राजकारण
चारा घोटाळ्यातील लालूप्रसादांना मिळाला जामीन
बिहारमधील चारा घोटाळ्यातील प्रमुख आरोपी माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे लालूंची सुटका झाली आहे.लालू प्रसाद यादव हे चारा घोटाळ्यातून जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेले आहेत.लालूंनी भ्रष्टाचार केला असेल तर न्याय व्यवस्था त्यांचा योग्य न्याय करेलच.
बर्याच जणांना असे वाटते कि लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरच लालुना बाहेर काढले असावे?काय असेल ते असो मात्र लालूंचे एका गोष्टी साठी नेहमीच कौतुक वाटत राहील ती म्हणजे अडवानींची रथयात्रा रोखण्याची हिम्मत. लालू प्रसादांची धडाडी , बेदरकारपणा मला आवडतो.
ढाण्या वाघ सुटला
आया रे आया रे
आया आरे आया रे
आया रे आया बॉडीगार्ड...
दुख भरे दिन बीते रे भईया, अब सुख आयो रे..
ये देश है वीर जवानों का, अलबेलों का मस्तानों का इस देश मे यारो..
लोकहो,
आनंदाने नाचा, गा. आज बब्बर शेर बाहेर येणार.
तूने चुरया मेरे दिल का चैन - विवाहोत्सुकांसाठी एक नवा मंत्र आणि विवाहितांसाठी वरदान
प्यारे गुरुजींना प्रज्ञा सांत कि असांत असा प्रश्र्ण पडला होता. या जगात काही प्रतिभा या सांत का असांत या वादाच्या पलिकडल्या असतात. या प्रतिभेतून निर्माण झालेल्या कलाकृतिंचा जमेल तेवढा अस्वाद घेणे इतकेच काय ते आपण सामान्य माणसे करु शकतो. अशाच एका अनंत गाण्याची मी आज तुम्हा रसिकंना ओळख करुन देणार आहे. ओळख अशा साठी की त्या गाण्याचे संपुर्ण रसग्रहण करणे या पृथ्वीवरच्या कोणत्याही मानवाच्या आवाक्या बाहेरचे काम आहे. ते गाणे सांतही आहे आणि असांतही. गाणे संपते म्हणुन सांत पण संपल्या नंतर ते अनंत काळ आपल्या मनाचा ताबा सोडत नाही म्हणुन अनंत.
दिव्यास्त्रांची मर्यादा आणि अंधश्रद्धा निर्मूलन
रामायणात एक सुन्दर गोष्ट आहे.
विश्वामित्रांनी दशरथाकडून राम-लक्ष्मणांना राक्षसांच्या वधासाठी मागून नेले, तेव्हा त्यांना वनात प्रथम बला-अतिबला या दोन विद्या शिकवल्या. त्यानंतर जेव्हा त्यांना दिव्यास्त्रे देण्याची वेळ आली तेव्हा काही अस्त्रे विश्वामित्रांनी दोघांना दिली आणि त्यानंतर ते म्हणाले,
यानंतर काही अस्त्रे मी फक्त रामालाच देणार आहे. कारण त्यांचा वापर करण्यासाठी लागणारा संयम फक्त त्याच्याकडेच आहे.
महाभारतातही अशीच काहीतरी गोष्ट आहे.अर्जुन आणि अश्वत्थाम्याची.
रणधुमाळीनंतरची निरीक्षणे, विश्लेषणे आणि आडाखे
बघता बघता विधानसभा निवडणुका संपल्या, निकाल बाहेर आले आणि निकाल लागले देखील. ह्या धाग्याचा उद्देश हा आधीच्या धाग्यावर निकालांसर्भात चालू झालेल्या चर्चा संदर्भात तुमच्या लेखी/ तुम्ही वाचलेली निरीक्षणे, विश्लेषणे आणि आडाखे एकत्रीत मांडणे हा आहे.
मला वाटलेली आणि मी वाचलेली काही निरीक्षणे: जर काही चुकीचे आढळले अथवा अपडेट्स असले तर अवश्य सांगा.
टुक टुक! आमची महाराणी तुमच्यापेक्षा श्रीमंत!
भारताच्या सर्वोच्चपदी विराजमान असणार्या महात्यागी, महासाध्वी, महाज्ञानी महाराज्ञी सोनियाजी गांधी ह्या इंग्लंडच्या राणी एलिझाबेथपेक्षाही श्रीमंत असल्याचा निष्कर्ष एका पहाणीत काढला गेला आहे. चला! ह्या निमित्ताने इंग्लंडचे नाक कापले (इटलीकडून उसनवारी करून का होईना!)
http://www.loksatta.com/desh-videsh-news/huffpost-report-says-sonia-gand...
सत्तेवर कोण यायला हवे
देशाला कॉंग्रेस शिवाय तरणोपाय नाही हि बाब सूर्यप्रकाशा इतकी सत्य आहे. पण कॉंग्रेसचा का? इतर पक्ष का नको असाही प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. २६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले. देशाला लोकशाहीची ओळख झाली.हि अनमोल लोकशाही जपण्याचे महत्वाचे काम कॉंग्रेसने केले. अफाट लोकसंख्या,हजारो जाती, अनेक भाषा, विविध धर्म ह्या साऱ्या घटकांचा समतोल सावरत कॉंग्रेसने देशाचा डोलारा सावरला. त्याच बरोबर देशाला विकासाच्या वाटेवर आणले.
राजकपूरचा '' अनाडी '' आज आठवला
राजकपूरचा '' अनाडी '' आज आठवला
आठवण्याचे कारण खालील बातमी [THE TIMES OF INDIA 25/11/2013]
The state's crisis hit relief & rehabilitation department led by senior congress leader Patangrao Kadam has paid a compensation of Rs. 3,000 to chief minister Prithviraj Chavan's wife ,Satwasheela,for loss of crop in the wake of the worst ever drought in western Maharashtra in 2011-12.
पानशेत धरण फुटल्यामुळे ज्यांची घरे गेली त्यांना सरकारने जागा दिली
खरा काँग्रेसभक्त
कुमार केतकरांचा अवतार छ.गडमधे जन्माला आला की काय अशी शंका यावी असा हा एक अस्सल काँग्रेसप्रेमी भारतीय!
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-OTS-chhatisgarhs-rajeshwarao...
राजेशराव पवार नामक छत्तीसगडमधील कुणी विभूती महाराणी सोनिया, युवराज राहुल, युवराज्ञी प्रियांका यांची रोज साग्रसंगीत पूजा करतात. आपले जाणते पवार ह्यातून काही स्फूर्ती घेतील काय ?