! -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ बाकी चालू द्या.

In reply to by प्रमोद्_पुणे

मेघवेडा 23/07/2010 - 00:36
सध्याची प्रहेलिका चुटकीसरशी न सुटल्याने भाषांतर देत आहे : नरनारीसमुत्पन्ना सा स्त्री देहविवर्जिता - नर आणि नारी यांपासून जन्म झाला असला तरी ती देह नसणारी स्त्री आहे. अमुखी कुरुते शब्दं - तोंड नसूनही आवाज करते जातमात्रा विनश्यति - आणि जन्मल्यावर लगेच नष्ट होते. कोण बरे ती?

In reply to by मेघवेडा

Nile 23/07/2010 - 00:45
ती (काडेपेटीच्या काडीची)आग. जन्मः ती काडी अन तो (पेटीचा)रॅपर आवा़जः जळल्याचा फुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र जन्मली की लगेच(बरेचदा सिगेरेट शिलवगायच्या आतच) नष्ट होते! :| -Nile

In reply to by Nile

मेघवेडा 23/07/2010 - 01:00
स्तुत्य प्रयत्न! पण 'देहविवर्जिता' यातून 'तिला देह नाही' अर्थात 'ती दिसत नाही' असं सूचित केलेले आहे! श्री निळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येत आहे!

In reply to by चतुरंग

मेघवेडा 23/07/2010 - 01:47
असू शकते. विश्लेषण केल्यास बरं होईल. मला माहिती असलेले उत्तर हे नाही पण. अहो वर प्रतिसादांत क्लू आहेच एक! ;)

मेघवेडा 23/07/2010 - 04:00
उत्तर : टिचकी! अंगठा आणि मध्यमा या नरनारीनी समुत्पन्न अशी ती देहविवर्जित स्त्री, तोंड नसतानाही आवाज करणारी आणि जन्मताच नष्ट होणारी. आता, या प्रहेलिकांचा खेळ इथंच थांबवतो. सर्व वाचक आणि प्रतिसादकांस मनापासून धन्यवाद! :) पुन्हा भेटू पुढल्या भागात.
3

सीमालढागीतः भिऊ नको मराठी जना

पाषाणभेद ·

पंगा 13/07/2010 - 23:09
भिऊ नको मराठी मना तुज भय्या करतो 'भॉक्!' अन् इकडूनतिकडून कानडी तुजला देतो ठ्वॉक... बाकी चालू द्या.
आम्ही जोर जुलूम तोडू, कन्नडीगांची कंबर मोडू
अधोरेखित वाक्य सरसकट, अस्थानी, अन्याय्य, चिथावणीखोर आणि एकंदरीत आक्षेपार्ह वाटले. - पंडित गागाभट्ट.

In reply to by पंगा

पाषाणभेद 14/07/2010 - 03:51
भिऊ नको मराठी मना मराठी माती खाती मराठीशीच करती प्रतारणा असलाच केला जर गुन्हा घे काठी अन हाण माथी त्यांच्या पुन्हा पुन्हा संपादक महोदय हे चालेल काय? यात काही वैयक्तिक नाही. (अन तुमच्याशी पंगा नाही घेत हो.) चालत असेल तर ठेवा अन्यथा उडवून लावा आम्हास काय कळतो मराठीद्वेशींचा कावा? आम्ही मुढ सगळ्यांना म्हणतो अरे भावा, यावा यावा, घर तुमचेच असे हे मैदा तुम्हीच लुटावा. >>>>भिऊ नको मराठी मना तुज भय्या करतो 'भॉक्!' अन् इकडूनतिकडून कानडी तुजला देतो ठ्वॉक... अधोरेखित वाक्य सरसकट, शेळपट, पडखावू, लाचार, भय्या अन कानड्यांचे हाजी हाजी करणारे, शेपूटघालू वाटले. >> आम्ही जोर जुलूम तोडू, कन्नडीगांची कंबर मोडू >>>अधोरेखित वाक्य सरसकट, अस्थानी, अन्याय्य, चिथावणीखोर, हास्यास्पद आणि एकंदरीत येथे आक्षेपार्ह वाटले. पंगा, ते अधोरेखीत वाक्य सरसकट, अस्थानी, अन्याय्य, चिथावणीखोर आणि एकंदरीत आक्षेपार्ह वाटण्यासाठीच लिहीले आहे. ते कन्नडीगांना आक्षेपार्ह वाटेल कारण चुक त्यांची आहे, ते वाक्य तुला का आक्षेपार्ह वाटावे? मनात तर अजूनही चिथावणीखोर लिहायचे म्हणतो आहे. हे वाक्य कन्नडीगांविरूद्ध आहे म्हणून तुला सरसकट, अस्थानी, अन्याय्य, चिथावणीखोर आणि एकंदरीत आक्षेपार्ह वाटते परंतु काल कन्नड पोलिसांनी जी मराठी डोकी तोडली, पायाच्या नळ्या फोडल्या, म्हातार्‍यांना मारले, खुनाचे आरोप केले ते सर्व अन या आधी मराठी माणसाची गळचेपी केली ती तुला सरसकट, अस्थानी, अन्याय्य, चिथावणीखोर आणि एकंदरीत आक्षेपार्ह वाटली नाही काय? बर्‍याच कर्नाटकद्वेष्ट्या व स्वता:ला मराठी समजणार्‍या लोकांमुळेच सीमाभागातले लोक आज लाठ्या खात आहेत, केवळ मोर्चा नेला तर खुनाचे आरोप सहन करत आहेत. अजून एक, लाठीमार करतांना केवळ पायावर लाठी मारायची असते. टिव्हीवर कित्येक लोकांची डोकी फुटलेली ओठ फाटलेले दाखवत होते. व्यक्तिगत रोखाचा मजकूर संपादित. पाषाणभेद, तुमचा राग हा व्यक्तिगत पातळीवर उतरु देऊ नये. - संपादक अवांतर: पंगा म्हणजे तुच ना रे तो की जो आधी हिंदीत प्रतिक्रिया द्यायचा तो? (संपादक महोदय, संदर्भासाठी वरील अवांतर महत्वाचे आहे हो.) The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

In reply to by पाषाणभेद

पंगा 14/07/2010 - 03:56
भिऊ नको मराठी मना मराठी माती खाती
या विधानावर आक्षेप नोंदवू इच्छितो. लहानपणी (कॅल्शियम डेफिशन्सीमुळे वगैरे) खाल्ली असल्यास कल्पना नाही, पण समजायला लागल्यापासून तरी मातीबिती खाल्ल्याचे आठवत नाही. बाकी चालू द्या. - पंडित गागाभट्ट.

In reply to by पंगा

पाषाणभेद 14/07/2010 - 04:40
हा हा हा ! कसलीतरी कमतरता होती तर! काही का असेना माती खाणे हे महत्वाचे! बाकी दातासाठी माती खाणे चुकीचे असते. त्यामुळे दात न सुधारता इतर संसर्ग होवू शकतो. आजकाल कॅल्शीयम असलेल्या टुथपेस्ट बाजारात आहेत. अर्थात त्यामुळे फायदा होतो की नाही ते डॉक्टरच सांगू शकतील. केवळ जाहीरातबाजी असला प्रकार तर नाही ना तो? असो.

पंगा 13/07/2010 - 23:09
भिऊ नको मराठी मना तुज भय्या करतो 'भॉक्!' अन् इकडूनतिकडून कानडी तुजला देतो ठ्वॉक... बाकी चालू द्या.
आम्ही जोर जुलूम तोडू, कन्नडीगांची कंबर मोडू
अधोरेखित वाक्य सरसकट, अस्थानी, अन्याय्य, चिथावणीखोर आणि एकंदरीत आक्षेपार्ह वाटले. - पंडित गागाभट्ट.

In reply to by पंगा

पाषाणभेद 14/07/2010 - 03:51
भिऊ नको मराठी मना मराठी माती खाती मराठीशीच करती प्रतारणा असलाच केला जर गुन्हा घे काठी अन हाण माथी त्यांच्या पुन्हा पुन्हा संपादक महोदय हे चालेल काय? यात काही वैयक्तिक नाही. (अन तुमच्याशी पंगा नाही घेत हो.) चालत असेल तर ठेवा अन्यथा उडवून लावा आम्हास काय कळतो मराठीद्वेशींचा कावा? आम्ही मुढ सगळ्यांना म्हणतो अरे भावा, यावा यावा, घर तुमचेच असे हे मैदा तुम्हीच लुटावा. >>>>भिऊ नको मराठी मना तुज भय्या करतो 'भॉक्!' अन् इकडूनतिकडून कानडी तुजला देतो ठ्वॉक... अधोरेखित वाक्य सरसकट, शेळपट, पडखावू, लाचार, भय्या अन कानड्यांचे हाजी हाजी करणारे, शेपूटघालू वाटले. >> आम्ही जोर जुलूम तोडू, कन्नडीगांची कंबर मोडू >>>अधोरेखित वाक्य सरसकट, अस्थानी, अन्याय्य, चिथावणीखोर, हास्यास्पद आणि एकंदरीत येथे आक्षेपार्ह वाटले. पंगा, ते अधोरेखीत वाक्य सरसकट, अस्थानी, अन्याय्य, चिथावणीखोर आणि एकंदरीत आक्षेपार्ह वाटण्यासाठीच लिहीले आहे. ते कन्नडीगांना आक्षेपार्ह वाटेल कारण चुक त्यांची आहे, ते वाक्य तुला का आक्षेपार्ह वाटावे? मनात तर अजूनही चिथावणीखोर लिहायचे म्हणतो आहे. हे वाक्य कन्नडीगांविरूद्ध आहे म्हणून तुला सरसकट, अस्थानी, अन्याय्य, चिथावणीखोर आणि एकंदरीत आक्षेपार्ह वाटते परंतु काल कन्नड पोलिसांनी जी मराठी डोकी तोडली, पायाच्या नळ्या फोडल्या, म्हातार्‍यांना मारले, खुनाचे आरोप केले ते सर्व अन या आधी मराठी माणसाची गळचेपी केली ती तुला सरसकट, अस्थानी, अन्याय्य, चिथावणीखोर आणि एकंदरीत आक्षेपार्ह वाटली नाही काय? बर्‍याच कर्नाटकद्वेष्ट्या व स्वता:ला मराठी समजणार्‍या लोकांमुळेच सीमाभागातले लोक आज लाठ्या खात आहेत, केवळ मोर्चा नेला तर खुनाचे आरोप सहन करत आहेत. अजून एक, लाठीमार करतांना केवळ पायावर लाठी मारायची असते. टिव्हीवर कित्येक लोकांची डोकी फुटलेली ओठ फाटलेले दाखवत होते. व्यक्तिगत रोखाचा मजकूर संपादित. पाषाणभेद, तुमचा राग हा व्यक्तिगत पातळीवर उतरु देऊ नये. - संपादक अवांतर: पंगा म्हणजे तुच ना रे तो की जो आधी हिंदीत प्रतिक्रिया द्यायचा तो? (संपादक महोदय, संदर्भासाठी वरील अवांतर महत्वाचे आहे हो.) The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

In reply to by पाषाणभेद

पंगा 14/07/2010 - 03:56
भिऊ नको मराठी मना मराठी माती खाती
या विधानावर आक्षेप नोंदवू इच्छितो. लहानपणी (कॅल्शियम डेफिशन्सीमुळे वगैरे) खाल्ली असल्यास कल्पना नाही, पण समजायला लागल्यापासून तरी मातीबिती खाल्ल्याचे आठवत नाही. बाकी चालू द्या. - पंडित गागाभट्ट.

In reply to by पंगा

पाषाणभेद 14/07/2010 - 04:40
हा हा हा ! कसलीतरी कमतरता होती तर! काही का असेना माती खाणे हे महत्वाचे! बाकी दातासाठी माती खाणे चुकीचे असते. त्यामुळे दात न सुधारता इतर संसर्ग होवू शकतो. आजकाल कॅल्शीयम असलेल्या टुथपेस्ट बाजारात आहेत. अर्थात त्यामुळे फायदा होतो की नाही ते डॉक्टरच सांगू शकतील. केवळ जाहीरातबाजी असला प्रकार तर नाही ना तो? असो.
सीमालढागीतः भिऊ नको मराठी जना
भिऊ नको मराठी जना, काय तूझा गुन्हा राहीला सीमाभागी वेळ काढ जराशी जरा, येशील महाराष्ट्री पुन्हा चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||धृ|| दिलेत भरपूर लढे, रक्ताचे पडले सडे विचार नको करू, नको मनामधे झुरू समजू नको अभागी चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||१|| आम्ही जोर जुलूम तोडू, कन्नडीगांची कंबर मोडू अन्यायाला वाचा फोडू, सीमाभाग महाराष्ट्रा जोडू जरी लाठ्या डोक्यास लागी चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||२|| जय महाराष्ट्र बोलू बोल, मराठीचे उपकार अनमोल झालो मोठे त्य

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरील गीत : उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर

पाषाणभेद ·

अवलिया 08/07/2010 - 19:11
मस्त रे मस्त !!! खरंच आता काहीतरी करायला हवे अशी वेळ नक्की आली आहे. (जोपर्यंत समोरचा दरवाजे, कुंपण, सीमा मानत आहे तोपर्यंत अशा गोष्टींनी खुप फरक पडतो असे मनापासुन मानणारा ) अवलिया

प्रशु 08/07/2010 - 21:52
पाषाणभेद साहेब, कोणाला उठायला सांगताय... माझ्या धाग्यावर आलेल्या विक्षीप्त प्रतिक्रिया वाचा...

In reply to by प्रशु

पाषाणभेद 08/07/2010 - 22:40
खरे आहे दादा. काळ बदललाय. आपले पोट भरते ना मग झाले तर. दुसरा काय रडतोय ते कुणाला समजते? अन पोट भरलेले असणे अन ते दाखवणे हे योग्य आहे असे पोट भरलेल्या वाटते. The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

शिल्पा ब 08/07/2010 - 22:52
कोणीही उठू नका...झोपून राहा...हळूहळू चीनच्या घशात भारत जाईल तेव्हा हे फालतू प्रश्न सुटतील...नाहीतरी अरुणाचल प्रदेश वर चीनने हक्क सांगितला आहेच....तिबेटनंतर... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

Manoj Katwe 09/07/2010 - 07:10
From Misalpav
जम्मू काश्मीरच जर जगभर जाहीर आहे, पण हे अरुणाचलच्या सीमा सुद्धा तुटक तुटक आहे , हे त्याचंच द्योतक आहे का ? भारताचे नशीब कि तो अर्ध्या बाजूने (निर्जीव) पाण्याने वेढला गेलेला आहे. नाहीतर तिथे पण दोन-तीन तुटक तुटक सीमा बघायला मिळाल्या असत्या. नाकर्ते राजकारणी असले तर ह्या तुटक तुटक सीमांमध्ये अजून भरच पडत जाणार. (कोणे एक दिवशी त्या ठळक होतील, तो प्रदेश पूर्णपणे आपल्या ताब्यातून गेल्यावर ) अवांतर : येत्या गणपतीला तुटक तुटक भारताच्या नकाशाचाच देखावा करावा असे मनात येत आहे. निदान लोकांना (गल्ली गल्लीतल्या , चिरी मिरी साठी मारामारी करण्यार्या तुच्छ राजकारण्यांना) निदान समजेल तरी कि जग रोज हाच भारताचा हाच नकाशा बघतात ते.

In reply to by Manoj Katwe

मॅप्स.गुगल.इन वर पहा, संपूर्ण, अखंड भारत दिसेल. मॅप्स.गुगल.सीएन वर पहा, अरूणाचलला तुटक रेघ दिसणार नाही, आणि आख्खा (अक्साई चीन+) अरूणाचलही चीनला जोडलेला दिसेल. मॅप्स.गुगल.पीके पहा ... साईट अस्तित्त्वात नाही (प्रतिसाद लिहीपर्यंततरी)! ;-) असो. भारतात रेघा कशा मारायच्या आणि भारत आणि त्यांचे शेजारी यांच्यात रेघा कशा आहेत, माराव्यात या दोन प्रश्नांची आपण का सरमिसळ करता आहात हे कळलं नाही. भारतात कितीही आणि कशाही रेघा मारलेल्या असल्या तरी फरक पडला नाही तर आणि तरच आपण सीमानामक रेघांचा सांभाळ चांगला करू शकतो. पाभेसाहेब,
आपले पोट भरते ना मग झाले तर. दुसरा काय रडतोय ते कुणाला समजते?
आमच्याच राज्यात आणि देशात अनेकांना उपाशी पोटी झोपावं लागतं त्याचा विचार काही जणांना महत्त्वाचा वाटतो. कोण लोकं कोणती भाषा बोलतात यापेक्षा किती टक्के लोकांना दोनवेळा पोटभर जेवण मिळतं याची काही जणांना जास्त काळजी वाटते. बाकी, कोणत्या राज्यात कोणतं गाव आहे याचा आणि पोट भरण्याचा काय संबंध? अदिती

ऋषिकेश 08/07/2010 - 22:58
एक गाणे म्हणून रचना आवडली मात्र, आशय म्हणून फारशी आवडली नाहि. एकुणच मराठी माणसापेक्षा फक्त महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी लिहिलेले वाटते. (विषेशतः शेवटच्या कडव्यावरून) अवांतर: मराठी माणूस सूरत, बडोदा, इंदोर वगैरे ठिकाणीही बराच आहे. त्यांना का नाहि संयुक्त महाराष्ट्रात / या गाण्यात स्थान? ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा

In reply to by ऋषिकेश

शिल्पा ब 08/07/2010 - 23:02
मराठी माणूस सूरत, बडोदा, इंदोर वगैरे ठिकाणीही बराच आहे. त्यांना का नाहि संयुक्त महाराष्ट्रात / या गाण्यात स्थान? इतर ठिकाणची मराठी मंडळी कधी गेली तिकडे? का पूर्वापार तिथेच राहत आहेत? सीमावर्ती भागासारखी? बाकी मराठी माणूस चेचायला इतरांची गरजच नाही.... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

ऋषिकेश 08/07/2010 - 23:04
तिथे मंडळी पुर्वापार आहेत सीमावर्ती भागासारखी. तिथे शिंदे/होळकर मंडळींच्या जहागिर्‍या होत्या ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा

In reply to by ऋषिकेश

पाषाणभेद 09/07/2010 - 08:35
>>> एक गाणे म्हणून रचना आवडली धन्यवाद. >>> मात्र, आशय म्हणून फारशी आवडली नाहि. एकुणच मराठी माणसापेक्षा फक्त महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी लिहिलेले वाटते. (विषेशतः शेवटच्या कडव्यावरून) मएस साठी हे गीत लिहीलेले नाही. मएस ही मराठी माणसांची प्रतिनिधी आहे जी सीमाप्रश्नावर लढते. (बाकी ही समिती कार्य करते की नाही, व्यवस्थापक कोण, कार्यालय कोठे आहे या बाबत मी अनभिक्षक्त आहे. तुम्ही/ कोणी त्याबाबत माहीती दिल्यास ते तिसरे कडवे पुन:लेखन करू शकतो.) अवांतर: मराठी माणूस सूरत, बडोदा, इंदोर वगैरे ठिकाणीही बराच आहे. त्यांना का नाहि संयुक्त महाराष्ट्रात / या गाण्यात स्थान? ॠषि, मी केवळ वादाच्या सीमाभागाबद्दलच बोलतोय. सूरत, बडोदा, इंदोर वगैरे ठिकाणे उगाचच वादात ओढू नका. जे न्याय्य आहे तेच आम्ही मागतोय. तुमचे म्हणणे खरे असेल तर ग्वाल्हेर, अटक, तंजावर, जिंजी सुद्धा महाराष्ट्रात यायला हवी. आमची भुक तेवढी नाही. जे पोटाला पुरते तेच आम्हाला द्या. याचा अर्थ असा नाही की आमच्या ताटातले तुम्ही हिसकावून घ्या. तुम्ही मध्यप्रदेशात बर्‍हाणपूर, खंडवा, गुजराथ मधला अहवा, डांग, सापुतारा म्हटले असते तर ठिक आहे. सूरत, बडोदा, इंदोर, ग्वाल्हेर, तंजावर, जिंजी आदी ठिकाणे मराठी माणसाचा स्पुर्तीदायक इतिहासच सांगतात. पुर्वी आपल्या सीमा विस्तार करणे हा हेतू असायचा. आता आहे त्या सीमा आपण गमावतोय. इतरत्र धाग्यांवर आलेल्या (मराठीच!) वाचकांच्या प्रतिक्रिया वाचून मात्र खुपच खंत वाटली, उद्वेग वाटला, शरम वाटली, आश्चर्य वाटले, दुबळेपणा वाटला. एक आठवण सांगतो. नवापुर हे महाराष्ट्र-गुजरात राज्यांच्या अगदी सीमेवरचे शहर आहे. महाराष्ट्र-गुजरात च्या वाटणीत हे शहर गुजरातेत जाणार होते. तेथील स्थानिक लोकांनी आंदोलन करून नवापुर हे शहर महाराष्ट्रात राखले. माझे चुलत सासर्‍यांनी त्याचे नेतृत्व केले होतो. त्यांच्या तोंडून मी तो इतिहास ऐकला आहे. मला त्यांचा अन तेथील स्थानिक लोकांचा अभिमान वाटतो. - मराठी आणि बेळगाव, निप्पाणी, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, सापूतारा संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव) The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

In reply to by पाषाणभेद

ऋषिकेश 09/07/2010 - 12:10
एक आठवण सांगतो. नवापुर हे महाराष्ट्र-गुजरात राज्यांच्या अगदी सीमेवरचे शहर आहे. महाराष्ट्र-गुजरात च्या वाटणीत हे शहर गुजरातेत जाणार होते. तेथील स्थानिक लोकांनी आंदोलन करून नवापुर हे शहर महाराष्ट्रात राखले. माझे चुलत सासर्‍यांनी त्याचे नेतृत्व केले होतो. त्यांच्या तोंडून मी तो इतिहास ऐकला आहे. मला त्यांचा अन तेथील स्थानिक लोकांचा अभिमान वाटतो.
वा! तुमच्या चुलत सासर्‍यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. त्यांनी त्यांच्या काळात जे प्रश्न होते ते त्यांच्यापद्धतीने सोडवले ह्या कृतीशीलतेबद्द्ल त्यांना सलाम. मात्र त्याचा आणि ५० वर्षांनंतरही राजकारण्यांनी मुद्दाम कुरवाळलेल्या ह्या सीमावादाचा संबंध कळला नाहि. सध्याचा सीमावाद असा आहे की त्याचे त्यावेळी नेतृत्त्व केलेल्यांनीही सुज्ञपणे प्रश्न वेळीच सोडून दिला आणि इतर अनेक ज्यांना केवळ या प्रश्नाचे राजकारण करायचे आहे त्यांनी (ज्यांस सध्याचे सर्व पक्ष/समित्या आल्या) हा प्रश्न असाच चिघळत ठेवला आहे, जेणेकरून योग्यवेळी तो वापरता यावा. ही गावे महाराष्ट्रात येण्याने तेथे रहाणार्‍या मराठी माणसाला किंवा मराठी भाषेला किंवा महाराष्ट्राला किंवा देशाला काय फायदा होणार आहे? अवांतरः 'अनभिक्षक्त' हा नवा मराठी शब्द वाचून हृदय भरून आले ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा

अभिषेक९ 08/07/2010 - 23:50
विदर्भाचे इतके दिवस हाल केले, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई ने ... मग बेळगाव कशावरून सुखी राहील... इकडे बेळगाव महाराष्ट्रात घ्या म्हणायचे, आणि तिकडे विदर्भातील मराठीच लोक वेगळे राज्य मागत आहेत... आधी याचे उत्तर द्या....

In reply to by अभिषेक९

शिल्पा ब 09/07/2010 - 00:43
काही कुणाला वेगळे राज्य देणार नाही....आणि आमचे बेळगाव सुद्धा हवे आहे...उगा काय दंगा लावलाय? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

चिरोटा 09/07/2010 - 10:23
गाणे आवडले. काही मुद्दे-
बाकी ही समिती कार्य करते..
बेळगावातच अनेक लोकांशी मी बोललो आहे ह्या विषयावर. हा मुद्दा पेटता ठेवून वृत्तपत्रे खपवणे/निवडणूका जिंकायला बघणे हा समितीचे मुख्य कार्य आहे.बाकी महाजन आयोगाने निकाल दिल्यावर सीमा प्रश्नावर 'त्याग' करुन नक्की काय मिळवणार हा प्रश्न आहे .ह्या मुद्द्यावर मिडियात प्रसिद्धी मिळाली की पुढारी आपसूकच 'मराठीचा मुद्दा मांडणारे'होतात. P = NP

शानबा५१२ 09/07/2010 - 10:41
सरळ सर्व विकुन महाराष्ट्रात या ना! पण बेळगाववासियांना नक्की काय अडचण आहे तिथे राहण्यात? _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे

In reply to by शानबा५१२

प्रदीप 09/07/2010 - 12:05
बेळगाववासियांना नक्की काय अडचण आहे तिथे राहण्यात?
अहो, चक्क २४ तास वीज की हो मिळतेय तेथे!! काय करायचीय (चाटता पण येत नाही). त्यापेक्षा आमचा बाणा, आमचे वाद हे आम्हाला महत्वाचे. कसले हो मर्हाटी तुम्ही!!

In reply to by प्रदीप

=)) =)) तसं असेल तर मग किमान त्यांनातरी तिथे सुखात राहू देत ... शेवटी भारताचाच पासपोर्ट घेऊन ओळख सिद्ध होणार ना त्यांची! अदिती

In reply to by प्रदीप

शानबा५१२ 09/07/2010 - 14:22
त्यापेक्षा आमचा बाणा, आमचे वाद हे आम्हाला महत्वाचे
होय हे बाकी खर.पण मला त्याच महत्व नसल तरी 'तिथे कुणाला मराठी म्हणुन त्रास दीला जात नाही' असे काहीसे समज आहेत(ते कीती बरोबर ते माहीती नाही.)म्हणुन तस लिहल आहे. एकदा स्टार माझावर 'बेळगाव - जीव अडकुन बसला' की काय तो कार्यक्रम पाहीला,तेव्हा 'तो' वरचा समज झाला. त्यात 'मी मराठी' सारखा बाणा जपणा-या लोकांच्या म्हणण्यावर जोर दीला गेला.'आम्हाला हा न तो त्रास होतो' अस म्हणणार एकही तोंड नाही दीसल. आपण बेळगाववासी असल्यास व माझ्या एखाद्या विधानामुळे आपल्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मला................काय बोलु जाउ दे. माझे वडील आर्मीच्या ट्रेनिंगला बेळगावला होते,तेव्हा मी ३-४ वर्षाचा असेन.तेव्हा मला वडील तिथुन खुप काही खाउ आणायचे.त्यात खारट्,कुरकुरीत बिस्किट्स पण असायचे.त्याअर्थी मी बेळगावचे मीठ खाल्ले आहे,म्हणुन आता हक्काने लिहु शकतो......हीहीही. (आता ते मीठ कानडींच होत की 'आपल्या मराठी' माणसांच ते मी नाही विचारल कधी वडीलांना.........आपला एकच स्वार्थी प्रश्न : खाउ काय आणला??)
कसले हो मर्हाटी तुम्ही!!
हेय डीयर!.....ते वेगळे प्राणी असतात,आम्ही 'होमो सेपीयन सेपीयन'च्या कुळातले मराठी...९६ कुळी मराठा. _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे

In reply to by शानबा५१२

चिरोटा 09/07/2010 - 17:13
सध्या आहे तीच परिस्थिती बरी आहे असे अनेक स्थनिक लोकांबरोबर बोलताना जाणवते.किंबहुना बेळगाव चुकुन महाराष्ट्रात आले तर आपले मराठी पुढारी बेळगावच्या पर्यावरणाचा बँड वाजवतील आणि शहर उजाड करतील अशी भितीही अनेकांना वाटते. P = NP

अमोल केळकर 09/07/2010 - 10:50
गाणे आवडले. मराठी अभिमान गीतासारखं हे गाणं प्रसिध्द व्हायला पाहिजे असे प्रामाणिक मत अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

छान कविता आहे रे पाभे. बाकी २ वेळा जे लोक उपाशी आहेत त्यांची काळजी करणारे लोक स्वतः काहीही करत नाहीत हे लक्षात घे आणि लिहीत रहा. (२ वेळच्या उपाशी लोकांना फुकट न पोसणारा) -पेशवे आपल्याला जे पाहीजे ते दडपून करायचंच त्यासाठी साम, दाम, दंड, भेद सगळ्या नितींचा वापर करायचा. कोण काय बोलतं याकडे लक्ष द्यायची काही गरज नाही. (स्वतंत्र) पुण्याचे पेशवे हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

अवलिया 09/07/2010 - 14:07
>>>हे लक्षात घे आणि लिहीत रहा. नुसतेच लिहु नकोस काही कार्य सुध्दा जमेल तसे करावे. अर्थात विचार हा मह्त्वाचा असतो कारण तो अनेकांना कार्याला प्रवृत्त करत असतो. --अवलिया

अवलिया 08/07/2010 - 19:11
मस्त रे मस्त !!! खरंच आता काहीतरी करायला हवे अशी वेळ नक्की आली आहे. (जोपर्यंत समोरचा दरवाजे, कुंपण, सीमा मानत आहे तोपर्यंत अशा गोष्टींनी खुप फरक पडतो असे मनापासुन मानणारा ) अवलिया

प्रशु 08/07/2010 - 21:52
पाषाणभेद साहेब, कोणाला उठायला सांगताय... माझ्या धाग्यावर आलेल्या विक्षीप्त प्रतिक्रिया वाचा...

In reply to by प्रशु

पाषाणभेद 08/07/2010 - 22:40
खरे आहे दादा. काळ बदललाय. आपले पोट भरते ना मग झाले तर. दुसरा काय रडतोय ते कुणाला समजते? अन पोट भरलेले असणे अन ते दाखवणे हे योग्य आहे असे पोट भरलेल्या वाटते. The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

शिल्पा ब 08/07/2010 - 22:52
कोणीही उठू नका...झोपून राहा...हळूहळू चीनच्या घशात भारत जाईल तेव्हा हे फालतू प्रश्न सुटतील...नाहीतरी अरुणाचल प्रदेश वर चीनने हक्क सांगितला आहेच....तिबेटनंतर... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

Manoj Katwe 09/07/2010 - 07:10
From Misalpav
जम्मू काश्मीरच जर जगभर जाहीर आहे, पण हे अरुणाचलच्या सीमा सुद्धा तुटक तुटक आहे , हे त्याचंच द्योतक आहे का ? भारताचे नशीब कि तो अर्ध्या बाजूने (निर्जीव) पाण्याने वेढला गेलेला आहे. नाहीतर तिथे पण दोन-तीन तुटक तुटक सीमा बघायला मिळाल्या असत्या. नाकर्ते राजकारणी असले तर ह्या तुटक तुटक सीमांमध्ये अजून भरच पडत जाणार. (कोणे एक दिवशी त्या ठळक होतील, तो प्रदेश पूर्णपणे आपल्या ताब्यातून गेल्यावर ) अवांतर : येत्या गणपतीला तुटक तुटक भारताच्या नकाशाचाच देखावा करावा असे मनात येत आहे. निदान लोकांना (गल्ली गल्लीतल्या , चिरी मिरी साठी मारामारी करण्यार्या तुच्छ राजकारण्यांना) निदान समजेल तरी कि जग रोज हाच भारताचा हाच नकाशा बघतात ते.

In reply to by Manoj Katwe

मॅप्स.गुगल.इन वर पहा, संपूर्ण, अखंड भारत दिसेल. मॅप्स.गुगल.सीएन वर पहा, अरूणाचलला तुटक रेघ दिसणार नाही, आणि आख्खा (अक्साई चीन+) अरूणाचलही चीनला जोडलेला दिसेल. मॅप्स.गुगल.पीके पहा ... साईट अस्तित्त्वात नाही (प्रतिसाद लिहीपर्यंततरी)! ;-) असो. भारतात रेघा कशा मारायच्या आणि भारत आणि त्यांचे शेजारी यांच्यात रेघा कशा आहेत, माराव्यात या दोन प्रश्नांची आपण का सरमिसळ करता आहात हे कळलं नाही. भारतात कितीही आणि कशाही रेघा मारलेल्या असल्या तरी फरक पडला नाही तर आणि तरच आपण सीमानामक रेघांचा सांभाळ चांगला करू शकतो. पाभेसाहेब,
आपले पोट भरते ना मग झाले तर. दुसरा काय रडतोय ते कुणाला समजते?
आमच्याच राज्यात आणि देशात अनेकांना उपाशी पोटी झोपावं लागतं त्याचा विचार काही जणांना महत्त्वाचा वाटतो. कोण लोकं कोणती भाषा बोलतात यापेक्षा किती टक्के लोकांना दोनवेळा पोटभर जेवण मिळतं याची काही जणांना जास्त काळजी वाटते. बाकी, कोणत्या राज्यात कोणतं गाव आहे याचा आणि पोट भरण्याचा काय संबंध? अदिती

ऋषिकेश 08/07/2010 - 22:58
एक गाणे म्हणून रचना आवडली मात्र, आशय म्हणून फारशी आवडली नाहि. एकुणच मराठी माणसापेक्षा फक्त महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी लिहिलेले वाटते. (विषेशतः शेवटच्या कडव्यावरून) अवांतर: मराठी माणूस सूरत, बडोदा, इंदोर वगैरे ठिकाणीही बराच आहे. त्यांना का नाहि संयुक्त महाराष्ट्रात / या गाण्यात स्थान? ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा

In reply to by ऋषिकेश

शिल्पा ब 08/07/2010 - 23:02
मराठी माणूस सूरत, बडोदा, इंदोर वगैरे ठिकाणीही बराच आहे. त्यांना का नाहि संयुक्त महाराष्ट्रात / या गाण्यात स्थान? इतर ठिकाणची मराठी मंडळी कधी गेली तिकडे? का पूर्वापार तिथेच राहत आहेत? सीमावर्ती भागासारखी? बाकी मराठी माणूस चेचायला इतरांची गरजच नाही.... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

ऋषिकेश 08/07/2010 - 23:04
तिथे मंडळी पुर्वापार आहेत सीमावर्ती भागासारखी. तिथे शिंदे/होळकर मंडळींच्या जहागिर्‍या होत्या ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा

In reply to by ऋषिकेश

पाषाणभेद 09/07/2010 - 08:35
>>> एक गाणे म्हणून रचना आवडली धन्यवाद. >>> मात्र, आशय म्हणून फारशी आवडली नाहि. एकुणच मराठी माणसापेक्षा फक्त महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी लिहिलेले वाटते. (विषेशतः शेवटच्या कडव्यावरून) मएस साठी हे गीत लिहीलेले नाही. मएस ही मराठी माणसांची प्रतिनिधी आहे जी सीमाप्रश्नावर लढते. (बाकी ही समिती कार्य करते की नाही, व्यवस्थापक कोण, कार्यालय कोठे आहे या बाबत मी अनभिक्षक्त आहे. तुम्ही/ कोणी त्याबाबत माहीती दिल्यास ते तिसरे कडवे पुन:लेखन करू शकतो.) अवांतर: मराठी माणूस सूरत, बडोदा, इंदोर वगैरे ठिकाणीही बराच आहे. त्यांना का नाहि संयुक्त महाराष्ट्रात / या गाण्यात स्थान? ॠषि, मी केवळ वादाच्या सीमाभागाबद्दलच बोलतोय. सूरत, बडोदा, इंदोर वगैरे ठिकाणे उगाचच वादात ओढू नका. जे न्याय्य आहे तेच आम्ही मागतोय. तुमचे म्हणणे खरे असेल तर ग्वाल्हेर, अटक, तंजावर, जिंजी सुद्धा महाराष्ट्रात यायला हवी. आमची भुक तेवढी नाही. जे पोटाला पुरते तेच आम्हाला द्या. याचा अर्थ असा नाही की आमच्या ताटातले तुम्ही हिसकावून घ्या. तुम्ही मध्यप्रदेशात बर्‍हाणपूर, खंडवा, गुजराथ मधला अहवा, डांग, सापुतारा म्हटले असते तर ठिक आहे. सूरत, बडोदा, इंदोर, ग्वाल्हेर, तंजावर, जिंजी आदी ठिकाणे मराठी माणसाचा स्पुर्तीदायक इतिहासच सांगतात. पुर्वी आपल्या सीमा विस्तार करणे हा हेतू असायचा. आता आहे त्या सीमा आपण गमावतोय. इतरत्र धाग्यांवर आलेल्या (मराठीच!) वाचकांच्या प्रतिक्रिया वाचून मात्र खुपच खंत वाटली, उद्वेग वाटला, शरम वाटली, आश्चर्य वाटले, दुबळेपणा वाटला. एक आठवण सांगतो. नवापुर हे महाराष्ट्र-गुजरात राज्यांच्या अगदी सीमेवरचे शहर आहे. महाराष्ट्र-गुजरात च्या वाटणीत हे शहर गुजरातेत जाणार होते. तेथील स्थानिक लोकांनी आंदोलन करून नवापुर हे शहर महाराष्ट्रात राखले. माझे चुलत सासर्‍यांनी त्याचे नेतृत्व केले होतो. त्यांच्या तोंडून मी तो इतिहास ऐकला आहे. मला त्यांचा अन तेथील स्थानिक लोकांचा अभिमान वाटतो. - मराठी आणि बेळगाव, निप्पाणी, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, सापूतारा संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव) The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

In reply to by पाषाणभेद

ऋषिकेश 09/07/2010 - 12:10
एक आठवण सांगतो. नवापुर हे महाराष्ट्र-गुजरात राज्यांच्या अगदी सीमेवरचे शहर आहे. महाराष्ट्र-गुजरात च्या वाटणीत हे शहर गुजरातेत जाणार होते. तेथील स्थानिक लोकांनी आंदोलन करून नवापुर हे शहर महाराष्ट्रात राखले. माझे चुलत सासर्‍यांनी त्याचे नेतृत्व केले होतो. त्यांच्या तोंडून मी तो इतिहास ऐकला आहे. मला त्यांचा अन तेथील स्थानिक लोकांचा अभिमान वाटतो.
वा! तुमच्या चुलत सासर्‍यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. त्यांनी त्यांच्या काळात जे प्रश्न होते ते त्यांच्यापद्धतीने सोडवले ह्या कृतीशीलतेबद्द्ल त्यांना सलाम. मात्र त्याचा आणि ५० वर्षांनंतरही राजकारण्यांनी मुद्दाम कुरवाळलेल्या ह्या सीमावादाचा संबंध कळला नाहि. सध्याचा सीमावाद असा आहे की त्याचे त्यावेळी नेतृत्त्व केलेल्यांनीही सुज्ञपणे प्रश्न वेळीच सोडून दिला आणि इतर अनेक ज्यांना केवळ या प्रश्नाचे राजकारण करायचे आहे त्यांनी (ज्यांस सध्याचे सर्व पक्ष/समित्या आल्या) हा प्रश्न असाच चिघळत ठेवला आहे, जेणेकरून योग्यवेळी तो वापरता यावा. ही गावे महाराष्ट्रात येण्याने तेथे रहाणार्‍या मराठी माणसाला किंवा मराठी भाषेला किंवा महाराष्ट्राला किंवा देशाला काय फायदा होणार आहे? अवांतरः 'अनभिक्षक्त' हा नवा मराठी शब्द वाचून हृदय भरून आले ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा

अभिषेक९ 08/07/2010 - 23:50
विदर्भाचे इतके दिवस हाल केले, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई ने ... मग बेळगाव कशावरून सुखी राहील... इकडे बेळगाव महाराष्ट्रात घ्या म्हणायचे, आणि तिकडे विदर्भातील मराठीच लोक वेगळे राज्य मागत आहेत... आधी याचे उत्तर द्या....

In reply to by अभिषेक९

शिल्पा ब 09/07/2010 - 00:43
काही कुणाला वेगळे राज्य देणार नाही....आणि आमचे बेळगाव सुद्धा हवे आहे...उगा काय दंगा लावलाय? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

चिरोटा 09/07/2010 - 10:23
गाणे आवडले. काही मुद्दे-
बाकी ही समिती कार्य करते..
बेळगावातच अनेक लोकांशी मी बोललो आहे ह्या विषयावर. हा मुद्दा पेटता ठेवून वृत्तपत्रे खपवणे/निवडणूका जिंकायला बघणे हा समितीचे मुख्य कार्य आहे.बाकी महाजन आयोगाने निकाल दिल्यावर सीमा प्रश्नावर 'त्याग' करुन नक्की काय मिळवणार हा प्रश्न आहे .ह्या मुद्द्यावर मिडियात प्रसिद्धी मिळाली की पुढारी आपसूकच 'मराठीचा मुद्दा मांडणारे'होतात. P = NP

शानबा५१२ 09/07/2010 - 10:41
सरळ सर्व विकुन महाराष्ट्रात या ना! पण बेळगाववासियांना नक्की काय अडचण आहे तिथे राहण्यात? _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे

In reply to by शानबा५१२

प्रदीप 09/07/2010 - 12:05
बेळगाववासियांना नक्की काय अडचण आहे तिथे राहण्यात?
अहो, चक्क २४ तास वीज की हो मिळतेय तेथे!! काय करायचीय (चाटता पण येत नाही). त्यापेक्षा आमचा बाणा, आमचे वाद हे आम्हाला महत्वाचे. कसले हो मर्हाटी तुम्ही!!

In reply to by प्रदीप

=)) =)) तसं असेल तर मग किमान त्यांनातरी तिथे सुखात राहू देत ... शेवटी भारताचाच पासपोर्ट घेऊन ओळख सिद्ध होणार ना त्यांची! अदिती

In reply to by प्रदीप

शानबा५१२ 09/07/2010 - 14:22
त्यापेक्षा आमचा बाणा, आमचे वाद हे आम्हाला महत्वाचे
होय हे बाकी खर.पण मला त्याच महत्व नसल तरी 'तिथे कुणाला मराठी म्हणुन त्रास दीला जात नाही' असे काहीसे समज आहेत(ते कीती बरोबर ते माहीती नाही.)म्हणुन तस लिहल आहे. एकदा स्टार माझावर 'बेळगाव - जीव अडकुन बसला' की काय तो कार्यक्रम पाहीला,तेव्हा 'तो' वरचा समज झाला. त्यात 'मी मराठी' सारखा बाणा जपणा-या लोकांच्या म्हणण्यावर जोर दीला गेला.'आम्हाला हा न तो त्रास होतो' अस म्हणणार एकही तोंड नाही दीसल. आपण बेळगाववासी असल्यास व माझ्या एखाद्या विधानामुळे आपल्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मला................काय बोलु जाउ दे. माझे वडील आर्मीच्या ट्रेनिंगला बेळगावला होते,तेव्हा मी ३-४ वर्षाचा असेन.तेव्हा मला वडील तिथुन खुप काही खाउ आणायचे.त्यात खारट्,कुरकुरीत बिस्किट्स पण असायचे.त्याअर्थी मी बेळगावचे मीठ खाल्ले आहे,म्हणुन आता हक्काने लिहु शकतो......हीहीही. (आता ते मीठ कानडींच होत की 'आपल्या मराठी' माणसांच ते मी नाही विचारल कधी वडीलांना.........आपला एकच स्वार्थी प्रश्न : खाउ काय आणला??)
कसले हो मर्हाटी तुम्ही!!
हेय डीयर!.....ते वेगळे प्राणी असतात,आम्ही 'होमो सेपीयन सेपीयन'च्या कुळातले मराठी...९६ कुळी मराठा. _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे

In reply to by शानबा५१२

चिरोटा 09/07/2010 - 17:13
सध्या आहे तीच परिस्थिती बरी आहे असे अनेक स्थनिक लोकांबरोबर बोलताना जाणवते.किंबहुना बेळगाव चुकुन महाराष्ट्रात आले तर आपले मराठी पुढारी बेळगावच्या पर्यावरणाचा बँड वाजवतील आणि शहर उजाड करतील अशी भितीही अनेकांना वाटते. P = NP

अमोल केळकर 09/07/2010 - 10:50
गाणे आवडले. मराठी अभिमान गीतासारखं हे गाणं प्रसिध्द व्हायला पाहिजे असे प्रामाणिक मत अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

छान कविता आहे रे पाभे. बाकी २ वेळा जे लोक उपाशी आहेत त्यांची काळजी करणारे लोक स्वतः काहीही करत नाहीत हे लक्षात घे आणि लिहीत रहा. (२ वेळच्या उपाशी लोकांना फुकट न पोसणारा) -पेशवे आपल्याला जे पाहीजे ते दडपून करायचंच त्यासाठी साम, दाम, दंड, भेद सगळ्या नितींचा वापर करायचा. कोण काय बोलतं याकडे लक्ष द्यायची काही गरज नाही. (स्वतंत्र) पुण्याचे पेशवे हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

अवलिया 09/07/2010 - 14:07
>>>हे लक्षात घे आणि लिहीत रहा. नुसतेच लिहु नकोस काही कार्य सुध्दा जमेल तसे करावे. अर्थात विचार हा मह्त्वाचा असतो कारण तो अनेकांना कार्याला प्रवृत्त करत असतो. --अवलिया
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर उचल मराठी झेंडा जावूदे वर वर ||धृ|| उचल तुझे हात नको भिऊ आता आपूलाच जय होईल सीमेत शिरता झेंडा मराठीचा फडके बेळगाव मनपावर उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||१|| राज्य आपले एक व्हावे मराठी भाषकांचे वेगळे न राहू आता एक घर करू बांधवांचे सुपीक प्रदेश ताब्यात आणू निप्पाणी कारवार उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||२|| पुर्वज आपले खपले तेथे विसरतो कशाला महाराष्ट्र एकीकरण समिती आहे तुझ्या पाठीला सामिल करू हलियाल,भा

मास्टर मदन - जगाला पडलेले एक अद्‌भूत स्वप्न !

जयंत कुलकर्णी ·

मास्टर मदन यांचे नाव ऐकले होते. पण तुमच्या लेखातून अधिक माहिती मिळाली.गजला ऐकल्या ... त्या अलौकिक आवाजाचे काय वर्णन करावे? ईश्वराला त्या बाल गंधर्वाचा विरह सहन झाला नाही बहुदा,म्हणूनच इतक्या लवकर स्वतःच्या दरबारी बोलवून घेतले. सुंदर लेख आणि गजलांबद्दल आपले आभार!

नितिन थत्ते 23/06/2010 - 18:04
कामचोर नावाचा राकेशरोशन आणि जयाप्रदा यांचा चित्रपट होता. त्यात आळशी राकेशरोशन श्रीमंत जयाप्रदाला गटवण्यासाथी मास्टर मदन यांची रेकॉर्ड भेट म्हणून देतो असे दाखवले आहे. ते हेच मास्टर मदन असावेत का? (प्रत्यक्षात राकेश रोशन जी रेकॉर्ड ऐकवतो ती सैगल टाईपच्या आवाजात होती.....तुमसे बढकर दुनिया में न देखा कोई और) गाणे उत्तमच आहे. आवडले. नितिन थत्ते

मदनबाण 23/06/2010 - 19:08
तुमच्या या लेखामुळे एका अनोख्या कलाकाराशी ओळख झाली. :) मदनबाण..... "Life is like a coin. You can spend it any way you choose, but you can only spend it once." Lillian Dickson

रामदास 23/06/2010 - 19:37
ही एकच गजल आतापर्यंत ऐकली होती. मौजेच्या (बहुतेक) एका दिवाळी अंकात लेख वाचला होता.तो पण आज तुम्ही लिहीलेल्या लेखापेक्षा छोटा होता. आपल्या अभ्यासाची दाद देतो आणि मागणं पण करतो की आणखी असेच लेख येऊ द्या.

बहुगुणी 23/06/2010 - 23:10
१) पंजाबी गाणे: बागांविच पिंगन पैंया " alt="" /> २) मन की मन मे ३) मोरी बिनती मानो कान्हा रे ४) गोरी गोरी बैंया शाम सुंदर ५) बहुधा आणखी एक पंजाबी गाणे: रावी दे पार्ले कांदे

मीनल 24/06/2010 - 01:24
खूप माहिती मिळाली. गझल मस्त आहेत. युट्युबवर सुध्दा ऐकायला मिळाले. मीनल. http://myurmee.blogspot.com/

कुलकर्णी साहेब... सुंदर लेख, सुंदर गाणे... मला गाणे कळत नाही, पण या गाण्यातली गायकी, शब्दोच्चार वगैरे उच्च आहेत एवढे कळते आहे मला. असेच येऊ द्या अजून. बिपिन कार्यकर्ते

वाटाड्या... 24/06/2010 - 02:03
छान लेख. माहीतीत छान भर घातलीत. निश्चित आवाजात दम होता. एवढ्या लहान वयात ही जाण म्हणजे देणगीच. - वा..

विनोद१८ 17/05/2015 - 16:27
सुंदर लेख जयंतराव, 'मास्टर मदन' यांची ओळख दोन ते अडीच वर्षांपूर्वी अचानकपणे तू-नळीवर काही ठुमर्‍या शोधताना झाली होती. त्यांच्या त्या बालवयातील गायकीबद्दल काय बोलावे.........!!!! त्यांची 'यूँ न रह रह कर हमें तरसाईये' तर तेव्हा ऐकलीच होती, केवळ अप्रतिम. तीच सगर निझामी यांची गजल 'डॉ. राधिका चोप्रा, दिल्ली.' यांनी गायलेली तेव्हा सापडली होती, तिचा दुवा खाली देत आहे. https://www.youtube.com/watch?v=mi0uWmKRn2U धन्यवाद,

मास्टर मदन यांचे नाव ऐकले होते. पण तुमच्या लेखातून अधिक माहिती मिळाली.गजला ऐकल्या ... त्या अलौकिक आवाजाचे काय वर्णन करावे? ईश्वराला त्या बाल गंधर्वाचा विरह सहन झाला नाही बहुदा,म्हणूनच इतक्या लवकर स्वतःच्या दरबारी बोलवून घेतले. सुंदर लेख आणि गजलांबद्दल आपले आभार!

नितिन थत्ते 23/06/2010 - 18:04
कामचोर नावाचा राकेशरोशन आणि जयाप्रदा यांचा चित्रपट होता. त्यात आळशी राकेशरोशन श्रीमंत जयाप्रदाला गटवण्यासाथी मास्टर मदन यांची रेकॉर्ड भेट म्हणून देतो असे दाखवले आहे. ते हेच मास्टर मदन असावेत का? (प्रत्यक्षात राकेश रोशन जी रेकॉर्ड ऐकवतो ती सैगल टाईपच्या आवाजात होती.....तुमसे बढकर दुनिया में न देखा कोई और) गाणे उत्तमच आहे. आवडले. नितिन थत्ते

मदनबाण 23/06/2010 - 19:08
तुमच्या या लेखामुळे एका अनोख्या कलाकाराशी ओळख झाली. :) मदनबाण..... "Life is like a coin. You can spend it any way you choose, but you can only spend it once." Lillian Dickson

रामदास 23/06/2010 - 19:37
ही एकच गजल आतापर्यंत ऐकली होती. मौजेच्या (बहुतेक) एका दिवाळी अंकात लेख वाचला होता.तो पण आज तुम्ही लिहीलेल्या लेखापेक्षा छोटा होता. आपल्या अभ्यासाची दाद देतो आणि मागणं पण करतो की आणखी असेच लेख येऊ द्या.

बहुगुणी 23/06/2010 - 23:10
१) पंजाबी गाणे: बागांविच पिंगन पैंया " alt="" /> २) मन की मन मे ३) मोरी बिनती मानो कान्हा रे ४) गोरी गोरी बैंया शाम सुंदर ५) बहुधा आणखी एक पंजाबी गाणे: रावी दे पार्ले कांदे

मीनल 24/06/2010 - 01:24
खूप माहिती मिळाली. गझल मस्त आहेत. युट्युबवर सुध्दा ऐकायला मिळाले. मीनल. http://myurmee.blogspot.com/

कुलकर्णी साहेब... सुंदर लेख, सुंदर गाणे... मला गाणे कळत नाही, पण या गाण्यातली गायकी, शब्दोच्चार वगैरे उच्च आहेत एवढे कळते आहे मला. असेच येऊ द्या अजून. बिपिन कार्यकर्ते

वाटाड्या... 24/06/2010 - 02:03
छान लेख. माहीतीत छान भर घातलीत. निश्चित आवाजात दम होता. एवढ्या लहान वयात ही जाण म्हणजे देणगीच. - वा..

विनोद१८ 17/05/2015 - 16:27
सुंदर लेख जयंतराव, 'मास्टर मदन' यांची ओळख दोन ते अडीच वर्षांपूर्वी अचानकपणे तू-नळीवर काही ठुमर्‍या शोधताना झाली होती. त्यांच्या त्या बालवयातील गायकीबद्दल काय बोलावे.........!!!! त्यांची 'यूँ न रह रह कर हमें तरसाईये' तर तेव्हा ऐकलीच होती, केवळ अप्रतिम. तीच सगर निझामी यांची गजल 'डॉ. राधिका चोप्रा, दिल्ली.' यांनी गायलेली तेव्हा सापडली होती, तिचा दुवा खाली देत आहे. https://www.youtube.com/watch?v=mi0uWmKRn2U धन्यवाद,
मास्टर मदन मास्टर मदन (जन्म २८-१२-१९२७. मृत्यू :६-६-१९४२) २८ डिसेंबरला परमेश्वराच्या हातून एक मोठी चूक घडली. त्या चुकीसाठी मला नाही वाटत तो स्वत:ला कधी माफ करु शकेल. या दिवशी त्याने त्याच्या विश्वातल्या एका गाणार्‍या स्वर्गिय गंधर्वाला चुकून या मर्त्य जगात पाठवले. ते साल होते १९२७. अवघ्या १४ वर्षाच्या आयुष्यात गायनाच्या कुठल्या पातळीवर तो पोहोचला होता ते आता आपण बघुया. हा शापीत गंधर्व पंजाबमधल्या जालंदर लिल्ह्यातल्या एका खानेखाना नावाच्या गावात एका शीख कुटूंबाच्या घरात अवतीर्ण झाला. त्याचे नाव “मास्टर मदन”.

हे वारिस शाह! - अमृता प्रीतमच्या काव्याचा अनुवाद

अरुंधती ·

मस्त कलंदर 17/06/2010 - 21:57
मस्तच गं... मूळ कविता आणि अनुवाद दोन्हीही.. गद्याचा अनुवाद एकवेळ सोपा पण कवितेचा मूळ आशय कायम ठेऊन तिचा अनुवाद करणं खरंच अवघड!!!! बाकी, तुझी प्रस्तावना वाचताना मला "अ ट्रेन टू पाकिस्तान" हे पुस्तक आणि किरण खेरचा "खामोश पानी" नावाचा मूव्ही आठवला.. खरेतर त्या मूव्हीबद्दल लिहायचंय मला एकदा.. कुठे मिळाला तर अवश्य बघ.. किरण सोडून कुणी भारतीय कलाकार नाहीत, पण याच विषयावरच्या कोंकोणाच्या "अमु" पेक्षा तरी मला चांगला वाटला. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

In reply to by मस्त कलंदर

अरुंधती 18/06/2010 - 06:14
धन्स मस्त कलंदर!.... आता बघतेच शोधून तो चित्रपट कुठे मिळतोय का ते! आणि पुस्तकपण! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

In reply to by अरुंधती

मस्त कलंदर 19/06/2010 - 00:22
हे खुशवंतसिंगांचे खूप जुने पुस्तक आहे.. मी आधी त्याचा मराठी अनुवाद वाचला.. नंतर एकदा क्रॉसवर्डस मध्ये मूळ इंग्रजी पुस्तक चाळत होते.. त्यात तेव्हाचे फोटोसुद्धा आहेत की जे मराठी अनुवादात नाहीत.. फोटो पाहूनच मन इतकं विषण्ण झालं.. की त्यादिवशी काही सुचलंच नाही.. 'खामोश पानी' हा फाळणीनंतरचा चित्रपट आहे.. याबद्दल इतकंच सांगते की, किरण खेर शीख असते,आणि ती विहिरीवर गेली असताना तिला पाकिस्तानी मुस्लीम धरतात नि अत्याचार करतात.. त्यातलाच एक मुस्लीम तिच्याशी लग्न करतो आणि त्यानंतर तिला एक मुस्लीम बनूनच राहायला लागतं.. या घटनेची ती इतकी धास्ती घेते की ती कधी पाणी आणायला विहिरीवर जात नाही.. बाकी तू पहाच... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

In reply to by विसोबा खेचर

अरुंधती 18/06/2010 - 06:15
तात्या, धन्यवाद! :-) सवडीने लेख वाचा..... मला सुध्दा हा अनुवाद करायला बरीच सवड लागली होती! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

मुक्तसुनीत 18/06/2010 - 02:45
मूळ कविता वाचलेली होती. या कवितेचा इथे दिलेला अनुवाद उत्तम झालेला आहे. फाळणीच्या जखमा अनेक दशके बुजल्या नव्हत्या. फाळणी अनुभवलेली पीढी काळाच्या पडद्याआड गेली. मात्र फाळणीच्या दस्तावेजाच्या आणि कादंबर्‍या-कथा-कविता-चित्रपटांच्या रूपाने हा सगळा इतिहास जतन करून ठेवण्यात आलेला आहे.

In reply to by मुक्तसुनीत

अरुंधती 18/06/2010 - 06:22
मुक्तसुनीत, प्रतिसादाबद्दल धन्स! या संदर्भातील फाळणी प्रत्यक्ष अनुभवलेल्या लोकांच्या मुलाखती आहेत यूट्यूबवर.... त्यातीलच ही एक.... ऐकताना, पाहतानाच अंगावर काटा येतो! अश्या अनेक चित्रफीती आहेत तिथं.... अरुंधती http://iravatik.blogspot.com/

In reply to by अरुंधती

sur_nair 21/06/2010 - 04:25
साठ वर्ष असा अनुभव मनात ठेऊन जगणं कसं भयानक असेल. टोनी मोरीसन यांच्या Beloved कादंबरीत एक आई आपल्या एक दोन वर्षाच्या मुलीला गुलामगिरीतून वाचवायला मारून टाकते. Sophie 's Choice मध्ये एका आईला आपल्या दोन मुलांमध्ये एकाची निवड करावी लागते. हे सगळेच खरे घडलेले अनुभव. असे कृत्य घडवून आणणारे मनुष्य असतात हे जाणून विश्वास बसत नाही.

शुचि 19/06/2010 - 00:36
अमृता प्रीतमच्या काव्यात गेयता, अनुप्रास जाणवला जास्त. तुझा प्रयत्न नक्कीच आवडला. विशेषतः इतक्या दाहक (मी ही तोच शब्द वापरते) विषयाच्या कवितेला तू हात घातलास. जे की मला तर वाचवतही नाही. तू केलेला अनुवाद स्तुत्य आहे, अतिशय अवघड आहे. अनुवाद वाचताना असं वाटतं आपण होरपळून निघतोय. नक्कीच चांगला प्रयत्न आहे. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

sur_nair 21/06/2010 - 04:08
धन्यवाद. कविता आणि तिचा अनुवाद दोन्ही छान. अम्रिता प्रीतम यांच्या कविता वाचाव्या असा नुकताच ध्यास घेतला होता. त्यांची एक कविता 'अंबर कि एक पाक सुराही' मला खूप आवडते. जीवन हे मृत्यू ने आपल्याला दिलेले कर्ज आहे, त्याबद्दल त्याचे ऋण मानून हे जीवन अनुभवावे. शेवटी जाताना पुन्हा ते कर्ज फेडायचे आहे असा काहीसा त्याचा अर्थ आहे. हि कविता 'कादंबरी या चित्रपट आशातैंनी गाईली आहे. उस्ताद विलायत खान यांचा संगीत. http://www.youtube.com/watch?v=eVTAQh0-LF0

सहज 21/06/2010 - 06:34
काही मोजके विषय कमालीचे अस्वस्थ, सुन्न करतात. त्यातलाच हा!

मस्त कलंदर 17/06/2010 - 21:57
मस्तच गं... मूळ कविता आणि अनुवाद दोन्हीही.. गद्याचा अनुवाद एकवेळ सोपा पण कवितेचा मूळ आशय कायम ठेऊन तिचा अनुवाद करणं खरंच अवघड!!!! बाकी, तुझी प्रस्तावना वाचताना मला "अ ट्रेन टू पाकिस्तान" हे पुस्तक आणि किरण खेरचा "खामोश पानी" नावाचा मूव्ही आठवला.. खरेतर त्या मूव्हीबद्दल लिहायचंय मला एकदा.. कुठे मिळाला तर अवश्य बघ.. किरण सोडून कुणी भारतीय कलाकार नाहीत, पण याच विषयावरच्या कोंकोणाच्या "अमु" पेक्षा तरी मला चांगला वाटला. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

In reply to by मस्त कलंदर

अरुंधती 18/06/2010 - 06:14
धन्स मस्त कलंदर!.... आता बघतेच शोधून तो चित्रपट कुठे मिळतोय का ते! आणि पुस्तकपण! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

In reply to by अरुंधती

मस्त कलंदर 19/06/2010 - 00:22
हे खुशवंतसिंगांचे खूप जुने पुस्तक आहे.. मी आधी त्याचा मराठी अनुवाद वाचला.. नंतर एकदा क्रॉसवर्डस मध्ये मूळ इंग्रजी पुस्तक चाळत होते.. त्यात तेव्हाचे फोटोसुद्धा आहेत की जे मराठी अनुवादात नाहीत.. फोटो पाहूनच मन इतकं विषण्ण झालं.. की त्यादिवशी काही सुचलंच नाही.. 'खामोश पानी' हा फाळणीनंतरचा चित्रपट आहे.. याबद्दल इतकंच सांगते की, किरण खेर शीख असते,आणि ती विहिरीवर गेली असताना तिला पाकिस्तानी मुस्लीम धरतात नि अत्याचार करतात.. त्यातलाच एक मुस्लीम तिच्याशी लग्न करतो आणि त्यानंतर तिला एक मुस्लीम बनूनच राहायला लागतं.. या घटनेची ती इतकी धास्ती घेते की ती कधी पाणी आणायला विहिरीवर जात नाही.. बाकी तू पहाच... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

In reply to by विसोबा खेचर

अरुंधती 18/06/2010 - 06:15
तात्या, धन्यवाद! :-) सवडीने लेख वाचा..... मला सुध्दा हा अनुवाद करायला बरीच सवड लागली होती! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

मुक्तसुनीत 18/06/2010 - 02:45
मूळ कविता वाचलेली होती. या कवितेचा इथे दिलेला अनुवाद उत्तम झालेला आहे. फाळणीच्या जखमा अनेक दशके बुजल्या नव्हत्या. फाळणी अनुभवलेली पीढी काळाच्या पडद्याआड गेली. मात्र फाळणीच्या दस्तावेजाच्या आणि कादंबर्‍या-कथा-कविता-चित्रपटांच्या रूपाने हा सगळा इतिहास जतन करून ठेवण्यात आलेला आहे.

In reply to by मुक्तसुनीत

अरुंधती 18/06/2010 - 06:22
मुक्तसुनीत, प्रतिसादाबद्दल धन्स! या संदर्भातील फाळणी प्रत्यक्ष अनुभवलेल्या लोकांच्या मुलाखती आहेत यूट्यूबवर.... त्यातीलच ही एक.... ऐकताना, पाहतानाच अंगावर काटा येतो! अश्या अनेक चित्रफीती आहेत तिथं.... अरुंधती http://iravatik.blogspot.com/

In reply to by अरुंधती

sur_nair 21/06/2010 - 04:25
साठ वर्ष असा अनुभव मनात ठेऊन जगणं कसं भयानक असेल. टोनी मोरीसन यांच्या Beloved कादंबरीत एक आई आपल्या एक दोन वर्षाच्या मुलीला गुलामगिरीतून वाचवायला मारून टाकते. Sophie 's Choice मध्ये एका आईला आपल्या दोन मुलांमध्ये एकाची निवड करावी लागते. हे सगळेच खरे घडलेले अनुभव. असे कृत्य घडवून आणणारे मनुष्य असतात हे जाणून विश्वास बसत नाही.

शुचि 19/06/2010 - 00:36
अमृता प्रीतमच्या काव्यात गेयता, अनुप्रास जाणवला जास्त. तुझा प्रयत्न नक्कीच आवडला. विशेषतः इतक्या दाहक (मी ही तोच शब्द वापरते) विषयाच्या कवितेला तू हात घातलास. जे की मला तर वाचवतही नाही. तू केलेला अनुवाद स्तुत्य आहे, अतिशय अवघड आहे. अनुवाद वाचताना असं वाटतं आपण होरपळून निघतोय. नक्कीच चांगला प्रयत्न आहे. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

sur_nair 21/06/2010 - 04:08
धन्यवाद. कविता आणि तिचा अनुवाद दोन्ही छान. अम्रिता प्रीतम यांच्या कविता वाचाव्या असा नुकताच ध्यास घेतला होता. त्यांची एक कविता 'अंबर कि एक पाक सुराही' मला खूप आवडते. जीवन हे मृत्यू ने आपल्याला दिलेले कर्ज आहे, त्याबद्दल त्याचे ऋण मानून हे जीवन अनुभवावे. शेवटी जाताना पुन्हा ते कर्ज फेडायचे आहे असा काहीसा त्याचा अर्थ आहे. हि कविता 'कादंबरी या चित्रपट आशातैंनी गाईली आहे. उस्ताद विलायत खान यांचा संगीत. http://www.youtube.com/watch?v=eVTAQh0-LF0

सहज 21/06/2010 - 06:34
काही मोजके विषय कमालीचे अस्वस्थ, सुन्न करतात. त्यातलाच हा!
गेले कितीतरी दिवस तिची ती कविता मनात ठाण मांडून बसली आहे. त्या कवितेवर लिहिण्यासाठी अनेकदा सुरुवात केली.... पण त्या अभिजात कवयित्रीच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या त्या काव्याचा अनुवाद मांडताना ''लिहू की नको'' अशी संभ्रमावस्था व्हायची... लिहिताना माझे हात उगाचच थबकायचे!