मराठी ५० वर्षांनंतर कशी असेल?
In reply to मस्त by बिपिन कार्यकर्ते
In reply to अतिशयोक्ती! by समीरसूर
In reply to माझे by बिपिन कार्यकर्ते
In reply to माझे by बिपिन कार्यकर्ते
In reply to माझे by बिपिन कार्यकर्ते
In reply to मस्त by बिपिन कार्यकर्ते
बाकी मुंबईबद्दलच्या निरीक्षणाबाबत थोडी अतिशयोक्ति वाटते आहे.थोडी नाही, बरीच अतिशोयोक्ति वाटते आहे! बाकी लेख छान... (मुंबैकर मराठी) तात्या.
In reply to बाकी by विसोबा खेचर
In reply to बाकी by विसोबा खेचर
In reply to धन्यवाद! by समीरसूर
In reply to मस्त by बिपिन कार्यकर्ते
In reply to मुंबईकर by सुनील
In reply to मुंबईकर by सुनील
In reply to मुंबईकर by सुनील
In reply to मस्त by बिपिन कार्यकर्ते
In reply to मस्त by बिपिन कार्यकर्ते
In reply to समीरच्या निरिक्षणाशी सहमत by मी_ओंकार
पहिली: ते वेगळं. ते खलबत म्हणजे जहाज!असलं वाचताना पाणी वगैरे पिऊ नये. कंप्युटरचा स्क्रीन, कीबोर्ड इत्यादी निकामी होऊ शकतात... मुंबईत नाही म्हटलं तरी मराठी माणूस राह्यलाय कुठे? पण म्हणून पुण्याच्या लोकांनी इतकं चढून जावं आणि मूठभर राहिलेल्या मुंबई-मराठीकरांना हिणवावं काय? त्यांना विक्षिप्त पाट्या लिहिता येत नाहीत म्हणून काय झालं? (चला चर्चेला एका दगडात दोन धागे फोडले... आता चटकन झाडावर चढून बसायचं) राजेश
In reply to धोक्याची सूचना by राजेश घासकडवी
In reply to धम्याला by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to धम्याला by ३_१४ विक्षिप्त अदिती
मुंबैकरांनी विक्षिप्तपणा पुण्यात एक्सपोर्ट केलाय हल्ली!सहमत... नुसता विक्षीप्तपणाच नाही काय, अजून बरेच काही आहे त्यात...(जसे खवचटपणा...) त्याचं काय आहे ना, कामधंद्यामुळे आणि पोटापाण्यासाठी बरीच मुंबईची लोकं आलीत पुण्याला ... एक्स्पोर्ट माल घेवून. =)) =)) =)) =)) - अफाट जगातील एक अडाणि.
In reply to धम्याला by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to >>अजूनही by II विकास II
In reply to लेख चांगला by अप्पा जोगळेकर
In reply to मिष्टर by बिपिन कार्यकर्ते
In reply to लेख चांगला by अप्पा जोगळेकर
In reply to सहमत by प्रदीप
In reply to छान by मदनबाण
In reply to अगदी छोटी असल्यापासून हे गाणं कुणी म्हटलं कीं कान टवकारायची! by सुधीर काळे
In reply to माझा एक by टारझन
In reply to अरे देवा! by तुका म्हणे
In reply to खरं पाहता by शुचि
In reply to खरं पाहता by शुचि
In reply to अगायायायाया!!!! by चतुरंग
(धुविंग)चतुरंग=)) =)) =)) =)) =)) =)) - (प्रथमंच सहिला सहीने उत्तर देण्यास निरुत्तर झालो )
In reply to अगायायायाया!!!! by चतुरंग
In reply to खरं पाहता by शुचि
In reply to वर्तमानपत्रे by रामपुरी
मुंबईमधल्या बहुतेक सगळ्या ० ते ४० वयोगटातल्या मराठी लोकांना (अपवाद आहेत) नीट मराठी वाचता, लिहिता येत नाही, याचा त्यांना अभिमान असतो, दिवसातून कमीत कमी एकदा ही गोष्ट ते अभिमानाने सगळ्यांसमोर जाहिर कबूल करतात, मी सहमत आहे. आहे त्याला आहे म्हणावं. अर्थात, हे माझे वैयक्तिक मत झाले. बर्याचदा माझे भारतातील जुने मित्र-मैत्रिणी माझ्या मराठीला फिस्सकन हसतात. मी चुकीचे बोलते म्हणून नाही तर मराठी बोलते म्हणून. गेल्या वेळी नटरंग पाहिल्यावर कोणाला तरी म्हटले - "कालच एक मराठी चित्रपट पाहिला." त्यावरचं वय वर्षे ४०चे मुक्ताफळ - "चित्रपट???? हे काय अगदी पेपरात रिव्ह्यू लिहिल्यासारखं बोलतेस."
बिनदिक्कत, वकील वगैरे लेखातील शब्दबघा! वापरतो की नाही गैरमराठी भाषिक शब्द वाक्यागणिक आपण. ;) तसेच इंग्रजी शब्दही मराठ-मोळे होतील. आशावादी रहा - बी पॉझिटिव!
In reply to माझा विश्वास बसला by प्रियाली
In reply to माझा विश्वास बसला by प्रियाली
In reply to माझा विश्वास बसला by प्रियाली
In reply to माझ्या by पर्नल नेने मराठे

In reply to शैली व लेखाचा गाभा दोन्ही मस्त आहेत by सुधीर काळे
(राजाभाऊंनी आपले 'राज' हे पंजाबी थाटातले नाव सोडून राजाभाऊ हे अस्सल मराठी नाव वापरावे असे मला वाटते.)त्याचं मूळ नाव स्वरराज असं आहे. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
मला वाटते इथे जातींचा तितकासा संबंध नाही. सामाजिक पार्श्वभूमीचा देखील संबंध नाही.मूळ लेख वाचून असे वाटले नाही. उदा: आपणांस मराठी नीट येत नाही याचा अभिमान ब्राह्मणी वर्गात दिसतो. इंग्रजी नीट येत नसल्याचा न्यूनगंड बहुजन समाजात दिसतो. दोहोंत फरक आहे. पुल, कुसुमाग्रज ऐकूनच माहीत असणे, ग्रेस वगैरे माहीतच नसणे वगैरे आपले आक्षेप पाहाता यात हे गृहित दिसते, की मराठी साहित्याविषयी किमान जाण प्रत्येक मराठी माणसास असावी. ग्रामीण आणि नागर बहुजन समाजात हे गृहितक कधीच रास्त नव्हते. त्यामुळे पुन्हा टीकेचा रोख विशिष्ट (ब्राह्मणी) जातींकडे असावा, असे वाटते. मराठी वृत्तपत्र वाचणे - बहुजन समाजातले तरूण मराठी वृत्तपत्रे अजूनही वाचतात. सामना/म.टा/नवाकाळ/पुढारी/लोकमत वगैरे वाचताना तरुण दिसतात (लोकसत्ता मात्र क्वचितच!). मुंबईत म.टा.ने तर या तरुणाईस मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे खेचले असावे. ते इंग्रजी वृत्तपत्र वाचण्याचा प्रयास करीत असतात, पण राजकारण, चालू घडामोडी, वगैरेंचा स्रोत मराठी असतो. मराठी चित्रपट - नटरंग हा बहुजन तरुणाईचा सध्याचा सर्वात लोकप्रिय चित्रपट आहे. ते अवतार बघतीलही, पण 'हर्ट लॉकर'? छे छे! ऑस्कर विजेते गंभीर चित्रपट पाहणे हे या समाजात रुढ नाही. यामुळे निरीक्षणे ब्राह्मणी वर्गातूनच आली आहेत, आणि म्हणून प्रातिनिधिक नाहीत, असे वाटले. बहुजन समाजात स्वतःविषयी न्यूनगंड असतो, पण मराठीविषयी तुच्छता नसते, असा आमचा अनुभव आहे. राज ठाकरे त्यांना का भावतात, याचे एक कारण हा मराठीविषयीचा अभिमान आहे. ब्राह्मणी वर्गात आपली निरीक्षणे योग्यच आहेत. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
In reply to असे वाटले नाही by चिंतातुर जंतू
In reply to जातिवाचक by Dhananjay Borgaonkar
आपणांस मराठी नीट येत नाही याचा अभिमान ब्राह्मणी वर्गात दिसतो अजिबात सहमत नाही.मूळ लेखकास असे वाटते, की मराठी न येण्याचा अभिमान बर्याच मराठी युवकांमध्ये दिसतो. आम्ही म्हटले की निरीक्षण ब्राह्मणी वर्गावर आधारलेले दिसते, त्यामुळे हे ब्राह्मणी वर्गात दिसते, असे म्हणता येईल. बहुजन समाजात हा अभिमान आम्हांस दिसत नाही. आपण नक्की कशाशी सहमत नाही, ते कळले नाही. आपल्या मते हा अभिमान मराठी युवकांत एकंदरीतच दिसत नाही, की ब्राह्मण युवकांत दिसत नाही की आणखी काही? - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
In reply to असे वाटले नाही by चिंतातुर जंतू
In reply to मुंबई-पुण् by अप्पा जोगळेकर
In reply to माफ करा... by समीरसूर
In reply to इंग्रजांच by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to इंग्रजांच by ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्त