मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आणि रजनीकांत रडला - धूम ३

मृत्युन्जय ·

In reply to by विद्युत् बालक

+१. फक्त मराठी अभिमान आहे म्हणून नाही तर खरच कीव करण्यासारखे सिनेमे असतात आजकाल. बाकी लोकांची मनोरंजन पातळी इतकी खाली (म्हणजे स्केलवर म्हणायचे आहे मला :)) आणून ठेवण्याचे कर्तब ह्या सिनेमावाल्यांना जमले आहे बुवा!!

धन्या 22/12/2013 - 23:14
भन्नाट परिक्षण !!! तिकिटासाठी असलेली गर्दी आणि तिकिटाचे मुल्य दोनशे रुपये असल्याचे पाहून परत आलो ते उत्तम झाले म्हणायचे. कुठल्यातरी ब्रॉडबँडवाल्या मित्राच्या कृपेने पाहीन कधीतरी.

In reply to by धन्या

कुठल्यातरी ब्रॉडबँडवाल्या मित्राच्या कृपेने पाहीन कधीतरी. हेच म्हणतो , कशाला थेटरात जायचे आजकाल कोणत्याही पिक्चर ची DVD प्रिंट हि एका आठवड्यात येते . मारायची डाउनलोड आणि पहायचे घरी मोठ्या स्क्रीन वर दहा रुपयाच्या इंस्तट पॉपकॉर्न बरोबर ! साला मक्स मधील तिकिटाचे २००-३०० आणि सामोसा कोक वैगैरे ह्यांचे १०० असे ५०० रुपये तरी वाचतील.

In reply to by विद्युत् बालक

एक तर्क…. सिनेमागृहात सिनेमाला गेलेल्या लोकांमध्ये जास्तीत जास्त लोक हे सिनेमा बघायाला जाण्यापेक्षा कोणालातरी सिनेमा दाखवायला गेलेले असतात. :)

In reply to by धन्या

सौंदाळा 23/12/2013 - 11:13
सहमत. चित्रपट थेटरात जाऊन पाहणे म्हणजे निर्मात्याचे काळे पैसे पांढरे करुन देणे असे माझे मत आहे.

In reply to by खटपट्या

त्यांच्या मते भारताची घटना सोडून सगळेच लेखन हे निर्बुद्ध आहे ! टोयलेट पेपर व कोणतेही लेखन हे ते समान मानतात

(दोन्हीबाजुनी ढोल वाजवल्यासारखे वाटते आहे ना. पणा तसेच आहे ते)
वगैरे वाक्यं छानच. मराठी रीमेकची कल्पनादेखील आवडली.

__/\__ उत्तम चीरफाड केलेली आहे. प्रवासाचे योग दिसत असल्याने हा शिनेमा लवकरच बघायला मिळेल. कंड़क्ट्र्रची जय हो! अवांतर-मिपाचं गमभन ओपेरावर पण गंडतय.

हुप्प्या 22/12/2013 - 23:47
इंग्रजीत मॅड नामक एक विनोदी मासिक असायचे (अजूनही असते पण दर्जा घसरला आहे). त्यात अशीच शेलके चित्रपट घेऊन त्यांची टिंगलटवाळी केली जाते. ती सचित्र असते आणि त्यामुळे जास्त मजा येते. ( बालिवूडकरता असे काही बनेल अशी आशा आहे. कारण त्याकरता भरपूर ऐवज आहे.) तुमचे परीक्षण वाचून असेच वाटले. अती हाईपचा फुगा असा टाचणी लावून फोडल्याबद्दल आभार!

किसन शिंदे 22/12/2013 - 23:55
एकदम जबराट परिक्षण!! फक्त आणि फक्त आमीरसाठी हा सिनेमा पाहायला जाणार होतो, पण आता ते ही करणार नाही. बाकी व्हॉट्सअपच्या कृपेने सगळीच्या सगळी स्टोरी आधीच कळालेली आहे. :)
पुढे काय होते म्हणजे कॅट्रिना कैफ नक्की कोण असते
कळालं कळालं!!(इथे जय दिक्षीतची आधीच्या दोन चित्रपटातली युक्ती आठवली) :D

In reply to by किसन शिंदे

कोमल 23/12/2013 - 11:46
इथे जय दिक्षीतची आधीच्या दोन चित्रपटातली युक्ती आठवली
चुक्या किसना तू.. खरं सांगायचं तर ती कोणीच नसते.. :))

ह्या विषयावर आधी सुद्धा लिहिले होते ,आता परत एकदा लिहितो. चेपू वर धूम ३ पाहून किती म्हणजे किती म्हणजे निराशा झाली अश्या धाटणी चे प्रतिसाद वाचले तेव्हा मिपा वर अश्या धाटणीचा लेख येणार ह्याची कल्पना होती. लेखाच्या मजकुराची सहमत. पण ह्या सिनेमा बनवताना यश राज ने अक्कल गहाण टाकून सिनेमा का बनवला ह्याचे उत्तर सोपे आहे अक्कल गहाण टाकून तो पाहणारे भारतीय वंशांचे दीड शहाणे जगभरात पसरले आहेत. यश राज चे आधीचे सिनेमे पाहता गेलाबाजार जब तक हे जान पाहता परत खिशात पैसा जास्त खुळखुळत आहे किंवा एवढे प्रमोशन केले आहे तर पाहूया तरी एकदा, असे दर वेळेला म्हणून काही दर्दी लोक नेहमी पहिल्या आठवड्यात अधाश्यासारखे सिनेमे पाहून घेतात. सिनेमा पाहून बाहेर आपल्यावर त्यांना लगेच चेपू किंवा इतर सोशल नेटवर्किंग साईट वर भिकार सिनेमा हा कसा भिकार आहे हे सांगण्याची हुक्की येते. आमिर आहे म्हणून पहिला नाहीतर .. असे म्हणणाऱ्या लोकांचा उतावीळपणा पाहून गंमत वाटते. ह्या लोकांनी शुक्रवार ते रविवार कळ सोसली असती तर सदर सिनेमे घरच्या घरी काही महिन्याने पाहायचा का नाही ह्याचे उत्तर मिळाले असते. पण ह्या लोकांमुळे पहिल्या ३ दिवसात सिनेमा १०० कोटी कमवत असेल तर आपल्या सिनेमाचा अश्या लोकांच्या शिव्या शापाच्या किंवा उपहास पूर्ण शैलीत पंचनामा झाल्यामुळे यश राज अजून खुश होऊन पुढच्या वेळी असाच सिनेमा बनवणार , त्याची जाहिरात करणार व परत आमचे उत्साही समीक्षक पहिल्या तीन दिवसात हा सिनेमा पाहून तो किती भिकार आहे हे खरडायला घेणार. जर ३ जानेवारी पर्यंत थांबला असता तर मराठी विरंगुळा पहिला असता आणि तो विरंगुळा आवडला नसता तरी पैसे शेवटी मराठी माणसाच्या खिशात गेले हे समाधान लाभले असते.

In reply to by निनाद मुक्काम …

किसन शिंदे 23/12/2013 - 01:17
एवढे प्रमोशन केले आहे तर पाहूया तरी एकदा, असे दर वेळेला म्हणून काही दर्दी लोक नेहमी पहिल्या आठवड्यात अधाश्यासारखे सिनेमे पाहून घेतात. सिनेमा पाहून बाहेर आपल्यावर त्यांना लगेच चेपू किंवा इतर सोशल नेटवर्किंग साईट वर भिकार सिनेमा हा कसा भिकार आहे हे सांगण्याची हुक्की येते.
+ प्रचंड ११११११११११ माझ्या बघण्यात असे काही नग आहेत की जे सिनेमा रिलीज झाल्या झाल्या शुक्रवार किंवा शनिवार फार उत्साहाने पाहायला जातात आणि रविवारी सकाळी चेपूवर सिनेमा अतिशय वाईट असल्याचे किंवा 'हे भगवान मी कशाला बघितला हा सिनेमा' स्टेटस असते(याच नगांचे). हे सगळं पाह्यलं की खुप हसायला येतं. मला एक प्रश्न नेहमी पडतो की चेपुवर असे स्टेटस टाकून त्यांना आपल्या बाकीच्या मित्रांचे पैसे वाचवायचे असतात कि तुमच्याही आधी आम्ही सिनेमा पाहून आलोय याचा टेंभा मिरवायचा असतो. :D

In reply to by निनाद मुक्काम …

अहो ते हलाहल कोणत्यातरी शंकराने प्यायले नाही तर आमच्यासारखे पामर वाचणार कसे हो त्यातून?

शिनेमा पाहून घ्यायचा , तो पहिला हे जगाला सांगायचे व उच्चभ्रू आव आणत आज पूर्वी सारखे शिनेमे बनत नाहीं , किंवा पूर्वीचे बॉलीवूड आता राहिले नाहीं असे म्हणत उसासे टाकायचे

हुप्प्या 23/12/2013 - 04:28
http://www.fakingnews.firstpost.com/2013/12/obama-offers-to-drop-charges-against-khobragade-if-india-drops-chicago-from-dhoom-3/ धूम तृतीयमधील शिकागो पोलिसांच्या अब्रूचे खोबरे केलेले पाहून खोब्रागडे प्रकरणात तडजोड करण्याची ओबामानी तयारी दाखवली आहे!!! आणि ही संबंधित बातमी http://www.fakingnews.firstpost.com/2013/12/nation-ready-for-uday-chopras-retirement/ उदय चोप्राला निवृत्तिचा पुनर्विचार कराल का असा प्रश्न विचारल्यामुळे पत्रकाराला उदय चोप्रा फॅन्सची जोरदार मारहाण !!!

नंदन 23/12/2013 - 09:01
अगदी एका वाक्यात सांगायचे झाल्यास धूम ३ म्हणजे "आली लहर केला कहर. खर्च तर होणारच. होउ द्यात खर्च" टाईपचा चित्रपट आहे. प्रॉब्लेम इतकाच की लहर यशराजवाले करणार आणी खर्च पब्लिकचा होणार.
नेमकं!
धूम ३ चा मराठी रिमेक कधी येतो याचीही उत्कंठा आहे. कुठल्याही रोलमध्ये एकाच पट्टीत, भाषेत आणि ढंगात बोलणारा मकरंद अनासपुरे अमीरची भूमिका करु शकेल. तो " रत्ताळ्या तुझी ब्यांक लुटतोच बघ मी आता" अशी धमकी बँक ऑफ महाराष्ट्राच्या वदगाव बुद्रुक शाखेवर लिहुन ठेवतो असे दाखवता येइल. प्रश्न इतकाच आहे की. वडगाव बुद्रुक शाखेला लुटल्यावर त्याला आमीरच्या त्या तसल्या मोटारसायकलवरुन पळुन जाण्यासाठी लागणार्‍या पेट्रोल इतके तरी पैसे मिळतील की नाही कुणास ठाउक. मकरंदला पकडण्यासाठी वेगळे पोलिस मागवण्यापेक्षा बँकेतले एकाहुन एक खत्रुड कर्मचारीच त्याच्या मागे सोडता येतील. अर्थात ते तब्येतीत त्यांना झेपेल तेवढाच पाठलाग करतील त्यामुळे चोर कधी पकडला जाइल की नाही कोणास ठाउक.
=)) अगागागा, बँकेचंच 'डिपॉझिट जप्त' केलंत की राव!

तो " रत्ताळ्या तुझी ब्यांक लुटतोच बघ मी आता" अशी धमकी बँक ऑफ महाराष्ट्राच्या वदगाव बुद्रुक शाखेवर लिहुन ठेवतो असे दाखवता येइल. जबरि. झक्कास : )

फारएन्ड 23/12/2013 - 09:27
धमाल लिहीले आहे! लै हसलो. ती भेळवाल्याकडचे पर्याय व यश-राज कडचे, याची तुलना महान आहे :) पहिले दोन्ही धूम बर्‍यापैकी बघणेबल होते. हा एवढा वाईट कसा कोणास ठाउक - दिग्दर्शक बदलला म्हणून असावा. आणि हो, सडगोपन रमेश च्या उदाहरण ही जबरी :)

स्पा 23/12/2013 - 10:27
अगदी एका वाक्यात सांगायचे झाल्यास धूम ३ म्हणजे "आली लहर केला कहर. खर्च तर होणारच. होउ द्यात खर्च" टाईपचा चित्रपट आहे. प्रॉब्लेम इतकाच की लहर यशराजवाले करणार आणी खर्च पब्लिकचा होणार.
=))

पैसा 23/12/2013 - 11:00
मरेपर्यंत हसले! पण तरी "अभिषेक बच्चन" साठी सिनेमा बघणार आहेच्च!! =))

In reply to by पैसा

ब़जरबट्टू 23/12/2013 - 11:52
तरीच म्हटंले, तुमच्यासारखे पखें असल्याशिवाय २०० कोटी कमावतात कसे... "आणी अमिताभ रडला " नावाचे नविन सदर लवकरच येणार्रे बहुदा... :)

In reply to by पैसा

फारएन्ड 26/12/2013 - 10:59
आप्पुन भी ज्यु बच्चन फॅन है. यात आमिर अगदी "काय भारी काम करतो" ई असला तरी अभिषेकनेही काही वाईट काम केलेले नाही. अजिबात ऑथर-बॅक्ड रोल नसताना सुद्धा तो सीन मधे चपखल आहे. उलट त्याच्यासारखा स्क्रीन प्रेझेन्स या चित्रपटात दुसर्‍या कोणाचाच नाही. अभिषेक ने पूर्वी अनेक भंपक रोल केलेले आहेत हे खरे आहे. पण तो पूर्वग्रह थोडा बाजूला ठेवून पाहिला तर यातला त्याचा रोल वाईट नाही. आमिर व त्याचे एकत्रित सीन पाहा. तो रिक्षावाला स्टंट मला चित्रपटात सर्वात आवडलेला सीन आहे. तो मुद्दाम सिंघम-दबंग छाप फायटिंग चे विडंबन म्हणून केलेला आहे. अभिषेक ने धमाल केली आहे त्या सीनमधे. (ही सर्व पोस्ट अभिषेकच्या फॅन ने लिहील्यासारखी वाटली, तर त्याचे कारण म्हणजे ती तशीच आहे :) )

मनीषा 23/12/2013 - 11:24
२००-३०० रु. मधे शिकागो दर्शन + जादुचे प्रयोग + कतरिनाचा डान्स --- असं पॅकेज तुम्हाला कोण देईल? यशराज ने दिले तरी तुम्हाला त्याचं कौतुक नाही? म्हणुनच मराठी माणुस मागे पडतो (कशात माहित नाही.. असं म्हणायची पद्धत आहे) *cray2* :'( :'-(

मदनबाण 23/12/2013 - 11:28
जबराट परिक्षण ! कपडे उतरवण्याचा अती सोस असलेली नायिका चित्रपटात कमीत कमी कपड्यात नाचुन, वेळप्रसंगी (किंबहुन वेळ मिळेल तेव्हा) कपडे उतरवुन किंवा मुळातच कमी घालुन कॅट्रिना कैफ चित्रपटातली स्त्री पात्राची गरज पुर्ण करते. हेच तर ! हा नक्की सोस कसा असतो ? तो पूर्ण भागवला कसा जातो ? गरज नक्की कशी पूर्ण केली जाते ? यावर जमेल तसे चिंतन-मनन करण्यासाठीच असे विचित्रपट पाहण्याचे कष्ट कधी कधी माझ्या नेत्रांना मी देतो. ;) माझ्या मते इतका सोस दाखवुन गरज पूर्ण करण्याचे कष्टच तर अशा विचित्रपटात पाहण्या सारखे असतात ! ;)

इशा१२३ 23/12/2013 - 11:32
किती तुमची करमणुक झाली आणि उगा नाव ठेवायची....हसुन हसुन दमले..परत ठेटरात जाउन बघू का..

In reply to by इशा१२३

मृत्युन्जय 23/12/2013 - 11:35
हसण्यासाठी आणी कमेंट करण्यासाठी थेटरात नक्की जावे. जाताना आपण एक भयंकर विनोदी चित्रपट पहायला लचाललो आहोत हे जरुर ध्यानात ठेवावे म्हणजे झाले :)

आतिवास 23/12/2013 - 11:52
मजा आली. चित्रपट पाहण्यापेक्षा अशी परीक्षणं वाचावीत असं वाटायला लावणारी चिरफाड :-)

I S जोहर नावाचा एक विनोदी नट होता . त्याने ६० वर्षापूर्वी सांगितलेले सिनेरसिकांच्या वयाबद्दलचे मत आजही सिनेक्षेत्रात मान्यता टिकवून आहे . याचा पुरावा मिळाला भारतीय सिनेरासिकांचे बौद्धिक वय १२वर्षे [अक्षरी : बारा वर्षे] आहे असे त्याचे मत होते तुमचे तेच मत असेल तर = आणि नसेल तर # खुणा करून प्रतिसाद द्या

लक्ष्या 23/12/2013 - 12:24
चित्रपट बघण्याचा वेळ आणी पैसा वाचवल्या बद्द्ल धन्यवाद. तुमच्या लेखना वरुन "मालेगाव का धुम-३" होवु शकतो.

सुहास.. 23/12/2013 - 13:53
एकदम कडक !! सोमवारची सक्काळ सार्थकी लागली !! काल-परवा एका मित्राशी बोलत होतो त्याने सांगता सागंता सांगीतले ( जसे मी सांगतो आहे ;) ) की पिच्चर मध्ये अमिर चा डब्बल रोल आहे ते ! तेव्हाच हात जोडले होते , आता तुझे परिक्षण वाचुन ( आधी तर ह ह पु वा , अरे काय ते सिक्वेल चे पंच !! ) तर लांबुनच नमस्कार धुम ला ..एकुण काय तर धुम बघुन धुम ठोकणार :)

तिरकीट 23/12/2013 - 14:22
आमीर आहे म्हणल्यावर जरा 'लॉजिक' ची अपेक्षा धरुन होतो...पण .......असो. अवांतरः तुमचे परिक्षण जर अभिषेक, उदय (आणी एकुणच सगळे) ह्यांना कळलं तर ते गोरक्षणसंस्थेची पेटी घेउन श्लोक म्हणत हिंडतील....

मस्त परीक्षण.. पण हे असलेच चित्रपट १०० कोटी २०० कोटी असा गल्ला गोळा करतात. त्यामुळे असल्या गल्लाभरु चित्रपटांना कशीही मरण नाही..

मस्त परीक्षण.. पण हे असलेच चित्रपट १०० कोटी २०० कोटी असा गल्ला गोळा करतात. त्यामुळे असल्या गल्लाभरु चित्रपटांना कशीही मरण नाही..

मनिष 23/12/2013 - 16:40
भन्नाट परिक्षण!! :-) ओबामा खोब्रागडेंवरचे आरोप मागे घेईल म्हणतोय, जर 'धुम' मधून शिकागो पोलीसांची टवाळी काढली तर! :P http://www.fakingnews.firstpost.com/2013/12/obama-offers-to-drop-charges-against-khobragade-if-india-drops-chicago-from-dhoom-3/

गणपा 23/12/2013 - 16:56
_/\_ पायलागू म्हाराज. (रामानंद सागर, चोप्रांच्या )रामायण महाभारतात जसे एका तीरातून अनंत तीर निघायचे तसाच काहीसा प्रत्यय हे वस्त्रहरण वाचताना आलं. एकाच लेखातुन कित्ती कित्ती तो संहार. =))

तिमा 23/12/2013 - 19:02
नाहीतरी आम्ही असले सिनेमे पैसे खर्च करुन पहायचे कधीच सोडून दिले आहे. पण हे असलं आवडणारी बहुसंख्य प्रजा असेल तर या देशाचे भविष्य फारच उज्वल(नशील) आहे असे वाटते.

अभ्या.. 23/12/2013 - 19:41
लैच जब्रा मापं काढलीत राव. एकच नंबर. (तरी म्या म्हणत होतोच आमीर बेटा प्रमोशन का करेना गेलाय? त्याला पण अंदाज आलेला दिसतोय :) अभिशेक न उदयचोप्रा काय बलुत्यावरचे कल्लाकार हैत. वर्षभराच्या ज्वारीवर काम केल्यागत धूम करतेत. )

भाते 23/12/2013 - 20:23
मी आ.खा. चा पंखा असलो तरी परीक्षणे वाचल्याशिवाय चित्रपट(कोणताही आणि कितीही चांगला असला तरी) पहाण्याचे धाडस करत नाही. आजच मी हापिसात डालो करून हा चित्रपट पाहिला. आ.खा. चा अभिनय सोडला तर कथा? आणि इतर… बकवास. इतरत्र वाचल्याप्रमाणे, अभिषेक आणि उदय साठी यशराजचा चित्रपट म्हणजे रोजगार हमी योजना. मिपाकरांनो, पैसे वाचवा. अजिबात बघु नका हा चित्रपट. पाहिजे तर मी तुम्हाला डालो करण्याची लिंक देतो (१८१ MB फक्त). वरती सांगितल्याप्रमाणे थोडी कळ सोसुन टाईमपास चित्रपट पहायला ते पैसे खर्च करा. किमान तुमचे पैसे मराठी चित्रपटासाठी तरी खर्च होतील. (मराठी चित्रपटासाठी होऊ दे खर्च!)

रमताराम 23/12/2013 - 20:41
आता बास, खुप झाले ५ दिवसात सर्कस खाली करायची आणि चालते व्हायचे.>> ते ब्यांकवाले त्या सर्कसचं काय करणार याची लै म्हणजे लैच उत्सुकता लागून राहिली आहे. जौ द्या. उत्तर मिळणार कुठून. तो साहिर खानच आहे हे अचूक ओळखुन जेव्हा जय आणि अली सर्कशीत पोचतात तेव्हा आमीर खान ला गोळी लागलेलीच नसते.>> हॅ हॅ हॅ. 'परवरिश'मधला इनोदी खन्नाच डिट्टो. थतं बी त्यो अंडरवर्ल्डवालाच अस्तुय न्हवं का. आनि अबिषेक बाबाचा बापुसच त्येला गोळी हाण्तूय न्हवं. बापाच्या पावलावर पाऊल म्हनावं का ह्ये? कुठल्याही रोलमध्ये एकाच पट्टीत, भाषेत आणि ढंगात बोलणारा मकरंद अनासपुरे अमीरची भूमिका करु शकेल. >> ह्ये बाकी बरुबर बोल्ला तुमी. मक्या हा आमीरचा पर्फेक्टं डमी हाय. दोगंबी यकाच पट्टीत, भाषंत आणि ल्हेज्यात बोल्तात. त्यो आमीर 'मंगल पांडे' असूं द्या का फुणसूक वँग-डू, यकाच आवाजात बोल्तंय. आनि अभिनय म्हन्त्याल तर अबिषेक आनि त्येची काम्पिटिसन असतीया 'कोनाचं थोबाड जास्ती इस्तरीवालं हाय' आशी. पन आमीर जिकतूय, त्येच्या भिवया तरी वर जात्यात आदूनमदून. वडगाव बुद्रुक शाखेला लुटल्यावर त्याला आमीरच्या त्या तसल्या मोटारसायकलवरुन पळुन जाण्यासाठी लागणार्‍या पेट्रोल इतके तरी पैसे मिळतील की नाही कुणास ठाउक. >> पैशाचं सोडा ओ. त्ये गावत्याल यखांद्या टायंबाला. पर आमच्या शिंवगड रोडावर पाच-धा च्या स्पीडनं जानं मुश्किल थितं त्येची बाईक काय कामाची. चालत गेला तरी लवकर पोचल यवडी गर्दी शिंच्या त्या ब्यांकेजवळ. स्क्रिप्ट चेंज करावं लागंल थोडंसंक. त्यो डायरेक हेलिकॅप्टरने बिल्डिंगवर उतरतो असं दाकवावं लागंल, आनि ब्यांक लुटून उडताना त्येचं हेलिकॅप्टर इजंच्या तारात आडकून खाली पडतं नि अबिषेक त्येला थितं पकडतो असा येन्ड करावा लागंल.

नगरीनिरंजन 24/12/2013 - 14:21
लै भारी रिव्ह्यू! हा पिच्चर टीव्हीवर आला तरी पाहीन की नाही शंकाच आहे. आमिर खानच्या अकलेची झाकली मूठ उघडली हे मात्र ब्येस झालं.

दिपक.कुवेत 24/12/2013 - 15:21
बेक्कार हसतोय. पण तरी केवळ टिपी साठि हा चित्रपट पहाणार. बाकि गाणि तरी श्रवणीय आहेत का?

चित्रगुप्त 24/12/2013 - 18:22
कुणाच्या तरी आग्रहास्तव त्यांच्याबरोबर हा सिणिमा बघायला निघण्यापूर्वीच नेमके हे वाचले. आता प्रश्न पडलाय, टु शी ऑर नॉट टु शी.

विकास 24/12/2013 - 20:32
परीक्षण आले तेंव्हाच वाचले... खूप मस्त आहे. चित्रपट पहावा का? तर जरुर पहावा. हे वाक्य वाचून स्फूर्ती घेतली आणि पाहून टाकला एकदाचा! :) असे सिनेमे वास्तवीक ग्रूप मधे कॉमेंट्स करत बघण्यात मज्जा येते. चक्क बॉस्टनच्या बाजूच्या केंब्रिजमधील थिएटर देसी लोकांनी (हाऊसफूल्ल नाही तरी देखील) भरलेले होते. बहुतेकांना मनोमनी खात्री (होपफुली) असावी की उगाच आलो आहोत, हे त्यांच्या जोरात हसण्यावरून समजत होते. पण काही पब्लीक मात्र काही वेळेस शिट्ट्या आणि टाळ्या वाजवताना बघून अंमळ काळजी वाटली! ;)

सखी 26/12/2013 - 21:38
वाटच बघत होते कधी येतय यावर परीक्षण (तुमचे नाहीतर फारएन्ड यांच्याकडुन), मस्त शालजोडीतले दिलेत. बेकार ह्सतेय.

In reply to by विद्युत् बालक

+१. फक्त मराठी अभिमान आहे म्हणून नाही तर खरच कीव करण्यासारखे सिनेमे असतात आजकाल. बाकी लोकांची मनोरंजन पातळी इतकी खाली (म्हणजे स्केलवर म्हणायचे आहे मला :)) आणून ठेवण्याचे कर्तब ह्या सिनेमावाल्यांना जमले आहे बुवा!!

धन्या 22/12/2013 - 23:14
भन्नाट परिक्षण !!! तिकिटासाठी असलेली गर्दी आणि तिकिटाचे मुल्य दोनशे रुपये असल्याचे पाहून परत आलो ते उत्तम झाले म्हणायचे. कुठल्यातरी ब्रॉडबँडवाल्या मित्राच्या कृपेने पाहीन कधीतरी.

In reply to by धन्या

कुठल्यातरी ब्रॉडबँडवाल्या मित्राच्या कृपेने पाहीन कधीतरी. हेच म्हणतो , कशाला थेटरात जायचे आजकाल कोणत्याही पिक्चर ची DVD प्रिंट हि एका आठवड्यात येते . मारायची डाउनलोड आणि पहायचे घरी मोठ्या स्क्रीन वर दहा रुपयाच्या इंस्तट पॉपकॉर्न बरोबर ! साला मक्स मधील तिकिटाचे २००-३०० आणि सामोसा कोक वैगैरे ह्यांचे १०० असे ५०० रुपये तरी वाचतील.

In reply to by विद्युत् बालक

एक तर्क…. सिनेमागृहात सिनेमाला गेलेल्या लोकांमध्ये जास्तीत जास्त लोक हे सिनेमा बघायाला जाण्यापेक्षा कोणालातरी सिनेमा दाखवायला गेलेले असतात. :)

In reply to by धन्या

सौंदाळा 23/12/2013 - 11:13
सहमत. चित्रपट थेटरात जाऊन पाहणे म्हणजे निर्मात्याचे काळे पैसे पांढरे करुन देणे असे माझे मत आहे.

In reply to by खटपट्या

त्यांच्या मते भारताची घटना सोडून सगळेच लेखन हे निर्बुद्ध आहे ! टोयलेट पेपर व कोणतेही लेखन हे ते समान मानतात

(दोन्हीबाजुनी ढोल वाजवल्यासारखे वाटते आहे ना. पणा तसेच आहे ते)
वगैरे वाक्यं छानच. मराठी रीमेकची कल्पनादेखील आवडली.

__/\__ उत्तम चीरफाड केलेली आहे. प्रवासाचे योग दिसत असल्याने हा शिनेमा लवकरच बघायला मिळेल. कंड़क्ट्र्रची जय हो! अवांतर-मिपाचं गमभन ओपेरावर पण गंडतय.

हुप्प्या 22/12/2013 - 23:47
इंग्रजीत मॅड नामक एक विनोदी मासिक असायचे (अजूनही असते पण दर्जा घसरला आहे). त्यात अशीच शेलके चित्रपट घेऊन त्यांची टिंगलटवाळी केली जाते. ती सचित्र असते आणि त्यामुळे जास्त मजा येते. ( बालिवूडकरता असे काही बनेल अशी आशा आहे. कारण त्याकरता भरपूर ऐवज आहे.) तुमचे परीक्षण वाचून असेच वाटले. अती हाईपचा फुगा असा टाचणी लावून फोडल्याबद्दल आभार!

किसन शिंदे 22/12/2013 - 23:55
एकदम जबराट परिक्षण!! फक्त आणि फक्त आमीरसाठी हा सिनेमा पाहायला जाणार होतो, पण आता ते ही करणार नाही. बाकी व्हॉट्सअपच्या कृपेने सगळीच्या सगळी स्टोरी आधीच कळालेली आहे. :)
पुढे काय होते म्हणजे कॅट्रिना कैफ नक्की कोण असते
कळालं कळालं!!(इथे जय दिक्षीतची आधीच्या दोन चित्रपटातली युक्ती आठवली) :D

In reply to by किसन शिंदे

कोमल 23/12/2013 - 11:46
इथे जय दिक्षीतची आधीच्या दोन चित्रपटातली युक्ती आठवली
चुक्या किसना तू.. खरं सांगायचं तर ती कोणीच नसते.. :))

ह्या विषयावर आधी सुद्धा लिहिले होते ,आता परत एकदा लिहितो. चेपू वर धूम ३ पाहून किती म्हणजे किती म्हणजे निराशा झाली अश्या धाटणी चे प्रतिसाद वाचले तेव्हा मिपा वर अश्या धाटणीचा लेख येणार ह्याची कल्पना होती. लेखाच्या मजकुराची सहमत. पण ह्या सिनेमा बनवताना यश राज ने अक्कल गहाण टाकून सिनेमा का बनवला ह्याचे उत्तर सोपे आहे अक्कल गहाण टाकून तो पाहणारे भारतीय वंशांचे दीड शहाणे जगभरात पसरले आहेत. यश राज चे आधीचे सिनेमे पाहता गेलाबाजार जब तक हे जान पाहता परत खिशात पैसा जास्त खुळखुळत आहे किंवा एवढे प्रमोशन केले आहे तर पाहूया तरी एकदा, असे दर वेळेला म्हणून काही दर्दी लोक नेहमी पहिल्या आठवड्यात अधाश्यासारखे सिनेमे पाहून घेतात. सिनेमा पाहून बाहेर आपल्यावर त्यांना लगेच चेपू किंवा इतर सोशल नेटवर्किंग साईट वर भिकार सिनेमा हा कसा भिकार आहे हे सांगण्याची हुक्की येते. आमिर आहे म्हणून पहिला नाहीतर .. असे म्हणणाऱ्या लोकांचा उतावीळपणा पाहून गंमत वाटते. ह्या लोकांनी शुक्रवार ते रविवार कळ सोसली असती तर सदर सिनेमे घरच्या घरी काही महिन्याने पाहायचा का नाही ह्याचे उत्तर मिळाले असते. पण ह्या लोकांमुळे पहिल्या ३ दिवसात सिनेमा १०० कोटी कमवत असेल तर आपल्या सिनेमाचा अश्या लोकांच्या शिव्या शापाच्या किंवा उपहास पूर्ण शैलीत पंचनामा झाल्यामुळे यश राज अजून खुश होऊन पुढच्या वेळी असाच सिनेमा बनवणार , त्याची जाहिरात करणार व परत आमचे उत्साही समीक्षक पहिल्या तीन दिवसात हा सिनेमा पाहून तो किती भिकार आहे हे खरडायला घेणार. जर ३ जानेवारी पर्यंत थांबला असता तर मराठी विरंगुळा पहिला असता आणि तो विरंगुळा आवडला नसता तरी पैसे शेवटी मराठी माणसाच्या खिशात गेले हे समाधान लाभले असते.

In reply to by निनाद मुक्काम …

किसन शिंदे 23/12/2013 - 01:17
एवढे प्रमोशन केले आहे तर पाहूया तरी एकदा, असे दर वेळेला म्हणून काही दर्दी लोक नेहमी पहिल्या आठवड्यात अधाश्यासारखे सिनेमे पाहून घेतात. सिनेमा पाहून बाहेर आपल्यावर त्यांना लगेच चेपू किंवा इतर सोशल नेटवर्किंग साईट वर भिकार सिनेमा हा कसा भिकार आहे हे सांगण्याची हुक्की येते.
+ प्रचंड ११११११११११ माझ्या बघण्यात असे काही नग आहेत की जे सिनेमा रिलीज झाल्या झाल्या शुक्रवार किंवा शनिवार फार उत्साहाने पाहायला जातात आणि रविवारी सकाळी चेपूवर सिनेमा अतिशय वाईट असल्याचे किंवा 'हे भगवान मी कशाला बघितला हा सिनेमा' स्टेटस असते(याच नगांचे). हे सगळं पाह्यलं की खुप हसायला येतं. मला एक प्रश्न नेहमी पडतो की चेपुवर असे स्टेटस टाकून त्यांना आपल्या बाकीच्या मित्रांचे पैसे वाचवायचे असतात कि तुमच्याही आधी आम्ही सिनेमा पाहून आलोय याचा टेंभा मिरवायचा असतो. :D

In reply to by निनाद मुक्काम …

अहो ते हलाहल कोणत्यातरी शंकराने प्यायले नाही तर आमच्यासारखे पामर वाचणार कसे हो त्यातून?

शिनेमा पाहून घ्यायचा , तो पहिला हे जगाला सांगायचे व उच्चभ्रू आव आणत आज पूर्वी सारखे शिनेमे बनत नाहीं , किंवा पूर्वीचे बॉलीवूड आता राहिले नाहीं असे म्हणत उसासे टाकायचे

हुप्प्या 23/12/2013 - 04:28
http://www.fakingnews.firstpost.com/2013/12/obama-offers-to-drop-charges-against-khobragade-if-india-drops-chicago-from-dhoom-3/ धूम तृतीयमधील शिकागो पोलिसांच्या अब्रूचे खोबरे केलेले पाहून खोब्रागडे प्रकरणात तडजोड करण्याची ओबामानी तयारी दाखवली आहे!!! आणि ही संबंधित बातमी http://www.fakingnews.firstpost.com/2013/12/nation-ready-for-uday-chopras-retirement/ उदय चोप्राला निवृत्तिचा पुनर्विचार कराल का असा प्रश्न विचारल्यामुळे पत्रकाराला उदय चोप्रा फॅन्सची जोरदार मारहाण !!!

नंदन 23/12/2013 - 09:01
अगदी एका वाक्यात सांगायचे झाल्यास धूम ३ म्हणजे "आली लहर केला कहर. खर्च तर होणारच. होउ द्यात खर्च" टाईपचा चित्रपट आहे. प्रॉब्लेम इतकाच की लहर यशराजवाले करणार आणी खर्च पब्लिकचा होणार.
नेमकं!
धूम ३ चा मराठी रिमेक कधी येतो याचीही उत्कंठा आहे. कुठल्याही रोलमध्ये एकाच पट्टीत, भाषेत आणि ढंगात बोलणारा मकरंद अनासपुरे अमीरची भूमिका करु शकेल. तो " रत्ताळ्या तुझी ब्यांक लुटतोच बघ मी आता" अशी धमकी बँक ऑफ महाराष्ट्राच्या वदगाव बुद्रुक शाखेवर लिहुन ठेवतो असे दाखवता येइल. प्रश्न इतकाच आहे की. वडगाव बुद्रुक शाखेला लुटल्यावर त्याला आमीरच्या त्या तसल्या मोटारसायकलवरुन पळुन जाण्यासाठी लागणार्‍या पेट्रोल इतके तरी पैसे मिळतील की नाही कुणास ठाउक. मकरंदला पकडण्यासाठी वेगळे पोलिस मागवण्यापेक्षा बँकेतले एकाहुन एक खत्रुड कर्मचारीच त्याच्या मागे सोडता येतील. अर्थात ते तब्येतीत त्यांना झेपेल तेवढाच पाठलाग करतील त्यामुळे चोर कधी पकडला जाइल की नाही कोणास ठाउक.
=)) अगागागा, बँकेचंच 'डिपॉझिट जप्त' केलंत की राव!

तो " रत्ताळ्या तुझी ब्यांक लुटतोच बघ मी आता" अशी धमकी बँक ऑफ महाराष्ट्राच्या वदगाव बुद्रुक शाखेवर लिहुन ठेवतो असे दाखवता येइल. जबरि. झक्कास : )

फारएन्ड 23/12/2013 - 09:27
धमाल लिहीले आहे! लै हसलो. ती भेळवाल्याकडचे पर्याय व यश-राज कडचे, याची तुलना महान आहे :) पहिले दोन्ही धूम बर्‍यापैकी बघणेबल होते. हा एवढा वाईट कसा कोणास ठाउक - दिग्दर्शक बदलला म्हणून असावा. आणि हो, सडगोपन रमेश च्या उदाहरण ही जबरी :)

स्पा 23/12/2013 - 10:27
अगदी एका वाक्यात सांगायचे झाल्यास धूम ३ म्हणजे "आली लहर केला कहर. खर्च तर होणारच. होउ द्यात खर्च" टाईपचा चित्रपट आहे. प्रॉब्लेम इतकाच की लहर यशराजवाले करणार आणी खर्च पब्लिकचा होणार.
=))

पैसा 23/12/2013 - 11:00
मरेपर्यंत हसले! पण तरी "अभिषेक बच्चन" साठी सिनेमा बघणार आहेच्च!! =))

In reply to by पैसा

ब़जरबट्टू 23/12/2013 - 11:52
तरीच म्हटंले, तुमच्यासारखे पखें असल्याशिवाय २०० कोटी कमावतात कसे... "आणी अमिताभ रडला " नावाचे नविन सदर लवकरच येणार्रे बहुदा... :)

In reply to by पैसा

फारएन्ड 26/12/2013 - 10:59
आप्पुन भी ज्यु बच्चन फॅन है. यात आमिर अगदी "काय भारी काम करतो" ई असला तरी अभिषेकनेही काही वाईट काम केलेले नाही. अजिबात ऑथर-बॅक्ड रोल नसताना सुद्धा तो सीन मधे चपखल आहे. उलट त्याच्यासारखा स्क्रीन प्रेझेन्स या चित्रपटात दुसर्‍या कोणाचाच नाही. अभिषेक ने पूर्वी अनेक भंपक रोल केलेले आहेत हे खरे आहे. पण तो पूर्वग्रह थोडा बाजूला ठेवून पाहिला तर यातला त्याचा रोल वाईट नाही. आमिर व त्याचे एकत्रित सीन पाहा. तो रिक्षावाला स्टंट मला चित्रपटात सर्वात आवडलेला सीन आहे. तो मुद्दाम सिंघम-दबंग छाप फायटिंग चे विडंबन म्हणून केलेला आहे. अभिषेक ने धमाल केली आहे त्या सीनमधे. (ही सर्व पोस्ट अभिषेकच्या फॅन ने लिहील्यासारखी वाटली, तर त्याचे कारण म्हणजे ती तशीच आहे :) )

मनीषा 23/12/2013 - 11:24
२००-३०० रु. मधे शिकागो दर्शन + जादुचे प्रयोग + कतरिनाचा डान्स --- असं पॅकेज तुम्हाला कोण देईल? यशराज ने दिले तरी तुम्हाला त्याचं कौतुक नाही? म्हणुनच मराठी माणुस मागे पडतो (कशात माहित नाही.. असं म्हणायची पद्धत आहे) *cray2* :'( :'-(

मदनबाण 23/12/2013 - 11:28
जबराट परिक्षण ! कपडे उतरवण्याचा अती सोस असलेली नायिका चित्रपटात कमीत कमी कपड्यात नाचुन, वेळप्रसंगी (किंबहुन वेळ मिळेल तेव्हा) कपडे उतरवुन किंवा मुळातच कमी घालुन कॅट्रिना कैफ चित्रपटातली स्त्री पात्राची गरज पुर्ण करते. हेच तर ! हा नक्की सोस कसा असतो ? तो पूर्ण भागवला कसा जातो ? गरज नक्की कशी पूर्ण केली जाते ? यावर जमेल तसे चिंतन-मनन करण्यासाठीच असे विचित्रपट पाहण्याचे कष्ट कधी कधी माझ्या नेत्रांना मी देतो. ;) माझ्या मते इतका सोस दाखवुन गरज पूर्ण करण्याचे कष्टच तर अशा विचित्रपटात पाहण्या सारखे असतात ! ;)

इशा१२३ 23/12/2013 - 11:32
किती तुमची करमणुक झाली आणि उगा नाव ठेवायची....हसुन हसुन दमले..परत ठेटरात जाउन बघू का..

In reply to by इशा१२३

मृत्युन्जय 23/12/2013 - 11:35
हसण्यासाठी आणी कमेंट करण्यासाठी थेटरात नक्की जावे. जाताना आपण एक भयंकर विनोदी चित्रपट पहायला लचाललो आहोत हे जरुर ध्यानात ठेवावे म्हणजे झाले :)

आतिवास 23/12/2013 - 11:52
मजा आली. चित्रपट पाहण्यापेक्षा अशी परीक्षणं वाचावीत असं वाटायला लावणारी चिरफाड :-)

I S जोहर नावाचा एक विनोदी नट होता . त्याने ६० वर्षापूर्वी सांगितलेले सिनेरसिकांच्या वयाबद्दलचे मत आजही सिनेक्षेत्रात मान्यता टिकवून आहे . याचा पुरावा मिळाला भारतीय सिनेरासिकांचे बौद्धिक वय १२वर्षे [अक्षरी : बारा वर्षे] आहे असे त्याचे मत होते तुमचे तेच मत असेल तर = आणि नसेल तर # खुणा करून प्रतिसाद द्या

लक्ष्या 23/12/2013 - 12:24
चित्रपट बघण्याचा वेळ आणी पैसा वाचवल्या बद्द्ल धन्यवाद. तुमच्या लेखना वरुन "मालेगाव का धुम-३" होवु शकतो.

सुहास.. 23/12/2013 - 13:53
एकदम कडक !! सोमवारची सक्काळ सार्थकी लागली !! काल-परवा एका मित्राशी बोलत होतो त्याने सांगता सागंता सांगीतले ( जसे मी सांगतो आहे ;) ) की पिच्चर मध्ये अमिर चा डब्बल रोल आहे ते ! तेव्हाच हात जोडले होते , आता तुझे परिक्षण वाचुन ( आधी तर ह ह पु वा , अरे काय ते सिक्वेल चे पंच !! ) तर लांबुनच नमस्कार धुम ला ..एकुण काय तर धुम बघुन धुम ठोकणार :)

तिरकीट 23/12/2013 - 14:22
आमीर आहे म्हणल्यावर जरा 'लॉजिक' ची अपेक्षा धरुन होतो...पण .......असो. अवांतरः तुमचे परिक्षण जर अभिषेक, उदय (आणी एकुणच सगळे) ह्यांना कळलं तर ते गोरक्षणसंस्थेची पेटी घेउन श्लोक म्हणत हिंडतील....

मस्त परीक्षण.. पण हे असलेच चित्रपट १०० कोटी २०० कोटी असा गल्ला गोळा करतात. त्यामुळे असल्या गल्लाभरु चित्रपटांना कशीही मरण नाही..

मस्त परीक्षण.. पण हे असलेच चित्रपट १०० कोटी २०० कोटी असा गल्ला गोळा करतात. त्यामुळे असल्या गल्लाभरु चित्रपटांना कशीही मरण नाही..

मनिष 23/12/2013 - 16:40
भन्नाट परिक्षण!! :-) ओबामा खोब्रागडेंवरचे आरोप मागे घेईल म्हणतोय, जर 'धुम' मधून शिकागो पोलीसांची टवाळी काढली तर! :P http://www.fakingnews.firstpost.com/2013/12/obama-offers-to-drop-charges-against-khobragade-if-india-drops-chicago-from-dhoom-3/

गणपा 23/12/2013 - 16:56
_/\_ पायलागू म्हाराज. (रामानंद सागर, चोप्रांच्या )रामायण महाभारतात जसे एका तीरातून अनंत तीर निघायचे तसाच काहीसा प्रत्यय हे वस्त्रहरण वाचताना आलं. एकाच लेखातुन कित्ती कित्ती तो संहार. =))

तिमा 23/12/2013 - 19:02
नाहीतरी आम्ही असले सिनेमे पैसे खर्च करुन पहायचे कधीच सोडून दिले आहे. पण हे असलं आवडणारी बहुसंख्य प्रजा असेल तर या देशाचे भविष्य फारच उज्वल(नशील) आहे असे वाटते.

अभ्या.. 23/12/2013 - 19:41
लैच जब्रा मापं काढलीत राव. एकच नंबर. (तरी म्या म्हणत होतोच आमीर बेटा प्रमोशन का करेना गेलाय? त्याला पण अंदाज आलेला दिसतोय :) अभिशेक न उदयचोप्रा काय बलुत्यावरचे कल्लाकार हैत. वर्षभराच्या ज्वारीवर काम केल्यागत धूम करतेत. )

भाते 23/12/2013 - 20:23
मी आ.खा. चा पंखा असलो तरी परीक्षणे वाचल्याशिवाय चित्रपट(कोणताही आणि कितीही चांगला असला तरी) पहाण्याचे धाडस करत नाही. आजच मी हापिसात डालो करून हा चित्रपट पाहिला. आ.खा. चा अभिनय सोडला तर कथा? आणि इतर… बकवास. इतरत्र वाचल्याप्रमाणे, अभिषेक आणि उदय साठी यशराजचा चित्रपट म्हणजे रोजगार हमी योजना. मिपाकरांनो, पैसे वाचवा. अजिबात बघु नका हा चित्रपट. पाहिजे तर मी तुम्हाला डालो करण्याची लिंक देतो (१८१ MB फक्त). वरती सांगितल्याप्रमाणे थोडी कळ सोसुन टाईमपास चित्रपट पहायला ते पैसे खर्च करा. किमान तुमचे पैसे मराठी चित्रपटासाठी तरी खर्च होतील. (मराठी चित्रपटासाठी होऊ दे खर्च!)

रमताराम 23/12/2013 - 20:41
आता बास, खुप झाले ५ दिवसात सर्कस खाली करायची आणि चालते व्हायचे.>> ते ब्यांकवाले त्या सर्कसचं काय करणार याची लै म्हणजे लैच उत्सुकता लागून राहिली आहे. जौ द्या. उत्तर मिळणार कुठून. तो साहिर खानच आहे हे अचूक ओळखुन जेव्हा जय आणि अली सर्कशीत पोचतात तेव्हा आमीर खान ला गोळी लागलेलीच नसते.>> हॅ हॅ हॅ. 'परवरिश'मधला इनोदी खन्नाच डिट्टो. थतं बी त्यो अंडरवर्ल्डवालाच अस्तुय न्हवं का. आनि अबिषेक बाबाचा बापुसच त्येला गोळी हाण्तूय न्हवं. बापाच्या पावलावर पाऊल म्हनावं का ह्ये? कुठल्याही रोलमध्ये एकाच पट्टीत, भाषेत आणि ढंगात बोलणारा मकरंद अनासपुरे अमीरची भूमिका करु शकेल. >> ह्ये बाकी बरुबर बोल्ला तुमी. मक्या हा आमीरचा पर्फेक्टं डमी हाय. दोगंबी यकाच पट्टीत, भाषंत आणि ल्हेज्यात बोल्तात. त्यो आमीर 'मंगल पांडे' असूं द्या का फुणसूक वँग-डू, यकाच आवाजात बोल्तंय. आनि अभिनय म्हन्त्याल तर अबिषेक आनि त्येची काम्पिटिसन असतीया 'कोनाचं थोबाड जास्ती इस्तरीवालं हाय' आशी. पन आमीर जिकतूय, त्येच्या भिवया तरी वर जात्यात आदूनमदून. वडगाव बुद्रुक शाखेला लुटल्यावर त्याला आमीरच्या त्या तसल्या मोटारसायकलवरुन पळुन जाण्यासाठी लागणार्‍या पेट्रोल इतके तरी पैसे मिळतील की नाही कुणास ठाउक. >> पैशाचं सोडा ओ. त्ये गावत्याल यखांद्या टायंबाला. पर आमच्या शिंवगड रोडावर पाच-धा च्या स्पीडनं जानं मुश्किल थितं त्येची बाईक काय कामाची. चालत गेला तरी लवकर पोचल यवडी गर्दी शिंच्या त्या ब्यांकेजवळ. स्क्रिप्ट चेंज करावं लागंल थोडंसंक. त्यो डायरेक हेलिकॅप्टरने बिल्डिंगवर उतरतो असं दाकवावं लागंल, आनि ब्यांक लुटून उडताना त्येचं हेलिकॅप्टर इजंच्या तारात आडकून खाली पडतं नि अबिषेक त्येला थितं पकडतो असा येन्ड करावा लागंल.

नगरीनिरंजन 24/12/2013 - 14:21
लै भारी रिव्ह्यू! हा पिच्चर टीव्हीवर आला तरी पाहीन की नाही शंकाच आहे. आमिर खानच्या अकलेची झाकली मूठ उघडली हे मात्र ब्येस झालं.

दिपक.कुवेत 24/12/2013 - 15:21
बेक्कार हसतोय. पण तरी केवळ टिपी साठि हा चित्रपट पहाणार. बाकि गाणि तरी श्रवणीय आहेत का?

चित्रगुप्त 24/12/2013 - 18:22
कुणाच्या तरी आग्रहास्तव त्यांच्याबरोबर हा सिणिमा बघायला निघण्यापूर्वीच नेमके हे वाचले. आता प्रश्न पडलाय, टु शी ऑर नॉट टु शी.

विकास 24/12/2013 - 20:32
परीक्षण आले तेंव्हाच वाचले... खूप मस्त आहे. चित्रपट पहावा का? तर जरुर पहावा. हे वाक्य वाचून स्फूर्ती घेतली आणि पाहून टाकला एकदाचा! :) असे सिनेमे वास्तवीक ग्रूप मधे कॉमेंट्स करत बघण्यात मज्जा येते. चक्क बॉस्टनच्या बाजूच्या केंब्रिजमधील थिएटर देसी लोकांनी (हाऊसफूल्ल नाही तरी देखील) भरलेले होते. बहुतेकांना मनोमनी खात्री (होपफुली) असावी की उगाच आलो आहोत, हे त्यांच्या जोरात हसण्यावरून समजत होते. पण काही पब्लीक मात्र काही वेळेस शिट्ट्या आणि टाळ्या वाजवताना बघून अंमळ काळजी वाटली! ;)

सखी 26/12/2013 - 21:38
वाटच बघत होते कधी येतय यावर परीक्षण (तुमचे नाहीतर फारएन्ड यांच्याकडुन), मस्त शालजोडीतले दिलेत. बेकार ह्सतेय.
१८ मे १९७४ भारतीय इतिहासात एक अतिशय क्रांतिकारक घटना घडली. पोखरण मध्ये पहिली अण्वस्त्र चाचणी घेण्यात आली आणि भाभा अणुसंशोधन केंद्राच्या प्रमुखांनी डॉ. होमी सेठनांनी पंतप्रधानांच्या सचिवांना दूरध्वनीवरुन ही रोमांचकारक बातमी देताना सांकेतिक भाषेत सांगितले "आ़णि बुद्ध हसला. काही लोकांच्या मते "आणि बुद्ध हसला" वगैरे असे काही सांगितले गेले नाही. ही नंतर बुद्धजयंतीचे निमित्त साधुन काही लोकांच्या डोक्यातुन निघालेली सुपीक कल्पना असेल. डिसेंबर २०१३ मध्ये एक अशीच अजुन एक क्रांतिकारक घटना घडली. धूम ३ प्रदर्शित झाला.

तूने चुरया मेरे दिल का चैन - विवाहोत्सुकांसाठी एक नवा मंत्र आणि विवाहितांसाठी वरदान

ज्ञानोबाचे पैजार ·

चित्रगुप्त 13/12/2013 - 17:31
व्वा. पूर्ण गाणे बघितले. अशी थोर कलाकृती निर्माण करणार्‍यांना आणि ती आमच्यापर्यंत पोहोचवणार्‍या तुम्हाला साष्टांग दंडवत. इस्पाईडर्म्यानच्या बुरख्याआड बहुधा प्रभुदेवा असावा. गाण्याचे शेवटी ती दोघे अचानक गायब होतात, त्यानंतर बहुधा मागील उसाच्या फडात गेली असावीत. तेथील कार्यक्रमाचा पण व्हिडियो आहे का?

In reply to by चित्रगुप्त

शिद 13/12/2013 - 17:50
गाण्याचे शेवटी ती दोघे अचानक गायब होतात, त्यानंतर बहुधा मागील उसाच्या फडात गेली असावीत. तेथील कार्यक्रमाचा पण व्हिडियो आहे का?
=)) =)) =))

सूड 13/12/2013 - 17:32
>>सांत कि असांत सांत की अनंत अस्तंय वो त्ये!! जरा करेक्शन करायचं बघा की वो !! सांत = स+ अंत (ज्या गोष्टीला अंत आहे) अनंत= अन्+ अंत (ज्या गोष्टीला अंत नाही)

In reply to by सूड

या अचाट गाण्याचे रसग्रहण करणे म्हणजे शिवधनुष्य उचलण्या सारखेच कठीण कार्य होते. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आठवली. रावण जनकाच्या दरबारात शिवधनुष्य उचलायचा प्रयत्न करत होता. उचलताना त्याच्या हातून, शिवधनुष्य ज्या टेबलावर ठेवले होते, त्या टेबलावरचा टेबलक्लॉथ जरासा सरकला, म्हणुन शीतेने त्याच्या बरोबर लग्न करायला नकार दिला. तो प्रसंग जसाच्या तसा आमच्या डोळ्या समोर उभा राहिला. त्या वेळी रावणाला हसणार्‍यांमधे आम्ही पण होतो. पण रावणाला त्या वेळी काय वाटले असेल ते आज आम्हाला समजले.

In reply to by चित्रगुप्त

फडातल्या कार्यक्रमासाठी पर्दाफाश करायची गरज नसते. ते न करताही फडातला कार्यक्रम उरकता येतो. त्या मुळे इस्पायडीचा पर्दाफाश करण्यासाठी वेगळी युक्ती योजावी लागेल. (अनुभवी)

विजुभाऊ 13/12/2013 - 18:08
मागे उसाचे शेत दिसते आहे . हा समग्र नाग-विदर्भावर अन्याय आहे. आम्ही सीताबर्डीत निदर्शने करुन निर्मात्याला नागपुरात पाऊल टाकू देणार नाही. धनतोलीत मोर्चे काढून त्याम्च्यावर संत्र्याचा मारा करू. चित्रपट सृष्टीने सुद्धा नागपूर - विदर्भावला प्रतिनीधीत्व न देवून अनुशेशाने मारले आहे. हा अन्याय आम्ही का म्हणुन सहन करायचा. जिकडे तिकडे पश्चीम महाराष्ट्रच का?

In reply to by विजुभाऊ

तुमच्या दुखड्याची नोंद घेता, बुवानीं संत्री आणी द्राक्षाच्या बागांच्या पार्श्वभूमीवर असणार्‍या मुखड्यांच्या गाण्यावर किर्तन केल्यास मराठवाडा, विदर्भ दोघांनाही न्याय मिळेल.

प्यारे१ 13/12/2013 - 19:38
अरेच्चा! आधी हे पाहिलं असतं तर आम्हाला प्रतिभेबद्दल 'प्रश्ण' निर्माणच झाला नसता. काय हे पैजार बुवा? =)) बाकी आमचा देखील प्रयत्न : मुन्नी बदनाम हुई http://misalpav.com/node/17636

खटपट्या 13/12/2013 - 23:16
निव्वळ अप्रतिम !! हे गाणे बघून माझी मुलगी रडायचे थांबली. (चल तेवढा तरी फायदा झाला ) बाकी स्पायड्याचा नाच (?) छानच

==)) :) :D वाचूनच फुटलो!!!! आता व्हीडीओ पाहतो अचानक काळी ७ मधे तिने गायला सुरुवात केल्यावर आपण पहिल्यांदा दचकतो पण आपल्या गायन कौशल्याने ती आपल्याला तिच्या सोबत फरपटत यायला भाग पाडते. याच्या सारख्या काही वाक्यांना जोरात ठसका लागला.

In reply to by lakhu risbud

अरारा हे गाण जगाच्या बाहेरचे आहे. स्वर्गीय स्वर्गीय म्हणतात ते हेच असावे. काय ते गाणे आणि काय तो त्यावरचा ढॅन्स पैजारबुवा,

In reply to by lakhu risbud

akhu risbud आपण जर वेळात वेळ काढून हे गाणे इथे डकवले असेल तर आपण मिपाचे भूषण आहात असे मला वाटते नुसत्या रसग्रहणाचा आग्रह करणे आपली विनम्रता दर्शवितो हे पूर्ण गाणे पाहिल्याखेरीज ,ऐकल्याखेरीज मिपा उघडणार नाही अशी व्यवस्था व्हावी या सूचनेच्या अनुमोदनासाठी हा प्रतिसाद आहे

पैसा 14/12/2013 - 23:03
केवळ भयानक आहे!! परीक्षण तर एकदम चिरफाड करणारं!! जबरदस्त!

सुहास.. 15/12/2013 - 09:55
खल्लास ....कल्ला शोध लावला आहे !! =)) =)) =)) अरे तो स्पायडरमॅन च्यामारी कमरेवर हात ठेवुन ठुमके मारतोय आणि बबडी घागर्‍याला उआगा त्रास देते =)) आयला त्या नव्य जुन्या सगळ्या स्पामॅ नी पाहिला हा विडो तर स्वता एखाद्या उंच बिल्डीग वरून खाली उडी टाकुन जीव देतील ... बुवा परिक्षण तर त्याहुनी हुच्च .. गायिकेचा आवाज सुध्दा अतीशय तलम आहे. लेडी तलत मेहमुदचा किंवा सुरय्याचा आवाजच आपण ऐकतो आहोत असे आपल्याला वाटते. >> =)) =)) =)) ह ह पु वा .

चित्रपटातील स्पायडरमॅन हा स्वतः त्या चित्रपटाचा निर्माता असावा. स्वतःच्या खिशातून 'कांही हजार' रुपये खर्चून आणि शेजारच्या कुळकर्ण्यांच्या धाकट्या मुलीला हिरॉईन बनविण्याची स्वप्ने दाखवून चित्रपटाची निर्मिती केली असल्यासारखे जाणवते आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

जडभरत 04/07/2015 - 20:00
छे मला तर तिचा नाच एखाद्या बारबालेसारखा वाटतो. आणि ईस्पायडरमॅनच्या स्टेप्स सकाळी पोट साफ व्हायला काही योगासनं करतात तसा वाटतो.

चित्रगुप्त 16/12/2013 - 10:34
सांप्रत हा कोणता इस्पाईडरम्यानावतार? हा अलौकिक नरपुंगव कोण? काय नाव त्या पुरुषोत्तमाचे, आणि त्या चित्रपटाचे? तिलोत्तमा, रति, मेनका, रंभा आदिंच्या मनात हेवा निर्माण करणारी कोण ही अप्सरा? व्यास-वाल्मिकी, कालिदासादि महाकवीनाही खाली मान घालायला लावणारी काव्यप्रतिभा अंगी असणारा या गीताचा रचयिता कोण? डोळ्याचे पारणे फिटवणारे हे असे रोमांचक, अद्भुत नृत्य बसविणारा महागुरु कोण? आणि या दिव्य संगीताचा रचयिता कोण? या सर्वांना आमचा त्रिवार मुजरा, आणि विनाविलंब या सर्वांस 'भारतरत्न' द्यावे, ही विनंती. हे नृत्य बघून मनमोहनाच्या डोळ्यात अश्रू आले, एवढेच भारतरत्नत्वास पुरे ठरावे.

वळख करु दिली. अभारी आहे. अशा गाण्यान्चा खूप आधार असतो. जवा कवा वाटलन की जग लइ वाइट्ट हाय, आनन्द हरविला आहे, आपल्या नशीबी हेच, हापिसात साहेब आपल्यालाच कावतात वगैरे वगैरे..!! जास्त लोड नाही घ्यायचा.. अरामात [च्या/कापी/ इ. चा] मग हातात घ्यावा आणी इस्पाईडरम्यान, इस्कुल के टेम पे, जाते हो परदेस पिया आणी खुपच येळ असल तर "गुण्डा" पहावा.

चित्रगुप्त 19/05/2015 - 20:53
आज पुन्हा एकदा हे सहस्त्रकातुन एखादेच असे हे अद्वितीय गाणे बघून आणि त्यावरील बुवांचे भाष्य वाचून ब्रम्हानंदी टाळी लागली. सल्लूला हे गाणे ऐकूनच फूटपाथावर गाडी चालवण्याची प्रेरणा मिळाली, असेही ऐकिवात आहे. त्याने खुद्द आम्हाला या गाण्यासारखे गाणे आपल्या पिच्चर मधे हवेच असा आग्रह इथे केला होता.

जडभरत 04/07/2015 - 12:17
पैजारबुवा सर्वप्रथम आपल्या प्रतिभेला साष्टांग दंडवत. रसग्रहण करावं तर तुम्हीच. आज सकाळीच मी हा लेख मिपावर पहिल्यांदाच वाचला. (मी एक आठवड्यापूर्वीच मिपा जॉईन केलंय. मी जेव्हा सगा साहेबांच्या 'पावसात जळाया लागलोय' या कवितेचं तुम्ही केलेलं रसग्रहण केलंय तेव्हापासून मी आपला पंखाच झालोय.) आईशप्पथ!!! हसता हसता फरशीवर लोळत होतो चक्क. माझी पत्नी सुद्धा किचनमधून बाहेर आली हा प्रकार बघायला. मी तेव्हां व्हीडीओ पण पाहिला नव्हता. केवळ तुमच्या शब्दांतच इतकी पॉवर होती!

आमच्या आवडत्या पानाचा उल्लेख गाण्यात केल्या मूळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची मागणी करतो. नृत्य दिरदर्शकास शाष्टांग ____/\____. आणि अजून एक पैजारबुआ नृत्य बघुन आमचे पॉट (हसून हसून) दुखल्याने आपणास वकिला तर्फे एक नोटिस पाठवलेली आहे.

टर्मीनेटर 14/12/2021 - 14:43
नतमस्तक! काय हे अलौकीक गाणे आणि काय ते त्यावरचे इस्पायडर मॅनचे अलौकीक नृत्य, आहाहा आहाहा, लाजवाब! लेखातला व्हीडीओ बघीतल्यावर पहीले हे रत्न युट्युबवर अपलोडवणाऱ्या kooldude1111 ह्या चॅनलला सबस्क्राइब केले, व्हीडीओ लाईक आणि डाऊनलोड केला, लुप मध्ये पाच वेळा ही अलौकिक कलाकृती पाहीली आणि मग हा प्रतिसाद लिहायला घेतला. आपण आजपर्यंत (८० च्या दशकापासुनची) जवळजवळ सगळी हिंदी गाणी ऐकली आहेत असा माझा समज होता. पण तो समज किती ‘गैर’ होता हे आज कळले! माऊली ह्या लेखाद्वारे माझ्या भ्रमाचा भोपळा फोडल्यामुळे मी तुमच्यापुढे नतमस्तक झालो आहे. आजपासून सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्री अशा सर्व वेळी हे गाणे शक्य तेवढे वेळा पहाण्यास / ऐकण्यास मी व्रतबद्ध झालो आहे. परीक्षण एकदम भन्नाट केले आहे. नायीकेच्या लीलांना झुकते माप दिल्याने मुख्य पात्र ‘इस्पायडर मॅन कडे, त्याच्या अफलातून नृत्य कौशल्याकडे काहीसे दुर्लक्ष झाल्या सारखे (उगाचंच) वाटले, त्याच्या टॅलेंटलाही परीक्षणात समान न्याय द्यायला हवा होता असेही (उगाचंच) वाटत आहे 😀 असो, हे अद्वीतीय गाणे गाणारी गायीका, संगीतकार, शब्दरचनाकार, व्हीडीओतले ते दोन्ही असामान्य कलाकार, नृत्यदिग्दर्शक, कॅमेरामन आणि हे गाणे आपल्या पर्यंत पोचवण्याचं महान कार्य करणारे PAL Films, युट्युबर kooldude1111, धागा लेखक प. पु. पैजारबुवा आणि हा धागा आज वर आणणारे श्री. श्री. विजुभाऊ अशा सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे 🙏 अवांतर: हा व्हीडीओ युट्युबवर अपलोड करणाऱ्या विनयशील स्वभावाच्या kooldude1111 ह्या महान व्यक्तीने Description मधे लिहिलेली खालची ओळ वाचुन डोळे पाणावले! “U will definitely commit suicide after watching this shit” पुन्हा एकदा नतमस्तक!

चित्रगुप्त 13/12/2013 - 17:31
व्वा. पूर्ण गाणे बघितले. अशी थोर कलाकृती निर्माण करणार्‍यांना आणि ती आमच्यापर्यंत पोहोचवणार्‍या तुम्हाला साष्टांग दंडवत. इस्पाईडर्म्यानच्या बुरख्याआड बहुधा प्रभुदेवा असावा. गाण्याचे शेवटी ती दोघे अचानक गायब होतात, त्यानंतर बहुधा मागील उसाच्या फडात गेली असावीत. तेथील कार्यक्रमाचा पण व्हिडियो आहे का?

In reply to by चित्रगुप्त

शिद 13/12/2013 - 17:50
गाण्याचे शेवटी ती दोघे अचानक गायब होतात, त्यानंतर बहुधा मागील उसाच्या फडात गेली असावीत. तेथील कार्यक्रमाचा पण व्हिडियो आहे का?
=)) =)) =))

सूड 13/12/2013 - 17:32
>>सांत कि असांत सांत की अनंत अस्तंय वो त्ये!! जरा करेक्शन करायचं बघा की वो !! सांत = स+ अंत (ज्या गोष्टीला अंत आहे) अनंत= अन्+ अंत (ज्या गोष्टीला अंत नाही)

In reply to by सूड

या अचाट गाण्याचे रसग्रहण करणे म्हणजे शिवधनुष्य उचलण्या सारखेच कठीण कार्य होते. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आठवली. रावण जनकाच्या दरबारात शिवधनुष्य उचलायचा प्रयत्न करत होता. उचलताना त्याच्या हातून, शिवधनुष्य ज्या टेबलावर ठेवले होते, त्या टेबलावरचा टेबलक्लॉथ जरासा सरकला, म्हणुन शीतेने त्याच्या बरोबर लग्न करायला नकार दिला. तो प्रसंग जसाच्या तसा आमच्या डोळ्या समोर उभा राहिला. त्या वेळी रावणाला हसणार्‍यांमधे आम्ही पण होतो. पण रावणाला त्या वेळी काय वाटले असेल ते आज आम्हाला समजले.

In reply to by चित्रगुप्त

फडातल्या कार्यक्रमासाठी पर्दाफाश करायची गरज नसते. ते न करताही फडातला कार्यक्रम उरकता येतो. त्या मुळे इस्पायडीचा पर्दाफाश करण्यासाठी वेगळी युक्ती योजावी लागेल. (अनुभवी)

विजुभाऊ 13/12/2013 - 18:08
मागे उसाचे शेत दिसते आहे . हा समग्र नाग-विदर्भावर अन्याय आहे. आम्ही सीताबर्डीत निदर्शने करुन निर्मात्याला नागपुरात पाऊल टाकू देणार नाही. धनतोलीत मोर्चे काढून त्याम्च्यावर संत्र्याचा मारा करू. चित्रपट सृष्टीने सुद्धा नागपूर - विदर्भावला प्रतिनीधीत्व न देवून अनुशेशाने मारले आहे. हा अन्याय आम्ही का म्हणुन सहन करायचा. जिकडे तिकडे पश्चीम महाराष्ट्रच का?

In reply to by विजुभाऊ

तुमच्या दुखड्याची नोंद घेता, बुवानीं संत्री आणी द्राक्षाच्या बागांच्या पार्श्वभूमीवर असणार्‍या मुखड्यांच्या गाण्यावर किर्तन केल्यास मराठवाडा, विदर्भ दोघांनाही न्याय मिळेल.

प्यारे१ 13/12/2013 - 19:38
अरेच्चा! आधी हे पाहिलं असतं तर आम्हाला प्रतिभेबद्दल 'प्रश्ण' निर्माणच झाला नसता. काय हे पैजार बुवा? =)) बाकी आमचा देखील प्रयत्न : मुन्नी बदनाम हुई http://misalpav.com/node/17636

खटपट्या 13/12/2013 - 23:16
निव्वळ अप्रतिम !! हे गाणे बघून माझी मुलगी रडायचे थांबली. (चल तेवढा तरी फायदा झाला ) बाकी स्पायड्याचा नाच (?) छानच

==)) :) :D वाचूनच फुटलो!!!! आता व्हीडीओ पाहतो अचानक काळी ७ मधे तिने गायला सुरुवात केल्यावर आपण पहिल्यांदा दचकतो पण आपल्या गायन कौशल्याने ती आपल्याला तिच्या सोबत फरपटत यायला भाग पाडते. याच्या सारख्या काही वाक्यांना जोरात ठसका लागला.

In reply to by lakhu risbud

अरारा हे गाण जगाच्या बाहेरचे आहे. स्वर्गीय स्वर्गीय म्हणतात ते हेच असावे. काय ते गाणे आणि काय तो त्यावरचा ढॅन्स पैजारबुवा,

In reply to by lakhu risbud

akhu risbud आपण जर वेळात वेळ काढून हे गाणे इथे डकवले असेल तर आपण मिपाचे भूषण आहात असे मला वाटते नुसत्या रसग्रहणाचा आग्रह करणे आपली विनम्रता दर्शवितो हे पूर्ण गाणे पाहिल्याखेरीज ,ऐकल्याखेरीज मिपा उघडणार नाही अशी व्यवस्था व्हावी या सूचनेच्या अनुमोदनासाठी हा प्रतिसाद आहे

पैसा 14/12/2013 - 23:03
केवळ भयानक आहे!! परीक्षण तर एकदम चिरफाड करणारं!! जबरदस्त!

सुहास.. 15/12/2013 - 09:55
खल्लास ....कल्ला शोध लावला आहे !! =)) =)) =)) अरे तो स्पायडरमॅन च्यामारी कमरेवर हात ठेवुन ठुमके मारतोय आणि बबडी घागर्‍याला उआगा त्रास देते =)) आयला त्या नव्य जुन्या सगळ्या स्पामॅ नी पाहिला हा विडो तर स्वता एखाद्या उंच बिल्डीग वरून खाली उडी टाकुन जीव देतील ... बुवा परिक्षण तर त्याहुनी हुच्च .. गायिकेचा आवाज सुध्दा अतीशय तलम आहे. लेडी तलत मेहमुदचा किंवा सुरय्याचा आवाजच आपण ऐकतो आहोत असे आपल्याला वाटते. >> =)) =)) =)) ह ह पु वा .

चित्रपटातील स्पायडरमॅन हा स्वतः त्या चित्रपटाचा निर्माता असावा. स्वतःच्या खिशातून 'कांही हजार' रुपये खर्चून आणि शेजारच्या कुळकर्ण्यांच्या धाकट्या मुलीला हिरॉईन बनविण्याची स्वप्ने दाखवून चित्रपटाची निर्मिती केली असल्यासारखे जाणवते आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

जडभरत 04/07/2015 - 20:00
छे मला तर तिचा नाच एखाद्या बारबालेसारखा वाटतो. आणि ईस्पायडरमॅनच्या स्टेप्स सकाळी पोट साफ व्हायला काही योगासनं करतात तसा वाटतो.

चित्रगुप्त 16/12/2013 - 10:34
सांप्रत हा कोणता इस्पाईडरम्यानावतार? हा अलौकिक नरपुंगव कोण? काय नाव त्या पुरुषोत्तमाचे, आणि त्या चित्रपटाचे? तिलोत्तमा, रति, मेनका, रंभा आदिंच्या मनात हेवा निर्माण करणारी कोण ही अप्सरा? व्यास-वाल्मिकी, कालिदासादि महाकवीनाही खाली मान घालायला लावणारी काव्यप्रतिभा अंगी असणारा या गीताचा रचयिता कोण? डोळ्याचे पारणे फिटवणारे हे असे रोमांचक, अद्भुत नृत्य बसविणारा महागुरु कोण? आणि या दिव्य संगीताचा रचयिता कोण? या सर्वांना आमचा त्रिवार मुजरा, आणि विनाविलंब या सर्वांस 'भारतरत्न' द्यावे, ही विनंती. हे नृत्य बघून मनमोहनाच्या डोळ्यात अश्रू आले, एवढेच भारतरत्नत्वास पुरे ठरावे.

वळख करु दिली. अभारी आहे. अशा गाण्यान्चा खूप आधार असतो. जवा कवा वाटलन की जग लइ वाइट्ट हाय, आनन्द हरविला आहे, आपल्या नशीबी हेच, हापिसात साहेब आपल्यालाच कावतात वगैरे वगैरे..!! जास्त लोड नाही घ्यायचा.. अरामात [च्या/कापी/ इ. चा] मग हातात घ्यावा आणी इस्पाईडरम्यान, इस्कुल के टेम पे, जाते हो परदेस पिया आणी खुपच येळ असल तर "गुण्डा" पहावा.

चित्रगुप्त 19/05/2015 - 20:53
आज पुन्हा एकदा हे सहस्त्रकातुन एखादेच असे हे अद्वितीय गाणे बघून आणि त्यावरील बुवांचे भाष्य वाचून ब्रम्हानंदी टाळी लागली. सल्लूला हे गाणे ऐकूनच फूटपाथावर गाडी चालवण्याची प्रेरणा मिळाली, असेही ऐकिवात आहे. त्याने खुद्द आम्हाला या गाण्यासारखे गाणे आपल्या पिच्चर मधे हवेच असा आग्रह इथे केला होता.

जडभरत 04/07/2015 - 12:17
पैजारबुवा सर्वप्रथम आपल्या प्रतिभेला साष्टांग दंडवत. रसग्रहण करावं तर तुम्हीच. आज सकाळीच मी हा लेख मिपावर पहिल्यांदाच वाचला. (मी एक आठवड्यापूर्वीच मिपा जॉईन केलंय. मी जेव्हा सगा साहेबांच्या 'पावसात जळाया लागलोय' या कवितेचं तुम्ही केलेलं रसग्रहण केलंय तेव्हापासून मी आपला पंखाच झालोय.) आईशप्पथ!!! हसता हसता फरशीवर लोळत होतो चक्क. माझी पत्नी सुद्धा किचनमधून बाहेर आली हा प्रकार बघायला. मी तेव्हां व्हीडीओ पण पाहिला नव्हता. केवळ तुमच्या शब्दांतच इतकी पॉवर होती!

आमच्या आवडत्या पानाचा उल्लेख गाण्यात केल्या मूळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची मागणी करतो. नृत्य दिरदर्शकास शाष्टांग ____/\____. आणि अजून एक पैजारबुआ नृत्य बघुन आमचे पॉट (हसून हसून) दुखल्याने आपणास वकिला तर्फे एक नोटिस पाठवलेली आहे.

टर्मीनेटर 14/12/2021 - 14:43
नतमस्तक! काय हे अलौकीक गाणे आणि काय ते त्यावरचे इस्पायडर मॅनचे अलौकीक नृत्य, आहाहा आहाहा, लाजवाब! लेखातला व्हीडीओ बघीतल्यावर पहीले हे रत्न युट्युबवर अपलोडवणाऱ्या kooldude1111 ह्या चॅनलला सबस्क्राइब केले, व्हीडीओ लाईक आणि डाऊनलोड केला, लुप मध्ये पाच वेळा ही अलौकिक कलाकृती पाहीली आणि मग हा प्रतिसाद लिहायला घेतला. आपण आजपर्यंत (८० च्या दशकापासुनची) जवळजवळ सगळी हिंदी गाणी ऐकली आहेत असा माझा समज होता. पण तो समज किती ‘गैर’ होता हे आज कळले! माऊली ह्या लेखाद्वारे माझ्या भ्रमाचा भोपळा फोडल्यामुळे मी तुमच्यापुढे नतमस्तक झालो आहे. आजपासून सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्री अशा सर्व वेळी हे गाणे शक्य तेवढे वेळा पहाण्यास / ऐकण्यास मी व्रतबद्ध झालो आहे. परीक्षण एकदम भन्नाट केले आहे. नायीकेच्या लीलांना झुकते माप दिल्याने मुख्य पात्र ‘इस्पायडर मॅन कडे, त्याच्या अफलातून नृत्य कौशल्याकडे काहीसे दुर्लक्ष झाल्या सारखे (उगाचंच) वाटले, त्याच्या टॅलेंटलाही परीक्षणात समान न्याय द्यायला हवा होता असेही (उगाचंच) वाटत आहे 😀 असो, हे अद्वीतीय गाणे गाणारी गायीका, संगीतकार, शब्दरचनाकार, व्हीडीओतले ते दोन्ही असामान्य कलाकार, नृत्यदिग्दर्शक, कॅमेरामन आणि हे गाणे आपल्या पर्यंत पोचवण्याचं महान कार्य करणारे PAL Films, युट्युबर kooldude1111, धागा लेखक प. पु. पैजारबुवा आणि हा धागा आज वर आणणारे श्री. श्री. विजुभाऊ अशा सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे 🙏 अवांतर: हा व्हीडीओ युट्युबवर अपलोड करणाऱ्या विनयशील स्वभावाच्या kooldude1111 ह्या महान व्यक्तीने Description मधे लिहिलेली खालची ओळ वाचुन डोळे पाणावले! “U will definitely commit suicide after watching this shit” पुन्हा एकदा नतमस्तक!
प्यारे गुरुजींना प्रज्ञा सांत कि असांत असा प्रश्र्ण पडला होता. या जगात काही प्रतिभा या सांत का असांत या वादाच्या पलिकडल्या असतात. या प्रतिभेतून निर्माण झालेल्या कलाकृतिंचा जमेल तेवढा अस्वाद घेणे इतकेच काय ते आपण सामान्य माणसे करु शकतो. अशाच एका अनंत गाण्याची मी आज तुम्हा रसिकंना ओळख करुन देणार आहे. ओळख अशा साठी की त्या गाण्याचे संपुर्ण रसग्रहण करणे या पृथ्वीवरच्या कोणत्याही मानवाच्या आवाक्या बाहेरचे काम आहे. ते गाणे सांतही आहे आणि असांतही. गाणे संपते म्हणुन सांत पण संपल्या नंतर ते अनंत काळ आपल्या मनाचा ताबा सोडत नाही म्हणुन अनंत. या गाण्याचे कवी, संगीतकार व गायिके बद्दल मला काही माहित नाही.

बॉडी वर्ल्डस् व्हायटल - मानवी शरीराचे एक अनोखे प्रदर्शन

विकास ·

खेडूत 10/12/2013 - 23:57
छान! आवडले . मात्र अजूनही देहदान करण्याचं आवाहन कशासाठी ते कळले नाही. इथे प्राणी पण आहेत का? इथे त्यांच्या संकेत स्थळांवर छान हिडीओ आहेत. तंत्र सुद्धा छान समजावले आहे. फटू क्रमांक १५ आणि १६ चे कारण समजले नाही

In reply to by खेडूत

विकास 11/12/2013 - 01:32
देहदानाचे आवाहन मी तरी केलेले नाही. ते खरे देह वापरतात कारण त्यातून जास्त समजेल असे दाखवता येईल असे त्यांना वाटत असावे. तसे देखील शरीरातले सर्व डीटेल्स कृत्रिमपणे तयार करणे अवघडच जाईल... ते प्राण्यांचे देखील असे करतात पण त्यांची प्रदर्शने वेगळी असतात. चार देशात अशी मॉडेल्स/स्पेसिमेन तयार केली जातात. कुठेतरी वाचल्याप्रमाणे सगळ्यात अवघड जिराफाचे होते जे पूर्ण होण्यास तीन वर्षे वेळ लागला. चीन मधे ते केले गेले. फोटो # १५ आणि १६: असे विविध देशातील फोटो तिथे होते. You are what you eat ह्या उक्तीच्या संदर्भात कुणाचे जेवण कसे असते ते दाखवण्यासाठी हे फोटो होते. त्यात त्यातील खर्चातली तफावत तर फारच जाणवणारी वाटली.

अंतु बर्वा 11/12/2013 - 01:22
दोन महीन्यांपुर्वी न्युयॉर्क मधे हेच प्रदर्शन बघायचा योग आला होता. खरोखरच सुंदर पद्धतीने मानवी शरीराच्या विविध भागांची माहिती मिळते. पण आमच्याशी पार्श्यालिटी केली राव, आम्हाला छायाचित्रे काढु दिली नाहीत :-(

In reply to by अंतु बर्वा

विकास 11/12/2013 - 01:28
पण आमच्याशी पार्श्यालिटी केली राव, आम्हाला छायाचित्रे काढु दिली नाहीत मी पण असेच गृहीत धरले होते की छायाचित्रे काढायला बंदी असेल म्हणून चांगला कॅमेरा जवळ देखील ठेवला नाही. नंतर बघतोय तर काही व्यक्ती हळूच फोटो काढत होत्या. म्हणलं किती चूक आहे तर तेव्हढ्यात ते फोटो काढत असतानाच तिथला केअरटेकर जात होता तरी देखील तो काही बोलला नाही... मग त्याला बिचकत बिचकत विचारले तर म्हणाला, हवे तितके काढ पण फ्लॅश नाही. गंमत म्हणजे या संदर्भात कसलीच सुचना लिहीलेली नव्हती..

अभ्या.. 11/12/2013 - 01:44
खुपच भारी काय काय पहायला मिळते विकासराव तुम्हाला. ते शेअर केल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला अनोटोमि च्या तासाला अशीच चित्रे वा मॉडल्स असायची पण ही खरी शरीरे जतन करायचे तंत्र अफलातुनच आहे.

In reply to by अभ्या..

विकास 11/12/2013 - 02:06
बॉस्टन एक्झिबिटच्या संस्थळावर शाळेतील मुलांसाठी माहिती पुस्तक ठेवले आहे. पिडीएफ कोणिही उतरवून घेऊ शकता. धन्यवाद!

रेवती 11/12/2013 - 02:55
हैश्शा! अगदी कालच मुलाचे व माझे आरोग्यविषयक बोलणे चालले असताना (म्हणजे मी त्याला लेक्चरबाजी करत असताना) त्याला हार्ट व लंग्ज प्रत्यक्ष कुठे व कशा पहावयास मिळतील असे विचारीत होता. आंतरजालावर नको म्हणत होता. आज हा धागा येणं अगदी चांगला योगायोग वाटतोय. आपल्या कन्येला धन्यवाद. हा धागा मुलाला दाखवते. आपलेही आभार. मुलांसाठी महिती पुस्तक जे म्हणताहात ते बघते.

In reply to by बॅटमॅन

इरसाल 11/12/2013 - 09:56
या देशोदेशीच्या जेवणा बाबत "बाब्याचा" एक धागा होता असे पुसटसे आठवत आहे. ओ बाबोजीराव कुठे आहात, तो धागा लि़ंकवा पाहु इथे.

बाळ सप्रे 11/12/2013 - 10:36
शरीरासंबंधीच्या प्रदर्शनात भारत आणि अमेरिकेच्या पारंपारीक जेवणाची तुलना आणि त्यावरील खर्चाची तुलना अस्थानी वाटली.. तेही भारतीय जेवण चांगले (फळे, भाज्या दाखवून) व अमेरिकन जेवण कमी पोषक (पिझ्झा दाखवून) व महाग दाखवण्याचा प्रयत्न विचित्र वाटला खास करुन बोस्टनमधील प्रदर्शनात !!

In reply to by बाळ सप्रे

विकास 11/12/2013 - 18:47
बॉस्टन म्हणून काही संबंध नाही. ते जागतीक फिरतीवरचे प्रदर्शन आहे. प्रदर्शनकर्त्या टिमने प्रत्येक ठिकाणी आपला प्रतिनिधी पाठवून एका कुटूंबात ८-१० दिवस रहायला ठेवला होता आणि त्यावर आधारीत हे फोटो काढले आहेत. मी ते दोनच फोटो कसेबसे घेऊ शकलो कारण फ्लॅशवीना येत इतर नीट आले नाहीत. पण तेथे ऑस्ट्रेलीया, कॅनडा, ब्राझिल, मेक्सिको आणि इटली (अजून १-२ विसरलो असेन) इतक्या देशांमधील जेवण आणि खर्च दाखवला होता. त्यात दाखवलेले प्रत्येक अन्न हे त्या त्या समाजात दरोज खाल्ले जाते असे कोणाचे म्हणणे नाही. आता वास्तवीक भारतातील हे प्रातिनिधीक आहे असे माझे म्हणणे नाही पण त्यापेक्षा मला खर्च दाखवलेला आश्चर्यकारक वाट्ला कारण तो इतर सर्व देशांच्या तुलनेने कमी होता.

In reply to by गणपा

विकास 11/12/2013 - 19:50
हा साप्ताहीक खर्च म्हणलेला आहे, मासिक खर्च नाही. तो भारतासाठी मग योग्य वाटतो पण अमेरीकेसाठी जरा जास्त वाटला.

गणपा 11/12/2013 - 13:15
आगळे वेगळे प्रदर्शन ! या बद्दल कधी वाचले/ऐकले ही नव्हते. विकासदा तुमच्या(अन् तुमच्या लेकी)मुळे हे पहाण्याचं भाग्य लाभल.

खेडूत 10/12/2013 - 23:57
छान! आवडले . मात्र अजूनही देहदान करण्याचं आवाहन कशासाठी ते कळले नाही. इथे प्राणी पण आहेत का? इथे त्यांच्या संकेत स्थळांवर छान हिडीओ आहेत. तंत्र सुद्धा छान समजावले आहे. फटू क्रमांक १५ आणि १६ चे कारण समजले नाही

In reply to by खेडूत

विकास 11/12/2013 - 01:32
देहदानाचे आवाहन मी तरी केलेले नाही. ते खरे देह वापरतात कारण त्यातून जास्त समजेल असे दाखवता येईल असे त्यांना वाटत असावे. तसे देखील शरीरातले सर्व डीटेल्स कृत्रिमपणे तयार करणे अवघडच जाईल... ते प्राण्यांचे देखील असे करतात पण त्यांची प्रदर्शने वेगळी असतात. चार देशात अशी मॉडेल्स/स्पेसिमेन तयार केली जातात. कुठेतरी वाचल्याप्रमाणे सगळ्यात अवघड जिराफाचे होते जे पूर्ण होण्यास तीन वर्षे वेळ लागला. चीन मधे ते केले गेले. फोटो # १५ आणि १६: असे विविध देशातील फोटो तिथे होते. You are what you eat ह्या उक्तीच्या संदर्भात कुणाचे जेवण कसे असते ते दाखवण्यासाठी हे फोटो होते. त्यात त्यातील खर्चातली तफावत तर फारच जाणवणारी वाटली.

अंतु बर्वा 11/12/2013 - 01:22
दोन महीन्यांपुर्वी न्युयॉर्क मधे हेच प्रदर्शन बघायचा योग आला होता. खरोखरच सुंदर पद्धतीने मानवी शरीराच्या विविध भागांची माहिती मिळते. पण आमच्याशी पार्श्यालिटी केली राव, आम्हाला छायाचित्रे काढु दिली नाहीत :-(

In reply to by अंतु बर्वा

विकास 11/12/2013 - 01:28
पण आमच्याशी पार्श्यालिटी केली राव, आम्हाला छायाचित्रे काढु दिली नाहीत मी पण असेच गृहीत धरले होते की छायाचित्रे काढायला बंदी असेल म्हणून चांगला कॅमेरा जवळ देखील ठेवला नाही. नंतर बघतोय तर काही व्यक्ती हळूच फोटो काढत होत्या. म्हणलं किती चूक आहे तर तेव्हढ्यात ते फोटो काढत असतानाच तिथला केअरटेकर जात होता तरी देखील तो काही बोलला नाही... मग त्याला बिचकत बिचकत विचारले तर म्हणाला, हवे तितके काढ पण फ्लॅश नाही. गंमत म्हणजे या संदर्भात कसलीच सुचना लिहीलेली नव्हती..

अभ्या.. 11/12/2013 - 01:44
खुपच भारी काय काय पहायला मिळते विकासराव तुम्हाला. ते शेअर केल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला अनोटोमि च्या तासाला अशीच चित्रे वा मॉडल्स असायची पण ही खरी शरीरे जतन करायचे तंत्र अफलातुनच आहे.

In reply to by अभ्या..

विकास 11/12/2013 - 02:06
बॉस्टन एक्झिबिटच्या संस्थळावर शाळेतील मुलांसाठी माहिती पुस्तक ठेवले आहे. पिडीएफ कोणिही उतरवून घेऊ शकता. धन्यवाद!

रेवती 11/12/2013 - 02:55
हैश्शा! अगदी कालच मुलाचे व माझे आरोग्यविषयक बोलणे चालले असताना (म्हणजे मी त्याला लेक्चरबाजी करत असताना) त्याला हार्ट व लंग्ज प्रत्यक्ष कुठे व कशा पहावयास मिळतील असे विचारीत होता. आंतरजालावर नको म्हणत होता. आज हा धागा येणं अगदी चांगला योगायोग वाटतोय. आपल्या कन्येला धन्यवाद. हा धागा मुलाला दाखवते. आपलेही आभार. मुलांसाठी महिती पुस्तक जे म्हणताहात ते बघते.

In reply to by बॅटमॅन

इरसाल 11/12/2013 - 09:56
या देशोदेशीच्या जेवणा बाबत "बाब्याचा" एक धागा होता असे पुसटसे आठवत आहे. ओ बाबोजीराव कुठे आहात, तो धागा लि़ंकवा पाहु इथे.

बाळ सप्रे 11/12/2013 - 10:36
शरीरासंबंधीच्या प्रदर्शनात भारत आणि अमेरिकेच्या पारंपारीक जेवणाची तुलना आणि त्यावरील खर्चाची तुलना अस्थानी वाटली.. तेही भारतीय जेवण चांगले (फळे, भाज्या दाखवून) व अमेरिकन जेवण कमी पोषक (पिझ्झा दाखवून) व महाग दाखवण्याचा प्रयत्न विचित्र वाटला खास करुन बोस्टनमधील प्रदर्शनात !!

In reply to by बाळ सप्रे

विकास 11/12/2013 - 18:47
बॉस्टन म्हणून काही संबंध नाही. ते जागतीक फिरतीवरचे प्रदर्शन आहे. प्रदर्शनकर्त्या टिमने प्रत्येक ठिकाणी आपला प्रतिनिधी पाठवून एका कुटूंबात ८-१० दिवस रहायला ठेवला होता आणि त्यावर आधारीत हे फोटो काढले आहेत. मी ते दोनच फोटो कसेबसे घेऊ शकलो कारण फ्लॅशवीना येत इतर नीट आले नाहीत. पण तेथे ऑस्ट्रेलीया, कॅनडा, ब्राझिल, मेक्सिको आणि इटली (अजून १-२ विसरलो असेन) इतक्या देशांमधील जेवण आणि खर्च दाखवला होता. त्यात दाखवलेले प्रत्येक अन्न हे त्या त्या समाजात दरोज खाल्ले जाते असे कोणाचे म्हणणे नाही. आता वास्तवीक भारतातील हे प्रातिनिधीक आहे असे माझे म्हणणे नाही पण त्यापेक्षा मला खर्च दाखवलेला आश्चर्यकारक वाट्ला कारण तो इतर सर्व देशांच्या तुलनेने कमी होता.

In reply to by गणपा

विकास 11/12/2013 - 19:50
हा साप्ताहीक खर्च म्हणलेला आहे, मासिक खर्च नाही. तो भारतासाठी मग योग्य वाटतो पण अमेरीकेसाठी जरा जास्त वाटला.

गणपा 11/12/2013 - 13:15
आगळे वेगळे प्रदर्शन ! या बद्दल कधी वाचले/ऐकले ही नव्हते. विकासदा तुमच्या(अन् तुमच्या लेकी)मुळे हे पहाण्याचं भाग्य लाभल.
बॉस्टनच्या ऐतिहासीक फॅन्युएल हॉल एकेकाळी अमेरीकन स्वातंत्र्ययुद्धाच्या आखण्या करत असे. आत्ताच्या काळात तेथे नागरीकत्वाचा शपथविधी वगैरे सोहळे चालतात, खालच्या मजल्यावर केवळ खाण्यासाठी भरपूर दुकाने, बाहेर महागडी दुकाने आणि रेस्टॉरंट्स असा प्रकार आहे. सध्या ख्रिसमसच्यामुळे रोषणाई आहे, शनीवारी तर भरपूर पब्लीक थंडी असली तरी कोरडा दिवस असल्याने येऊन जाऊन मजा करत होते. अशा ठिकाणी या इमारतीच्या वरच्या मजल्यावर एक वेगळेच फिरते प्रदर्शन आले आहे.

खाद्यसंस्कृती पुणेकरांची

मृत्युन्जय ·

आदूबाळ 18/11/2013 - 00:21
ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात!

In reply to by अग्निकोल्हा

प्यारे१ 18/11/2013 - 01:03
द्यायचा होता 'सुज्ञ' ला प्रतिसाद, झाला लेख! होतंय असं. :) लेख आवडला रे! -पुण्याच्या लांबच्या परिघातला प्यारे. :)

In reply to by प्यारे१

समजुन घेणार की लेखकाला फाट्यावर मारून हिडिसतेचा नंगानाच दाखवणार याचे कुतुहल आहे.

In reply to by पक पक पक

पण जे चांगले नाही त्याला सुध्दा छान म्हणतात. म्हनुनच लेखकावर अनावश्यक पुण्याचा उल्लेख करायची नामुष्की आली व् अमुक तमुक हिकड़े नाय आवडलं तर तिकड जाऊंन खा म्हणावे लागले. इतर शहरात असे ऑप्शन देणारे नसतात तिथे अमुक ठिकाणी छान असते असे सांगतात तेव्हां ते छानच निघते उगाच त्याच पदार्थासाठी दुसर होटेल ट्राय मारावे लागत नाही

In reply to by अग्निकोल्हा

मृत्युन्जय 22/11/2013 - 16:22
पुण्याचा उल्लेख पुणेकर कधीही नामुष्कीने करणार नाही. अभिमानानेच करेल. मी रुढार्थाने पुणेकर नाही ते वेगळे. अनेक पर्याय देण्यामागचे कारण असे की वेगवेगळ्या चवींचे अनेक पर्याय पुण्यात उपलब्ध आहेत. प्रत्येकाने स्वतःच्या आवडीप्रमाणे निवडावे. उदाहरणच द्यायचे झाले तर मी नगरातल्या लस्सीचे दिले. मला अजिबात नाही आवडली. कोल्हापुरची फडतरे मिसळ अशीच माझ्यासाठी हुकलेली होती. त्याप्रमाणे एखाद्याला बेडेकर नाही आवडणार तर अजुन अनेक पर्याय आहेत. शक्यता आहे की एखाद्याला काहिच नाही आवडणार. पण असा एखादाच असेल.

In reply to by रेवती

प्यारे१ 18/11/2013 - 02:01
मला असा वाद ऐकला वाचला की राहून राहून मुंबई पुणे मुंबई हा सिनुमामा आठवतो. सारसबागेतली भेळ खाताना (पुणेकर असून देखील) स्वप्निल जोशी म्हणतो : भेळ! कुरमुरे, शेंगदाणे, फरसाण, लिंबू, कोथिंबीर.... भेळ! त्या पदार्थाला अस्मितांचे टॅग न लावता खा की! फॉर दॅट मॅटर सगळ्याच गोष्टी तशा अस्मितांचा टॅग न लावता एन्जॉय करा की! आणखी मजा येईल. आनि लई बारीक बगायचंच म्हनलं तर बाईला बी मिशा दिसत्यातच की! तेला काय शीमा हाय व्हय मग?

In reply to by प्यारे१

मृत्युन्जय 18/11/2013 - 10:42
भेळ! कुरमुरे, शेंगदाणे, फरसाण, लिंबू, कोथिंबीर.... भेळ! त्या पदार्थाला अस्मितांचे टॅग न लावता खा की! आयला प्यारे हेच लिहायचे होते रे. त्यासाठी एक लेख खर्ची पाडायला लागला. छ्या.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बॅटमॅन 18/11/2013 - 17:27
हा हा हा, नेमके!!!! उचकणारे असले की उचकवणारे भेटतातच! बरं मजा अशी की दुर्लक्षिलेलेही चालत नाही =)) धरलं तर चावतंय आणि सोडलं तरी परत जवळ येतंय =))

स्पंदना 18/11/2013 - 03:12
हाण्ण तेच्या! शंभर घाव एक तुकडा अर्धा पांगळा अर्धा वाकडा!! (गैरसमज नको, मला सौ बात की एक बात म्हणायच आहे. जरा पद्यात म्हंटल)

नगरीनिरंजन 18/11/2013 - 04:18
बालिशपणा! नगरच्या लस्सीवाल्याच्या लस्सीला नावं ठेवली म्हणून आम्हाला राग येत नाही; पण हा असला बालिशपणा पाहून करमणूक मात्र होते. :-)

In reply to by मीता

पक्या 19/11/2013 - 04:18
हे हे हे, आम्ही दिल्लीची लस्सी उत्कृष्ट मानतो नगरची काहीच नाही त्यापुढे. अजुन पंजाबला जायचा योग आला नाही पण तिकडची अजुन बेस्ट असेल असे वाटते.

In reply to by पक्या

यसवायजी 19/11/2013 - 18:07
लुधियाणात ४-५ दिवस होतो तेंव्हा रोज लस्सी प्यायचो. आपल्याकडे मिळणारी आणी तिकडची लस्सी यात फरक आहे. इथे लस्सी खुप दाट असते. तिकडे तितकी दाट नव्हती. तिथल्या स्विट अन साल्टी दोन्ही मस्त वाटल्या. खाण्याच्या -(पिण्याच्या सुद्धा ;) ) बाबतीत चंगळ होती. पण एके दिवशी कांदे-पोह्यात पनीर पाहीले अन एकदाच ठरवलं की, व्हेन यु आर इन पंजाब, पंजाबीच खा. (हे इतरत्रही लागु पडावे असे वाटते) उगाच आमच्या महारष्ट्रात असले पोहे मिळतात असे सांगण्यात काही अर्थ नाही ना. ;)

रमेश आठवले 18/11/2013 - 08:14
पुण्याबाहेर रहणार्या मझ्या सारख्याच्या माहितीसाठी मस्तानी हा कोणता खाद्य पदार्थ आहे ते सांगाल का ?

In reply to by रमेश आठवले

शैलेन्द्र 18/11/2013 - 11:34
मस्तानी हा खाद्य्/पिद्य पदार्थ आहे, घट्टश्या दुधात, कस्टर्ड, फ्लेवर, आइस्क्रीम व चवीपुरते जिन्नस टाकुन स्टृऑ/ चमच्याने खातात.. पोटभर पिण्यासाठी मात्र तुम्ही बाजीरावच हवे..

In reply to by रमेश आठवले

आनंदी गोपाळ 21/11/2013 - 13:06
थोडे पाणचट चवीचे फ्रूट सॅलड ग्लासात भरून, त्यावर आंबट अननसाची चकती खोचून, व वर थोडी टूटीफ्रूटी उर्फ रंगीत साखरेच्यापाकातल्या भोपळ्याच्या बारीक फोडी टाकल्या, त्याला अव्वाच्या सव्वा किम्मत लावून ओव्हरहाईप केले, की जे बनते, त्याला पुण्यात मस्तानी म्हणतात.

In reply to by आनंदी गोपाळ

रेवती 21/11/2013 - 18:21
गोपाळराव, मलाही मस्तानी आवडत नाही पण तुम्ही म्हणताय तितकी वाईट्ट नक्कीच बनवलेली नसते. उगीच नावं ठेवताना कै च्या कै नको.

मैत्र 18/11/2013 - 10:39
पुण्यापासून शेकडो मैल लांब असल्याने सर्व वर्णने वाचून थोडा त्रास झाला पण जी खास पुणेरी तळमळ दिसली - की जे जे उत्तम उदात्त उन्नत च्या चालीवर
जे जे चविष्ट खमंग रूचकर ते ते मनापासून खा ना लेको!!
ती विलक्षण आवडली. पण तरीही नगरची लस्सी चांगलीच आहे. जरा कालमानाप्रमाणे थोडी दर्जात घसरली आहे. तरी एका विधानाचा सूड घेण्यासाठी दुसर्‍या पदार्थात पार बेगॉन (बॅगोन नव्हे) घालण्यापर्यंत जाणं हे शेवटच्या परिच्छेदाशी जुळलं नाही.. बाकी आनंदच वाटला जरा अस्सल आपल्या खाद्यकुळीतला पाहून :)

सुहास.. 18/11/2013 - 10:44
पुणेकरांना घुसडल्याबद्दल निषेध, पण आय डी नेमका आपलाच असल्याने ;) ....लेख अतिशय समतोल आणी प्रामाणीक . माझे ही होते असे , चेन्नईल एकदा सांबर, रस्सम, ईडलई ;) , वडाई ;) , दोसाई ;) आणि उथ्थप्पम खाल्ले की दुसरी कडे (अगदी जगात ) खायला जरा त्रास च होतो ....आमच्या पुनमला मिळणारी दाल -खिचडी मी बाहेर कुठे ही खावु शकय नाही .......तसेच नोएडा/दिल्ली ला गेलो की लस्सी , कुलचे , तंदुरी याची चव तोंडार रेंगाळत असते ...

In reply to by सुहास..

मृत्युन्जय 18/11/2013 - 10:46
चेन्नईल एकदा सांबर, रस्सम, ईडलई Wink , वडाई Wink , दोसाई Wink आणि उथ्थप्पम खाल्ले मुरुगन रे मित्रा मुरुगनची आठवण झाली. कासावीस झाला रे जीव. मला ते सर्वणा भवन एवढे आठवत नाही पण मुरुगन म्हटल्यावर जीव जातो.

अनुप ढेरे 18/11/2013 - 11:12
आम्ही बेडेकरांची सो कॉल्ड गोड मिसळ खाउन तृप्त आहोत.
एकदम चपखल !! हेच वाटतं बेडेकर मिसळ खाल्लीकी... लेख फक्कड !!

In reply to by अनुप ढेरे

विटेकर 18/11/2013 - 11:31
खरयं , म्हणोन आमची चक्कर दर शनिवारी सकाळी बेडेकरांकडे ! अगदी गेल्यी जन्मीचे देणे असल्यासारखे. मधे त्यांनी कमिन्स कॉलेजच्या गलीत ब्राण्च काढली होती पण तिथे ती " अस्मिता " की कायशी नव्ह्ती ( त्यांना तुसडेपणा म्हणायचा असावा !) त्यामुळे पुन्हा गावातल्या चकरा सुरु झाल्या ! हल्ली फार महाग झालीय पण बेडेकर मिसळ ! चाळीस रुपये घेतात आणि पुन्हा स्वंय्-सेवा( शेल्फ सर्विस) पण मजा येते हां ! लेख छानच ! बा़की अस्मिता वगैरे ठीक आहे , पण बा़कीच्या गावांत चांगले पदार्थ मिळ्तात. मागे एकदा धाराशिव ( उस्मानाबाद ) ला एका मुस्लिम होटेल मधून आणलेले गुलाब जामून खाल्ले होते ! अप्रतिम ! एवढ्या दुष्काळी गावात ( तेव्हा महिन्यातून दोनदा पाअणी येते होते शहरात ) असला जबराट मेवा मिळाला ! फार प्रसिद्ध आहेत म्हणे हे गुलाब जामून.

In reply to by मृत्युन्जय

अनुप ढेरे 18/11/2013 - 17:57
पण सुरुवातीला जेवढा देतात तो रग्गड असतो मिसळीला. काही लोक यक्ष्ट्रा स्लाइस घेउन फुकटच्या तर्रिबरोबर हादडायचे. त्यांचा वांदा.

In reply to by विटेकर

गणामास्तर 18/11/2013 - 22:50
विटेकर साहेब 'उस्मान' असे नाव आहे त्या हॉटेल (त्याला हॉटेल म्हणणे म्हणजे मांजरीला वाघ म्हणण्यासारखे आहे)चे. बाकी तिथे बसून गरमागरम, भल्या मोठ्या आकाराचे गुलाब्जाम (तिथे असाचं उच्चार होतो) खाण्याची मजा निराळीचं.तिथे पुरी भाजी सुद्धा अप्रतिम मिळते..पुरी सोबत येणारी तिखट जाळ बटाट्याची भाजी खाल्ल्यावर रामनाथ आणि चिंचवडातला नेवाळे मिसळवाला सुद्धा लाजेल..

In reply to by गणामास्तर

बॅटमॅन 19/11/2013 - 00:05
बाकी रामनाथ बद्दल आपले मत कै खास नै आज्याबात. पाटी जितकी बुंगाट आहे तितके खाणे बुंगाट असते तर अजून बरे झाले असते.

In reply to by गणामास्तर

विटेकर 20/11/2013 - 11:46
धन्यवाद गणामास्तर ! आमच्या बहिणाबाईनी तृप्त केले होते ते गुलाबजामुन खायला घालून ! पुरी -भाजी खाण्याची वेळ आली नाही पण रस्सा हादडयचा म्हणजे पाण्याची सोय मस्ट आहे हो !

In reply to by सुहास..

बॅटमॅन 18/11/2013 - 17:29
हा मुरुगन काय प्रकार आहे? चेन्नैतच आहे की पुण्यात पण आहे??? (पुण्यात राहूनही रोज एकवेळ आंध्रा मेसमध्ये जेवून तृप्त होणारा) बॅटमॅन.

In reply to by बॅटमॅन

मृत्युन्जय 19/11/2013 - 14:25
मुरुगन चेन्नैतले एक उच्च शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे. तिथे केळीच्या पानावर पदार्थ वाढतात, सांबारासकट सग्ळे. सांबार चटणीसाठी वेगळ्या वाट्या नसतात. तर मिनिटाला येउन पानात वाढुन जातात. मद्रासी स्टाइलने ओरपायचे. दाक्षिणात्य पदार्थांसाठी निव्व़ळ सुख

In reply to by बॅटमॅन

विटेकर 20/11/2013 - 11:51
मुरगन इडली म्हणजे स्वर्गारोहण ! आण्खी एक वैशिष्ट्य . सांबार वाटी असते पण चमाचा दिला नव्हता. ओरपा हाताने . म्हणजे बघा, ईडली घ्यायची आणि त्या केळीच्या पानावरच सांबार / चट्णी ओतायची ! आणि मग ..... आ क्र म ण ! त्या मानाने सर्वनन( उच्चार सार्व्ण) भुवन चे नाव जास्त झाले आहे. ते ही ठीकच आहे पण हल्ली त्याचे मद्रासी स्वरुप जाऊन अधुनिक झाले आहे.

In reply to by विटेकर

विटेकर 20/11/2013 - 11:59
बंगळूरातील .. एम टी आर .. हौस फिटते सौदिन्डियन खाण्याची ! मलबारी, तामिळ , तेलगु , कानडी अशा विविध छटा असल्या तरी मराठी माणसाला फार विशेष वाट्त नाही. कानडी स्व्यंपाक सर्व सौदिन्डियन मधे उजवा अशी माझी आवड आहे ! बाकी बंगलोरात चालुक्य चा दोसा खाणे यासाठी बरेच पुण्य गाठीशी हवे ! अस्ला मसाला दोसा जगात कुठेही मिळत नाही. दुधाची ताकावर साठी - विद्यार्थी ( गांधीबाजार ) , गणेश ( उच्चार गनेश - जयनगर ), बल्लाळ रेसिदेन्सी (रेसीदेन्सी रोड) , अडिगा ( जय नगर ) कामत आणि शांतिसागर यांचे दोसे ही चालतील.

In reply to by विटेकर

बॅटमॅन 20/11/2013 - 12:11
धण्यवाद सरजी. चार महिने बंगळुरात राहण्याचा योग आला होता दोनेक वर्षांमागे पण केंगेरीजवळ आणि दोघा बंगाल्यांसोबत राहिल्याने ही ठिकाणे काही कव्हर करता आली नाहीत. बंगाली तेच्यायला नुस्ते नॉनव्हेज नॉनव्हेज करत मरत असायचे त्यामुळे जरा मागेच पडलं हे ऑथेंटिक खाणं. आता मात्र जाईन तेव्हा अवश्य खाईन तिथे!

In reply to by बॅटमॅन

विटेकर 20/11/2013 - 12:22
खर आहे.. एकदा भुवनेश्वर मध्ये बंगाल्याबरोबर आठवडाभर होतो. मी शुद्ध शाकाहारी आणि हा साला माश्याशिवाय नाव काढेना ! शेवटी एका स्थानिक रिक्षावाला पकडला आणि त्याने ज्या ठिकाणी नेले... शुद्ध शाकाहारी खाणावळ होती ! तृप्ती म्हणजे काय याचा अखंड अनुभव ! आणि इअतके विविध प्रकार .. फक्त मिठाया नव्हेत तर भाज्या आणि स्टफड मटेरियल ! अप्रतिम ! त्यानंतर दोन वर्षांनी पुरीला आई- वडिलांसोबत गेलो होतो . ती खाणावळ शोधून काढली अणि चेपून आलो! भारतातील सर्व प्रांतात उत्तम शाकाहारी पदार्थ मिळतात आणि त्या त्या भागात तेच खावे.. शक्य तर नोन होटेल्स टाळून गल्लिबोळ धुंडाळावेत, उत्तमोत्तम पदार्थ मिळतात. थोडी रिस्क घेण्याची तयारी हवी . पाटण्यच्या गांधी मैदानाच्या बाजूला बेलफळाचे सरबत विकतात. २ रुपये ग्लास . .. हायला शप्पथ सांगतो , हलाहलाचा दाह शांत होईल .पण धाडस हवे.बाटलीतील पाणी पिनार्याला ती मजा नाही.

In reply to by विटेकर

बॅटमॅन 20/11/2013 - 13:05
ओरिसामध्ये कधी गेलो नाही. बंगालमध्ये २ वर्षे राहिलो-कलकत्त्यात. नॉनव्हेज खात नसतो तर कसा जगलो असतो देव जाणे तिथे. बंगाली व्हेज हा अंमळ टर्न ऑफच प्रकार आहे माझ्यासाठी.

In reply to by सुहास..

बॅटमॅन 20/11/2013 - 20:21
आता कबूल करायला हरकत नाही. कोलकात्यात मासे कमीच खाल्ले :( माशाचा वास कैक दिवस सहन होत नसे. पुढेपुढे खाऊ लागलो अन मग मात्र प्रेमात पडलो. पाबदा, हिलसा ऊर्फ इलिश, रोहू अन सरताज म्हणजे भेटकी हे माझे खाल्ले. त्यापुढे जास्त नै. प्रॉन ऊर्फ चिंगडी तेही खाल्ले. माछेर झोल चांगली असते पण आपल्या गोवन/मालवणी फिश करीसारखी खंग्री नसते. चिंगडी माछेर मलाई करी हाही एक वेगळा पदार्थ खाल्ला-नारळाच्या दुधासोबतची प्रॉन करी. बाकी सर्वांत आवडलेला पदार्थ म्हणजे भेटकी. आखूडशिंगी बहुदुधीसारखे बहुमांसी स्वल्पकाटी म्हणता येईल त्या माशाला. त्याची ती डिश भेटकी पातुडी म्हणजे पानांत भेटकी माशाचे तुकडे करून वाफवले जातात. त्याची चव निव्वळ अप्रतिम लागते. जण्रल करी ऊर्फ झोलसुद्धा मस्त उत्तम लागतो. पण ज्याचा इतका उदोउदो केला जातो त्या हिलशात मात्र कै दम वाटला नै. दोनतीनदा खाऊनही कैच वाटलं नै. एक तर ढीगभर काटे त्यात परत टेस्टपण लै खास नै. असो, (अंमळ) जुन्या आठवणी जाग्या झाल्या या निमित्ताने.

In reply to by विटेकर

रेवती 20/11/2013 - 18:48
हा प्रतिसाद वाचल्यावर मनुष्याने लगेच उठून त्या त्या ठिकाणी जावे. असो. भारतवारीत (म्हन्जे पुढील दोन तीन वर्षात) येईन तेंव्हा जाण्यासाठी हा धागा वाचनखूण म्हणून साठवावा म्हणते.

In reply to by विटेकर

मैत्र 20/11/2013 - 22:14
बहुधा माझे पुण्य पुरेसे नसावे गेल्या तीन वर्षात या चालुक्य बद्दल कधी ऐकले नाही त्यामुळे योग आला नाही. गुगलून पाहिले तर एक हॉटेल चालुक्य - म्हणजे राहण्याचे हॉटेल - रेस्टॉरंट नव्हे, दिसते आहे बसवेश्वर नगर मध्ये. तेच का अजून दुसरे कुठे आहे.. बाकि आडिगा उत्तम. बंगलोरात आवडलेले म्हणजे अडयार आनंद भवन आणि अर्थात एम टी आर. - बिशि बेळे भात, खारा भात (म्हणजे उपीठ) (सगळीकडे स्पेलिंग bath), एका प्लेटला एकच मिळणारा अप्रतिम वडा. आणि हो अनलिमिटेड थाळी.. फारच तयारीने जावे लागते. पण त्यातले सांबार / रसम माझ्या तेलूगू चवीला सरावलेल्या जिभेला थोडे गोड आणि कमी चवीचे वाटते. बाकी झकास.. सगळ्यात एक नंबर इडली आणि वडा मिळतो ब्राम्हिन्स कॉफी बार नामक एका अतिशय लहान जागेत .. ही आप्पासारखीच आणि त्याहून जुनी एक इन्स्टिट्युशन आहे. याहून भारी इडली, वडा आणि फिल्टर कॉफी कोणी बनवूच शकणार नाही. (अजून मुरुगनची चव नाही पाहिलेली त्यामुळे त्याशिवाय इतर)

In reply to by मैत्र

विटेकर 21/11/2013 - 11:40
चालुक्य - रेसकोर्स रोडला .. विधानभवानाच्या मागे .. बसवेश्वरांचा पुतळा आहे त्याच्या बरोबर समोर. होय तिथे राहण्याची सोय आहे पण तेच बसवेशवर नगर का हे माहीत नाही. दहा वर्शे उलटून गेली त्यामुळे आता को ओर्डिनेट्स स्मृतीतून पुसट होऊ लागले आहेत. ब्राह्मिन्स कॉफिबार - शंकर पुरम चा ना ? क्लासच आहे. पण त्याची मुरुगन बरोबर तुलना नको , दोन्ही इडल्या आपआपल्या जागी महान आहेत. एक कानडी तर एक मद्रासी , दोन्हीची घराणी वेगळी. आणि तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे - ती एक संस्कृतीच आहे. तो भाग ही जुन्या कन्नडिगांचा आहे. विद्वत्प्रचुर चेहर्याचे अनेक कानडी आप्पा तिथे गहन चर्चा करताना दिसतील. तिथून केशव- कृपा अगदी हाकेच्या अंतरावर आहे त्यामुळे अनेक वेळा जाणे व्हायचे ! तिथली चट्णी.. वॉव .. तोंडाला पाणी सुटले.

In reply to by विटेकर

विटेकर 21/11/2013 - 11:50
Hotel Chalukya 44, Race Course Road, Basaveshwara Circle, High Grounds, Bangalore, Karnataka 560001 ‎ 080 2226 6866 याच हॉतेल्मध्ये रेस्त्रो आहे.आणि दारात कार लावून कारमध्ये बसून खायची पद्धत आहे. "कामत" आणि "पै" ची कर्नाटकी पातळ भाकरी ( जोल्डा रोटी - आपला जोंधळा) खाल्ली की नाही ? कधीतरी जायला हरकत नाही, पण वांग्याच्या भाजीचा चिखल करतात, आप्लं तेल वांगे दहावेळा तोंडात मारेल त्याच्या.

In reply to by विटेकर

आदूबाळ 22/11/2013 - 12:43
हे बेंगळुरूच्या खाद्यसंस्कृती बद्दलचे प्रतिसाद वेगळ्या धाग्यात हलवा. परत बेंगळुरूला गेलो की या ठिकाणी जायचा बेत आहे - तेव्हा वाचनखूण सापडली पाहिजे :) का वेगळा लेखच लिहिताय बेंगळुरू बर?

In reply to by आदूबाळ

मैत्र 22/11/2013 - 15:59
प्रतिसाद आवडल्या गेला आहे बंगलोरचे प्रतिसाद इथे नकोत हे इतक्या सभ्यपणे लिहिल्याबद्दल --/\-- नोंद घेण्यात आली आहे. यापुढचे प्रतिसाद पुणे खाद्यसंस्कृतीवरच दिले जातील. (बंगळूरच्या तीन आधी पुण्यातच तीस वर्षे मनसोक्त खादाडी केली आहे..)

सूड 18/11/2013 - 11:44
>>पुणेकर जेव्हा कुजकटपणा करतात तेव्हा मण्यारीचे विष सुद्धा त्यापुढे फिक्के पडेल. एरवीची शब्दलीला ज्याला लोक कुजकटपणा म्हणतात ते म्हणजे उगाच शाही बिर्याणी बरोबर तोंडी लावायला दिलेल्या सॅलॅड सारखे असते. सहमत. मस्त लिहीलंय. काल एफ.सी रोडवर (याला काही लोक एफ.सी. कॉलेज रोड असेही म्हणतात)यानामध्ये सिझलर्स खाल्ल्यानंतर कॅफे चॉकोलेडमध्ये एक लार्ज वॉलनट कॅड बी खाताना काहीसं असंच डिस्कशन चाललं होतं. पुण्यात जितकी खाण्याची चंगळ आहे तितकी मुंबईत नाही यावर एक छोटासा परिसंवादही (हो, परिसंवादच !! ;) ) घडला.

In reply to by सूड

सुनील 18/11/2013 - 12:01
पुण्यात जितकी खाण्याची चंगळ आहे तितकी मुंबईत नाही
आता शिक्रणालादेखिल चंगळीच्या यादीत टाकले तर, यादीतील आयट्म्सची संख्या वाढणारच ! ;)

In reply to by गणामास्तर

मैत्र 18/11/2013 - 23:51
आप्पा गेले असं ऐकलं आहे. :( मटार उसळ घेतल्यावर अतिशय मऊ आवाजात - "शेव देऊ का? ताजी आहे." असं विचारलं होतं एक दोन वेळा. दस्तुरखुद्द प्रेमाने विचारतायत म्हटल्यावर काय बिशाद. मग एका बिस्किटाच्या (पारलेचा मोठा पत्र्याचा डबा) डब्यातून वर्तमानपत्रात ठेवलेली खरोखर ताजी आणि केवळ अप्रतिम शेव आप्पा बशीमध्ये द्यायचे. आप्पा हे एक इंस्टीट्युशन होतं खाद्य संस्कृतीचं.

In reply to by मैत्र

शेखर 19/11/2013 - 03:35
अप्पा जाऊन २ वर्षे झाली असावीत. अजुन म्हणजे, अप्पाकडची खिचडी काकडी केवळ अप्रतिम.. खरच तुम्ही म्हणता तसे आप्पा हे एक इंस्टीट्युशन होतं खाद्य संस्कृतीचं.

In reply to by आदूबाळ

सुहास.. 19/11/2013 - 11:04
कित्येकदा !! कँम्पवरून आठवले , काय खावे तिथे ? मार्जोरिन ला आईसक्रीम बर्गर किंग ला किंगसाईज बर्गर नायाब , रेडिओ ला खिमा गार्डनपासला वडापाव फुटबॉल, बियरचा प्युयर ड्राफ्ट आणि बिलीयर्डचा मुड असेल तर टुन्स ला बसाव

सुज्ञ 18/11/2013 - 11:55
शोभलात हो ! आला का अभिमान वर. म्हनलेत स्वतास शहाने.. केलीत जहिरात... शोभलात हो पुनेकर !

झालय असं की ह्या लेखाचं ब्याकग्राउंड मला माहितीच नाहीये.. म्हणुन मला लेखाचा "निर्भेळ आनंद" घेता आला..!!! (पण काय हाणलाय च्यामारी.. वगैरे मजा नाही घेता आली!!) लेख उत्तम जमुन आलाय..!!! अगदी फक्कड..!!

यांचे जरा सविस्तर पत्ते मिळतील का? मनिषात पाणीपुरी - गणेशची लस्सी आणि ....सुजाताची मस्तानी खाउ शकतो... कधी मथुराची मस्तानी (जे एम रोड) ट्राय कर. आणि सिझलर्सचा विषय निघालाच आहे तर दोन ठिकाणं : शांग्रीला (कर्वे रोड) आणि रविराज (भांडारकर रोड).

In reply to by संजय क्षीरसागर

मृत्युन्जय 18/11/2013 - 13:17
मनिषा - कर्वेनगर मध्ये. कर्वे नगर मध्ये ३ गणेश भेळ आहेत. एक जोशी स्वीट्स समोर, एक चितळे (देवेश बंधु) शेजारी आणि एक त्यापासुन थोडेसे पुढे जाउन मयुर हॉटेलच्या अलीकडच्या गल्लीत. हे जे तिसरे गणेश भेळ आहे त्यासमोर मनिषाची पाणीपुरी आहे. त्यांची मसाला पुरी देखील मस्तच. गणेश लस्सी मोदी गणपतीजवळ आहे. स्टेशनवरचे कैलास देखील चांगले आहे. मथुरा, शांग्रीला आणि रविराज ट्राय किया जायेगा. धन्यवाद.

In reply to by संजय क्षीरसागर

लॉ कॉलेज रोड चे योको सिझलर्स बेस्ट्.आणि नंतर सिझलिंग ब्राउनी खायला विसरु नका तेच ते...केकवर आइस्क्रीम आणि वर गरम चॉकलेट ओतुन

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मी-सौरभ 19/11/2013 - 19:36
मला कल्याणि नगर मधलं बाऊंटी सिझलर खुप आवडलयं. ईतर कुणी ट्राय केलयं का? तसचं ईस्ट स्ट्रीट वरचं चायनीज रुम आणि जहांगीर बाहेरचा वहुमन कॅफे या पण लई भारी जागा आहेत :)

In reply to by कपिलमुनी

मी-सौरभ 20/11/2013 - 10:27
सॉमट्न, भोलेनाथ किंवा पालथा पण चालेल मुनीवर्यः एका सेकंड ह्यांड गाडीची पार्टी मागण्यापेक्षा तुमच्या नव्या जॉब ची पार्टी द्या. (नवा पगार आल्यावर पण चालेल)

नितीन पाठक 18/11/2013 - 14:03
लेख एकदम छान जमला आहे. माझ्या मते फक्त नगर येथे लस्सी मध्ये आइसक्रीम टाकून मिळते. (चूक भूल द्यावी / घ्यावी). नगरची दूर्गासिगची अंजीर लस्सीची चव छानच आहे. आपण नगरच्या लस्सीवरून पुणेकरांच्या खाद्यसंस्कृती वर कसे काय वळाला ? तसेच पुण्याचे लोक लग्नाचा बस्ता बा^धण्यासाठी नगरमध्ये येतात आणि संपूर्ण लग्नाचे व-हाड नगरची लस्सी पिल्याशिवाय परत जात नाही.

आदूबाळ 18/11/2013 - 00:21
ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात!

In reply to by अग्निकोल्हा

प्यारे१ 18/11/2013 - 01:03
द्यायचा होता 'सुज्ञ' ला प्रतिसाद, झाला लेख! होतंय असं. :) लेख आवडला रे! -पुण्याच्या लांबच्या परिघातला प्यारे. :)

In reply to by प्यारे१

समजुन घेणार की लेखकाला फाट्यावर मारून हिडिसतेचा नंगानाच दाखवणार याचे कुतुहल आहे.

In reply to by पक पक पक

पण जे चांगले नाही त्याला सुध्दा छान म्हणतात. म्हनुनच लेखकावर अनावश्यक पुण्याचा उल्लेख करायची नामुष्की आली व् अमुक तमुक हिकड़े नाय आवडलं तर तिकड जाऊंन खा म्हणावे लागले. इतर शहरात असे ऑप्शन देणारे नसतात तिथे अमुक ठिकाणी छान असते असे सांगतात तेव्हां ते छानच निघते उगाच त्याच पदार्थासाठी दुसर होटेल ट्राय मारावे लागत नाही

In reply to by अग्निकोल्हा

मृत्युन्जय 22/11/2013 - 16:22
पुण्याचा उल्लेख पुणेकर कधीही नामुष्कीने करणार नाही. अभिमानानेच करेल. मी रुढार्थाने पुणेकर नाही ते वेगळे. अनेक पर्याय देण्यामागचे कारण असे की वेगवेगळ्या चवींचे अनेक पर्याय पुण्यात उपलब्ध आहेत. प्रत्येकाने स्वतःच्या आवडीप्रमाणे निवडावे. उदाहरणच द्यायचे झाले तर मी नगरातल्या लस्सीचे दिले. मला अजिबात नाही आवडली. कोल्हापुरची फडतरे मिसळ अशीच माझ्यासाठी हुकलेली होती. त्याप्रमाणे एखाद्याला बेडेकर नाही आवडणार तर अजुन अनेक पर्याय आहेत. शक्यता आहे की एखाद्याला काहिच नाही आवडणार. पण असा एखादाच असेल.

In reply to by रेवती

प्यारे१ 18/11/2013 - 02:01
मला असा वाद ऐकला वाचला की राहून राहून मुंबई पुणे मुंबई हा सिनुमामा आठवतो. सारसबागेतली भेळ खाताना (पुणेकर असून देखील) स्वप्निल जोशी म्हणतो : भेळ! कुरमुरे, शेंगदाणे, फरसाण, लिंबू, कोथिंबीर.... भेळ! त्या पदार्थाला अस्मितांचे टॅग न लावता खा की! फॉर दॅट मॅटर सगळ्याच गोष्टी तशा अस्मितांचा टॅग न लावता एन्जॉय करा की! आणखी मजा येईल. आनि लई बारीक बगायचंच म्हनलं तर बाईला बी मिशा दिसत्यातच की! तेला काय शीमा हाय व्हय मग?

In reply to by प्यारे१

मृत्युन्जय 18/11/2013 - 10:42
भेळ! कुरमुरे, शेंगदाणे, फरसाण, लिंबू, कोथिंबीर.... भेळ! त्या पदार्थाला अस्मितांचे टॅग न लावता खा की! आयला प्यारे हेच लिहायचे होते रे. त्यासाठी एक लेख खर्ची पाडायला लागला. छ्या.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बॅटमॅन 18/11/2013 - 17:27
हा हा हा, नेमके!!!! उचकणारे असले की उचकवणारे भेटतातच! बरं मजा अशी की दुर्लक्षिलेलेही चालत नाही =)) धरलं तर चावतंय आणि सोडलं तरी परत जवळ येतंय =))

स्पंदना 18/11/2013 - 03:12
हाण्ण तेच्या! शंभर घाव एक तुकडा अर्धा पांगळा अर्धा वाकडा!! (गैरसमज नको, मला सौ बात की एक बात म्हणायच आहे. जरा पद्यात म्हंटल)

नगरीनिरंजन 18/11/2013 - 04:18
बालिशपणा! नगरच्या लस्सीवाल्याच्या लस्सीला नावं ठेवली म्हणून आम्हाला राग येत नाही; पण हा असला बालिशपणा पाहून करमणूक मात्र होते. :-)

In reply to by मीता

पक्या 19/11/2013 - 04:18
हे हे हे, आम्ही दिल्लीची लस्सी उत्कृष्ट मानतो नगरची काहीच नाही त्यापुढे. अजुन पंजाबला जायचा योग आला नाही पण तिकडची अजुन बेस्ट असेल असे वाटते.

In reply to by पक्या

यसवायजी 19/11/2013 - 18:07
लुधियाणात ४-५ दिवस होतो तेंव्हा रोज लस्सी प्यायचो. आपल्याकडे मिळणारी आणी तिकडची लस्सी यात फरक आहे. इथे लस्सी खुप दाट असते. तिकडे तितकी दाट नव्हती. तिथल्या स्विट अन साल्टी दोन्ही मस्त वाटल्या. खाण्याच्या -(पिण्याच्या सुद्धा ;) ) बाबतीत चंगळ होती. पण एके दिवशी कांदे-पोह्यात पनीर पाहीले अन एकदाच ठरवलं की, व्हेन यु आर इन पंजाब, पंजाबीच खा. (हे इतरत्रही लागु पडावे असे वाटते) उगाच आमच्या महारष्ट्रात असले पोहे मिळतात असे सांगण्यात काही अर्थ नाही ना. ;)

रमेश आठवले 18/11/2013 - 08:14
पुण्याबाहेर रहणार्या मझ्या सारख्याच्या माहितीसाठी मस्तानी हा कोणता खाद्य पदार्थ आहे ते सांगाल का ?

In reply to by रमेश आठवले

शैलेन्द्र 18/11/2013 - 11:34
मस्तानी हा खाद्य्/पिद्य पदार्थ आहे, घट्टश्या दुधात, कस्टर्ड, फ्लेवर, आइस्क्रीम व चवीपुरते जिन्नस टाकुन स्टृऑ/ चमच्याने खातात.. पोटभर पिण्यासाठी मात्र तुम्ही बाजीरावच हवे..

In reply to by रमेश आठवले

आनंदी गोपाळ 21/11/2013 - 13:06
थोडे पाणचट चवीचे फ्रूट सॅलड ग्लासात भरून, त्यावर आंबट अननसाची चकती खोचून, व वर थोडी टूटीफ्रूटी उर्फ रंगीत साखरेच्यापाकातल्या भोपळ्याच्या बारीक फोडी टाकल्या, त्याला अव्वाच्या सव्वा किम्मत लावून ओव्हरहाईप केले, की जे बनते, त्याला पुण्यात मस्तानी म्हणतात.

In reply to by आनंदी गोपाळ

रेवती 21/11/2013 - 18:21
गोपाळराव, मलाही मस्तानी आवडत नाही पण तुम्ही म्हणताय तितकी वाईट्ट नक्कीच बनवलेली नसते. उगीच नावं ठेवताना कै च्या कै नको.

मैत्र 18/11/2013 - 10:39
पुण्यापासून शेकडो मैल लांब असल्याने सर्व वर्णने वाचून थोडा त्रास झाला पण जी खास पुणेरी तळमळ दिसली - की जे जे उत्तम उदात्त उन्नत च्या चालीवर
जे जे चविष्ट खमंग रूचकर ते ते मनापासून खा ना लेको!!
ती विलक्षण आवडली. पण तरीही नगरची लस्सी चांगलीच आहे. जरा कालमानाप्रमाणे थोडी दर्जात घसरली आहे. तरी एका विधानाचा सूड घेण्यासाठी दुसर्‍या पदार्थात पार बेगॉन (बॅगोन नव्हे) घालण्यापर्यंत जाणं हे शेवटच्या परिच्छेदाशी जुळलं नाही.. बाकी आनंदच वाटला जरा अस्सल आपल्या खाद्यकुळीतला पाहून :)

सुहास.. 18/11/2013 - 10:44
पुणेकरांना घुसडल्याबद्दल निषेध, पण आय डी नेमका आपलाच असल्याने ;) ....लेख अतिशय समतोल आणी प्रामाणीक . माझे ही होते असे , चेन्नईल एकदा सांबर, रस्सम, ईडलई ;) , वडाई ;) , दोसाई ;) आणि उथ्थप्पम खाल्ले की दुसरी कडे (अगदी जगात ) खायला जरा त्रास च होतो ....आमच्या पुनमला मिळणारी दाल -खिचडी मी बाहेर कुठे ही खावु शकय नाही .......तसेच नोएडा/दिल्ली ला गेलो की लस्सी , कुलचे , तंदुरी याची चव तोंडार रेंगाळत असते ...

In reply to by सुहास..

मृत्युन्जय 18/11/2013 - 10:46
चेन्नईल एकदा सांबर, रस्सम, ईडलई Wink , वडाई Wink , दोसाई Wink आणि उथ्थप्पम खाल्ले मुरुगन रे मित्रा मुरुगनची आठवण झाली. कासावीस झाला रे जीव. मला ते सर्वणा भवन एवढे आठवत नाही पण मुरुगन म्हटल्यावर जीव जातो.

अनुप ढेरे 18/11/2013 - 11:12
आम्ही बेडेकरांची सो कॉल्ड गोड मिसळ खाउन तृप्त आहोत.
एकदम चपखल !! हेच वाटतं बेडेकर मिसळ खाल्लीकी... लेख फक्कड !!

In reply to by अनुप ढेरे

विटेकर 18/11/2013 - 11:31
खरयं , म्हणोन आमची चक्कर दर शनिवारी सकाळी बेडेकरांकडे ! अगदी गेल्यी जन्मीचे देणे असल्यासारखे. मधे त्यांनी कमिन्स कॉलेजच्या गलीत ब्राण्च काढली होती पण तिथे ती " अस्मिता " की कायशी नव्ह्ती ( त्यांना तुसडेपणा म्हणायचा असावा !) त्यामुळे पुन्हा गावातल्या चकरा सुरु झाल्या ! हल्ली फार महाग झालीय पण बेडेकर मिसळ ! चाळीस रुपये घेतात आणि पुन्हा स्वंय्-सेवा( शेल्फ सर्विस) पण मजा येते हां ! लेख छानच ! बा़की अस्मिता वगैरे ठीक आहे , पण बा़कीच्या गावांत चांगले पदार्थ मिळ्तात. मागे एकदा धाराशिव ( उस्मानाबाद ) ला एका मुस्लिम होटेल मधून आणलेले गुलाब जामून खाल्ले होते ! अप्रतिम ! एवढ्या दुष्काळी गावात ( तेव्हा महिन्यातून दोनदा पाअणी येते होते शहरात ) असला जबराट मेवा मिळाला ! फार प्रसिद्ध आहेत म्हणे हे गुलाब जामून.

In reply to by मृत्युन्जय

अनुप ढेरे 18/11/2013 - 17:57
पण सुरुवातीला जेवढा देतात तो रग्गड असतो मिसळीला. काही लोक यक्ष्ट्रा स्लाइस घेउन फुकटच्या तर्रिबरोबर हादडायचे. त्यांचा वांदा.

In reply to by विटेकर

गणामास्तर 18/11/2013 - 22:50
विटेकर साहेब 'उस्मान' असे नाव आहे त्या हॉटेल (त्याला हॉटेल म्हणणे म्हणजे मांजरीला वाघ म्हणण्यासारखे आहे)चे. बाकी तिथे बसून गरमागरम, भल्या मोठ्या आकाराचे गुलाब्जाम (तिथे असाचं उच्चार होतो) खाण्याची मजा निराळीचं.तिथे पुरी भाजी सुद्धा अप्रतिम मिळते..पुरी सोबत येणारी तिखट जाळ बटाट्याची भाजी खाल्ल्यावर रामनाथ आणि चिंचवडातला नेवाळे मिसळवाला सुद्धा लाजेल..

In reply to by गणामास्तर

बॅटमॅन 19/11/2013 - 00:05
बाकी रामनाथ बद्दल आपले मत कै खास नै आज्याबात. पाटी जितकी बुंगाट आहे तितके खाणे बुंगाट असते तर अजून बरे झाले असते.

In reply to by गणामास्तर

विटेकर 20/11/2013 - 11:46
धन्यवाद गणामास्तर ! आमच्या बहिणाबाईनी तृप्त केले होते ते गुलाबजामुन खायला घालून ! पुरी -भाजी खाण्याची वेळ आली नाही पण रस्सा हादडयचा म्हणजे पाण्याची सोय मस्ट आहे हो !

In reply to by सुहास..

बॅटमॅन 18/11/2013 - 17:29
हा मुरुगन काय प्रकार आहे? चेन्नैतच आहे की पुण्यात पण आहे??? (पुण्यात राहूनही रोज एकवेळ आंध्रा मेसमध्ये जेवून तृप्त होणारा) बॅटमॅन.

In reply to by बॅटमॅन

मृत्युन्जय 19/11/2013 - 14:25
मुरुगन चेन्नैतले एक उच्च शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे. तिथे केळीच्या पानावर पदार्थ वाढतात, सांबारासकट सग्ळे. सांबार चटणीसाठी वेगळ्या वाट्या नसतात. तर मिनिटाला येउन पानात वाढुन जातात. मद्रासी स्टाइलने ओरपायचे. दाक्षिणात्य पदार्थांसाठी निव्व़ळ सुख

In reply to by बॅटमॅन

विटेकर 20/11/2013 - 11:51
मुरगन इडली म्हणजे स्वर्गारोहण ! आण्खी एक वैशिष्ट्य . सांबार वाटी असते पण चमाचा दिला नव्हता. ओरपा हाताने . म्हणजे बघा, ईडली घ्यायची आणि त्या केळीच्या पानावरच सांबार / चट्णी ओतायची ! आणि मग ..... आ क्र म ण ! त्या मानाने सर्वनन( उच्चार सार्व्ण) भुवन चे नाव जास्त झाले आहे. ते ही ठीकच आहे पण हल्ली त्याचे मद्रासी स्वरुप जाऊन अधुनिक झाले आहे.

In reply to by विटेकर

विटेकर 20/11/2013 - 11:59
बंगळूरातील .. एम टी आर .. हौस फिटते सौदिन्डियन खाण्याची ! मलबारी, तामिळ , तेलगु , कानडी अशा विविध छटा असल्या तरी मराठी माणसाला फार विशेष वाट्त नाही. कानडी स्व्यंपाक सर्व सौदिन्डियन मधे उजवा अशी माझी आवड आहे ! बाकी बंगलोरात चालुक्य चा दोसा खाणे यासाठी बरेच पुण्य गाठीशी हवे ! अस्ला मसाला दोसा जगात कुठेही मिळत नाही. दुधाची ताकावर साठी - विद्यार्थी ( गांधीबाजार ) , गणेश ( उच्चार गनेश - जयनगर ), बल्लाळ रेसिदेन्सी (रेसीदेन्सी रोड) , अडिगा ( जय नगर ) कामत आणि शांतिसागर यांचे दोसे ही चालतील.

In reply to by विटेकर

बॅटमॅन 20/11/2013 - 12:11
धण्यवाद सरजी. चार महिने बंगळुरात राहण्याचा योग आला होता दोनेक वर्षांमागे पण केंगेरीजवळ आणि दोघा बंगाल्यांसोबत राहिल्याने ही ठिकाणे काही कव्हर करता आली नाहीत. बंगाली तेच्यायला नुस्ते नॉनव्हेज नॉनव्हेज करत मरत असायचे त्यामुळे जरा मागेच पडलं हे ऑथेंटिक खाणं. आता मात्र जाईन तेव्हा अवश्य खाईन तिथे!

In reply to by बॅटमॅन

विटेकर 20/11/2013 - 12:22
खर आहे.. एकदा भुवनेश्वर मध्ये बंगाल्याबरोबर आठवडाभर होतो. मी शुद्ध शाकाहारी आणि हा साला माश्याशिवाय नाव काढेना ! शेवटी एका स्थानिक रिक्षावाला पकडला आणि त्याने ज्या ठिकाणी नेले... शुद्ध शाकाहारी खाणावळ होती ! तृप्ती म्हणजे काय याचा अखंड अनुभव ! आणि इअतके विविध प्रकार .. फक्त मिठाया नव्हेत तर भाज्या आणि स्टफड मटेरियल ! अप्रतिम ! त्यानंतर दोन वर्षांनी पुरीला आई- वडिलांसोबत गेलो होतो . ती खाणावळ शोधून काढली अणि चेपून आलो! भारतातील सर्व प्रांतात उत्तम शाकाहारी पदार्थ मिळतात आणि त्या त्या भागात तेच खावे.. शक्य तर नोन होटेल्स टाळून गल्लिबोळ धुंडाळावेत, उत्तमोत्तम पदार्थ मिळतात. थोडी रिस्क घेण्याची तयारी हवी . पाटण्यच्या गांधी मैदानाच्या बाजूला बेलफळाचे सरबत विकतात. २ रुपये ग्लास . .. हायला शप्पथ सांगतो , हलाहलाचा दाह शांत होईल .पण धाडस हवे.बाटलीतील पाणी पिनार्याला ती मजा नाही.

In reply to by विटेकर

बॅटमॅन 20/11/2013 - 13:05
ओरिसामध्ये कधी गेलो नाही. बंगालमध्ये २ वर्षे राहिलो-कलकत्त्यात. नॉनव्हेज खात नसतो तर कसा जगलो असतो देव जाणे तिथे. बंगाली व्हेज हा अंमळ टर्न ऑफच प्रकार आहे माझ्यासाठी.

In reply to by सुहास..

बॅटमॅन 20/11/2013 - 20:21
आता कबूल करायला हरकत नाही. कोलकात्यात मासे कमीच खाल्ले :( माशाचा वास कैक दिवस सहन होत नसे. पुढेपुढे खाऊ लागलो अन मग मात्र प्रेमात पडलो. पाबदा, हिलसा ऊर्फ इलिश, रोहू अन सरताज म्हणजे भेटकी हे माझे खाल्ले. त्यापुढे जास्त नै. प्रॉन ऊर्फ चिंगडी तेही खाल्ले. माछेर झोल चांगली असते पण आपल्या गोवन/मालवणी फिश करीसारखी खंग्री नसते. चिंगडी माछेर मलाई करी हाही एक वेगळा पदार्थ खाल्ला-नारळाच्या दुधासोबतची प्रॉन करी. बाकी सर्वांत आवडलेला पदार्थ म्हणजे भेटकी. आखूडशिंगी बहुदुधीसारखे बहुमांसी स्वल्पकाटी म्हणता येईल त्या माशाला. त्याची ती डिश भेटकी पातुडी म्हणजे पानांत भेटकी माशाचे तुकडे करून वाफवले जातात. त्याची चव निव्वळ अप्रतिम लागते. जण्रल करी ऊर्फ झोलसुद्धा मस्त उत्तम लागतो. पण ज्याचा इतका उदोउदो केला जातो त्या हिलशात मात्र कै दम वाटला नै. दोनतीनदा खाऊनही कैच वाटलं नै. एक तर ढीगभर काटे त्यात परत टेस्टपण लै खास नै. असो, (अंमळ) जुन्या आठवणी जाग्या झाल्या या निमित्ताने.

In reply to by विटेकर

रेवती 20/11/2013 - 18:48
हा प्रतिसाद वाचल्यावर मनुष्याने लगेच उठून त्या त्या ठिकाणी जावे. असो. भारतवारीत (म्हन्जे पुढील दोन तीन वर्षात) येईन तेंव्हा जाण्यासाठी हा धागा वाचनखूण म्हणून साठवावा म्हणते.

In reply to by विटेकर

मैत्र 20/11/2013 - 22:14
बहुधा माझे पुण्य पुरेसे नसावे गेल्या तीन वर्षात या चालुक्य बद्दल कधी ऐकले नाही त्यामुळे योग आला नाही. गुगलून पाहिले तर एक हॉटेल चालुक्य - म्हणजे राहण्याचे हॉटेल - रेस्टॉरंट नव्हे, दिसते आहे बसवेश्वर नगर मध्ये. तेच का अजून दुसरे कुठे आहे.. बाकि आडिगा उत्तम. बंगलोरात आवडलेले म्हणजे अडयार आनंद भवन आणि अर्थात एम टी आर. - बिशि बेळे भात, खारा भात (म्हणजे उपीठ) (सगळीकडे स्पेलिंग bath), एका प्लेटला एकच मिळणारा अप्रतिम वडा. आणि हो अनलिमिटेड थाळी.. फारच तयारीने जावे लागते. पण त्यातले सांबार / रसम माझ्या तेलूगू चवीला सरावलेल्या जिभेला थोडे गोड आणि कमी चवीचे वाटते. बाकी झकास.. सगळ्यात एक नंबर इडली आणि वडा मिळतो ब्राम्हिन्स कॉफी बार नामक एका अतिशय लहान जागेत .. ही आप्पासारखीच आणि त्याहून जुनी एक इन्स्टिट्युशन आहे. याहून भारी इडली, वडा आणि फिल्टर कॉफी कोणी बनवूच शकणार नाही. (अजून मुरुगनची चव नाही पाहिलेली त्यामुळे त्याशिवाय इतर)

In reply to by मैत्र

विटेकर 21/11/2013 - 11:40
चालुक्य - रेसकोर्स रोडला .. विधानभवानाच्या मागे .. बसवेश्वरांचा पुतळा आहे त्याच्या बरोबर समोर. होय तिथे राहण्याची सोय आहे पण तेच बसवेशवर नगर का हे माहीत नाही. दहा वर्शे उलटून गेली त्यामुळे आता को ओर्डिनेट्स स्मृतीतून पुसट होऊ लागले आहेत. ब्राह्मिन्स कॉफिबार - शंकर पुरम चा ना ? क्लासच आहे. पण त्याची मुरुगन बरोबर तुलना नको , दोन्ही इडल्या आपआपल्या जागी महान आहेत. एक कानडी तर एक मद्रासी , दोन्हीची घराणी वेगळी. आणि तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे - ती एक संस्कृतीच आहे. तो भाग ही जुन्या कन्नडिगांचा आहे. विद्वत्प्रचुर चेहर्याचे अनेक कानडी आप्पा तिथे गहन चर्चा करताना दिसतील. तिथून केशव- कृपा अगदी हाकेच्या अंतरावर आहे त्यामुळे अनेक वेळा जाणे व्हायचे ! तिथली चट्णी.. वॉव .. तोंडाला पाणी सुटले.

In reply to by विटेकर

विटेकर 21/11/2013 - 11:50
Hotel Chalukya 44, Race Course Road, Basaveshwara Circle, High Grounds, Bangalore, Karnataka 560001 ‎ 080 2226 6866 याच हॉतेल्मध्ये रेस्त्रो आहे.आणि दारात कार लावून कारमध्ये बसून खायची पद्धत आहे. "कामत" आणि "पै" ची कर्नाटकी पातळ भाकरी ( जोल्डा रोटी - आपला जोंधळा) खाल्ली की नाही ? कधीतरी जायला हरकत नाही, पण वांग्याच्या भाजीचा चिखल करतात, आप्लं तेल वांगे दहावेळा तोंडात मारेल त्याच्या.

In reply to by विटेकर

आदूबाळ 22/11/2013 - 12:43
हे बेंगळुरूच्या खाद्यसंस्कृती बद्दलचे प्रतिसाद वेगळ्या धाग्यात हलवा. परत बेंगळुरूला गेलो की या ठिकाणी जायचा बेत आहे - तेव्हा वाचनखूण सापडली पाहिजे :) का वेगळा लेखच लिहिताय बेंगळुरू बर?

In reply to by आदूबाळ

मैत्र 22/11/2013 - 15:59
प्रतिसाद आवडल्या गेला आहे बंगलोरचे प्रतिसाद इथे नकोत हे इतक्या सभ्यपणे लिहिल्याबद्दल --/\-- नोंद घेण्यात आली आहे. यापुढचे प्रतिसाद पुणे खाद्यसंस्कृतीवरच दिले जातील. (बंगळूरच्या तीन आधी पुण्यातच तीस वर्षे मनसोक्त खादाडी केली आहे..)

सूड 18/11/2013 - 11:44
>>पुणेकर जेव्हा कुजकटपणा करतात तेव्हा मण्यारीचे विष सुद्धा त्यापुढे फिक्के पडेल. एरवीची शब्दलीला ज्याला लोक कुजकटपणा म्हणतात ते म्हणजे उगाच शाही बिर्याणी बरोबर तोंडी लावायला दिलेल्या सॅलॅड सारखे असते. सहमत. मस्त लिहीलंय. काल एफ.सी रोडवर (याला काही लोक एफ.सी. कॉलेज रोड असेही म्हणतात)यानामध्ये सिझलर्स खाल्ल्यानंतर कॅफे चॉकोलेडमध्ये एक लार्ज वॉलनट कॅड बी खाताना काहीसं असंच डिस्कशन चाललं होतं. पुण्यात जितकी खाण्याची चंगळ आहे तितकी मुंबईत नाही यावर एक छोटासा परिसंवादही (हो, परिसंवादच !! ;) ) घडला.

In reply to by सूड

सुनील 18/11/2013 - 12:01
पुण्यात जितकी खाण्याची चंगळ आहे तितकी मुंबईत नाही
आता शिक्रणालादेखिल चंगळीच्या यादीत टाकले तर, यादीतील आयट्म्सची संख्या वाढणारच ! ;)

In reply to by गणामास्तर

मैत्र 18/11/2013 - 23:51
आप्पा गेले असं ऐकलं आहे. :( मटार उसळ घेतल्यावर अतिशय मऊ आवाजात - "शेव देऊ का? ताजी आहे." असं विचारलं होतं एक दोन वेळा. दस्तुरखुद्द प्रेमाने विचारतायत म्हटल्यावर काय बिशाद. मग एका बिस्किटाच्या (पारलेचा मोठा पत्र्याचा डबा) डब्यातून वर्तमानपत्रात ठेवलेली खरोखर ताजी आणि केवळ अप्रतिम शेव आप्पा बशीमध्ये द्यायचे. आप्पा हे एक इंस्टीट्युशन होतं खाद्य संस्कृतीचं.

In reply to by मैत्र

शेखर 19/11/2013 - 03:35
अप्पा जाऊन २ वर्षे झाली असावीत. अजुन म्हणजे, अप्पाकडची खिचडी काकडी केवळ अप्रतिम.. खरच तुम्ही म्हणता तसे आप्पा हे एक इंस्टीट्युशन होतं खाद्य संस्कृतीचं.

In reply to by आदूबाळ

सुहास.. 19/11/2013 - 11:04
कित्येकदा !! कँम्पवरून आठवले , काय खावे तिथे ? मार्जोरिन ला आईसक्रीम बर्गर किंग ला किंगसाईज बर्गर नायाब , रेडिओ ला खिमा गार्डनपासला वडापाव फुटबॉल, बियरचा प्युयर ड्राफ्ट आणि बिलीयर्डचा मुड असेल तर टुन्स ला बसाव

सुज्ञ 18/11/2013 - 11:55
शोभलात हो ! आला का अभिमान वर. म्हनलेत स्वतास शहाने.. केलीत जहिरात... शोभलात हो पुनेकर !

झालय असं की ह्या लेखाचं ब्याकग्राउंड मला माहितीच नाहीये.. म्हणुन मला लेखाचा "निर्भेळ आनंद" घेता आला..!!! (पण काय हाणलाय च्यामारी.. वगैरे मजा नाही घेता आली!!) लेख उत्तम जमुन आलाय..!!! अगदी फक्कड..!!

यांचे जरा सविस्तर पत्ते मिळतील का? मनिषात पाणीपुरी - गणेशची लस्सी आणि ....सुजाताची मस्तानी खाउ शकतो... कधी मथुराची मस्तानी (जे एम रोड) ट्राय कर. आणि सिझलर्सचा विषय निघालाच आहे तर दोन ठिकाणं : शांग्रीला (कर्वे रोड) आणि रविराज (भांडारकर रोड).

In reply to by संजय क्षीरसागर

मृत्युन्जय 18/11/2013 - 13:17
मनिषा - कर्वेनगर मध्ये. कर्वे नगर मध्ये ३ गणेश भेळ आहेत. एक जोशी स्वीट्स समोर, एक चितळे (देवेश बंधु) शेजारी आणि एक त्यापासुन थोडेसे पुढे जाउन मयुर हॉटेलच्या अलीकडच्या गल्लीत. हे जे तिसरे गणेश भेळ आहे त्यासमोर मनिषाची पाणीपुरी आहे. त्यांची मसाला पुरी देखील मस्तच. गणेश लस्सी मोदी गणपतीजवळ आहे. स्टेशनवरचे कैलास देखील चांगले आहे. मथुरा, शांग्रीला आणि रविराज ट्राय किया जायेगा. धन्यवाद.

In reply to by संजय क्षीरसागर

लॉ कॉलेज रोड चे योको सिझलर्स बेस्ट्.आणि नंतर सिझलिंग ब्राउनी खायला विसरु नका तेच ते...केकवर आइस्क्रीम आणि वर गरम चॉकलेट ओतुन

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मी-सौरभ 19/11/2013 - 19:36
मला कल्याणि नगर मधलं बाऊंटी सिझलर खुप आवडलयं. ईतर कुणी ट्राय केलयं का? तसचं ईस्ट स्ट्रीट वरचं चायनीज रुम आणि जहांगीर बाहेरचा वहुमन कॅफे या पण लई भारी जागा आहेत :)

In reply to by कपिलमुनी

मी-सौरभ 20/11/2013 - 10:27
सॉमट्न, भोलेनाथ किंवा पालथा पण चालेल मुनीवर्यः एका सेकंड ह्यांड गाडीची पार्टी मागण्यापेक्षा तुमच्या नव्या जॉब ची पार्टी द्या. (नवा पगार आल्यावर पण चालेल)

नितीन पाठक 18/11/2013 - 14:03
लेख एकदम छान जमला आहे. माझ्या मते फक्त नगर येथे लस्सी मध्ये आइसक्रीम टाकून मिळते. (चूक भूल द्यावी / घ्यावी). नगरची दूर्गासिगची अंजीर लस्सीची चव छानच आहे. आपण नगरच्या लस्सीवरून पुणेकरांच्या खाद्यसंस्कृती वर कसे काय वळाला ? तसेच पुण्याचे लोक लग्नाचा बस्ता बा^धण्यासाठी नगरमध्ये येतात आणि संपूर्ण लग्नाचे व-हाड नगरची लस्सी पिल्याशिवाय परत जात नाही.
"ऐ कंबख्त तुने पेयिच नै " असे वारंवार ऐकवणार्‍या एका मित्राच्या खास आग्रहास्तव एके दिवशी धीर करुन नगरातल्या जगप्रसिद्ध लस्सीच्या दुकानात जाउन पिउन आलो. लस्सी. लस्सी पिउन आलो. उगा भलते संशय नकोत. ऑस्कर वाइल्ड (हा गे होता) एकदा फ्रान्समधल्या एका प्रसिद्ध कुंटणखान्यातुन तोंडात मारल्यासारखा चेहरा करुन बाहेर पडला होता. बरोबर आहे गाढवाला गुळाची चव काय तशी "आदमी हु आदमी से प्यार करता हु" म्हटल्यावर मग बाई ती फ्रान्समधल्या जगप्रसिद्ध वेश्यागृहातली असली तरी काय फरक पडतो. आमचेही तसेच झाले. म्हणजे कुंटणखान्यातुन बाहेर पडुन नाही. लस्सीगृहातुन बाहेर पडुन. तोंड कडु झाले.

तिन कविता तिन ठिगळे

ज्ञानोबाचे पैजार ·

In reply to by इरसाल

"नुकतीच ए जी एम" वरून हे ज्ञानोबांना "अन्युअल जनरल मिटींग"चे संक्षिप्त रूप अपेक्षित असावे असे वाटते... तुम्हाला बहुतेक "आसिस्टंट जनरल मॅनेजर" असं म्हणायचं आहे... चूकभूल देणे घेणे ;)

स्पंदना 09/10/2013 - 03:48
अगागा! पार बाजार उठिवलाय कवितांचा. त्या अज्ञात्कुलच्या कवितांना हात घालण्याएव्हढे कूल झालात तुम्ही पैजारबुवा. मस्त! येक कडक षॅल्युट!!

सस्नेह 09/10/2013 - 12:46
कसले कसले रस भरलेत ओ पैजारबुवा जिलब्यांमधे ? कोडाईकॅनाल, भूछत्री, आई, बाबा अन काय काय.. कॉकटेल भारी जमलंय !

In reply to by प्यारे१

प्यारेकाका, एजीएम झालो नाही एजीएम (अ‍ॅन्युअल जनरल मिटिंग)झाली पण हबिणंदणा बद्दल आभार. हित हापिसात एजीएम वेळेत झाल्याची कोणालाच किंम्मत नाही. एकदा लेट करुन दावतोच.

विटेकर 09/10/2013 - 12:51
उत्तम विडंबन ! सहसा कवितांच्या वाटेस जात नाही. पण हा क्लिक वाया गेला नाही ! लगे रहो !

In reply to by इरसाल

"नुकतीच ए जी एम" वरून हे ज्ञानोबांना "अन्युअल जनरल मिटींग"चे संक्षिप्त रूप अपेक्षित असावे असे वाटते... तुम्हाला बहुतेक "आसिस्टंट जनरल मॅनेजर" असं म्हणायचं आहे... चूकभूल देणे घेणे ;)

स्पंदना 09/10/2013 - 03:48
अगागा! पार बाजार उठिवलाय कवितांचा. त्या अज्ञात्कुलच्या कवितांना हात घालण्याएव्हढे कूल झालात तुम्ही पैजारबुवा. मस्त! येक कडक षॅल्युट!!

सस्नेह 09/10/2013 - 12:46
कसले कसले रस भरलेत ओ पैजारबुवा जिलब्यांमधे ? कोडाईकॅनाल, भूछत्री, आई, बाबा अन काय काय.. कॉकटेल भारी जमलंय !

In reply to by प्यारे१

प्यारेकाका, एजीएम झालो नाही एजीएम (अ‍ॅन्युअल जनरल मिटिंग)झाली पण हबिणंदणा बद्दल आभार. हित हापिसात एजीएम वेळेत झाल्याची कोणालाच किंम्मत नाही. एकदा लेट करुन दावतोच.

विटेकर 09/10/2013 - 12:51
उत्तम विडंबन ! सहसा कवितांच्या वाटेस जात नाही. पण हा क्लिक वाया गेला नाही ! लगे रहो !
पहिले ठिगळ मि.का.

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४)

गंगाधर मुटे ·

मोदक 27/08/2013 - 18:32
"जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा" या लेखमालेशी आणि त्यातही विशेषतः विषबाधेवरील औषधोपचाराशी असहमत. तसेच उल्लेखलेले अनेक सामाजिक मुद्दे उदा. गटबाजी, सूड, कायद्याचा गैरफायदा वगैरे कायदा आला / नाही तरी अस्तित्वात राहणार आहेतच त्यामुळे कायदा आल्याने त्या समस्या आणखी वाढतील याच्याशीही असहमत. पुढील लेखमालेला शुभेच्छा!

In reply to by मोदक

गंगाधर मुटे 27/08/2013 - 22:03
विशेषतः विषबाधेवरील औषधोपचाराशी असहमत.>>> वैद्यकीय उपचाराच्या तुलनेत मी पारंपरिक उपचार पद्धतीचे समर्थन केलेले नाही. मग कशाशी असहमती दाखवता आहात ते कळले नाही.

In reply to by गंगाधर मुटे

रामपुरी 29/08/2013 - 01:46
"वैद्यकीय उपचाराच्या तुलनेत मी पारंपरिक उपचार पद्धतीचे समर्थन केलेले नाही"? मग एवढे चार चार लेख कशावर लिहीलेत?

In reply to by गंगाधर मुटे

>>>> वैद्यकीय उपचाराच्या तुलनेत मी पारंपरिक उपचार पद्धतीचे समर्थन केलेले नाही. अरे देवा.....! असं काय करुन राह्यले साहेब चारही लेख पारंपरिक उपचार, गंडे, ताड़े तोड़े, चे समर्थन करणारेच आहेत सोबत आधुनिक उपचार वेळेत मिळत नाही तेव्हा असे उपचार घेण्यास हरकत नाही असे आशयाचे लेख दूर्देवाने अपेक्षाभंग करणारे ठरले. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे 29/08/2013 - 16:14
असा विपर्यास होण्याची भिती होती म्हणूनच मी लेखांक-२ लिहिला. विषय समजून घेण्यासाठी तुलनात्मक माहिती सादर करणे म्हणजे समर्थन करणे नव्हे हो साहेब. शिवाय ज्या गोष्टीचे समर्थन मला करायचे ते मी निर्भिडपणे केले आहे, करत राहणार आहे. मुळात अंधश्रद्धा म्हणजे काय हाच प्रश्न अजूनही शिल्लकच आहे. त्यासाठी अजून काही लेखांक लिहिणार आहेच. :) आधुनिक उपचार त्याला घेता येईल, अशी तुम्ही व्यवस्थाच करणार नसाल तर अंधश्रद्धा निर्मुलनाची भाषा म्हणजे एक नवे आधुनिक थोतांड ठरेल. समाज सुधारणा म्हणजे येरागबाळ्याचे काम नव्हे. आयूष्य झोकून द्यावे लागते त्यासाठी.

In reply to by गंगाधर मुटे

गवि 29/08/2013 - 16:49
आधुनिक उपचार त्याला घेता येईल, अशी तुम्ही व्यवस्थाच करणार नसाल तर अंधश्रद्धा निर्मुलनाची भाषा म्हणजे एक नवे आधुनिक थोतांड ठरेल.
हां.. या मुद्द्यात तथ्य आहे. याचा अर्थ तुम्ही दिलेली मांत्रिक, अतार्किक पण रुढ असलेल्या उपचारांविषयी दिलेली तपशीलवार माहिती हे सर्व केवळ समाजात काय चालू आहे ते दाखवण्यापुरतंच होतं आणि ते तुम्हाला खात्रीपूर्वक मान्य नाही आणि आधुनिक वैद्यक हेच फॉलो करणं श्रेयस्कर आहे असं तुमचं म्हणणं आहे.. हा एक मुद्दा क्लियर झाल्याने मुख्य आक्षेप (अशा उपचारपद्धतीचं तुम्ही समर्थन करता) हा गैरसमज ठरला असं म्हणून दूर करण्यास हरकत नसावी. आता उरला प्रश्न वरील विधानाचा. हो.. मेनस्ट्रीम मेडिसिनची सोय न करता चालू उपचार घेण्यास कायद्याने बंदी घालणं म्हणजे साधारण जागोजागी सार्वजनिक मुतार्‍या न ठेवता रस्त्यात मूत्रविसर्जनाला दंड करणं किंवा मैलभर अंतरावरही कचरापेटी न ठेवता कचरा टाकण्याबद्दल दंड करणं अशातला प्रकार आहे असं तुमचं म्हणणं आहे. ते काही प्रमाणात रास्त आहे. फक्त त्यावर एकदोन मुद्दे मनात येतात ते असे: १. उपचार घेण्यावर कायद्याने बंदी नसून अंधश्रद्धेवर बेस्ड उपचार (रुग्णाला अन्य मार्गापासून रोखून) करण्यावर आहे. २. बहुतांश केसेसमधे या उपचारांनी उपायापेक्षा अपायच जास्त भयंकर होतो. अशा वेळी एकवेळ रुग्ण स्वतःहून बरा होईल पण या उपचारांनी तो बिघडतो (मानसिक झटक्यांवरचे भयानक उपाय वगैरे) किंवा आता जमत नाही म्हणून शेवटी झक मारत आधुनिक उपचारांपर्यंत पोहोचतो तेव्हा कालापव्यय आणि "त्या" आधीच्या उपायांनी झालेले दुष्परिणाम / कॉम्प्लिकेशन्स केस आणखी बिकट करुन ठेवतात. आधुनिक सोय उपलब्ध नाही म्हणून कायच्याकाय अशी जी लोकल सोय आहे ती वापरणं हा पर्याय होऊ शकत नाही. अगदी वाईटात वाईट सिनारियो गृहीत धरुनही आधुनिक उपचार जिथे आहेत तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न हाच अशा वेळी शहाणपणाचा आहे. त्याउपर कोणाला मुळी, धूर किंवा आणखी काही उपचार विश्वासाने करायचेच असतील तर त्याला खरोखर करु द्यावेत आणि जे काय बरेवाईट होईल ते भोगू द्यावे.. याखेरीज काय बोलणार? थोडं स्केल्ड अप उदाहरण देतो.. कबूल आहे की मी शहरात राहतो, मी आर्थिकदृष्ट्या स्थिर आहे. इथे भरपूर मेडिकल सेवा आहेत.. पण तरीही समजा.. समजा.. मला हार्ट अ‍ॅटॅक आला. सुरुवातीचे अ‍ॅट्रोपिन की काहीबाही देऊन झाल्यावर डॉक्टरांना समजलं की बुवा या प्रकारच्या झटक्यावर होणारी ट्रीटमेंट आपल्या उपनगरात होत नाही.. त्यांनी माझ्या नातेवाईकांना सांगितलं की तुम्ही बांद्र्याला लीलावतीमधे घेऊन जा किंवा माहीमला हिंदुजा.. अशा वेळी अँब्युलन्स मागवली पाहिजे.. तीही श्वसनयंत्रणावाली.. त्यातून तास-दोन तास प्रवास.. पुन्हा घरच्यांनी माझं उपनगर सोडून तिथे यायचं.. माझ्याकडे खर्च करण्याची क्षमता असली तरी माझ्या सध्याच्या अवस्थेत इतक्या लांब जाणं ही एक वाढीव पीडाच आहे. अशा वेळी उदा. विरारला किंवा बोरिवलीला ते उपचार उपलब्ध असलेलं हॉस्पिटल सरकारने उपलब्ध केलेलं नाही म्हणून मग विरारमधे किंवा बोरिवलीमधे जे काही आहे तेच करा बुवा.. जळवा लावा हवं तर पण माझ्यावर काहीतरी उपचार कराच.. असं म्हणणं शहाणपणाचं आहे का? उदाहरण खेडेगावातलं नाही. गरीबाचं नाही. किमान वैद्यकीय सुविधांची ओढाताण नाही. पण त्यातली मजबुरीची पातळी अगदी समकक्ष आहे.. विचार करुन पहा. अगदी कॉमनली घडणारं उदाहरण आहे.

In reply to by गवि

गंगाधर मुटे 29/08/2013 - 22:37
माझ्याकडे खर्च करण्याची क्षमता ................अगदी कॉमनली घडणारं उदाहरण आहे.
हे ऐच्छीक आहे ना? सजीव कोणताही असो तो त्याला उपलब्ध असलेल्या पर्यायामधून त्याला सर्वोत्तम वाटेल असा पर्यायच निवडत असतो. हे तत्व निसर्गसिद्ध असल्याने स्विकारण्यास अडचन असू नये. तुरळक बदल सोडले तर सगळे परिवर्तन हे पर्यायांच्या उपलब्धतेतूनच आले आहेत. अडाणी माणसेसुद्धा "योग्य ते स्विकारण्यास" सक्षम असतात, असा विश्वास असला पाहिजे. माझे म्हणणे एवढेच की, सक्तीची अजिबात गरज नाहीये. आणखी एक उदाहरण सांगतो. लोकांकडे घरात संडास बांधायला जागा नाही, विकत घ्यायची म्हटले तर विकाऊ जागा उपलब्ध नाही, आणि सरकार म्हणते गावाबाहेर उघड्यावर संडासला बसायचे नाही. उद्या ह्याच बाबीवर सरकारने कायदा आणून उघड्यावर संडासला मनाई केली तर मी त्या कायद्याला विरोध करणार. पुन्हा आंतरजालावर एकटा पडणार. तुम्ही सर्व मला संडासचे फायदे आणि रोगराईनिर्मूलनाचे महत्व समजावून सांगणार...! :)

In reply to by गंगाधर मुटे

मोदक 29/08/2013 - 23:41
आणखी एक उदाहरण सांगतो. लोकांकडे घरात संडास बांधायला जागा नाही, विकत घ्यायची म्हटले तर विकाऊ जागा उपलब्ध नाही, आणि सरकार म्हणते गावाबाहेर उघड्यावर संडासला बसायचे नाही सन २००५ साली सरकारने एक योजना आणली होती. साधारणपणे ४००० ते ६००० रूपयांचा संडास बांधायला सरकार अनुदान देणार. फक्त इच्छुक कुटुंबाने सरकारकडे १८०० रू. भरायचे होते. किती जणांनी लाभ घेतला व खरोखरी संडास बांधले असावेत..? मी पाहिलेल्या ७ ते ८ गावांमध्ये ~ २०% ठिकाणी प्रत्यक्ष संडास बांधले गेले. बाकी अनुदानाचा हिशेब "विहीरी चोरीला गेल्याप्रमाणे संडास चोरीला गेले" म्हणून उघडकीस येईल. अशा अनुदानात्मक योजनेनंतर जर उघड्यावर संडासला बसण्यास मनाई करणारा वटहुकूम आला तर..? तरीही विरोधच करणार का..? तसेच गावामध्ये संडाससाठी ६ बाय ६ फूट जागा उपलब्ध नाही या गोष्टीवर मी विश्वास ठेवायला तयार नाही. (फक्त संडाससाठी चारही भिंती ९ इंची बांधूनही ६ बाय ६ फूट हेही मोठे माप आहे) पुन्हा आंतरजालावर एकटा पडणार. तुम्ही सर्व मला संडासचे फायदे आणि रोगराईनिर्मूलनाचे महत्व समजावून सांगणार... शेतकर्‍यांविषयी बाकी लेखांच्या बाबतीत तुम्हाला योग्य प्रतिसाद मिळाला असतानाही केवळ एका लेखमालेवरून तुम्ही हे विधान करणे पटले नाही.

In reply to by मोदक

गंगाधर मुटे 30/08/2013 - 11:28
आर्थिकसंपन्न आणि उच्चविद्याविभूषित लोकसुद्धा तेच करतात. १. हा प्रकार काही फक्त गरिबांनाच लागू नाही. सरसकट मनुष्य जातीलाच लागू आहे. जेवढी उदाहरणे तुम्हाला गरीबलोकांमध्ये सापडली त्याच्या दहापट उदाहरणे आर्थिकसंपन्न आणि उच्चविद्याविभूषित लोकांचीही मी देऊ शकतो. हा एकंदरित मनुष्यस्वभावच असल्याने ही कसोटी फक्त गरिबांना लावण्यात काहीही तथ्य नाहिये. २. प्रत्येक माणसाचा कामे करण्यासाठी त्याने एक प्राधान्यक्रम आखलेला असतो. जर एखाद्या गरिबाने पहिले प्राधान्य मुलीचे लग्न, दुसरा प्राधान्यक्रम मुलाचे उच्चशिक्षण असा निश्चित केला असेल तर त्याच्यासाठी "स्वतःला राहण्यासाठी घर" ही बाब प्राधान्यक्रमात फार मागे ढकलली जाईल. अशा वेळी शासन त्याला लग्न किंवा शिक्षण सोडून घर देत असेल तर तो त्याला संधी मिळताच मिळालेले घर विकून त्याचे प्रथमस्थानी असलेले प्राधान्यक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारच. आणि नेमके हे झालेले आहे. अनेक लोकांनी मिळालेले आवास विकले हे खरे आहे. मुलीच्या लग्नासाठी आणि मुलामुलींच्या शिक्षणासाठी स्वतःचे घर किंवा शेत विकण्याची वेळ या समाजघटकांवर येते, हेही खरे आहे. ३. पण जेव्हा यासंदर्भात फक्त ग्रामीण माणसालाच दोष देऊन त्याचेवर दोषारोपन केले जाते, तेव्हा खरे व्दंद सुरू होते. उदा. कल्पना करा की, दुधाची आणि दही-तुपाची गरज सर्वांनाच आहे म्हणून मुंबई-पुण्यातल्या प्रत्येक कुटंबाला सक्तीने दर चार व्यक्तिमागे एक गाय आणि एक म्हैस शासनाने विनामुल्य १०० टक्के अनुदानावर दिली तर काय होईल? निदान ९५ टक्के लोक त्या विकून टाकतील. जरी ते मुंबई-पुण्यातले आर्थिकसंपन्न आणि उच्चविद्याविभूषित लोक असले तरीही. कारण तेथे प्रत्येक कुटूंबाने गाय/म्हैस पाळणे अव्यवहार्य ठरेल. लोकांचं जाऊ द्या पण वारवांर बोजवारा उडालेल्या योजना शासन पुन्हा पुन्हा घेऊन येते. त्यापासून काही धडा घेऊन नेमकेपणाने व्यवहार्य भूमिका घेत नाही तेव्हा या देशातल्या शासकांना, तज्ज्ञांना, समाजधुरिनांना उद्देशून एवढे नक्कीच म्हणता येईल की त्यांचे एकंदरीत वागणे "हम नहीं सुधरेंगे." असेच असते. पुण्या-मुंबईतील लोकांना संडास बांधण्यासाठी शासनाने अनुदान दिले काय? नाही ना? त्यांनी स्वकष्टाच्या मिळकतीतून बांधलेत. गरिब लोकांसाठी सुद्धा अशा भिकेच्या योजना राबवण्याऐवजी त्याला त्याच्या श्रमाचा हक्काचा मोबदल्या द्या. म्हणजे आपोआप बदल घडून येईल.

In reply to by गंगाधर मुटे

मोदक 30/08/2013 - 22:05
आर्थिकसंपन्न आणि उच्चविद्याविभूषित लोकसुद्धा तेच करतात. जोरदार असहमत!!!! मुटे सर.. आर्थिकसंपन्न आणि उच्चविद्याविभूषित लोकं चुका करतात म्हणून खेड्यातील लोकांच्या चुका क्षम्य / चुकाच नाहीत - या मुद्द्याशी संपूर्णपणे असहमत. १. हा प्रकार काही फक्त गरिबांनाच लागू नाही. सरसकट मनुष्य जातीलाच लागू आहे. जेवढी उदाहरणे तुम्हाला गरीबलोकांमध्ये सापडली त्याच्या दहापट उदाहरणे आर्थिकसंपन्न आणि उच्चविद्याविभूषित लोकांचीही मी देऊ शकतो. हा एकंदरित मनुष्यस्वभावच असल्याने ही कसोटी फक्त गरिबांना लावण्यात काहीही तथ्य नाहिये. तुम्ही संडासचे उदाहरण दिले म्हणून मी वस्तुस्थिती सांगीतली. गरीब / श्रीमंत भेदाभेद कुठेही केलेला नाही. तस्मात "ही कसोटी फक्त गरीबांनाच लावण्यात तथ्य नाही" या मुद्द्यातच मुळात तथ्य नाहीये. तुमचे उदाहरण, लोकांकडे घरात संडास बांधायला जागा नाही. विकत घ्यायची म्हटले तर विकाऊ जागा उपलब्ध नाही किमान जागा उपलब्ध आहे - जागा विकत घेण्यासंदर्भात "आर्थिक परिस्थिती" बाबत - कल्पना नाही. आणि सरकार म्हणते गावाबाहेर उघड्यावर संडासला बसायचे नाही. उद्या ह्याच बाबीवर सरकारने कायदा आणून उघड्यावर संडासला मनाई केली तर मी त्या कायद्याला विरोध करणार. अनुदानात्मक योजनेतून सरकार बदल घडवू इच्छित आहे किमान याबाबतीत कोणी असहमत नसावे. त्याचप्रमाणे, नाक दाबले की तोंड उघडते या उक्तीप्रमाणे "गावाबाहेर उघड्यावर संडासला बसायचे नाही" हा कायदा आला की लोकं घरात संडास बांधतील व सरकारला जे साध्य करायचे आहे ते प्रत्यक्षपणे / अप्रत्यक्षपणे साध्य होईलच! गरिब लोकांसाठी सुद्धा अशा भिकेच्या योजना राबवण्याऐवजी त्याला त्याच्या श्रमाचा हक्काचा मोबदल्या द्या. म्हणजे आपोआप बदल घडून येईल. तुमचा आशावाद कौतुकास्पद आहे परंतु कष्टाचा योग्य मोबदला मिळाला की सर्व गोष्टी त्रेतायुगातील रामराज्याप्रमाणे सुरळीत होतील हा आजच्या घडीला भाबडा आशावाद वाटतो आहे. तुमचा नक्की मुद्दा काय आहे..? फक्त अनुदान, गरीब / श्रीमंत इतक्या मर्यादेत न राहता तुमची या चर्चेसंदर्भातली नक्की भुमीका सांगता का..?

In reply to by गंगाधर मुटे

बाळ सप्रे 30/08/2013 - 12:12
कसलीही सक्ति सरकारने करायची नाही. सरकारने घर द्यावं, रोजगार द्यावा, अन्नपाणी पुरवावं, आरोग्यसुविधा, संडासला जागा ..... पण मी काही हातपाय हलवणार नाही.. आपणहून civilized होण्याचा कुठलाही प्रयत्न करणार नाही.. सरकारने चांगल्या हेतुने केल्यास तो हाणून पाडणार.. ही वृत्ती दिसुन येते यातून..

In reply to by बाळ सप्रे

गंगाधर मुटे 30/08/2013 - 12:30
गरीब लोकांसाठी सुद्धा अशा भिकेच्या योजना राबवण्याऐवजी त्याला त्याच्या श्रमाचा हक्काचा मोबदला द्या. म्हणजे आपोआप बदल घडून येईल. >>> श्रम काय हातपाय न हलवल्याने होतात?

In reply to by बाळ सप्रे

गंगाधर मुटे 30/08/2013 - 12:34
मी "गरीब लोकांसाठी सुद्धा अशा भिकेच्या योजना राबवण्याऐवजी त्याला त्याच्या श्रमाचा हक्काचा मोबदला द्या. म्हणजे आपोआप बदल घडून येईल." असे म्हटले आहे. म्हणजे त्याला कमी मजूरी देऊन त्याचे शोषण थांबवा. श्रम काय हातपाय न हालवल्यानेच होतात?

In reply to by गंगाधर मुटे

बाळ सप्रे 30/08/2013 - 13:20
म्हणजे आपोआप बदल घडून येईल
ज्यांना हक्काचा मोबदला मिळतोय अशा सगळ्यांनी संडास बांधलेत असं वाटतय का तुम्हाला?? गावाचे पाटील सरपंच लोकसुद्धा उघड्यावर बसतात. श्रमाचा मोबदला मिळाला पाहिजे यात वाद नाही पण तो मिळाल्यावर सगळं आपोआप घडेल या भ्रमात राहु नका. काही ठिकाणी सक्ती करावी लागते.. त्यात थोड्यांवर अन्याय होतही असेल पण कायदा वगैरे करताना एकंदरीत समाजाच भलं होत असेल तर करावा असच वाटतं.. कुठलाच कायदा एवढा foolproof असु शकत नाही..

In reply to by गंगाधर मुटे

रामपुरी 30/08/2013 - 22:43
वाट्टेल ती उदाहरणे, अक्षरे ठळक करणे इत्यादी गोष्टी "माझाच मुद्दा बरोबर(चूक लक्षात आली तरी)" हे सिद्ध करण्याची धडपड दर्शवितात काय?

In reply to by गंगाधर मुटे

रामपुरी 30/08/2013 - 22:47
पहिल्यांदा अंधश्रद्धा निर्मूलन आणि संडास ची तुलना नंतर संडास आणि गाई म्हशी पाळण्याची तुलना.. काय वाट्टेल ते चालू आहे. आता पुढचं उदाहरण कुठलं येतंय याची उत्सुकता आहे.

आनन्दा 27/08/2013 - 18:36
आखाती देशांमध्ये अशा काहीतरी अर्थाचा कायदा आहे, की कोणत्याही वैद्यकीय पदवीधारक नसलेल्या व्यक्तीने प्रथमोपचारही करू नयेत.. प्रथमोपचारात काही चूक झाल्यास, किंवा कर्मधर्मसंयोगाने ती व्यक्ती दगावल्यास त्याची जबाबदारी त्या प्रथमोपचार करण्यार्‍या व्यक्तीवर येते.. म्हणून इमर्जन्सीमध्ये लोक इमर्जन्सी हेल्प लाइन ला फोन करतात, पण स्वतः मदत मात्र काही करत नाहीत, असे ऐकले होते.

In reply to by आनन्दा

गंगाधर मुटे 27/08/2013 - 22:06
अहो, इथे तर तसा कायदा नाही पण सरकारी दवाखान्यात भरती केल्यानंतर पेशंटला हात लावायला डॉक्टरला काही तास लागतात. त्यानंतर औषधोपचार.

In reply to by गंगाधर मुटे

बाबा पाटील 28/08/2013 - 17:29
मी स्वत: सरकारी दवाखान्यात काम केले आहे,तुटपुंजक्या साधनसामुग्रीवर जिवाचे रान करतात सरकारी डॉक्टर ,भयानक दबाव असतो सायबा,एका पेशंट्ला जर चुकुन काही झाल्,तर कधीही हॉस्पीटल व डॉक्टर दोघांची तोडफोड होते.वरिष्ठ अधिकारी,ज्याला वैद्यकिय पेशाविषयी घंटा काही माहिती नसते, असा प्राणी डायरेक्ट सिव्हील सर्व्हीस म्हणुन बॉस म्हणुन आलेला असतो,गावचा सरपंच ,पाटील्,गावतला टग्या,तहसिलदार,बि डी ओ,पंचायत समिती सदस्य,जि.परिषद सदस्य,तालुक्याचा आमदार्,टी एम ओ,डी डी एच ओ,डी एच ओ,विविध सामाजिक संघटना,एनजीओ आणी सगळ्यात वाईट प्रकार मिडिया, एतके सगळे नवरे त्या सरकारी डॉक्टरला असतात्,तरीही तो त्याच काम करतच असतो, मी पाहिलय्,तालुक्याच्या आमदाराच्या आणी जिल्हा परिषद सदस्याच्या वादात एका अतिशय प्रामाणीक डॉक्टरची अक्षरशः वाताहात झालीय, इंर्ट्नशिप मध्ये कित्येकदा सलग ४८ ते ६० तास काम करुन कित्येक जिव वाचवलेत्,सायबा त्या ठिकानी स्वतः काम करुन बघा मग समजेल. आणी आम्ही शिकाउ डॉक्टरच नाही तर सगळा स्टाफ अगदी मामा पासुन स्वतः सुपरिडेंट पर्यंत सगळेच राबत होते, एकदा फक्त रुग्नालयात जागाच शिल्लक नव्ह्ती,म्हणून डिलेव्हरीची पेशंट जिल्हा रुग्नालयात पाठवली तर्,पेशंट नातेवाइकांनी नेतो म्ह्णुन सांगितले व घरी घेउन गेले, घरीच डिलेव्हरी कुठल्यातरी सुइणीने केली,त्यात ते बाळ दगावले,यावर एका गावच्या राजकारण्याने सरकारी डॉक्टरने निष्काळजीपणा केला म्हणुन केस टाकली,मिडीयाने हे प्रकरण उचलुन धरले,आर एम ओ,सस्पेंड, सुपरिडेंटची अत्यंत गैरसोइच्या ठिकाणी बदली तरी शिव्या सरकारी डॉक्टरलाच...... लय म्हणजे लयच भारी.....

In reply to by बाबा पाटील

गंगाधर मुटे 28/08/2013 - 18:22
एका अतिशय प्रामाणीक डॉक्टरची अक्षरशः वाताहात झालीय अशी उदाहरणे आहेत. नाही असे नाही. पण फार कमी आहेत हो. शेवटी तो माणूसच असतो. पण सर्व माणसे तरी कुठे सारखी असतात? दोन वर्षापूर्वी एक सिरियस पेशंट नागपूरच्या सरकारी मेडीकलमध्ये भरती केला होता. विलंब किती व्हावा तपासायला? अहो सात तास! डॉक्टर काय करत होते तर टेबलवर काम. मी पोचल्यानंतर डॉक्टरला जाब विचारला, तेव्हा डॉक्टरचे हातपाय हललेत. ग्रामीण भागात तर विचारूच नका. बहुतांश लोक खिशात पैसे असेल तर खाजगी दवाखाने पसंत करतात, याचे काही अंशी हेच कारण असते. पण सर्व डॉक्टर असेच असतात, असे मला म्हणायचे नाही. प्रमाण ५० टक्क्याच्या वर आहे, हे नक्की.

विकास 27/08/2013 - 19:59
"कुत्रा, साप, विंचू आदि चावल्यास व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून, त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे, यासारखे इतर उपचार करणे." अधोरेखीत भाग हा कळीचा मुद्दा आहे. जर कोणी वैद्यकीय उपचार घेत असताना इतर श्रद्धेने (अथवा अंधश्रद्धेने) मंत्रतंत्र, जपजाप्य वगैरे करत असेल तर कुणाचीच काही हरकत नसावी. आत्ता एक उदाहरण आठवले म्हणूनः कुलीच्या सेटवर अमिताभला अपघात झाला आणि त्या वेळेस तो मरणाच्या दारात होता. डॉक्टरांचे अथक प्रयत्न एकीकडे चालू असताना, अमिताभचे चाहते सर्व देवांना आवाहन करण्यापासून ते मृत्युंजय यज्ञ/जप वगैरे पण करत होते. आता बच्चन फॅमिलीने वैद्यकीय उपाय सोडून जर नुसताच मृत्युंजय यज्ञ/जप वगैरे करायचा असे ठरवले असते तर काय झाले असते? मात्र अजून पर्यंत एका प्रश्नाचे उत्तर मिळत नाही: वटहुकूम कोठे आहे आणि त्याची भाषा काय आहे? कारण महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संस्थळावर शासननिर्णयात (जी आर मधे) तसेच त्यावर ज्यांनी सही केली त्या राज्यपालांच्या संस्थळावर त्याच्या मागचे पुढचे सर्वप्रकारचे दुवे मिळत आहेत पण अंधश्रद्धा निर्मूलनाचे काही दिसत नाही. :(

"सर्पदंश झाल्यानंतर त्या दंश झालेल्या व्यक्तीकडून किंवा त्याच्या नातेवाइकाकडून फोनवरून सूचना मिळाल्याबरोबर त्या प्रभागासाठी नेमलेला डॉक्टर तातडीने स्वतः दंश झालेल्या व्यक्तीकडे जाईल आणि उपचार सुरू करेल. जर उपचार सुरू होण्यास दिरंगाई किंवा हयगय झाली आणि सर्पदंश झालेला व्यक्ती जर दगावला तर त्या डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्यात येईल."
....एवडे शिक्षण घेवुन , ग्रामीण भागात राहुन , सदोष मनुष्यवधाचे रिस्क डोक्यावर घेवुन काम करणार्‍या अशा डॉक्ट॑रला किती पगार द्यायचा लोकांचा जीव वाचवण्यासाठी??

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे 27/08/2013 - 23:29
म्हणजे याचा अर्थ असा होईल की, सर्पदंश झालेला व्यक्ती वाचवणे हा सरकारचा एजेंडाच नाहीये. फक्त अंधश्रद्धेचे निर्मुलन व्हावे म्हणून मांत्रीकला तुरुंगात डांबणे तेवढे महत्वाचे.

In reply to by गंगाधर मुटे

एक छोटीशी आकडेवारी मांत्रिकाने सर्पदंशातुन बर्‍या केलेल्या किती व्यक्ती आपण पाहिल्या आहेत ? अन दगावलेल्या किती व्यक्ती पाहिल्या आहेत ? ( अवांतर : बाकी सरकारचा काय अजेंडा आहे मला माहीत नाही पण ह्या असल्या सगळ्या मांत्रिकांना तुरुंगात डांबलेच पाहिजे साल्या असल्या लोकांमुळे हिंदु धर्म बदनाम होतो . राष्टीय स्वयंसेवक संघानेच श्रध्दा सबलीकरण संघ अशी एक छोटी संस्था काढावी अन हिंदु धर्माच्या नावाखाली असले काहीबाही खपवणार्‍यांना चोप देवु काढावा )

In reply to by प्रसाद गोडबोले

मालोजीराव 28/08/2013 - 15:00
"सर्पदंश झाल्यानंतर त्या दंश झालेल्या व्यक्तीकडून किंवा त्याच्या नातेवाइकाकडून फोनवरून सूचना मिळाल्याबरोबर त्या प्रभागासाठी नेमलेला डॉक्टर तातडीने स्वतः दंश झालेल्या व्यक्तीकडे जाईल आणि उपचार सुरू करेल. जर उपचार सुरू होण्यास दिरंगाई किंवा हयगय झाली आणि सर्पदंश झालेला व्यक्ती जर दगावला तर त्या डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्यात येईल."
:))

३) किमान दहा गावासाठी एक M.B.B.S निवासी डॉक्टर नेमावा. त्याला ग्रामीण भागातच मुख्यालयात २४ तास ??? हजर राहण्याची सक्ती करावी. ४) सर्पदंश झाल्याचा संदेश पोचल्याबरोबर स्वतः डॉक्टरनेच त्या स्थळी पोचावे आणि उपचार सुरू करावे. (जसे पोलिस खाते घटनास्थळी पोहचते.) कायदाच करायचा असेल तर असा करावा; "सर्पदंश झाल्यानंतर त्या दंश झालेल्या व्यक्तीकडून किंवा त्याच्या नातेवाइकाकडून फोनवरून सूचना मिळाल्याबरोबर त्या प्रभागासाठी नेमलेला डॉक्टर तातडीने स्वतः दंश झालेल्या व्यक्तीकडे जाईल आणि उपचार सुरू करेल. जर उपचार सुरू होण्यास दिरंगाई किंवा हयगय झाली आणि सर्पदंश झालेला व्यक्ती जर दगावला तर त्या डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्यात येईल."
हा परिच्छेद अशक्य डोक्यात गेला.. आणि एक वेळ मानलं तुमचं म्हणणं, तर या केस मध्ये डॉक्टरच्या कलमाने अंधश्रद्धा कशा कमी होतील?

In reply to by लॉरी टांगटूंगकर

गंगाधर मुटे 28/08/2013 - 10:32
हा परिच्छेद अशक्य डोक्यात गेला. हे सर्व कठीन कार्य आहे, हे मान्य आहे. मग निष्कारण अंधश्रद्धा निर्मुलनाच्या गोष्टी तरी करून काय उपयोग आहे. समाज सुधारणा म्हणजे येरागबाळ्याचे काम नव्हे. आयूष्य झोकून द्यावे लागते त्यासाठी. डॉक्टरच्या कलमाने अंधश्रद्धा कशा कमी होतील? चांगल्यात चांगला पर्याय निवडायचा प्रयत्न करणे हा निसर्गतः मानवी स्वभाव आहे. त्यामुळे उपलब्ध असेल तर लोक चांगलाच पर्याय निवडतील.

उद्दाम 28/08/2013 - 09:33
मुटेसाहेब, या विषायावर बरेच लिहायचे आहे. १. तुम्ही लिहिले आहे. साप चावला की एक तासात उपचार घ्यावेत, अन्यथा माणुस मरतो. ते खोटे आहे. भारतात विषारी सापांच्या फक्त चार जाती आढळतात. कोब्रा, फुरसे ( कोकणात) , मण्यार आणि समुद्रसाप. इतर जाती बिनविषारीच असतात. त्यावर गंडेदोरेच काय, काहीही केले / न केले तरी फरक पडणार नसतो. २. या चारही सापांच्या विषाची लक्षणे भिन्न भिन्न असतात. मी कोकणात मेडिकल ऑफिसर म्हणून काम केले आहे. एक वर्षाच्या ड्युटीत साधारणपणे १०० म्हणजे आठवड्याला दोन रुग्ण ट्रीट केले आहेत. कोकणात साप चावालेलेले रुग्ण खूप लांबून खूप उशीराने दवाखान्यात पोहोचतात. कितीतरी वेळा ज्या पायाला साप चावला त्याच पायाने काही मै चालून मग ते दवाखान्यात पोहोचतात. यामुळे विष आणखी वेगाने शरीरात पसरते. पण तरीही ते सर्पदंशाच्या इण्जेक्शनने बरे होतात. ३. भारतात जे सर्पदंशाचे सरकारी औषध मिळते ते पॉलि वॅलंट प्रकारचे आहे. म्हणजे भारतात जे चार साप आहेत, त्या सगळ्या प्रकारांच्या विषावर चालेल असे एकच औषध, जे सर्वांच्या मिश्रणातून तयार केले जाते. त्यामुळे कुठलाही साप चावला तर कुठल्याही दवाखान्यात हेच एक औषध असते. हे औषध म्हणजे पांढरी भुकटी असते. एका बाटलीत. त्यात दहा मिली पाणी मिसळून औषध तयार करायचे आणि डायरेक्ट शिरेत किंवा सलाइनात द्यायचे. या बाटलीला वायल म्हणतात. फुरसे चावले तर एक किंवा दोन वायल लावल्या की पेशंट बरा होतो. पण कोब्रा चावला की अशा ५० - ५० वायलही लागू शकतात. कोब्रा चावल्याची जखमही लवकर सुजून जास्ती लवकर सडते. म्हणून त्याचीही खबरदारी घ्यावी लागते. सर्पदंशाच्या या इंजेक्शनची अगदी गंभीर रिअ‍ॅक्शन येऊ शकते. म्हणजे पेशंट त्या रिअ‍ॅक्शनने जाग्यावरच मेला इतपत. त्यामुळे आधी हे इंजेशन एक थेंबभर पेशंतच्या हातावर टोचून अर्धा तास थांबायचे असते. त्याने इंजेक्शनच्या जागी सूज, खाज, लालसरपणा नाही झाला, तरच आता रिअ‍ॅक्शन येणार नाही असे मानून पूर्ण डॉस देता येय्तो. कधी कधी या टेस्ट डोसनेही माणुस मरू शकतो. म्हणून पेशंट, पेशंट्चे नातेवाईक यांची लेखी परवानगी घेऊनच आणि कोब्रा वगैरे असेल तर आय सी यु तच उपचार करावे लागतात. अँटी स्नेक वेनम दिल्यावर डेक्झा, एविल अशी इंजेक्शने तरीही रिअ‍ॅक्शन येऊ नये म्हणून द्यावी लागतात. विषाने मेंदूत रक्तस्त्राव, छातीचा पॅरॅलिसिस झाला तर वेंटिलेटर उपचार करावे लागतात. आम्ही मेडिकल कॉलेजात शिकत असताना सरकारी सिविल हॉस्पिटलातही वेंटि नसायचे. मग असे अचानक सिरियस झालेले पेशंट खाजगी रुग्णालयात आम्हीच शिफ्ट करायचो. आता सुदैवाने वेंटि उपलब्ध आहेत. सापाच्या विषाने किडनी फेल झाली तर डायलिसिस करावे लागते. हे सगळ्म घरी करण्याइतकं सोपं नाहे, अशी अपेक्षा करतो. ४. कोकणातले साप फुरसे असल्याने आणि त्याला १-२ वायल पुरत असल्याने अगदी प्राथमिक केंद्रातल्या डॉक्टरलाही हे उपचार करता येतात. एक दिवसात सलाइन संपले की दुसर्‍या किंवा तिसर्‍या दिवशी पेशंत घरी जातो. देशावरले विषारी साप हे मुख्यतः कोब्रा, मण्यार असल्याने आणि त्यांचे कंप्लिकेशन्स आणि डोस मोठा असल्याने प्राथमिक केंद्रात उपचार होऊ शकत नाही. वर लिहिलेले आहेच . सिविल किंवा मेडिकल कॉलेजच गाठलेले चांगले. ५. तुमची कुठली तरी देवी साप. विंचू यावर आशिर्वादाने उपचार करत असेल तर आनंदच आहे. मग तिला विचारा की फक्त साप आणि विंचू दंशावर तुझी स्पेश्यालिटी कश्याला? सर्दी खोक्लयापासून एडसपर्यंत सगळेच आजार कानात मंत्र म्हणून बरे कर असे त्या देवीला सांगावे, म्हणजे मग सगळ्या मेडिकल कॉलेजिसना कुलपं घालता येतील. ( .... आणि मग तुमचे असले धागेही आपोआप बंद होतील. )

In reply to by उद्दाम

गंगाधर मुटे 28/08/2013 - 10:41
तुम्ही लिहिले आहे. साप चावला की एक तासात उपचार घ्यावेत, अन्यथा माणुस मरतो. ते खोटे आहे. इथे क्रित्येक माणसे मरताना मी डोळ्यानी पाहिली आहेत आणि तुम्ही म्हणता खोटे आहे. नावा-गावासहीत तपशीलवार मृतांची यादी टाकू इथे? तुमची कुठली तरी देवी साप. विंचू यावर आशिर्वादाने उपचार करत असेल तर आनंदच आहे. मग तिला विचारा की फक्त साप आणि विंचू दंशावर तुझी स्पेश्यालिटी कश्याला? सर्दी खोक्लयापासून एडसपर्यंत सगळेच आजार कानात मंत्र म्हणून बरे कर असे त्या देवीला सांगावे, म्हणजे मग सगळ्या मेडिकल कॉलेजिसना कुलपं घालता येतील. मी असे काहीही म्हटले नाही किंवा त्याचे समर्थनही केलेले नाही. तरी तुम्ही माझ्यावर आरोप ठेवताच ना! अंधश्रद्धेचे आधुनिक क्वालिफाईड स्वरूप आहे हे.

In reply to by गंगाधर मुटे

दादा कोंडके 28/08/2013 - 11:54
इथे क्रित्येक माणसे मरताना मी डोळ्यानी पाहिली आहेत आणि तुम्ही म्हणता खोटे आहे.
मध्येच चोंबडेपणा करत असल्याबद्दल क्षमस्व. पण एका तासात मरणारी लोकं हार्टफेलनीसुद्धा मरू शकतात. अशी एक घटणा गावाकडे (कुदनूर) बघितली आहे (ऐकली नव्हे). कापसाच्या गोदामात काम करणार्‍या मजूराला पायाला काहीतरी टोचलं. बी वगैरे असेल म्हणून त्याकडे त्याने दुर्लक्ष केलं. साधारण पाउण तास कोणताही त्रास न होता त्याने सगळी पोती हलवली. कोपर्‍यातलं शेवटचं पोतं काढल्यावर त्याखाली त्याला साप दिसला. आपल्याला टोचणारं दुसरं तिसरं काही नसून सर्पदंश होता याची जाणीव झाल्यावर तो तिथेच कोसळला.

In reply to by दादा कोंडके

गवि 28/08/2013 - 12:12
इथे व्यक्तिगत अनुभव लिहीणार नव्हतो पण कोंकणात लहानपणापासून राहिलो असल्याने घरात साप निघणं ही भयंकर धास्तीची गोष्ट अजिबात वाटू नये इतपत कॉमन होती. माझ्या वडिलांना फुरसे, मण्यार (दोनदा), आणि नाग हे तीन साप चावलेले आहेत. पैकी नाग कारखान्यातल्या मशीनरीत लपून बसलेला होता आणि त्याखाली हात घालून ती उचलायला मदत करताना काहीतरी कापल्यासारखाच फील त्यांना आला होता. नंतर काम कंटिन्यू करत पाऊण तास गेल्यावर जीभ आत ओढली जायला लागली, चक्कर आणि अस्वस्थता येऊ लागली. तरीही सापाचा अंदाज आला नाही. नंतर घाम येऊ लागला तेव्हा तो टिपण्यासाठी रुमाल काढला तेव्हा कोणीतरी त्यांच्या तळहाताच्या मागे कसली जखम आहे असं विचारलं तेव्हा सर्वांचं लक्ष गेलं. ते सापाचे दात उमटलेले होते. मग जिथे "बोचल्याची" जाणीव झाली त्या मशीनच्या पोकळीत शोध घेतला तर अजूनही तो साप तिथेच होता. (बहुधा अडकून पडला असावा). तो नाग असल्याचं दिसल्यावर इतर लोकांनी त्याला मारला आणि पिशवीत भरला. कोणत्याही वाहनाची सोय नसल्याने बाबा स्वतः त्रास होत असूनही अर्धग्लानी अवस्थेत मोटारसायकल चालवत त्यानंतर पाऊणेक तासाने सिव्हिल हॉस्पिटलला दाखल झाले. तिथे अ‍ॅडमिट करुन सलाईनमधून औषध लावले. पण एक दिवस तिथे बर्‍यापैकी अस्वस्थ स्थितीत अ‍ॅडमिट रहावं लागलं आणि हात बराच काळ काळा पडला होता. त्यामानाने मण्यार आणि फुरश्याचे चावे तितकेच खोल असूनही उघडपणे चावलेले असल्याने तुलनेत लवकर दवाखान्यात गेल्याने अ‍ॅडमिट होण्याची वेळ आली नाही. मुद्दा असा की सर्वच केसेसमधे मनुष्य तासाभरात दगावत नाही. -कोणता साप चावला? (विषाचाप्रकार,विषाची व्हिस्कॉसिटी - घट्टपणा इत्यादि) -शरीरावर कुठे चावला ?(मुख्य शिरांमधे, मान, डोके अशा लोकेशनला की पेरिफेरल म्हणजे हात, पंजा, बोट याजागी आणि दुय्यम आकाराच्या शिरांना चावला. चुकून चावलेला साप हातापायांना चावण्याची शक्यता जास्त असते. डोक्याला वा गळ्याशी अगदी खास अपवादांतच.- म्हणजे हाताळताना वगैरेच होऊ शकतं.) -किती प्रमाणात विष सोडलं? -या आधीचा त्याचा विषत्याग किती आधी झाला होता? (नुकताच अन्य भक्ष्य किंवा अन्य कारणाने विषत्याग झाला असेल तर विष पुन्हा हळूहळू तयार व्हायला वेळ लागतो. त्यावर विषाची क्वांटिटी ठरते.) त्यामुळे सरसकट काही म्हणणं अयोग्य. बाकी माझा स्वतःचा फर्स्टहँड (की फर्स्टलेग म्हणू?) अनुभव इतर एका प्रतिसादात उल्लेखलेल्या कोंकणातल्या लहान (आणि प्राणघातक) विंचवाच्या चावण्याचा आहे. मी त्यावेळी लहानच होतो. पण ती ठणाणा करायला लावणारी वेदना आयुष्यभर लक्षात राहील. मला अर्ध्या तासाच्या आत कसलेले इंजेक्शन देण्यात आले होते. बावस्कर पद्धती त्यावेळी होती का हे माहीत नाही.

In reply to by गवि

गंगाधर मुटे 28/08/2013 - 12:32
कोणता साप चावला? (विषाचाप्रकार,विषाची व्हिस्कॉसिटी - घट्टपणा इत्यादि) -शरीरावर कुठे चावला ?(मुख्य शिरांमधे, मान, डोके अशा लोकेशनला की पेरिफेरल म्हणजे हात, पंजा, बोट याजागी आणि दुय्यम आकाराच्या शिरांना चावला. चुकून चावलेला साप हातापायांना चावण्याची शक्यता जास्त असते. डोक्याला वा गळ्याशी अगदी खास अपवादांतच.- म्हणजे हाताळताना वगैरेच होऊ शकतं.) -किती प्रमाणात विष सोडलं? -या आधीचा त्याचा विषत्याग किती आधी झाला होता? (नुकताच अन्य भक्ष्य किंवा अन्य कारणाने विषत्याग झाला असेल तर विष पुन्हा हळूहळू तयार व्हायला वेळ लागतो. त्यावर विषाची क्वांटिटी ठरते.)>>> सहमत. पण अशा केसेसमध्ये उपचार करायचा विषय येतो तेव्हा आपण "दगावण्याच्या शक्यतेचा सर्वात कमी कालावधी" असेल तीच कालावधी गृहित धरून उपचाराची दिशा ठरवणे योग्य राहिल. एक उदाहरण म्हणून देतोयः दोन वर्षापूर्वी ९ वर्षाचा मुलगा सर्पदंशानंतर ३० मिनिटाच्या आत दगावला. मुलाच्या उंचीपेक्षा सापाची लांबी १ फूट जास्त होती. गव्हाळ्या रंगाचा साप (नाग)

In reply to by गंगाधर मुटे

मालोजीराव 28/08/2013 - 15:23
दोन वर्षापूर्वी ९ वर्षाचा मुलगा सर्पदंशानंतर ३० मिनिटाच्या आत दगावला. मुलाच्या उंचीपेक्षा सापाची लांबी १ फूट जास्त होती. गव्हाळ्या रंगाचा साप (नाग)
एखादा नाग चावल्यावर तो साधारणपणे ५० एमजी ते ३५० एमजी पर्यंत विष सोडू शकतो, ९ वर्षांचा मुलगा होता म्हणजे जर २५० एमजी विष जरी त्याच्या शरीरात गेले असेल तर त्याची रेस्पिरेटरी सिस्टीम अर्ध्या तासात बंद पडायला पुरेसे आहे…म्हणजे ह्या केस मध्ये विषाची क्वाण्टीटी जास्त असावी. पोचण्यास उशीर होऊनही वैद्यकीय उपचार मिळालेले आहेत अश्या रुग्णांपैकी दगावणार्या रुग्णांची टक्केवारी फक्त ५ ते ७% आहे.

In reply to by मालोजीराव

गंगाधर मुटे 28/08/2013 - 18:30
पोचण्यास उशीर होऊनही वैद्यकीय उपचार मिळालेले आहेत अश्या रुग्णांपैकी दगावणार्या रुग्णांची टक्केवारी फक्त ५ ते ७% आहे. >>>> आकडेवारीबद्दल धन्यवाद.

In reply to by गंगाधर मुटे

उद्दाम 28/08/2013 - 12:26
मुटेसाहेब, सापांचे विविध प्रकार आहेत. सापाच्या दंशातून बाहेर पडलेली विषाची क्वांटिटीही कमीजास्त असते. साप उघड्या पायाला चावला की कपड्यावरुन चावला, यावरही बरेच अवलंबून असते. फुरसे हा अगदी टीचभर आणि अगदी बारीक असतो. त्यामुळे तो तळपाय, घोटा यांच्याजवळच चावतो. पण नागासारखा जाड साप स्वतः फूटभर फणा काढून चावला, तर तो मांडीच्या लेवलला चावेल ना? मग त्याचे परिणाम जास्ती घातक असतात. पेशंट एक तासाच्या आतही मरु शकतो. एक तासच कशाला, नगीना षिनेमात अमरिश पुरी साप चावल्यावर दहाच मिनिटात मरतो आणि षिनेमा संपतो. पण बहुरानी का कुठल्यातरी सिनेमात ललिता पवार सासूचे विष चोखताना सूनबाई रेखा की कुणीतरी स्वतः बेशुद्ध पडते. मग तिला कधीतरी तासाभराने हॉस्पिटलात हलवतात, तरीही ती जगते. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना ! ते मंत्र कानात फुंकणे वगैरे तुम्ही मागच्या कुठल्या तरी लेखात लिवले आहे. ती त्यावरची माझी कमेंट आहे. सध्या माझ्या मायबोली आय डी ला अ‍ॅडमिनरुपी साप डसला आहे. माझा आय डी आय शी यु तून बाहेर आला की हे तिथेही लिहीन.

In reply to by उद्दाम

जॅक डनियल्स 29/08/2013 - 03:36
खूप चांगली माहिती दिली आहे. मी कधी उपचार केले नाही, पण साप चावल्यावर लोकांना ससून (पुणे) ला उपचारासाठी घेऊन गेलो आहे. अँटी स्नेक वेनम देणे किती कठीण आहे आणि ते देऊन पण किती शरीरात गुंतागुंत होते याचा पूर्ण अनुभव आहे. मांत्रिकाकडे गेलेला स्नेक बाईट चा रोगी मी पहिला अजून पहिला नाही पण त्या बिचाऱ्या रोग्याची काय अवस्था होत असेल याची कल्पनाच करू शकतो.
पुणे सर्पोद्यान चे सगळ्या महाराष्ट्रातील मांत्रिकांना खुले १,००००० रु. चे आव्हान होते (अजुन आहे) की "मंत्र वापरून नाग -मण्यार चावलेला रोगी बरा करून दाखवा " अजून तरी कोणी मांत्रिक पुढे आलेला नाही.
"सर्दी खोक्लयापासून एडसपर्यंत सगळेच आजार कानात मंत्र म्हणून बरे कर असे त्या देवीला सांगावे, म्हणजे मग सगळ्या मेडिकल कॉलेजिसना कुलपं घालता येतील." १००% सहमत आहे.

बाळ सप्रे 29/08/2013 - 12:35
सूडबुद्धीने वागणारे कलम : कलम ११ (क) बघा
नोकरीचे आमिष, निवडणूकीच्या तिकिटाचे आमिष दाखवून गैरफायदा घेणे गैर असले तरी त्यात अंधश्रद्धानिर्मूलनाचा काहीच संबंध नाही त्यामुळे त्यांना या किंवा अन्य कायद्याने शिक्षा होत नाही म्हणून या कायद्याला अयोग्य ठरवणे हास्यास्पद आहे..

गवि 29/08/2013 - 13:00
बाबा बंगाली, वशीकरण, करणी आणि तशा स्वरुपाचा थेट मजकूर असलेल्या जाहिराती पेपरातून गायब झालेल्या दिसतात. मी मुख्य एकदोन पेपर पाहिले आहेत. इतरही कोणाची निरीक्षणं असतील तर लिहावीत. मात्र -कृष्णमूर्ती पद्धतीचे ज्योतिष अभ्यास वर्ग -सकारात्मक एनर्जीने तुम्हाला कोणत्याही समस्येतून बाहेर काढू शकतो - हस्तरेखा तज्ञ / फेस रीडिंग समस्यांचे निराकरण ९ दिवसांत. अशा "सेफ" शब्दवाल्या तीन जाहिरातीच केवळ दिसल्या.

In reply to by गवि

बाळ सप्रे 29/08/2013 - 13:20
खरच असं झालय की काय म्हणून सहज गुगलबाबांना विचारलं "baba bangali ad disappeared" तर काय आश्चर्य बाबा बंगालीच्या वेबसाईट आणि फेसबुक पेजच्या लिंका दिल्या गुगलबाबानी!!!

In reply to by बाळ सप्रे

गवि 29/08/2013 - 13:48
छापील पेपरांतलं मार्केटिंग आता ऑनलाईन शिफ्ट होऊ शकेल असं वाटतं. ऑनलाईन गोष्टींवर कारवाई करणं म्हणजे आणखी एक लेव्हलचा अडथळा, सायबर लॉ.

मोदक 27/08/2013 - 18:32
"जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा" या लेखमालेशी आणि त्यातही विशेषतः विषबाधेवरील औषधोपचाराशी असहमत. तसेच उल्लेखलेले अनेक सामाजिक मुद्दे उदा. गटबाजी, सूड, कायद्याचा गैरफायदा वगैरे कायदा आला / नाही तरी अस्तित्वात राहणार आहेतच त्यामुळे कायदा आल्याने त्या समस्या आणखी वाढतील याच्याशीही असहमत. पुढील लेखमालेला शुभेच्छा!

In reply to by मोदक

गंगाधर मुटे 27/08/2013 - 22:03
विशेषतः विषबाधेवरील औषधोपचाराशी असहमत.>>> वैद्यकीय उपचाराच्या तुलनेत मी पारंपरिक उपचार पद्धतीचे समर्थन केलेले नाही. मग कशाशी असहमती दाखवता आहात ते कळले नाही.

In reply to by गंगाधर मुटे

रामपुरी 29/08/2013 - 01:46
"वैद्यकीय उपचाराच्या तुलनेत मी पारंपरिक उपचार पद्धतीचे समर्थन केलेले नाही"? मग एवढे चार चार लेख कशावर लिहीलेत?

In reply to by गंगाधर मुटे

>>>> वैद्यकीय उपचाराच्या तुलनेत मी पारंपरिक उपचार पद्धतीचे समर्थन केलेले नाही. अरे देवा.....! असं काय करुन राह्यले साहेब चारही लेख पारंपरिक उपचार, गंडे, ताड़े तोड़े, चे समर्थन करणारेच आहेत सोबत आधुनिक उपचार वेळेत मिळत नाही तेव्हा असे उपचार घेण्यास हरकत नाही असे आशयाचे लेख दूर्देवाने अपेक्षाभंग करणारे ठरले. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे 29/08/2013 - 16:14
असा विपर्यास होण्याची भिती होती म्हणूनच मी लेखांक-२ लिहिला. विषय समजून घेण्यासाठी तुलनात्मक माहिती सादर करणे म्हणजे समर्थन करणे नव्हे हो साहेब. शिवाय ज्या गोष्टीचे समर्थन मला करायचे ते मी निर्भिडपणे केले आहे, करत राहणार आहे. मुळात अंधश्रद्धा म्हणजे काय हाच प्रश्न अजूनही शिल्लकच आहे. त्यासाठी अजून काही लेखांक लिहिणार आहेच. :) आधुनिक उपचार त्याला घेता येईल, अशी तुम्ही व्यवस्थाच करणार नसाल तर अंधश्रद्धा निर्मुलनाची भाषा म्हणजे एक नवे आधुनिक थोतांड ठरेल. समाज सुधारणा म्हणजे येरागबाळ्याचे काम नव्हे. आयूष्य झोकून द्यावे लागते त्यासाठी.

In reply to by गंगाधर मुटे

गवि 29/08/2013 - 16:49
आधुनिक उपचार त्याला घेता येईल, अशी तुम्ही व्यवस्थाच करणार नसाल तर अंधश्रद्धा निर्मुलनाची भाषा म्हणजे एक नवे आधुनिक थोतांड ठरेल.
हां.. या मुद्द्यात तथ्य आहे. याचा अर्थ तुम्ही दिलेली मांत्रिक, अतार्किक पण रुढ असलेल्या उपचारांविषयी दिलेली तपशीलवार माहिती हे सर्व केवळ समाजात काय चालू आहे ते दाखवण्यापुरतंच होतं आणि ते तुम्हाला खात्रीपूर्वक मान्य नाही आणि आधुनिक वैद्यक हेच फॉलो करणं श्रेयस्कर आहे असं तुमचं म्हणणं आहे.. हा एक मुद्दा क्लियर झाल्याने मुख्य आक्षेप (अशा उपचारपद्धतीचं तुम्ही समर्थन करता) हा गैरसमज ठरला असं म्हणून दूर करण्यास हरकत नसावी. आता उरला प्रश्न वरील विधानाचा. हो.. मेनस्ट्रीम मेडिसिनची सोय न करता चालू उपचार घेण्यास कायद्याने बंदी घालणं म्हणजे साधारण जागोजागी सार्वजनिक मुतार्‍या न ठेवता रस्त्यात मूत्रविसर्जनाला दंड करणं किंवा मैलभर अंतरावरही कचरापेटी न ठेवता कचरा टाकण्याबद्दल दंड करणं अशातला प्रकार आहे असं तुमचं म्हणणं आहे. ते काही प्रमाणात रास्त आहे. फक्त त्यावर एकदोन मुद्दे मनात येतात ते असे: १. उपचार घेण्यावर कायद्याने बंदी नसून अंधश्रद्धेवर बेस्ड उपचार (रुग्णाला अन्य मार्गापासून रोखून) करण्यावर आहे. २. बहुतांश केसेसमधे या उपचारांनी उपायापेक्षा अपायच जास्त भयंकर होतो. अशा वेळी एकवेळ रुग्ण स्वतःहून बरा होईल पण या उपचारांनी तो बिघडतो (मानसिक झटक्यांवरचे भयानक उपाय वगैरे) किंवा आता जमत नाही म्हणून शेवटी झक मारत आधुनिक उपचारांपर्यंत पोहोचतो तेव्हा कालापव्यय आणि "त्या" आधीच्या उपायांनी झालेले दुष्परिणाम / कॉम्प्लिकेशन्स केस आणखी बिकट करुन ठेवतात. आधुनिक सोय उपलब्ध नाही म्हणून कायच्याकाय अशी जी लोकल सोय आहे ती वापरणं हा पर्याय होऊ शकत नाही. अगदी वाईटात वाईट सिनारियो गृहीत धरुनही आधुनिक उपचार जिथे आहेत तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न हाच अशा वेळी शहाणपणाचा आहे. त्याउपर कोणाला मुळी, धूर किंवा आणखी काही उपचार विश्वासाने करायचेच असतील तर त्याला खरोखर करु द्यावेत आणि जे काय बरेवाईट होईल ते भोगू द्यावे.. याखेरीज काय बोलणार? थोडं स्केल्ड अप उदाहरण देतो.. कबूल आहे की मी शहरात राहतो, मी आर्थिकदृष्ट्या स्थिर आहे. इथे भरपूर मेडिकल सेवा आहेत.. पण तरीही समजा.. समजा.. मला हार्ट अ‍ॅटॅक आला. सुरुवातीचे अ‍ॅट्रोपिन की काहीबाही देऊन झाल्यावर डॉक्टरांना समजलं की बुवा या प्रकारच्या झटक्यावर होणारी ट्रीटमेंट आपल्या उपनगरात होत नाही.. त्यांनी माझ्या नातेवाईकांना सांगितलं की तुम्ही बांद्र्याला लीलावतीमधे घेऊन जा किंवा माहीमला हिंदुजा.. अशा वेळी अँब्युलन्स मागवली पाहिजे.. तीही श्वसनयंत्रणावाली.. त्यातून तास-दोन तास प्रवास.. पुन्हा घरच्यांनी माझं उपनगर सोडून तिथे यायचं.. माझ्याकडे खर्च करण्याची क्षमता असली तरी माझ्या सध्याच्या अवस्थेत इतक्या लांब जाणं ही एक वाढीव पीडाच आहे. अशा वेळी उदा. विरारला किंवा बोरिवलीला ते उपचार उपलब्ध असलेलं हॉस्पिटल सरकारने उपलब्ध केलेलं नाही म्हणून मग विरारमधे किंवा बोरिवलीमधे जे काही आहे तेच करा बुवा.. जळवा लावा हवं तर पण माझ्यावर काहीतरी उपचार कराच.. असं म्हणणं शहाणपणाचं आहे का? उदाहरण खेडेगावातलं नाही. गरीबाचं नाही. किमान वैद्यकीय सुविधांची ओढाताण नाही. पण त्यातली मजबुरीची पातळी अगदी समकक्ष आहे.. विचार करुन पहा. अगदी कॉमनली घडणारं उदाहरण आहे.

In reply to by गवि

गंगाधर मुटे 29/08/2013 - 22:37
माझ्याकडे खर्च करण्याची क्षमता ................अगदी कॉमनली घडणारं उदाहरण आहे.
हे ऐच्छीक आहे ना? सजीव कोणताही असो तो त्याला उपलब्ध असलेल्या पर्यायामधून त्याला सर्वोत्तम वाटेल असा पर्यायच निवडत असतो. हे तत्व निसर्गसिद्ध असल्याने स्विकारण्यास अडचन असू नये. तुरळक बदल सोडले तर सगळे परिवर्तन हे पर्यायांच्या उपलब्धतेतूनच आले आहेत. अडाणी माणसेसुद्धा "योग्य ते स्विकारण्यास" सक्षम असतात, असा विश्वास असला पाहिजे. माझे म्हणणे एवढेच की, सक्तीची अजिबात गरज नाहीये. आणखी एक उदाहरण सांगतो. लोकांकडे घरात संडास बांधायला जागा नाही, विकत घ्यायची म्हटले तर विकाऊ जागा उपलब्ध नाही, आणि सरकार म्हणते गावाबाहेर उघड्यावर संडासला बसायचे नाही. उद्या ह्याच बाबीवर सरकारने कायदा आणून उघड्यावर संडासला मनाई केली तर मी त्या कायद्याला विरोध करणार. पुन्हा आंतरजालावर एकटा पडणार. तुम्ही सर्व मला संडासचे फायदे आणि रोगराईनिर्मूलनाचे महत्व समजावून सांगणार...! :)

In reply to by गंगाधर मुटे

मोदक 29/08/2013 - 23:41
आणखी एक उदाहरण सांगतो. लोकांकडे घरात संडास बांधायला जागा नाही, विकत घ्यायची म्हटले तर विकाऊ जागा उपलब्ध नाही, आणि सरकार म्हणते गावाबाहेर उघड्यावर संडासला बसायचे नाही सन २००५ साली सरकारने एक योजना आणली होती. साधारणपणे ४००० ते ६००० रूपयांचा संडास बांधायला सरकार अनुदान देणार. फक्त इच्छुक कुटुंबाने सरकारकडे १८०० रू. भरायचे होते. किती जणांनी लाभ घेतला व खरोखरी संडास बांधले असावेत..? मी पाहिलेल्या ७ ते ८ गावांमध्ये ~ २०% ठिकाणी प्रत्यक्ष संडास बांधले गेले. बाकी अनुदानाचा हिशेब "विहीरी चोरीला गेल्याप्रमाणे संडास चोरीला गेले" म्हणून उघडकीस येईल. अशा अनुदानात्मक योजनेनंतर जर उघड्यावर संडासला बसण्यास मनाई करणारा वटहुकूम आला तर..? तरीही विरोधच करणार का..? तसेच गावामध्ये संडाससाठी ६ बाय ६ फूट जागा उपलब्ध नाही या गोष्टीवर मी विश्वास ठेवायला तयार नाही. (फक्त संडाससाठी चारही भिंती ९ इंची बांधूनही ६ बाय ६ फूट हेही मोठे माप आहे) पुन्हा आंतरजालावर एकटा पडणार. तुम्ही सर्व मला संडासचे फायदे आणि रोगराईनिर्मूलनाचे महत्व समजावून सांगणार... शेतकर्‍यांविषयी बाकी लेखांच्या बाबतीत तुम्हाला योग्य प्रतिसाद मिळाला असतानाही केवळ एका लेखमालेवरून तुम्ही हे विधान करणे पटले नाही.

In reply to by मोदक

गंगाधर मुटे 30/08/2013 - 11:28
आर्थिकसंपन्न आणि उच्चविद्याविभूषित लोकसुद्धा तेच करतात. १. हा प्रकार काही फक्त गरिबांनाच लागू नाही. सरसकट मनुष्य जातीलाच लागू आहे. जेवढी उदाहरणे तुम्हाला गरीबलोकांमध्ये सापडली त्याच्या दहापट उदाहरणे आर्थिकसंपन्न आणि उच्चविद्याविभूषित लोकांचीही मी देऊ शकतो. हा एकंदरित मनुष्यस्वभावच असल्याने ही कसोटी फक्त गरिबांना लावण्यात काहीही तथ्य नाहिये. २. प्रत्येक माणसाचा कामे करण्यासाठी त्याने एक प्राधान्यक्रम आखलेला असतो. जर एखाद्या गरिबाने पहिले प्राधान्य मुलीचे लग्न, दुसरा प्राधान्यक्रम मुलाचे उच्चशिक्षण असा निश्चित केला असेल तर त्याच्यासाठी "स्वतःला राहण्यासाठी घर" ही बाब प्राधान्यक्रमात फार मागे ढकलली जाईल. अशा वेळी शासन त्याला लग्न किंवा शिक्षण सोडून घर देत असेल तर तो त्याला संधी मिळताच मिळालेले घर विकून त्याचे प्रथमस्थानी असलेले प्राधान्यक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारच. आणि नेमके हे झालेले आहे. अनेक लोकांनी मिळालेले आवास विकले हे खरे आहे. मुलीच्या लग्नासाठी आणि मुलामुलींच्या शिक्षणासाठी स्वतःचे घर किंवा शेत विकण्याची वेळ या समाजघटकांवर येते, हेही खरे आहे. ३. पण जेव्हा यासंदर्भात फक्त ग्रामीण माणसालाच दोष देऊन त्याचेवर दोषारोपन केले जाते, तेव्हा खरे व्दंद सुरू होते. उदा. कल्पना करा की, दुधाची आणि दही-तुपाची गरज सर्वांनाच आहे म्हणून मुंबई-पुण्यातल्या प्रत्येक कुटंबाला सक्तीने दर चार व्यक्तिमागे एक गाय आणि एक म्हैस शासनाने विनामुल्य १०० टक्के अनुदानावर दिली तर काय होईल? निदान ९५ टक्के लोक त्या विकून टाकतील. जरी ते मुंबई-पुण्यातले आर्थिकसंपन्न आणि उच्चविद्याविभूषित लोक असले तरीही. कारण तेथे प्रत्येक कुटूंबाने गाय/म्हैस पाळणे अव्यवहार्य ठरेल. लोकांचं जाऊ द्या पण वारवांर बोजवारा उडालेल्या योजना शासन पुन्हा पुन्हा घेऊन येते. त्यापासून काही धडा घेऊन नेमकेपणाने व्यवहार्य भूमिका घेत नाही तेव्हा या देशातल्या शासकांना, तज्ज्ञांना, समाजधुरिनांना उद्देशून एवढे नक्कीच म्हणता येईल की त्यांचे एकंदरीत वागणे "हम नहीं सुधरेंगे." असेच असते. पुण्या-मुंबईतील लोकांना संडास बांधण्यासाठी शासनाने अनुदान दिले काय? नाही ना? त्यांनी स्वकष्टाच्या मिळकतीतून बांधलेत. गरिब लोकांसाठी सुद्धा अशा भिकेच्या योजना राबवण्याऐवजी त्याला त्याच्या श्रमाचा हक्काचा मोबदल्या द्या. म्हणजे आपोआप बदल घडून येईल.

In reply to by गंगाधर मुटे

मोदक 30/08/2013 - 22:05
आर्थिकसंपन्न आणि उच्चविद्याविभूषित लोकसुद्धा तेच करतात. जोरदार असहमत!!!! मुटे सर.. आर्थिकसंपन्न आणि उच्चविद्याविभूषित लोकं चुका करतात म्हणून खेड्यातील लोकांच्या चुका क्षम्य / चुकाच नाहीत - या मुद्द्याशी संपूर्णपणे असहमत. १. हा प्रकार काही फक्त गरिबांनाच लागू नाही. सरसकट मनुष्य जातीलाच लागू आहे. जेवढी उदाहरणे तुम्हाला गरीबलोकांमध्ये सापडली त्याच्या दहापट उदाहरणे आर्थिकसंपन्न आणि उच्चविद्याविभूषित लोकांचीही मी देऊ शकतो. हा एकंदरित मनुष्यस्वभावच असल्याने ही कसोटी फक्त गरिबांना लावण्यात काहीही तथ्य नाहिये. तुम्ही संडासचे उदाहरण दिले म्हणून मी वस्तुस्थिती सांगीतली. गरीब / श्रीमंत भेदाभेद कुठेही केलेला नाही. तस्मात "ही कसोटी फक्त गरीबांनाच लावण्यात तथ्य नाही" या मुद्द्यातच मुळात तथ्य नाहीये. तुमचे उदाहरण, लोकांकडे घरात संडास बांधायला जागा नाही. विकत घ्यायची म्हटले तर विकाऊ जागा उपलब्ध नाही किमान जागा उपलब्ध आहे - जागा विकत घेण्यासंदर्भात "आर्थिक परिस्थिती" बाबत - कल्पना नाही. आणि सरकार म्हणते गावाबाहेर उघड्यावर संडासला बसायचे नाही. उद्या ह्याच बाबीवर सरकारने कायदा आणून उघड्यावर संडासला मनाई केली तर मी त्या कायद्याला विरोध करणार. अनुदानात्मक योजनेतून सरकार बदल घडवू इच्छित आहे किमान याबाबतीत कोणी असहमत नसावे. त्याचप्रमाणे, नाक दाबले की तोंड उघडते या उक्तीप्रमाणे "गावाबाहेर उघड्यावर संडासला बसायचे नाही" हा कायदा आला की लोकं घरात संडास बांधतील व सरकारला जे साध्य करायचे आहे ते प्रत्यक्षपणे / अप्रत्यक्षपणे साध्य होईलच! गरिब लोकांसाठी सुद्धा अशा भिकेच्या योजना राबवण्याऐवजी त्याला त्याच्या श्रमाचा हक्काचा मोबदल्या द्या. म्हणजे आपोआप बदल घडून येईल. तुमचा आशावाद कौतुकास्पद आहे परंतु कष्टाचा योग्य मोबदला मिळाला की सर्व गोष्टी त्रेतायुगातील रामराज्याप्रमाणे सुरळीत होतील हा आजच्या घडीला भाबडा आशावाद वाटतो आहे. तुमचा नक्की मुद्दा काय आहे..? फक्त अनुदान, गरीब / श्रीमंत इतक्या मर्यादेत न राहता तुमची या चर्चेसंदर्भातली नक्की भुमीका सांगता का..?

In reply to by गंगाधर मुटे

बाळ सप्रे 30/08/2013 - 12:12
कसलीही सक्ति सरकारने करायची नाही. सरकारने घर द्यावं, रोजगार द्यावा, अन्नपाणी पुरवावं, आरोग्यसुविधा, संडासला जागा ..... पण मी काही हातपाय हलवणार नाही.. आपणहून civilized होण्याचा कुठलाही प्रयत्न करणार नाही.. सरकारने चांगल्या हेतुने केल्यास तो हाणून पाडणार.. ही वृत्ती दिसुन येते यातून..

In reply to by बाळ सप्रे

गंगाधर मुटे 30/08/2013 - 12:30
गरीब लोकांसाठी सुद्धा अशा भिकेच्या योजना राबवण्याऐवजी त्याला त्याच्या श्रमाचा हक्काचा मोबदला द्या. म्हणजे आपोआप बदल घडून येईल. >>> श्रम काय हातपाय न हलवल्याने होतात?

In reply to by बाळ सप्रे

गंगाधर मुटे 30/08/2013 - 12:34
मी "गरीब लोकांसाठी सुद्धा अशा भिकेच्या योजना राबवण्याऐवजी त्याला त्याच्या श्रमाचा हक्काचा मोबदला द्या. म्हणजे आपोआप बदल घडून येईल." असे म्हटले आहे. म्हणजे त्याला कमी मजूरी देऊन त्याचे शोषण थांबवा. श्रम काय हातपाय न हालवल्यानेच होतात?

In reply to by गंगाधर मुटे

बाळ सप्रे 30/08/2013 - 13:20
म्हणजे आपोआप बदल घडून येईल
ज्यांना हक्काचा मोबदला मिळतोय अशा सगळ्यांनी संडास बांधलेत असं वाटतय का तुम्हाला?? गावाचे पाटील सरपंच लोकसुद्धा उघड्यावर बसतात. श्रमाचा मोबदला मिळाला पाहिजे यात वाद नाही पण तो मिळाल्यावर सगळं आपोआप घडेल या भ्रमात राहु नका. काही ठिकाणी सक्ती करावी लागते.. त्यात थोड्यांवर अन्याय होतही असेल पण कायदा वगैरे करताना एकंदरीत समाजाच भलं होत असेल तर करावा असच वाटतं.. कुठलाच कायदा एवढा foolproof असु शकत नाही..

In reply to by गंगाधर मुटे

रामपुरी 30/08/2013 - 22:43
वाट्टेल ती उदाहरणे, अक्षरे ठळक करणे इत्यादी गोष्टी "माझाच मुद्दा बरोबर(चूक लक्षात आली तरी)" हे सिद्ध करण्याची धडपड दर्शवितात काय?

In reply to by गंगाधर मुटे

रामपुरी 30/08/2013 - 22:47
पहिल्यांदा अंधश्रद्धा निर्मूलन आणि संडास ची तुलना नंतर संडास आणि गाई म्हशी पाळण्याची तुलना.. काय वाट्टेल ते चालू आहे. आता पुढचं उदाहरण कुठलं येतंय याची उत्सुकता आहे.

आनन्दा 27/08/2013 - 18:36
आखाती देशांमध्ये अशा काहीतरी अर्थाचा कायदा आहे, की कोणत्याही वैद्यकीय पदवीधारक नसलेल्या व्यक्तीने प्रथमोपचारही करू नयेत.. प्रथमोपचारात काही चूक झाल्यास, किंवा कर्मधर्मसंयोगाने ती व्यक्ती दगावल्यास त्याची जबाबदारी त्या प्रथमोपचार करण्यार्‍या व्यक्तीवर येते.. म्हणून इमर्जन्सीमध्ये लोक इमर्जन्सी हेल्प लाइन ला फोन करतात, पण स्वतः मदत मात्र काही करत नाहीत, असे ऐकले होते.

In reply to by आनन्दा

गंगाधर मुटे 27/08/2013 - 22:06
अहो, इथे तर तसा कायदा नाही पण सरकारी दवाखान्यात भरती केल्यानंतर पेशंटला हात लावायला डॉक्टरला काही तास लागतात. त्यानंतर औषधोपचार.

In reply to by गंगाधर मुटे

बाबा पाटील 28/08/2013 - 17:29
मी स्वत: सरकारी दवाखान्यात काम केले आहे,तुटपुंजक्या साधनसामुग्रीवर जिवाचे रान करतात सरकारी डॉक्टर ,भयानक दबाव असतो सायबा,एका पेशंट्ला जर चुकुन काही झाल्,तर कधीही हॉस्पीटल व डॉक्टर दोघांची तोडफोड होते.वरिष्ठ अधिकारी,ज्याला वैद्यकिय पेशाविषयी घंटा काही माहिती नसते, असा प्राणी डायरेक्ट सिव्हील सर्व्हीस म्हणुन बॉस म्हणुन आलेला असतो,गावचा सरपंच ,पाटील्,गावतला टग्या,तहसिलदार,बि डी ओ,पंचायत समिती सदस्य,जि.परिषद सदस्य,तालुक्याचा आमदार्,टी एम ओ,डी डी एच ओ,डी एच ओ,विविध सामाजिक संघटना,एनजीओ आणी सगळ्यात वाईट प्रकार मिडिया, एतके सगळे नवरे त्या सरकारी डॉक्टरला असतात्,तरीही तो त्याच काम करतच असतो, मी पाहिलय्,तालुक्याच्या आमदाराच्या आणी जिल्हा परिषद सदस्याच्या वादात एका अतिशय प्रामाणीक डॉक्टरची अक्षरशः वाताहात झालीय, इंर्ट्नशिप मध्ये कित्येकदा सलग ४८ ते ६० तास काम करुन कित्येक जिव वाचवलेत्,सायबा त्या ठिकानी स्वतः काम करुन बघा मग समजेल. आणी आम्ही शिकाउ डॉक्टरच नाही तर सगळा स्टाफ अगदी मामा पासुन स्वतः सुपरिडेंट पर्यंत सगळेच राबत होते, एकदा फक्त रुग्नालयात जागाच शिल्लक नव्ह्ती,म्हणून डिलेव्हरीची पेशंट जिल्हा रुग्नालयात पाठवली तर्,पेशंट नातेवाइकांनी नेतो म्ह्णुन सांगितले व घरी घेउन गेले, घरीच डिलेव्हरी कुठल्यातरी सुइणीने केली,त्यात ते बाळ दगावले,यावर एका गावच्या राजकारण्याने सरकारी डॉक्टरने निष्काळजीपणा केला म्हणुन केस टाकली,मिडीयाने हे प्रकरण उचलुन धरले,आर एम ओ,सस्पेंड, सुपरिडेंटची अत्यंत गैरसोइच्या ठिकाणी बदली तरी शिव्या सरकारी डॉक्टरलाच...... लय म्हणजे लयच भारी.....

In reply to by बाबा पाटील

गंगाधर मुटे 28/08/2013 - 18:22
एका अतिशय प्रामाणीक डॉक्टरची अक्षरशः वाताहात झालीय अशी उदाहरणे आहेत. नाही असे नाही. पण फार कमी आहेत हो. शेवटी तो माणूसच असतो. पण सर्व माणसे तरी कुठे सारखी असतात? दोन वर्षापूर्वी एक सिरियस पेशंट नागपूरच्या सरकारी मेडीकलमध्ये भरती केला होता. विलंब किती व्हावा तपासायला? अहो सात तास! डॉक्टर काय करत होते तर टेबलवर काम. मी पोचल्यानंतर डॉक्टरला जाब विचारला, तेव्हा डॉक्टरचे हातपाय हललेत. ग्रामीण भागात तर विचारूच नका. बहुतांश लोक खिशात पैसे असेल तर खाजगी दवाखाने पसंत करतात, याचे काही अंशी हेच कारण असते. पण सर्व डॉक्टर असेच असतात, असे मला म्हणायचे नाही. प्रमाण ५० टक्क्याच्या वर आहे, हे नक्की.

विकास 27/08/2013 - 19:59
"कुत्रा, साप, विंचू आदि चावल्यास व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून, त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे, यासारखे इतर उपचार करणे." अधोरेखीत भाग हा कळीचा मुद्दा आहे. जर कोणी वैद्यकीय उपचार घेत असताना इतर श्रद्धेने (अथवा अंधश्रद्धेने) मंत्रतंत्र, जपजाप्य वगैरे करत असेल तर कुणाचीच काही हरकत नसावी. आत्ता एक उदाहरण आठवले म्हणूनः कुलीच्या सेटवर अमिताभला अपघात झाला आणि त्या वेळेस तो मरणाच्या दारात होता. डॉक्टरांचे अथक प्रयत्न एकीकडे चालू असताना, अमिताभचे चाहते सर्व देवांना आवाहन करण्यापासून ते मृत्युंजय यज्ञ/जप वगैरे पण करत होते. आता बच्चन फॅमिलीने वैद्यकीय उपाय सोडून जर नुसताच मृत्युंजय यज्ञ/जप वगैरे करायचा असे ठरवले असते तर काय झाले असते? मात्र अजून पर्यंत एका प्रश्नाचे उत्तर मिळत नाही: वटहुकूम कोठे आहे आणि त्याची भाषा काय आहे? कारण महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संस्थळावर शासननिर्णयात (जी आर मधे) तसेच त्यावर ज्यांनी सही केली त्या राज्यपालांच्या संस्थळावर त्याच्या मागचे पुढचे सर्वप्रकारचे दुवे मिळत आहेत पण अंधश्रद्धा निर्मूलनाचे काही दिसत नाही. :(

"सर्पदंश झाल्यानंतर त्या दंश झालेल्या व्यक्तीकडून किंवा त्याच्या नातेवाइकाकडून फोनवरून सूचना मिळाल्याबरोबर त्या प्रभागासाठी नेमलेला डॉक्टर तातडीने स्वतः दंश झालेल्या व्यक्तीकडे जाईल आणि उपचार सुरू करेल. जर उपचार सुरू होण्यास दिरंगाई किंवा हयगय झाली आणि सर्पदंश झालेला व्यक्ती जर दगावला तर त्या डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्यात येईल."
....एवडे शिक्षण घेवुन , ग्रामीण भागात राहुन , सदोष मनुष्यवधाचे रिस्क डोक्यावर घेवुन काम करणार्‍या अशा डॉक्ट॑रला किती पगार द्यायचा लोकांचा जीव वाचवण्यासाठी??

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे 27/08/2013 - 23:29
म्हणजे याचा अर्थ असा होईल की, सर्पदंश झालेला व्यक्ती वाचवणे हा सरकारचा एजेंडाच नाहीये. फक्त अंधश्रद्धेचे निर्मुलन व्हावे म्हणून मांत्रीकला तुरुंगात डांबणे तेवढे महत्वाचे.

In reply to by गंगाधर मुटे

एक छोटीशी आकडेवारी मांत्रिकाने सर्पदंशातुन बर्‍या केलेल्या किती व्यक्ती आपण पाहिल्या आहेत ? अन दगावलेल्या किती व्यक्ती पाहिल्या आहेत ? ( अवांतर : बाकी सरकारचा काय अजेंडा आहे मला माहीत नाही पण ह्या असल्या सगळ्या मांत्रिकांना तुरुंगात डांबलेच पाहिजे साल्या असल्या लोकांमुळे हिंदु धर्म बदनाम होतो . राष्टीय स्वयंसेवक संघानेच श्रध्दा सबलीकरण संघ अशी एक छोटी संस्था काढावी अन हिंदु धर्माच्या नावाखाली असले काहीबाही खपवणार्‍यांना चोप देवु काढावा )

In reply to by प्रसाद गोडबोले

मालोजीराव 28/08/2013 - 15:00
"सर्पदंश झाल्यानंतर त्या दंश झालेल्या व्यक्तीकडून किंवा त्याच्या नातेवाइकाकडून फोनवरून सूचना मिळाल्याबरोबर त्या प्रभागासाठी नेमलेला डॉक्टर तातडीने स्वतः दंश झालेल्या व्यक्तीकडे जाईल आणि उपचार सुरू करेल. जर उपचार सुरू होण्यास दिरंगाई किंवा हयगय झाली आणि सर्पदंश झालेला व्यक्ती जर दगावला तर त्या डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्यात येईल."
:))

३) किमान दहा गावासाठी एक M.B.B.S निवासी डॉक्टर नेमावा. त्याला ग्रामीण भागातच मुख्यालयात २४ तास ??? हजर राहण्याची सक्ती करावी. ४) सर्पदंश झाल्याचा संदेश पोचल्याबरोबर स्वतः डॉक्टरनेच त्या स्थळी पोचावे आणि उपचार सुरू करावे. (जसे पोलिस खाते घटनास्थळी पोहचते.) कायदाच करायचा असेल तर असा करावा; "सर्पदंश झाल्यानंतर त्या दंश झालेल्या व्यक्तीकडून किंवा त्याच्या नातेवाइकाकडून फोनवरून सूचना मिळाल्याबरोबर त्या प्रभागासाठी नेमलेला डॉक्टर तातडीने स्वतः दंश झालेल्या व्यक्तीकडे जाईल आणि उपचार सुरू करेल. जर उपचार सुरू होण्यास दिरंगाई किंवा हयगय झाली आणि सर्पदंश झालेला व्यक्ती जर दगावला तर त्या डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्यात येईल."
हा परिच्छेद अशक्य डोक्यात गेला.. आणि एक वेळ मानलं तुमचं म्हणणं, तर या केस मध्ये डॉक्टरच्या कलमाने अंधश्रद्धा कशा कमी होतील?

In reply to by लॉरी टांगटूंगकर

गंगाधर मुटे 28/08/2013 - 10:32
हा परिच्छेद अशक्य डोक्यात गेला. हे सर्व कठीन कार्य आहे, हे मान्य आहे. मग निष्कारण अंधश्रद्धा निर्मुलनाच्या गोष्टी तरी करून काय उपयोग आहे. समाज सुधारणा म्हणजे येरागबाळ्याचे काम नव्हे. आयूष्य झोकून द्यावे लागते त्यासाठी. डॉक्टरच्या कलमाने अंधश्रद्धा कशा कमी होतील? चांगल्यात चांगला पर्याय निवडायचा प्रयत्न करणे हा निसर्गतः मानवी स्वभाव आहे. त्यामुळे उपलब्ध असेल तर लोक चांगलाच पर्याय निवडतील.

उद्दाम 28/08/2013 - 09:33
मुटेसाहेब, या विषायावर बरेच लिहायचे आहे. १. तुम्ही लिहिले आहे. साप चावला की एक तासात उपचार घ्यावेत, अन्यथा माणुस मरतो. ते खोटे आहे. भारतात विषारी सापांच्या फक्त चार जाती आढळतात. कोब्रा, फुरसे ( कोकणात) , मण्यार आणि समुद्रसाप. इतर जाती बिनविषारीच असतात. त्यावर गंडेदोरेच काय, काहीही केले / न केले तरी फरक पडणार नसतो. २. या चारही सापांच्या विषाची लक्षणे भिन्न भिन्न असतात. मी कोकणात मेडिकल ऑफिसर म्हणून काम केले आहे. एक वर्षाच्या ड्युटीत साधारणपणे १०० म्हणजे आठवड्याला दोन रुग्ण ट्रीट केले आहेत. कोकणात साप चावालेलेले रुग्ण खूप लांबून खूप उशीराने दवाखान्यात पोहोचतात. कितीतरी वेळा ज्या पायाला साप चावला त्याच पायाने काही मै चालून मग ते दवाखान्यात पोहोचतात. यामुळे विष आणखी वेगाने शरीरात पसरते. पण तरीही ते सर्पदंशाच्या इण्जेक्शनने बरे होतात. ३. भारतात जे सर्पदंशाचे सरकारी औषध मिळते ते पॉलि वॅलंट प्रकारचे आहे. म्हणजे भारतात जे चार साप आहेत, त्या सगळ्या प्रकारांच्या विषावर चालेल असे एकच औषध, जे सर्वांच्या मिश्रणातून तयार केले जाते. त्यामुळे कुठलाही साप चावला तर कुठल्याही दवाखान्यात हेच एक औषध असते. हे औषध म्हणजे पांढरी भुकटी असते. एका बाटलीत. त्यात दहा मिली पाणी मिसळून औषध तयार करायचे आणि डायरेक्ट शिरेत किंवा सलाइनात द्यायचे. या बाटलीला वायल म्हणतात. फुरसे चावले तर एक किंवा दोन वायल लावल्या की पेशंट बरा होतो. पण कोब्रा चावला की अशा ५० - ५० वायलही लागू शकतात. कोब्रा चावल्याची जखमही लवकर सुजून जास्ती लवकर सडते. म्हणून त्याचीही खबरदारी घ्यावी लागते. सर्पदंशाच्या या इंजेक्शनची अगदी गंभीर रिअ‍ॅक्शन येऊ शकते. म्हणजे पेशंट त्या रिअ‍ॅक्शनने जाग्यावरच मेला इतपत. त्यामुळे आधी हे इंजेशन एक थेंबभर पेशंतच्या हातावर टोचून अर्धा तास थांबायचे असते. त्याने इंजेक्शनच्या जागी सूज, खाज, लालसरपणा नाही झाला, तरच आता रिअ‍ॅक्शन येणार नाही असे मानून पूर्ण डॉस देता येय्तो. कधी कधी या टेस्ट डोसनेही माणुस मरू शकतो. म्हणून पेशंट, पेशंट्चे नातेवाईक यांची लेखी परवानगी घेऊनच आणि कोब्रा वगैरे असेल तर आय सी यु तच उपचार करावे लागतात. अँटी स्नेक वेनम दिल्यावर डेक्झा, एविल अशी इंजेक्शने तरीही रिअ‍ॅक्शन येऊ नये म्हणून द्यावी लागतात. विषाने मेंदूत रक्तस्त्राव, छातीचा पॅरॅलिसिस झाला तर वेंटिलेटर उपचार करावे लागतात. आम्ही मेडिकल कॉलेजात शिकत असताना सरकारी सिविल हॉस्पिटलातही वेंटि नसायचे. मग असे अचानक सिरियस झालेले पेशंट खाजगी रुग्णालयात आम्हीच शिफ्ट करायचो. आता सुदैवाने वेंटि उपलब्ध आहेत. सापाच्या विषाने किडनी फेल झाली तर डायलिसिस करावे लागते. हे सगळ्म घरी करण्याइतकं सोपं नाहे, अशी अपेक्षा करतो. ४. कोकणातले साप फुरसे असल्याने आणि त्याला १-२ वायल पुरत असल्याने अगदी प्राथमिक केंद्रातल्या डॉक्टरलाही हे उपचार करता येतात. एक दिवसात सलाइन संपले की दुसर्‍या किंवा तिसर्‍या दिवशी पेशंत घरी जातो. देशावरले विषारी साप हे मुख्यतः कोब्रा, मण्यार असल्याने आणि त्यांचे कंप्लिकेशन्स आणि डोस मोठा असल्याने प्राथमिक केंद्रात उपचार होऊ शकत नाही. वर लिहिलेले आहेच . सिविल किंवा मेडिकल कॉलेजच गाठलेले चांगले. ५. तुमची कुठली तरी देवी साप. विंचू यावर आशिर्वादाने उपचार करत असेल तर आनंदच आहे. मग तिला विचारा की फक्त साप आणि विंचू दंशावर तुझी स्पेश्यालिटी कश्याला? सर्दी खोक्लयापासून एडसपर्यंत सगळेच आजार कानात मंत्र म्हणून बरे कर असे त्या देवीला सांगावे, म्हणजे मग सगळ्या मेडिकल कॉलेजिसना कुलपं घालता येतील. ( .... आणि मग तुमचे असले धागेही आपोआप बंद होतील. )

In reply to by उद्दाम

गंगाधर मुटे 28/08/2013 - 10:41
तुम्ही लिहिले आहे. साप चावला की एक तासात उपचार घ्यावेत, अन्यथा माणुस मरतो. ते खोटे आहे. इथे क्रित्येक माणसे मरताना मी डोळ्यानी पाहिली आहेत आणि तुम्ही म्हणता खोटे आहे. नावा-गावासहीत तपशीलवार मृतांची यादी टाकू इथे? तुमची कुठली तरी देवी साप. विंचू यावर आशिर्वादाने उपचार करत असेल तर आनंदच आहे. मग तिला विचारा की फक्त साप आणि विंचू दंशावर तुझी स्पेश्यालिटी कश्याला? सर्दी खोक्लयापासून एडसपर्यंत सगळेच आजार कानात मंत्र म्हणून बरे कर असे त्या देवीला सांगावे, म्हणजे मग सगळ्या मेडिकल कॉलेजिसना कुलपं घालता येतील. मी असे काहीही म्हटले नाही किंवा त्याचे समर्थनही केलेले नाही. तरी तुम्ही माझ्यावर आरोप ठेवताच ना! अंधश्रद्धेचे आधुनिक क्वालिफाईड स्वरूप आहे हे.

In reply to by गंगाधर मुटे

दादा कोंडके 28/08/2013 - 11:54
इथे क्रित्येक माणसे मरताना मी डोळ्यानी पाहिली आहेत आणि तुम्ही म्हणता खोटे आहे.
मध्येच चोंबडेपणा करत असल्याबद्दल क्षमस्व. पण एका तासात मरणारी लोकं हार्टफेलनीसुद्धा मरू शकतात. अशी एक घटणा गावाकडे (कुदनूर) बघितली आहे (ऐकली नव्हे). कापसाच्या गोदामात काम करणार्‍या मजूराला पायाला काहीतरी टोचलं. बी वगैरे असेल म्हणून त्याकडे त्याने दुर्लक्ष केलं. साधारण पाउण तास कोणताही त्रास न होता त्याने सगळी पोती हलवली. कोपर्‍यातलं शेवटचं पोतं काढल्यावर त्याखाली त्याला साप दिसला. आपल्याला टोचणारं दुसरं तिसरं काही नसून सर्पदंश होता याची जाणीव झाल्यावर तो तिथेच कोसळला.

In reply to by दादा कोंडके

गवि 28/08/2013 - 12:12
इथे व्यक्तिगत अनुभव लिहीणार नव्हतो पण कोंकणात लहानपणापासून राहिलो असल्याने घरात साप निघणं ही भयंकर धास्तीची गोष्ट अजिबात वाटू नये इतपत कॉमन होती. माझ्या वडिलांना फुरसे, मण्यार (दोनदा), आणि नाग हे तीन साप चावलेले आहेत. पैकी नाग कारखान्यातल्या मशीनरीत लपून बसलेला होता आणि त्याखाली हात घालून ती उचलायला मदत करताना काहीतरी कापल्यासारखाच फील त्यांना आला होता. नंतर काम कंटिन्यू करत पाऊण तास गेल्यावर जीभ आत ओढली जायला लागली, चक्कर आणि अस्वस्थता येऊ लागली. तरीही सापाचा अंदाज आला नाही. नंतर घाम येऊ लागला तेव्हा तो टिपण्यासाठी रुमाल काढला तेव्हा कोणीतरी त्यांच्या तळहाताच्या मागे कसली जखम आहे असं विचारलं तेव्हा सर्वांचं लक्ष गेलं. ते सापाचे दात उमटलेले होते. मग जिथे "बोचल्याची" जाणीव झाली त्या मशीनच्या पोकळीत शोध घेतला तर अजूनही तो साप तिथेच होता. (बहुधा अडकून पडला असावा). तो नाग असल्याचं दिसल्यावर इतर लोकांनी त्याला मारला आणि पिशवीत भरला. कोणत्याही वाहनाची सोय नसल्याने बाबा स्वतः त्रास होत असूनही अर्धग्लानी अवस्थेत मोटारसायकल चालवत त्यानंतर पाऊणेक तासाने सिव्हिल हॉस्पिटलला दाखल झाले. तिथे अ‍ॅडमिट करुन सलाईनमधून औषध लावले. पण एक दिवस तिथे बर्‍यापैकी अस्वस्थ स्थितीत अ‍ॅडमिट रहावं लागलं आणि हात बराच काळ काळा पडला होता. त्यामानाने मण्यार आणि फुरश्याचे चावे तितकेच खोल असूनही उघडपणे चावलेले असल्याने तुलनेत लवकर दवाखान्यात गेल्याने अ‍ॅडमिट होण्याची वेळ आली नाही. मुद्दा असा की सर्वच केसेसमधे मनुष्य तासाभरात दगावत नाही. -कोणता साप चावला? (विषाचाप्रकार,विषाची व्हिस्कॉसिटी - घट्टपणा इत्यादि) -शरीरावर कुठे चावला ?(मुख्य शिरांमधे, मान, डोके अशा लोकेशनला की पेरिफेरल म्हणजे हात, पंजा, बोट याजागी आणि दुय्यम आकाराच्या शिरांना चावला. चुकून चावलेला साप हातापायांना चावण्याची शक्यता जास्त असते. डोक्याला वा गळ्याशी अगदी खास अपवादांतच.- म्हणजे हाताळताना वगैरेच होऊ शकतं.) -किती प्रमाणात विष सोडलं? -या आधीचा त्याचा विषत्याग किती आधी झाला होता? (नुकताच अन्य भक्ष्य किंवा अन्य कारणाने विषत्याग झाला असेल तर विष पुन्हा हळूहळू तयार व्हायला वेळ लागतो. त्यावर विषाची क्वांटिटी ठरते.) त्यामुळे सरसकट काही म्हणणं अयोग्य. बाकी माझा स्वतःचा फर्स्टहँड (की फर्स्टलेग म्हणू?) अनुभव इतर एका प्रतिसादात उल्लेखलेल्या कोंकणातल्या लहान (आणि प्राणघातक) विंचवाच्या चावण्याचा आहे. मी त्यावेळी लहानच होतो. पण ती ठणाणा करायला लावणारी वेदना आयुष्यभर लक्षात राहील. मला अर्ध्या तासाच्या आत कसलेले इंजेक्शन देण्यात आले होते. बावस्कर पद्धती त्यावेळी होती का हे माहीत नाही.

In reply to by गवि

गंगाधर मुटे 28/08/2013 - 12:32
कोणता साप चावला? (विषाचाप्रकार,विषाची व्हिस्कॉसिटी - घट्टपणा इत्यादि) -शरीरावर कुठे चावला ?(मुख्य शिरांमधे, मान, डोके अशा लोकेशनला की पेरिफेरल म्हणजे हात, पंजा, बोट याजागी आणि दुय्यम आकाराच्या शिरांना चावला. चुकून चावलेला साप हातापायांना चावण्याची शक्यता जास्त असते. डोक्याला वा गळ्याशी अगदी खास अपवादांतच.- म्हणजे हाताळताना वगैरेच होऊ शकतं.) -किती प्रमाणात विष सोडलं? -या आधीचा त्याचा विषत्याग किती आधी झाला होता? (नुकताच अन्य भक्ष्य किंवा अन्य कारणाने विषत्याग झाला असेल तर विष पुन्हा हळूहळू तयार व्हायला वेळ लागतो. त्यावर विषाची क्वांटिटी ठरते.)>>> सहमत. पण अशा केसेसमध्ये उपचार करायचा विषय येतो तेव्हा आपण "दगावण्याच्या शक्यतेचा सर्वात कमी कालावधी" असेल तीच कालावधी गृहित धरून उपचाराची दिशा ठरवणे योग्य राहिल. एक उदाहरण म्हणून देतोयः दोन वर्षापूर्वी ९ वर्षाचा मुलगा सर्पदंशानंतर ३० मिनिटाच्या आत दगावला. मुलाच्या उंचीपेक्षा सापाची लांबी १ फूट जास्त होती. गव्हाळ्या रंगाचा साप (नाग)

In reply to by गंगाधर मुटे

मालोजीराव 28/08/2013 - 15:23
दोन वर्षापूर्वी ९ वर्षाचा मुलगा सर्पदंशानंतर ३० मिनिटाच्या आत दगावला. मुलाच्या उंचीपेक्षा सापाची लांबी १ फूट जास्त होती. गव्हाळ्या रंगाचा साप (नाग)
एखादा नाग चावल्यावर तो साधारणपणे ५० एमजी ते ३५० एमजी पर्यंत विष सोडू शकतो, ९ वर्षांचा मुलगा होता म्हणजे जर २५० एमजी विष जरी त्याच्या शरीरात गेले असेल तर त्याची रेस्पिरेटरी सिस्टीम अर्ध्या तासात बंद पडायला पुरेसे आहे…म्हणजे ह्या केस मध्ये विषाची क्वाण्टीटी जास्त असावी. पोचण्यास उशीर होऊनही वैद्यकीय उपचार मिळालेले आहेत अश्या रुग्णांपैकी दगावणार्या रुग्णांची टक्केवारी फक्त ५ ते ७% आहे.

In reply to by मालोजीराव

गंगाधर मुटे 28/08/2013 - 18:30
पोचण्यास उशीर होऊनही वैद्यकीय उपचार मिळालेले आहेत अश्या रुग्णांपैकी दगावणार्या रुग्णांची टक्केवारी फक्त ५ ते ७% आहे. >>>> आकडेवारीबद्दल धन्यवाद.

In reply to by गंगाधर मुटे

उद्दाम 28/08/2013 - 12:26
मुटेसाहेब, सापांचे विविध प्रकार आहेत. सापाच्या दंशातून बाहेर पडलेली विषाची क्वांटिटीही कमीजास्त असते. साप उघड्या पायाला चावला की कपड्यावरुन चावला, यावरही बरेच अवलंबून असते. फुरसे हा अगदी टीचभर आणि अगदी बारीक असतो. त्यामुळे तो तळपाय, घोटा यांच्याजवळच चावतो. पण नागासारखा जाड साप स्वतः फूटभर फणा काढून चावला, तर तो मांडीच्या लेवलला चावेल ना? मग त्याचे परिणाम जास्ती घातक असतात. पेशंट एक तासाच्या आतही मरु शकतो. एक तासच कशाला, नगीना षिनेमात अमरिश पुरी साप चावल्यावर दहाच मिनिटात मरतो आणि षिनेमा संपतो. पण बहुरानी का कुठल्यातरी सिनेमात ललिता पवार सासूचे विष चोखताना सूनबाई रेखा की कुणीतरी स्वतः बेशुद्ध पडते. मग तिला कधीतरी तासाभराने हॉस्पिटलात हलवतात, तरीही ती जगते. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना ! ते मंत्र कानात फुंकणे वगैरे तुम्ही मागच्या कुठल्या तरी लेखात लिवले आहे. ती त्यावरची माझी कमेंट आहे. सध्या माझ्या मायबोली आय डी ला अ‍ॅडमिनरुपी साप डसला आहे. माझा आय डी आय शी यु तून बाहेर आला की हे तिथेही लिहीन.

In reply to by उद्दाम

जॅक डनियल्स 29/08/2013 - 03:36
खूप चांगली माहिती दिली आहे. मी कधी उपचार केले नाही, पण साप चावल्यावर लोकांना ससून (पुणे) ला उपचारासाठी घेऊन गेलो आहे. अँटी स्नेक वेनम देणे किती कठीण आहे आणि ते देऊन पण किती शरीरात गुंतागुंत होते याचा पूर्ण अनुभव आहे. मांत्रिकाकडे गेलेला स्नेक बाईट चा रोगी मी पहिला अजून पहिला नाही पण त्या बिचाऱ्या रोग्याची काय अवस्था होत असेल याची कल्पनाच करू शकतो.
पुणे सर्पोद्यान चे सगळ्या महाराष्ट्रातील मांत्रिकांना खुले १,००००० रु. चे आव्हान होते (अजुन आहे) की "मंत्र वापरून नाग -मण्यार चावलेला रोगी बरा करून दाखवा " अजून तरी कोणी मांत्रिक पुढे आलेला नाही.
"सर्दी खोक्लयापासून एडसपर्यंत सगळेच आजार कानात मंत्र म्हणून बरे कर असे त्या देवीला सांगावे, म्हणजे मग सगळ्या मेडिकल कॉलेजिसना कुलपं घालता येतील." १००% सहमत आहे.

बाळ सप्रे 29/08/2013 - 12:35
सूडबुद्धीने वागणारे कलम : कलम ११ (क) बघा
नोकरीचे आमिष, निवडणूकीच्या तिकिटाचे आमिष दाखवून गैरफायदा घेणे गैर असले तरी त्यात अंधश्रद्धानिर्मूलनाचा काहीच संबंध नाही त्यामुळे त्यांना या किंवा अन्य कायद्याने शिक्षा होत नाही म्हणून या कायद्याला अयोग्य ठरवणे हास्यास्पद आहे..

गवि 29/08/2013 - 13:00
बाबा बंगाली, वशीकरण, करणी आणि तशा स्वरुपाचा थेट मजकूर असलेल्या जाहिराती पेपरातून गायब झालेल्या दिसतात. मी मुख्य एकदोन पेपर पाहिले आहेत. इतरही कोणाची निरीक्षणं असतील तर लिहावीत. मात्र -कृष्णमूर्ती पद्धतीचे ज्योतिष अभ्यास वर्ग -सकारात्मक एनर्जीने तुम्हाला कोणत्याही समस्येतून बाहेर काढू शकतो - हस्तरेखा तज्ञ / फेस रीडिंग समस्यांचे निराकरण ९ दिवसांत. अशा "सेफ" शब्दवाल्या तीन जाहिरातीच केवळ दिसल्या.

In reply to by गवि

बाळ सप्रे 29/08/2013 - 13:20
खरच असं झालय की काय म्हणून सहज गुगलबाबांना विचारलं "baba bangali ad disappeared" तर काय आश्चर्य बाबा बंगालीच्या वेबसाईट आणि फेसबुक पेजच्या लिंका दिल्या गुगलबाबानी!!!

In reply to by बाळ सप्रे

गवि 29/08/2013 - 13:48
छापील पेपरांतलं मार्केटिंग आता ऑनलाईन शिफ्ट होऊ शकेल असं वाटतं. ऑनलाईन गोष्टींवर कारवाई करणं म्हणजे आणखी एक लेव्हलचा अडथळा, सायबर लॉ.
जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४)

आनंदाचे डोही आनंद तरंग (तीन)

ज्ञानोबाचे पैजार ·

पैसा 14/07/2013 - 19:27
पैजारबुवा, समजून घेण्यासाठी प्रिंट औट काढत आहे!

जेपी 14/07/2013 - 21:59
उपदेश कळाला ..... बाकी डोक्यावरुन गेल.. अजुनहि एकटा

In reply to by लॉरी टांगटूंगकर

सुबोध खरे 15/07/2013 - 09:29
नवर्याला बैल का म्हणतात ? कारण सर्व बायका स्वतःला गरीब गाय समजत असतात असे ऐकले आहे

In reply to by संजय क्षीरसागर

लग्न काय चीज आहे याची कल्पना नसलेली व्यक्ती या जगात दुर्मिळ आहे, तद्वत मुक्ती ही आपल्या प्रत्येकाची आंतरीक आस आहे. त्यामुळे या पोस्टवर एकझॅक्टली असेच प्रतिसाद येत रहातील. ज्यांनी कधी मुक्त आयुष्याचा अनुभव घेतला आहे ते आनंदुन जातील. स्वतःला रिलेट करु शकतील. त्यांना नवी दिशा दिसेल. आपणही मुक्त होउ शकतो असा त्यांना विश्र्वास वाटेल. जे वंचीत आहेत ते: या लेखनातल्या तृटी शोधत बसतील किंवा असहमत होतील अथवा घाबरुन काहिच प्रतिक्रीया देणार नाही पण मजा अशीये, लेखनात त्रूटी असण शक्यच नाही कारण तो एक अनुभव आहे. त्या मुळे जे असहमत आहेत किंवा जे घाबरुन या लेखावर काही प्रतिक्रीया देत नाहीत त्या सगळ्यांना मी कळवळुन सांगतो मी म्हणतो म्हणुन याचा एकदा अनुभव घ्याच मग माझ्या आश्रमाचा पत्ता शोधण्यासाठी जीवाचा आटापीटा कराल याची मला गॅरेंटी आहे. _____________ जे खातो तेच ...... (संजयजी कृ. ह. घ्या. ही न. वि.) (कच्च्या मडक्या सारखा)

स्पंदना 15/07/2013 - 09:14
सांगतो पैजार। होउनी बेजार। आता तरी बये दया दाखवावी! कशास सोफा। विचार तो कोता। गटारच बरी समजावी। हलके घ्या हो बुवा. लेखन आवडले हे वे. सां. न लगे

सस्नेह 15/07/2013 - 10:40
जगात 'गरीब गायी' नसत्या तर सगळे बैल किती सुखी झाले असते ना ? पैजारबुवांनी आश्रम कधी स्थापन केला म्हणायचा ?

In reply to by सस्नेह

स्नेहांकीता ताईंच्या वाक्यात थोडी दुरुस्ती जगात 'गरीब गायी' असत्या तर सगळे बैल किती सुखी झाले असते ना ? आश्रमाच म्हणाल तर सध्या आम्ही आश्रमवासीच आहोत. सध्या गृहस्थाश्रमात असतो आणि लवकरच वानप्रस्थाश्रमात जाणार आहे. वृध्दाश्रमा पेक्षा तो केव्हाही बरा.

पैसा 14/07/2013 - 19:27
पैजारबुवा, समजून घेण्यासाठी प्रिंट औट काढत आहे!

जेपी 14/07/2013 - 21:59
उपदेश कळाला ..... बाकी डोक्यावरुन गेल.. अजुनहि एकटा

In reply to by लॉरी टांगटूंगकर

सुबोध खरे 15/07/2013 - 09:29
नवर्याला बैल का म्हणतात ? कारण सर्व बायका स्वतःला गरीब गाय समजत असतात असे ऐकले आहे

In reply to by संजय क्षीरसागर

लग्न काय चीज आहे याची कल्पना नसलेली व्यक्ती या जगात दुर्मिळ आहे, तद्वत मुक्ती ही आपल्या प्रत्येकाची आंतरीक आस आहे. त्यामुळे या पोस्टवर एकझॅक्टली असेच प्रतिसाद येत रहातील. ज्यांनी कधी मुक्त आयुष्याचा अनुभव घेतला आहे ते आनंदुन जातील. स्वतःला रिलेट करु शकतील. त्यांना नवी दिशा दिसेल. आपणही मुक्त होउ शकतो असा त्यांना विश्र्वास वाटेल. जे वंचीत आहेत ते: या लेखनातल्या तृटी शोधत बसतील किंवा असहमत होतील अथवा घाबरुन काहिच प्रतिक्रीया देणार नाही पण मजा अशीये, लेखनात त्रूटी असण शक्यच नाही कारण तो एक अनुभव आहे. त्या मुळे जे असहमत आहेत किंवा जे घाबरुन या लेखावर काही प्रतिक्रीया देत नाहीत त्या सगळ्यांना मी कळवळुन सांगतो मी म्हणतो म्हणुन याचा एकदा अनुभव घ्याच मग माझ्या आश्रमाचा पत्ता शोधण्यासाठी जीवाचा आटापीटा कराल याची मला गॅरेंटी आहे. _____________ जे खातो तेच ...... (संजयजी कृ. ह. घ्या. ही न. वि.) (कच्च्या मडक्या सारखा)

स्पंदना 15/07/2013 - 09:14
सांगतो पैजार। होउनी बेजार। आता तरी बये दया दाखवावी! कशास सोफा। विचार तो कोता। गटारच बरी समजावी। हलके घ्या हो बुवा. लेखन आवडले हे वे. सां. न लगे

सस्नेह 15/07/2013 - 10:40
जगात 'गरीब गायी' नसत्या तर सगळे बैल किती सुखी झाले असते ना ? पैजारबुवांनी आश्रम कधी स्थापन केला म्हणायचा ?

In reply to by सस्नेह

स्नेहांकीता ताईंच्या वाक्यात थोडी दुरुस्ती जगात 'गरीब गायी' असत्या तर सगळे बैल किती सुखी झाले असते ना ? आश्रमाच म्हणाल तर सध्या आम्ही आश्रमवासीच आहोत. सध्या गृहस्थाश्रमात असतो आणि लवकरच वानप्रस्थाश्रमात जाणार आहे. वृध्दाश्रमा पेक्षा तो केव्हाही बरा.
उनक जे समोर आहे ते बिनशर्त खाणे हा बायकोच्या जाचातुन सुटायचा सर्वोत्तम मार्ग आहे. तीने जे बनवले ते बिनशर्त खाल्ले की मग तक्रारीला जागाच रहात नाही. पण मुकाट खायला तुमचे मन धजवत नाही. आणि "तुम्हाला माझे कौतुकच नाही" असे म्हणत बायको हॉटेल मधुन पार्सल आणु देत नाही. आपले लगाम बायको कडे आहेत हे आपण उघडपणे नाकारतो (किंवा चारचौघात तसे कबुल करायला लाजतो). पण त्या मुळे सत्य लपुन रहात नाही आणि मग चारचौघात बायकोच्या इशार्‍यावर नाचत नाही हे दाखवणार कस?

मि.पा. येते.... आणिक जाते

अत्रुप्त आत्मा ·

पैसा 15/06/2013 - 23:44
=)) =)) =)) =)) =)) =)) बर्‍याच जणांना हा शुद्ध आध्यामिक अनुभव गेल्या २ दिवसांत आला आहे!! परत येऊ नये यासाठी तुमच्या सगळ्या देवचारांना एकेक नारळ द्या!!!

In reply to by बॅटमॅन

भाष भक्षक वृत्तराजा,मजसवे तांब्या धरिता... तू ही खा रे दोन जिल्ब्या,थोडासा मठ्ठा उरता... =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन 17/06/2013 - 02:01
आत्मुस जिल्बी पाडी, मठ्ठ्यासवे सेवि हेचि वदता| दिसते भांडे तरिही, म्हणे मजपासुनि भांडे का लपविता? || जिल्बी आत्म्यासि रुचे, इच्या ठायी असे जशी गोडी | आहे इतरा छंदी गोडी, परि इच्या परिस ती थोडी || वाल्गुदपंत(अवजड अन सुटसुटीत आर्यावृत्त-फेम).

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन 17/06/2013 - 02:19
यो आत्मा सर्वकाव्येषु जिल्बीरूपेण संस्थितः | नमस्तस्मै नमस्तस्मै नमस्तस्मै नमो नमः || आत्मा सः खलु अत्रुप्तः अग्निवेतालसन्निधौ | मरिचलवणाभ्यां हि प्रोक्षणं कुरुते सदा || दुष्टो स अग्निवेतालः क्रीडते हि इतस्ततः | विशेषेण आत्मनस्तु खवमध्ये डुबुक् डुबुक् ||

In reply to by बॅटमॅन

@ म्हणे मजपासुनि भांडे का लपविता? ||>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif @वाल्गुदपंत(अवजड अन सुटसुटीत आर्यावृत्त-फेम).>>>http://www.sherv.net/cm/emo/laughing/red-neck-laughing-smiley-emoticon.gif __/\__ वा...!काय...मन,आहे तुमचं पंत!!! @आत्मा सः खलु अत्रुप्तः अग्निवेतालसन्निधौ | मरिचलवणेभ्यो हि प्रोक्षणं कुरुते सदा || >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-hard-smiley-emoticon.gif @दुष्टो http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif स अग्निवेतालः क्रीडते हि इतस्ततः | विशेषेण आत्मनस्तु खवमध्ये डुबुक् डुबुक् || ...............................http://www.sherv.net/cm/emo/laughing/msn-laughing-smiley-emoticon.gif वाल्गुदपंत इम्रती-करांचा इजय असो!!! =))

चौकटराजा 16/06/2013 - 18:16
एका इतिहास संशोधकाला... ही जिलबी मठ्यासकट अर्पण केली ही समयोचित आहे. हा एक महत्वाचा ऐतिहासिक दस्तावेज ठरावा. कारण पुढे मागे जालसंशीधन झाल्यास. मिपा नावाचे एक रम्य , रमणीय, रम रमी वाल्यांचे संस्थळ होते काय ? व त्याने वारंवार होणार्‍या हल्ल्याला ( पंजाब व राजपुतान्या प्रमाणे ) कसे धैर्याने तोड दिले त्याचा उलगडा होईल !

कंजूस 20/06/2013 - 03:48
मिसळपाव या पावसाळयात तरी सुरू व्हायला पाहिजे .त्याऐवजी जिलबी मठठा नको .पुढे खिचडीवर पण कविता येतील आणि त्यावर कशी झालीय हे लिहिण्याची वेळ येईलमिसळपाव या पावसाळयात तरी सुरू व्हायला पाहिजे .त्याऐवजी जिलबी मठठा नको .पुढे खिचडीवर पण कविता येतील . .

पॉइंट ब्लँक 06/04/2015 - 10:22
चंद्रगहणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कुण्या ज्योतिषाचा सल्ला मानून मिपा बंद ठेवण्यात आले होते असा निरागस विचार करून काम चालवले ;)

In reply to by पॉइंट ब्लँक

@चंद्रगहणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कुण्या ज्योतिषाचा सल्ला मानून मिपा बंद ठेवण्यात आले होते असा निरागस विचार करून काम चालवले ;)>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif .. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif .. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif

पैसा 15/06/2013 - 23:44
=)) =)) =)) =)) =)) =)) बर्‍याच जणांना हा शुद्ध आध्यामिक अनुभव गेल्या २ दिवसांत आला आहे!! परत येऊ नये यासाठी तुमच्या सगळ्या देवचारांना एकेक नारळ द्या!!!

In reply to by बॅटमॅन

भाष भक्षक वृत्तराजा,मजसवे तांब्या धरिता... तू ही खा रे दोन जिल्ब्या,थोडासा मठ्ठा उरता... =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन 17/06/2013 - 02:01
आत्मुस जिल्बी पाडी, मठ्ठ्यासवे सेवि हेचि वदता| दिसते भांडे तरिही, म्हणे मजपासुनि भांडे का लपविता? || जिल्बी आत्म्यासि रुचे, इच्या ठायी असे जशी गोडी | आहे इतरा छंदी गोडी, परि इच्या परिस ती थोडी || वाल्गुदपंत(अवजड अन सुटसुटीत आर्यावृत्त-फेम).

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन 17/06/2013 - 02:19
यो आत्मा सर्वकाव्येषु जिल्बीरूपेण संस्थितः | नमस्तस्मै नमस्तस्मै नमस्तस्मै नमो नमः || आत्मा सः खलु अत्रुप्तः अग्निवेतालसन्निधौ | मरिचलवणाभ्यां हि प्रोक्षणं कुरुते सदा || दुष्टो स अग्निवेतालः क्रीडते हि इतस्ततः | विशेषेण आत्मनस्तु खवमध्ये डुबुक् डुबुक् ||

In reply to by बॅटमॅन

@ म्हणे मजपासुनि भांडे का लपविता? ||>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif @वाल्गुदपंत(अवजड अन सुटसुटीत आर्यावृत्त-फेम).>>>http://www.sherv.net/cm/emo/laughing/red-neck-laughing-smiley-emoticon.gif __/\__ वा...!काय...मन,आहे तुमचं पंत!!! @आत्मा सः खलु अत्रुप्तः अग्निवेतालसन्निधौ | मरिचलवणेभ्यो हि प्रोक्षणं कुरुते सदा || >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-hard-smiley-emoticon.gif @दुष्टो http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif स अग्निवेतालः क्रीडते हि इतस्ततः | विशेषेण आत्मनस्तु खवमध्ये डुबुक् डुबुक् || ...............................http://www.sherv.net/cm/emo/laughing/msn-laughing-smiley-emoticon.gif वाल्गुदपंत इम्रती-करांचा इजय असो!!! =))

चौकटराजा 16/06/2013 - 18:16
एका इतिहास संशोधकाला... ही जिलबी मठ्यासकट अर्पण केली ही समयोचित आहे. हा एक महत्वाचा ऐतिहासिक दस्तावेज ठरावा. कारण पुढे मागे जालसंशीधन झाल्यास. मिपा नावाचे एक रम्य , रमणीय, रम रमी वाल्यांचे संस्थळ होते काय ? व त्याने वारंवार होणार्‍या हल्ल्याला ( पंजाब व राजपुतान्या प्रमाणे ) कसे धैर्याने तोड दिले त्याचा उलगडा होईल !

कंजूस 20/06/2013 - 03:48
मिसळपाव या पावसाळयात तरी सुरू व्हायला पाहिजे .त्याऐवजी जिलबी मठठा नको .पुढे खिचडीवर पण कविता येतील आणि त्यावर कशी झालीय हे लिहिण्याची वेळ येईलमिसळपाव या पावसाळयात तरी सुरू व्हायला पाहिजे .त्याऐवजी जिलबी मठठा नको .पुढे खिचडीवर पण कविता येतील . .

पॉइंट ब्लँक 06/04/2015 - 10:22
चंद्रगहणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कुण्या ज्योतिषाचा सल्ला मानून मिपा बंद ठेवण्यात आले होते असा निरागस विचार करून काम चालवले ;)

In reply to by पॉइंट ब्लँक

@चंद्रगहणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कुण्या ज्योतिषाचा सल्ला मानून मिपा बंद ठेवण्यात आले होते असा निरागस विचार करून काम चालवले ;)>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif .. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif .. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif
ढिशुम क्लेमर ;) --- गेल्या काही दिवसात,मि.पा.चे जे "झाले'',ते स्पॅम अ‍ॅटॅक मुळे झाले,पण प्रस्तुत जिल्बी ही,आंम्हाला मि.पा... आले..आले...अश्या बातम्या लागल्यावर..मि.पा.वर येता येता,जे काही "झाले"..त्यामुळे आलेली आहे,ती तितक्या'च मजेनी चाखावी,ही णम्र विणंती...! :p (ही जिल्बी,आंम्ही मठ्ठा पीत,मा.आगोबास समर्पित करीत आहोत! http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-pillow-fight-games-smiley-emoticon.gif ) मि.पा. येते.... आणिक जाते...

जुने ते सोने..

सचिन कुलकर्णी ·

In reply to by प्रचेतस

वल्ली शेठ, धन्यवाद . ५ दिवसांपूर्वी ऑफिसातून आल्यानंतर अचानक ताप भरला. परासितोमोल ६ ५ ० घेऊनही देर रात तक कुछ फरक नही . तापाने अंगाची लाही लाही होत होती . तेव्हा बाबांच्या (म्हणजे वडील - कोणी 'तसला बाबा नाही ) ;) सांगण्यावरून हा प्रयोग केला गेला . (In fact त्यांनीच कांदे किसून रस अंगाला लावून दिला). वर म्हन्त्ल्याप्रमाणे तुरंत नतीजा . दुसर्या दिवशी मी लगेच डॉक्टर कडे गेलोच . ४/५ दिवस त्यांचे पालनपोषण करून (डॉक्टर मंडळीनी हलके घ्यावे) थोडे बरे वाटले परंतु काल परत internal fever वाटत होता पण तापमापकात उतरत नव्हता. म्हणून डॉक्टर मानायला तयार नव्हते . (आता माझा काय आभासी ज्वर होता कि ज्वानीचा ज्वर ; पण नाही ). शेवटी परत आपला देशी उपाय केला जो कामाला कामाला आला. आता लाकूड स्पर्ष (touchwood हो) सारे ज्वर उतरले आहेत.

स्पा 11/05/2013 - 13:56
मिपावर एक आरोग्य आणि परामर्श असा वेगळा विभाग काढल्यास उत्तम होईल . सगळी माहिती एका विभागात टाकता यील. - आरोग्यप्रेमी इस्पा

राही 11/05/2013 - 17:32
उन्हाळ्याच्या दिवसांत बाहेर उन्हात खेळल्याने उष्माघात किंवा ताप होऊ नये म्हणून कांदे किसून डोक्यावर थापण्याची पद्धत होती. गायीच्रे तूपही टाळूवर थोडेसे ओतून त्यावर गोड्या एरंडाचे पान ठेवीत असत.

धन्यवाद निवेदिता-ताई,मुक्त विहारि आणि राही. राहीजी माझ्या बाबांनी पण एरंडाच्या पानाची उपयुक्तता सांगितली होती आणि पु.लं.च्या वाड्मयात पण याचा उल्लेख आढळतो.(आठवा - नंदा प्रधानच्या मैत्रिणीचा खडूस बाप.

भारतातील अनेक तज्ञजगभर विविध देशात अशा कंदमुळावर अभ्यास करत आहेत म्हणे त्याना या माहितीचा उपयोग होईल असे वाटते. बाकी, कुलकर्णी साहेब असा प्रयोग करुन पाहीन पण मला खुप दिवस नै वर्ष झाले ताप आला नाही हो... :( -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण तुम्ही दुसर्यांना ताप देत त्याचे काय बिरुटे साहेब. ;) (कृपया हलके घेणे). Joke apart but you are so lucky then and be lucky. आणि धन्यवाद भारतातील अनेक तज्ञजगभर विविध देशात अशा कंदमुळावर अभ्यास करत आहेत म्हणे त्याना या माहितीचा उपयोग होईल असे वाटते.>>या साठी !!

In reply to by सचिन कुलकर्णी

प्रसाद१९७१ 14/06/2013 - 10:38
पावसाळ्यात येणारा ताप आणि दुसर्‍या ऋतुमहे येणारा ताप असा काही फरक नसतो. शरीराच्या कुठल्याही अवयवास infection झाले की शरीराचे तापमान वाढवुन infection कमी करण्याचा प्रयत्न होतो. ताप आला म्हणजे शरीरात कुठेतरी bacterial किंवा viral infection आहे.

In reply to by प्रसाद१९७१

शरीराचे तापमान वाढवुन infection कमी करण्याचा प्रयत्न होतो.
विनोद.Actually शरीरातील प्रतिकार शक्ती त्या इन्फेक्शनच्या जीवाणू/विषानुशी लढते,अश्या वेळेस यातील काही पेशी (चांगल्या पेशी) मृत पावतात. त्यामुळे शरीराचे तापमान वाढते. तापमान वाढवून infection कमी करायचा प्रयत्न नाही होत.

प्रसाद१९७१ 14/06/2013 - 10:35
ह्यात काही विषेश नाही. कुठल्याही रसानी किंवा Liquid नी असेच होइल. ताप आल्यावर कपाळावर आणि तळपायावर पाण्याच्या घड्या घालायला म्हणुनच सांगतात. कांदे वाया घालवण्या पेक्षा साध्या पाण्याच्या घड्या ठेवा किंवा अंग गार पाण्यानी पुसुन काढा. Antibiotic ने ताप उतरत नसेल म्हणजे तो viral असणार. तो त्याच्या त्याच्या वेळे प्रमाणे आणि शरिरानी प्रतिकार केल्या मुळे कमी झाला. Paracetemol नी ताप उतरत नसेल तर दुसरी ताप उतवरणारी ऑषधे आहेत ती घ्यावीत.

In reply to by प्रसाद१९७१

कपाळावर पाण्याच्या घड्या ठेऊन माझा कधीही ताप कमी झालेला नाही (लहानपणा पासूनचा अनुभव). आणि हुडहुडी सकट ताप असेल तर कांदा,गार पाण्याने अंग पुसणे हे दोन्ही उलटू शकतात.

चित्रगुप्त 14/06/2013 - 10:41
तापावर हा इलाज प्रथमच कळला, त्याबद्दल धन्यवाद. मिपावर 'आरोग्य' विभाग सुरु कर णे सर्वांना खूप लाभदायी होइल. मुळात 'ताप' म्हणजे काय, त्याची कारणे, वगैरे माहिती आयुर्वेद, आलोपाथी इ. च्या जाणकारांनी इथे द्यावी ही विनंती. कारण याविषयी वेगवेगळ्या (आणि परस्पर विरुद्ध) समजुती प्रचलित आहेत, त्यामुळे नक्की काय, हे कळत नाही. विविध प्रकारे पोट बिघडणे, हे तापाचे प्रमुख कारण असते का? आणि ताप हा एक रोग आहे की अन्य काही रोगाचे लक्षण? की ताप हा एक नैसर्गिक इलाजच आहे? असेही ऐकले आहे की शरिरात साचलेली हानिकारक द्रव्ये नष्ट करण्याची नैसर्गिक क्रिया म्हणजे ताप, त्यामुळे ताप जबरदस्ती उतरवू नये, वगैरे. काही औषधांनी ताप उतरवणे बरे की आपोआप उतरु देणे बरे? वगैरेवर प्रकाश टाकावा. आमच्या वडिलांचे औषधाचे दुकान असून ते स्वतः कधीही औषध घेत नसत, तीच सवय मला आहे. तीन-चार दिवस सहन केल्यास कोणतेही दुखणे आपोआप बरे होते, असाच आजवरचा अनुभव आहे...मागे चिकनगुनिया झालेला असतानाही अजिबात औषध घेतले नाही, आणि यथावकाश त्यातून सुटका झाली, परंतु त्यावेळी अनेकांना हा रोग झाला होता, त्यापैकी ज्यांनी औषधे घेतली, त्याचा आजार उलट दीर्घकाळ लांबला, असे अनुभवास आले.

In reply to by चित्रगुप्त

प्रसाद१९७१ 14/06/2013 - 11:01
जेंव्हा Bacterial किंवा Viral infection होते, तेंव्हा शरिर आपले तापमान वाढवुन Bacteria/ virus मारण्याचा प्रयत्न करते. हे जीव असे असतात की ते फार थोड्या तापमान मर्यादेत जगु शकतात. त्यामुळे शरिराचे तापमान वाढले की ते मरतात. ह्याला ताप येणे असे म्हणतात. प्रमाणात ताप आला तर त्यात काही वाईट नाही. फक्त ताप जर फार जास्त वाढला तर मॅदुवर परिणाम होऊ शकतो म्हणुन लक्ष देणे गरजेचे असते. कांद्याचा रस लावुन शरिरातले bacteria/virus मरत नाहीत. जर शरिर स्वता bacteria ला मारु शकत नसेल तर Anti biotic घेणे गरजे चे आहे. Virus मारण्याचे काम शरिरावर च सोडावे लागते. चिकन्गुनिया, swine flue ह्यांना ऑषधे नाहीतच. आपोआपच बरे होतात. त्या काळात आपण शरिराला उर्जा आणि पाणी पुरवणे गरजेचे असते.

In reply to by प्रसाद१९७१

चिकन्गुनिया, swine flue आपोआपच बरे होतात.
अश्या प्रकारे चिकन गुनिया , स्वैन फ्लू आपोआप बरा व्हायला प्रतिकार शक्ती अति उत्तम दर्जाची असायला हवी. अन्यथा या रोगांना भारतात इतके बळी (fatal ) पडले नसते.

In reply to by प्रचेतस

वल्ली शेठ, धन्यवाद . ५ दिवसांपूर्वी ऑफिसातून आल्यानंतर अचानक ताप भरला. परासितोमोल ६ ५ ० घेऊनही देर रात तक कुछ फरक नही . तापाने अंगाची लाही लाही होत होती . तेव्हा बाबांच्या (म्हणजे वडील - कोणी 'तसला बाबा नाही ) ;) सांगण्यावरून हा प्रयोग केला गेला . (In fact त्यांनीच कांदे किसून रस अंगाला लावून दिला). वर म्हन्त्ल्याप्रमाणे तुरंत नतीजा . दुसर्या दिवशी मी लगेच डॉक्टर कडे गेलोच . ४/५ दिवस त्यांचे पालनपोषण करून (डॉक्टर मंडळीनी हलके घ्यावे) थोडे बरे वाटले परंतु काल परत internal fever वाटत होता पण तापमापकात उतरत नव्हता. म्हणून डॉक्टर मानायला तयार नव्हते . (आता माझा काय आभासी ज्वर होता कि ज्वानीचा ज्वर ; पण नाही ). शेवटी परत आपला देशी उपाय केला जो कामाला कामाला आला. आता लाकूड स्पर्ष (touchwood हो) सारे ज्वर उतरले आहेत.

स्पा 11/05/2013 - 13:56
मिपावर एक आरोग्य आणि परामर्श असा वेगळा विभाग काढल्यास उत्तम होईल . सगळी माहिती एका विभागात टाकता यील. - आरोग्यप्रेमी इस्पा

राही 11/05/2013 - 17:32
उन्हाळ्याच्या दिवसांत बाहेर उन्हात खेळल्याने उष्माघात किंवा ताप होऊ नये म्हणून कांदे किसून डोक्यावर थापण्याची पद्धत होती. गायीच्रे तूपही टाळूवर थोडेसे ओतून त्यावर गोड्या एरंडाचे पान ठेवीत असत.

धन्यवाद निवेदिता-ताई,मुक्त विहारि आणि राही. राहीजी माझ्या बाबांनी पण एरंडाच्या पानाची उपयुक्तता सांगितली होती आणि पु.लं.च्या वाड्मयात पण याचा उल्लेख आढळतो.(आठवा - नंदा प्रधानच्या मैत्रिणीचा खडूस बाप.

भारतातील अनेक तज्ञजगभर विविध देशात अशा कंदमुळावर अभ्यास करत आहेत म्हणे त्याना या माहितीचा उपयोग होईल असे वाटते. बाकी, कुलकर्णी साहेब असा प्रयोग करुन पाहीन पण मला खुप दिवस नै वर्ष झाले ताप आला नाही हो... :( -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण तुम्ही दुसर्यांना ताप देत त्याचे काय बिरुटे साहेब. ;) (कृपया हलके घेणे). Joke apart but you are so lucky then and be lucky. आणि धन्यवाद भारतातील अनेक तज्ञजगभर विविध देशात अशा कंदमुळावर अभ्यास करत आहेत म्हणे त्याना या माहितीचा उपयोग होईल असे वाटते.>>या साठी !!

In reply to by सचिन कुलकर्णी

प्रसाद१९७१ 14/06/2013 - 10:38
पावसाळ्यात येणारा ताप आणि दुसर्‍या ऋतुमहे येणारा ताप असा काही फरक नसतो. शरीराच्या कुठल्याही अवयवास infection झाले की शरीराचे तापमान वाढवुन infection कमी करण्याचा प्रयत्न होतो. ताप आला म्हणजे शरीरात कुठेतरी bacterial किंवा viral infection आहे.

In reply to by प्रसाद१९७१

शरीराचे तापमान वाढवुन infection कमी करण्याचा प्रयत्न होतो.
विनोद.Actually शरीरातील प्रतिकार शक्ती त्या इन्फेक्शनच्या जीवाणू/विषानुशी लढते,अश्या वेळेस यातील काही पेशी (चांगल्या पेशी) मृत पावतात. त्यामुळे शरीराचे तापमान वाढते. तापमान वाढवून infection कमी करायचा प्रयत्न नाही होत.

प्रसाद१९७१ 14/06/2013 - 10:35
ह्यात काही विषेश नाही. कुठल्याही रसानी किंवा Liquid नी असेच होइल. ताप आल्यावर कपाळावर आणि तळपायावर पाण्याच्या घड्या घालायला म्हणुनच सांगतात. कांदे वाया घालवण्या पेक्षा साध्या पाण्याच्या घड्या ठेवा किंवा अंग गार पाण्यानी पुसुन काढा. Antibiotic ने ताप उतरत नसेल म्हणजे तो viral असणार. तो त्याच्या त्याच्या वेळे प्रमाणे आणि शरिरानी प्रतिकार केल्या मुळे कमी झाला. Paracetemol नी ताप उतरत नसेल तर दुसरी ताप उतवरणारी ऑषधे आहेत ती घ्यावीत.

In reply to by प्रसाद१९७१

कपाळावर पाण्याच्या घड्या ठेऊन माझा कधीही ताप कमी झालेला नाही (लहानपणा पासूनचा अनुभव). आणि हुडहुडी सकट ताप असेल तर कांदा,गार पाण्याने अंग पुसणे हे दोन्ही उलटू शकतात.

चित्रगुप्त 14/06/2013 - 10:41
तापावर हा इलाज प्रथमच कळला, त्याबद्दल धन्यवाद. मिपावर 'आरोग्य' विभाग सुरु कर णे सर्वांना खूप लाभदायी होइल. मुळात 'ताप' म्हणजे काय, त्याची कारणे, वगैरे माहिती आयुर्वेद, आलोपाथी इ. च्या जाणकारांनी इथे द्यावी ही विनंती. कारण याविषयी वेगवेगळ्या (आणि परस्पर विरुद्ध) समजुती प्रचलित आहेत, त्यामुळे नक्की काय, हे कळत नाही. विविध प्रकारे पोट बिघडणे, हे तापाचे प्रमुख कारण असते का? आणि ताप हा एक रोग आहे की अन्य काही रोगाचे लक्षण? की ताप हा एक नैसर्गिक इलाजच आहे? असेही ऐकले आहे की शरिरात साचलेली हानिकारक द्रव्ये नष्ट करण्याची नैसर्गिक क्रिया म्हणजे ताप, त्यामुळे ताप जबरदस्ती उतरवू नये, वगैरे. काही औषधांनी ताप उतरवणे बरे की आपोआप उतरु देणे बरे? वगैरेवर प्रकाश टाकावा. आमच्या वडिलांचे औषधाचे दुकान असून ते स्वतः कधीही औषध घेत नसत, तीच सवय मला आहे. तीन-चार दिवस सहन केल्यास कोणतेही दुखणे आपोआप बरे होते, असाच आजवरचा अनुभव आहे...मागे चिकनगुनिया झालेला असतानाही अजिबात औषध घेतले नाही, आणि यथावकाश त्यातून सुटका झाली, परंतु त्यावेळी अनेकांना हा रोग झाला होता, त्यापैकी ज्यांनी औषधे घेतली, त्याचा आजार उलट दीर्घकाळ लांबला, असे अनुभवास आले.

In reply to by चित्रगुप्त

प्रसाद१९७१ 14/06/2013 - 11:01
जेंव्हा Bacterial किंवा Viral infection होते, तेंव्हा शरिर आपले तापमान वाढवुन Bacteria/ virus मारण्याचा प्रयत्न करते. हे जीव असे असतात की ते फार थोड्या तापमान मर्यादेत जगु शकतात. त्यामुळे शरिराचे तापमान वाढले की ते मरतात. ह्याला ताप येणे असे म्हणतात. प्रमाणात ताप आला तर त्यात काही वाईट नाही. फक्त ताप जर फार जास्त वाढला तर मॅदुवर परिणाम होऊ शकतो म्हणुन लक्ष देणे गरजेचे असते. कांद्याचा रस लावुन शरिरातले bacteria/virus मरत नाहीत. जर शरिर स्वता bacteria ला मारु शकत नसेल तर Anti biotic घेणे गरजे चे आहे. Virus मारण्याचे काम शरिरावर च सोडावे लागते. चिकन्गुनिया, swine flue ह्यांना ऑषधे नाहीतच. आपोआपच बरे होतात. त्या काळात आपण शरिराला उर्जा आणि पाणी पुरवणे गरजेचे असते.

In reply to by प्रसाद१९७१

चिकन्गुनिया, swine flue आपोआपच बरे होतात.
अश्या प्रकारे चिकन गुनिया , स्वैन फ्लू आपोआप बरा व्हायला प्रतिकार शक्ती अति उत्तम दर्जाची असायला हवी. अन्यथा या रोगांना भारतात इतके बळी (fatal ) पडले नसते.
आताच्या माझ्या आजारपणात १ उपाय बाकी नामी सापडला किंवा जुना उपाय नामी आहे हे सिद्ध झाले म्हणूयात. तो असा कि अंगात ज्वर असेल तर आणि paracetamol /antibiotic ने पण फरक पडत नसेल तर कांद्याचा रस हातापायाला/अंगाला चोळावा. यात ताप वेगवेगळ्या पद्धतीने उतरू शकतो. ५ दिवसांपूर्वी माझे अंग रस चोळल्या वर १० मिनटात थंड पडले आणि रात्री तर थंडी वाजली. काल मात्र पाय अजून गरम झाले आणि नंतर थंड.(अंतिम परिणाम-ताप उतरला).५ दिवसात फक्त दोनदा हा उपाय केला. रोज नाही. बरेचदा अंगात आपल्याला चांगलाच ताप वाटतो पण thermometer मध्ये तो दिसत नाही , अश्या वेळेस हा खंग्री उपाय आहे.

मत आणि मु*

ज्ञानोबाचे पैजार ·

चौकटराजा 08/04/2013 - 17:04
मत बदलता येते यास्तव कविता ठीक असे म्हणतो मु** तून बाहेर गेलेले परत घेता येत नाही. सबब मु* दाबून ठेवतो.

चौकटराजा 08/04/2013 - 17:04
मत बदलता येते यास्तव कविता ठीक असे म्हणतो मु** तून बाहेर गेलेले परत घेता येत नाही. सबब मु* दाबून ठेवतो.
आमची प्रेरणा http://www.misalpav.com/node/24432 मत आणि मु* दोन्ही नव्हे हो समान मत मिळताच नेते टांग वरती करीती खाल मानेने मेंढरे त्यांना पुन्हा मत देती पाण्यातुन पैसा नेता भारंभार काढी कापलेली करंगळी धरे त्याच धारे खाली मु*ल्या सारखे कधी मत टाकायाचे नाही की होणारे वाटोळे, तूला दिसतच नाही मत मागायाला येता, मु* द्यावे आपणही असे केल्या वीना मूजोरी, यांची संपायची नाही पैजार ठाकरे