मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

न्यूनगंडाचे नवनिर्माण

भोचक ·

अविनाश ओगले Fri, 03/21/2008 - 13:13
नोकर्या हा शब्द नोकर्‍या असा लिहावा... शिफ्ट `आर' दाबताच र्‍ हे मिळते. मग अक्षर जोडा. उदा. तर्‍हा, वार्‍याने... चांगले विचार वाचताना `खडे' सोसेनात...

विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 13:19
अतिशय सुरेख लेख! आत्मपरिक्षण करायला लावणारा, विचार करायला लावणारा! भोचकगुरुजींना मनापासून धन्यवाद... तात्या.

शानबा५१२ गुरुवार, 03/18/2010 - 13:37
तुम्ही हा लेख लिहण्यमागचा उद्देश एक नवीन लेख लिहुन स्पष्ट करावा म्हणजे सर्वांना तुम्हाला समजुन घेता येईल *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........*****

In reply to by शानबा५१२

स्वानन्द गुरुवार, 03/18/2010 - 15:19
'मराठी च्या मुद्द्यावर चालू असलेल्या घडामोडींवर आपले विचार मांडणे' हाच उद्देश आणखी दुसरं काय? मला तरी दुसर्‍या लेखाची गरज वाटत नाही उद्देश समजाऊन घेण्यासाठी. भोचकराव, लेख आवडला. स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

In reply to by शानबा५१२

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 03/18/2010 - 15:33
लेख २००८ चा असल्याने दोन वर्षात काय घडले याचे अवलोकन करणे असे म्हणावयाचे आहे का? समुह मानसिकतेतुन काय काय घडले हे वाचनीय ठरावे ही अपेक्षा. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

मेघवेडा गुरुवार, 03/18/2010 - 15:27
सद्यपरिस्थितीचा त्रयस्थपणे घेतलेला आणि सुयोग्य शब्दांत मांडलेला आढावा.. लेख आवडला!! खरंच विचार करण्यास लावणारा लेख! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

अभिज्ञ Fri, 03/19/2010 - 00:23
मुंबईत उत्तर भारतीय लोकांविरूद्ध ज्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन छेडले ते पाहता, परप्रांतीयांना विरोधापेक्षा मराठी माणसाचा न्यूनगंडच जास्त दिसून आला. किंबहूना न्यूनगंडातूनच हे आंदोलन उभारले गेले असे वाटते. मराठी लोकांची प्रगती ही परप्रांतींयांच्या विरोधाच्या पायावर अवलंबून आहे, की स्वतःच्या कर्तृत्वावर हेच अजून नेत्यांना समजले नाही, असे वाटते. मुंबईत जे काहि घडले वा घडतेय त्याला बरेच आयाम आहेत. जे काही घडतेय किंवा राज ठाकरे जे करत आहेत ते बरेच आधी व्ह्यायला पाहिजे होते अशी इथल्या स्थानिक मराठी माणसाची भावना आहे.न्युनगंड वगैरे विधान पटत नाहि. मुंबईमध्ये परप्रांतीय टॅक्सीवाले, चणे-फुटाणेवाले, भेळवाले भाजी विकणारे असे आहेत. या मंडळींनी मराठी मंडळींचा कोणता हक्क हिरावून घेतला? मुळात हे व्यवसाय करण्यासाठी परप्रांतीय येण्यापूर्वी मराठी माणसाला पुरेशी संधी होती. पण रस्त्यावर येऊन काही विकण्याची लाज आणि आळशीपणा हाच स्वभाव असेल तर प्रत्यक्ष परमेश्वर खाली उतरला तरी मराठी माणसाची प्रगती होणार नाही. मुंबईतला हा 'व्हॅक्युम' परप्रांतीयांनी ओळखला आणि तो भरून काढला. कारण मुंबईत तो जेवढे कमावतो तेवढेही कमाविण्याची संधी त्यांच्या स्वतःच्या राज्यात त्यांना मिळत नाही. अतिशय हास्यास्पद विधान. समजा ह्या परप्रांतीयांनी जर का मुंबईत चणे,भेळ वा भाजी विकली नसती तर काय?मराठी माणुस उपाशी मेला असता?अन संपुर्ण महाराष्ट्रात काय फक्त परप्रांतीयच हे व्यवसाय करतात का ह्या व्यवसायात मराठी माणुस कुठेच नाही? मग ह्यात आळशीपणा वगैरे गोष्टी आल्याच कुठे? वास्तविक मुंबईची आर्थिक सत्ता युपी, बिहारी लोकांपेक्षा इतर अमराठी लोकांच्या हाती आहे. हे अमराठी म्हणजे गुजराती, मारवाडी, पंजाबी, सिंधी आहेत काही प्रमाणात दाक्षिणात्य आहेत. पण यांना विरोध करण्याची आपली छाती नाही. म्हणून युपी व बिहारी लोकांना लक्ष्य केले जाते. वास्तविक या श्रीमंत परप्रांतीयांपुढे मराठी माणूस दबतो. आपल्या मुंबईत हे बाहेरून येऊन श्रीमंत झाले याचा एक शूळ आपल्या पोटात असतो. म्हणूनच एक न्यूनगंड आपल्यात तयार होतो आणि आपण त्यांच्यापुढे दबतो. मुंबईतल्या उच्चभ्रु भागात फिरताना आपण याच न्यूनगंडाच्या प्रभावामुळे घाबरतो. म्हणूनच या श्रीमंत मंडळींना संस्कृती नाही. फक्त पैसा कमावतात. त्यांना आपल्या संस्कृतीशी देणे घेणे नाही, म्हणून टीका करतो. पण ही शुद्ध आत्मवंचना आहे. भोचक साहेब, हा विरोध नक्की कशाला आहे ते समजावून घ्या. विरोध हा लोंढ्याच्या राजकारणाला आहे.अन तो असलाच पाहिजे असे मला वाटते. या व्यावसायिकांच्या बाबतीत चरफड व्यक्त करून काहीही होणार नाही. कारण याच मंडळींनी मुंबईत व्यवसाय थाटले आहेत. त्यांच्याकडे मराठी माणसे नोकर्या करत आहेत. त्यांचे व्यवसाय नसते तर या मंडळींनी कुठे नोकर्या केल्या असत्या? बरे मराठी मंडळींना उद्योग करण्यापासून कुणीच रोखलेले नाही. पण ती मानसिकताच मराठी माणसात रूजलेली नाही. अमेरिकेत जाऊन तेथे व्यवसाय स्थापन करणारी मंडळी आपल्यात आहेत. पण आपल्याच देशात आपल्याच राज्यात व्यवसाय स्थापन करण्याची धमक आणि तो यशस्वी चालविण्याची व्यावसायिकता मात्र, आपल्याकडे नाही. त्यांचे व्यवसाय नसते तर या मंडळींनी कुठे नोकर्या केल्या असत्या? लै लै लैच बालिश व पोरकट विधाने. 'मनसे'म्हणते सरकारी नोकर्यांत मराठी माणसाला स्थान मिळत नाही. पण मुळात सरकारी नोकर्यांची संख्या कमी झाली असताना हे तरूण नोकरीच्या शोधात का आहेत? त्यांना उद्योगाकडे वळविण्याची गरज आहे, त्यासाठी 'मनसे' काय करत आहे? बिहारी वा युपीच्या सर्व तरूणांनाही नोकर्या मिळत नाही. पण मुंबईत आपल्या घरापासून दोन तीन हजार किलोमीटरवर येऊन धंदा करण्याची धमक ते दाखवतात. ते मराठी तरूणांना का जमत नाही? बिहारी वा युपी या तरूणांचा संघर्ष हा 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट' सारखा आहे. जिवंत रहायचं आहे, तर काही तरी केले पाहिजे. तोच तो करतो आहे. अहो पण मराठी माणसाला सरकारी नोकरी मिळावी म्हणून मनसे आंदोलन करत आहेच ना? त्यात कोणाला वा काय प्रॉब्लेम असावा? मनसेने काही केले कि म्हणायचे कि न्युनगंडाचे नवनिर्माण,अन खालती लिहायचे कि मनसे हे का करत नाही अन ते का करत नाही? हा दुटप्पिपणा नव्हे काय? मराठी माणसाला तेवढी गरज वाटत नाही. खूप पैसा कमवावा. मुंबईत आपलंही घर असावं असं स्वप्न त्याचं कधीच नसतं. त्यामुळे माफक पैशांतही तो आनंद मानतो. पैशांपेक्षा सांस्कृतिक घडामोडीत तो आनंद मानतो. मराठी भाषा टिकावी यासाठी संघर्ष करूया वगैरे असे तो म्हणतो. पण बाजारचा नियम असा आहे, की ज्याचा पैसा असतो, त्याचीच भाषा बोलावी लागते. मुंबईवर वर्चस्व ज्या परप्रांतीयांचे आहे, त्यांचीच भाषा बोलावी लागते. शेअर बाजार, बांधकाम क्षेत्र यात गुजराथी, मारवाडी लोकांचे प्राबल्य आहे. बॉलीवूडमध्ये पंजाबी आहेत. इतर ठिकाणी राजस्थानी आहेत. या सर्वांची मिळून बनलेली बंबईय्या हिंदी हिच बोलायची भाषा रहाणार. या सर्व व्यवसायांत मराठी माणसाचे वर्चस्व असते तर सर्वांनीच मराठी शिकली असती. पण तसे घडणे नाही. बाजारात सर्वांना समान संधी असते. सर्व व्यवसाय, नोकरी करण्यासाठी समान संधी आहे. पण कॉस्मोपॉलिटिन कल्चर म्हणून आपण त्याला घाबरत असू तर मग आपल्यासारखे मुर्ख आपणच. खरे तर मला आश्चर्य वाटते ते बॉलीवूडमध्ये येणार्या परप्रांतीयांचे. किती स्वप्न डोळ्यात घेऊन ही मंडळी मायानगरी मुंबईत येतात. येथील कॉस्मोपॉलिटिन कल्चर त्यांच्या सवयीचे नसते. लोक सवयीचे नसतात. पण तरीही ही मंडळी येथे निश्चयाने टिकून रहातात आणि नाव कमावतात. आपल्याला हे का जमत नाही? आपल्याकडील नाना पाटेकरचा अपवाद सोडला तर बॉलीवूडवर मराठी लोकांचे का वर्चस्व नाही. इतर प्रांतीयांच्या तुलनेत तरी त्यांना कमी संघर्ष करावा लागतो. तरीही तिकडे जाण्याचे धाडस मराठी तरूण का दाखवत नाही. दिल्लीतून शाहरूख कसलीही पार्श्वभूमी नसताना, गॉडफादर नसताना मुंबईत येतो आणि बॉलीवूडचा बादशहा बनतो. हे आपल्याला का जमत नाही. एखादीच माधुरी दीक्षित टॉपच्या पोझिशनला जाते. पण सर्वांनाच का जमत नाही. दिग्दर्शक म्हणून एखादा आशुतोष गोवारीकर दिसतो. पण निर्माता म्हणून एकही बडे मराठी बॅनर दिसत नाही. सध्या तर एकही मराठी संगीतकार हिंदीत नाही. भोचक अहो तुम्ही हे काहिहि काय लिहित्॑य? कसले बॉलिवूड?अन त्याचा दर्जा तो काय? अन तिथे मान्यता मिळविण्याकरिता मराठी माणसाने कशाला जीव काढायचा? तमिळ वा तेलगु सिनेमेवाले तर विचारत पण नाहित बॉलिवूडला.त्यांचे बरे काहि अडत नाही? मराठी संस्कृती टिकविण्यसाठी आणि ती इतरांनी आत्मसात करण्यासाठी केवळ सांस्कृतिक आंदोलने करून चालत नाही. त्यासाठी परिस्थितीवर वर्चस्व लागते. मराठी लोक सांस्कृतिक कार्यक्रमात रमतात. पण त्या कार्यक्रमांचे प्रायोजकत्व कुणाकडे असते? अर्थातच अमराठी लोकांकडे वा त्यांच्या कंपन्यांकडे. (अपवाद वगळून) म्हणजे आपले संस्कृती टिकवणारे कार्यक्रमही परप्रांतीयांच्या पैशावरच चालत असतात, मग आपली संस्कृती परप्रांतीय बिघडवत आहेत, असे आपण कसे म्हणू शकतो. सांस्कृतिक आंदोलन म्हणजे काय? निश्चित अर्थ कळाला नाही. ज्या राज ठाकरेंनी म्हटले आहे, की मुंबईत रहाणार्यांनी मराठी संस्कृतीशी आपुलकी दाखवली पाहिजे, त्याच राज ठाकरेंनी मुंबईत असताना शिवउद्योग सेनेच्या प्रमोशनसाठी मायकल जॅक्सनला आणून नाचवले होते. त्यावेळी 'मराठी संस्कृती' कुणाच्या घरी पाणी भरत होती? संस्कृती टिकविण्यासाठी साहित्य संमेलनांची 'बोंब' आणि 'नवनिर्माणा'ची हिंसक आंदोलने करून चालत नाही. त्यासाठी मराठी लोकांची आर्थिक स्थिती सुधारायला हवी. अहो तुम्हीच तर मान्य करताय कि राज ठाकरेंनी शिवउद्योग सेनेच्या प्रमोशनसाठी मायकल जॅक्सनला आणून नाचवले होते. त्यांनी मराठी संस्कृती वाढविण्याकरिता हा प्रकर नव्हताच.मग तो प्रश्न येतोच कुठे? संस्कृती टिकविण्यासाठी साहित्य संमेलनांची 'बोंब' आणि 'नवनिर्माणा'ची हिंसक आंदोलने करून चालत नाही. त्यासाठी मराठी लोकांची आर्थिक स्थिती सुधारायला हवी. काहिहि काय विधान करतय तुम्ही. म्हणजे नक्की काय करायच? भोचक, हा लेख फारच असंबध्द वाटला. नवभारत टाईम्स व सीएनएन आयबीएन सारख्या मराठीद्वेष्ट्या संकेतस्थाळावर ह्या असल्या लेखाचे कौतुकच होईल ह्यात काही शंका नाही. :) अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

पाषाणभेद Fri, 03/19/2010 - 02:57
अभिज्ञशी सहमत आहे. तुमच्या नोकर्‍या किंवा कामे तुमच्या डोळ्यादेखत काहीही लायकी नसणार्‍या भैट्याने (केवळ कमी मोबदला घेतो म्हणून) हिरावलेली असती म्हणजे तुम्हाला त्याचे शल्य जास्त बोचले असते. स्वातंत्र्यापुर्वी मुंबईत कमी भैट्ये होते त्या वेळी आमचे कुठे अडत होते? स्वातंत्र्याचे सोडा. त्या आधी मुंबईतल्या ज्या ईमारती बांधल्या, जी कलाकुसरीची कामे केली गेली त्या वेळी होते का हे भैट्ये दुध द्यायला? येथील स्थानिक जनताच एकमेकांना सेवा देत असे ना? उत्तरप्रदेशी व इतर प्रदेशी राजकारण्यांनी, लोकांनी आपल्या लढावू बाण्याचा व मराठी मातीत आपसूक येणारा भोळसटपणाचा योग्य कालानुरूप योग्य फायदा घेतला. योगायोगाने जरी हा जुना लेख वरती आला तर आता तुम्हीच बघा की मराठी माणसात काय बदल घडलाय ते. तुम्ही राहता त्या इंदूरात देखील अशीच अठरापगड संस्कृती तयार झालेली आहे. (काही लोकं तर इंदूरला 'मिनी बाँबे' )म्हणतात. हे कसले लक्षण आहे? इंदूरच्या मुळ लोकांना ही उपरी संस्कृती चालेल काय? मी स्वत: या भैट्यांबरोबर बरीच कामे केलीत. ते कशा प्रकारे बस्तान बसवतात, कशा प्रकारे आपल्याच माणसाची वर्णी लावतात, कशा प्रकारे उपकामे आपल्याच माणसाला देतात हे मी जवळून बघीतले आहेत. (बाकी काही ठिकाणी मी मराठी व्यावसायीकाचीही मानसिकता कामाच्या प्रती कशी असते ते ही जवळून बघितले आहे. परंतु तो झाला आपल्या मराठी रक्तातला गुण). तरीही बाहेरून आलेल्या माणसांच्या व्यावसायिकतेत असणारा बदल संस्कृतिक दृष्ट्या आपल्याला मारक ठरतो. अन राजठाकरेंचा मुद्दा केवळ मुंबईपुरताच लागू होतो असे नाही. तो तर आता जागतीक मुद्दा होतो आहे. बाकी मी राज ठाकरेंच्या परप्रांतियांच्या लोंढ्याच्या मुद्याला पुर्णपणे अनुमोदन देईल. (जरी त्यांनी तो मुद्दा भविष्यात बदलला तरीही.) जय मनसे प्रवृत्ती! मी मराठी! जय मराठी!! The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३

In reply to by पाषाणभेद

नितिन थत्ते Fri, 03/19/2010 - 11:13
>>तुमच्या नोकर्‍या किंवा कामे तुमच्या डोळ्यादेखत काहीही लायकी नसणार्‍या भैट्याने (केवळ कमी मोबदला घेतो म्हणून) हिरावलेली असती हे वाक्य पुढीलप्रमाणे वाचून पहावे. तुमच्या (अमेरिकनांच्या) नोकर्‍या किंवा कामे तुमच्या डोळ्यादेखत काहीही लायकी नसणार्‍या काळ्याने (भारतीयाने) (केवळ कमी मोबदला घेतो म्हणून) हिरावलेली असती .... नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

चिरोटा Fri, 03/19/2010 - 11:29
हा h1-B(non-immegrant visa for skilled labor) चा मुद्दा अमेरिकेतही मध्यंतरी जोरदार चर्चिला गेला होता.सुदैवाने त्याला वांशिक/व्यक्तिगत हल्याचे स्वरुप आले नाही.भारतिय लोक स्वस्तात काम करतात त्यामुळे अमेरिकनांच्या नोकर्‍या जातात असा तेथील स्थानिक लोकांचा आरोप होता. अवांतर- बर्‍याचश्या कंपन्या-ज्या भारतिय/चिनी वंशाच्या लोकांनी स्थापन केल्या आहेत त्या अमेरिकन लोकांपेक्षा भारतिय/चिनी लोकांना प्राधान्य देतात असे आढळून आले आहे. भेंडी P = NP

In reply to by नितिन थत्ते

Dhananjay Borgaonkar Fri, 03/19/2010 - 15:52
कमी मोबदला घेतो म्हणुनच भारतात बर्‍याच नोकर्‍या टिकुन आहेत. नाहीतर इकडच्या संगणक पेशेवराला एवढ्या पैशाची नोकरी मिळालीच नसती. पण लायकी नसताना हा उल्लेख खटकला. आपली लायकी नसती तर का नोकर्‍या मिळाल्या असत्या. आपल्या पे़क्षा कमी पैशामधे काम करायला अफ्रिका खंडातील लोक तयार आहेत. तिकडे का नाही नोकर्‍या जात?

मदनबाण Fri, 03/19/2010 - 05:08
बिहारी वा युपीच्या सर्व तरूणांनाही नोकर्या मिळत नाही. हो त्यांच्या राज्यात नाही पण आपल्या राज्यात नक्कीच मिळतात... मी आत्ता पर्यत पाहिलेला टेलिफोन(मी या व्यवस्थेला बीटीएनएल म्हणतो :--- भय्या टेलिफोन निगम लिमिटेड) लाईनमन मिश्रा,तिवारी किंवा पांडेच होता...आज कुठल्याही सिक्युरिटी सेवा देणार्‍या एजन्सी मधे याच सर्व मंडळींची भरती कशी ?कुठल्याही कंपनीत्,एटीमच्या बाहेर्,कॉलनी मधे असणारे सुरक्षा रक्षक (वॉचमन) हे सर्व उत्तरभारतीयच आहेत !!! त्यांना कशा नोकर्‍या मिळाल्या ? सीएसटी पासुन कर्जत पर्यंत सर्व खानपान सुविधा देणार्‍या दुकानांचे परवाने याच मंडळींना कसे मिळाले ? मदनबाण..... स्वतःच्या बंगल्यांवर जनतेचे कोट्यावधी रुपये उधळणार्‍या आणि याच जनतेच्या डोक्यावर व्हॅटचा तडाखा देणार्‍या सरकारचा मी निषेध करतो !!! http://bit.ly/dlmzCy

सन्जोप राव Fri, 03/19/2010 - 06:44
वरील तीन प्रतिसाद वाचून अतिशय मनोरंजन झाले. आपल्या दोषांचेच उदात्तीकरण करायचे असे ठरवले तर मराठी माणसाला मुद्दे कधीच कमी पडणार नाहीत. एकंदरीत जनतेला घाऊक बोलणे-लिहिणे फार आवडते. बिहारी गचाळ आणि अस्वच्छ, उत्तर प्रदेशी लोंढेखोर, मराठी माणूस स्वाभिमानी व बाणेदार वगैरे. त्यामुळे चालू द्या. 'वन गेट्स व्हॉट वन डिझर्व्हस' या न्यायाने मराठी माणसाला जे मिळते आहे ते त्याने स्वीकारत राहावे. जय महाराष्ट्र! सन्जोप राव कल और आयेंगे नगमोंकी खिलती कलियां चुननेवाले मुझसे बेहतर कहनेवाले, तुमसे बेहतर सुननेवाले कल कोई मुझको याद करें, क्यों कोई मुझको याद करें मसरुफ जमाना मेरे लिये, क्यूं वक्त सुहां बरबाद करे

In reply to by सन्जोप राव

तिमा Fri, 03/19/2010 - 20:09
कर्तृत्व नसताना पूर्वजांची नांवे घेऊन मिशांवर ताव देणे हा काही मंडळींचा स्थायीभाव असतो. तेंव्हा कितीही सांगितले तरी अशा लोकांना थोडेच पटणार? तेंव्हा संजोपराव, दुर्लक्ष करा. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

In reply to by तिमा

II विकास II Fri, 03/19/2010 - 21:12
>>कर्तृत्व नसताना पूर्वजांची नांवे घेऊन मिशांवर ताव देणे हा काही मंडळींचा स्थायीभाव असतो. तेंव्हा कितीही सांगितले तरी अशा लोकांना थोडेच पटणार? तेंव्हा संजोपराव, दुर्लक्ष करा. अगदी योग्य टोला.

समीरसूर Fri, 03/19/2010 - 09:33
भोचकसाहेबांचे विचार पटले. बॉलीवूडचा दर्जा नसला तरी त्यात पैसा आणि ग्लॅमर आहे. दाक्षिणात्य बॉलीवूडला विचारत नाहीत कारण ते ही तितकेच श्रीमंत आहेत. मराठी चित्रपटसृष्टी आहे का इतकी श्रीमंत? नाही! आणि ज्याचा पैसा त्याची भाषा हे तत्व तर खूप जुने आहे. मराठीचा माज आर्थिक क्षेत्रात दिसत नाही म्हणून मराठी कुठे दिसत नाही. अमेरिकन एम्बासीमध्ये देखील गुजरातीमध्ये सूचना आहेत. मराठीत नाहीत. जे वरचढ त्यांची संस्कृती रुजणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. मूळ लेखानुसार हे वर्चस्व प्राप्त करण्याचा प्रयत्न मराठी माणूस करत नाही आणि म्हणून त्याची मुस्कटदाबी होते. हे अगदी खरे आहे. आणि मराठी असे प्रयत्न करत नाहीत कारण मराठी लोकं कामचुकार, आळशी, मुजोर, 'चलता हैं' अ‍ॅटीट्यूड असणारे, कष्टाला घाबरणारे असे असतात. हे सत्य नाकारून चालणार नाही. जालन्याला खूप मोठी स्टील इंडस्ट्री आहे. तिथे हजारो डिग्री तापमानात रस होणारे लोखंड सळया बनून बाहेर पडते त्या ठिकाणी कुणीच मराठी माणसे काम करायला तयार होत नाहीत कारण त्यांना त्या तापमानाचा आणि त्या कष्टांचा त्रास होतो. आता अशा ठिकाणी कमी पैशात, जोखमीचे काम करणारे आणि वरून प्रोफेशनल असणारे युपी, बिहारीच काम करायला तयार होत असतील तर त्यात त्यांचा काय दोष? आमच्या गावातला एकमेव मराठी सुतार डबघाईला आलेला आहे कारण दहा वेळा बोलावून न येणे, थापा मारणे, काम नीट न करणे, दांड्या मारणे, लवकर घरी निघून जाणे, ४ दिवसाच्या कामाला १५ दिवस लावणे, गरज असली की गोड बोलणे, पैसे अगदी टेचात घेणे असला माज आता त्याला (किंबहुना आता त्याच्या मुलांना) महागात पडतोय कारण अत्यंत कुशल राजस्थानी सुतार आमच्या गावात दाखल झाले आहेत. ते काम अगदी चोख, दिवस-रात्र जागून, वेळेवर करून देतात. आता बोला? अशी असंख्य उदाहरणे आहेत. मुंबईतल्या भय्यांनी त्यांची स्पेस तयार केली आहे. कुणाचेच कुणावाचून अडत नाही पण त्यातून बिझनेस ऑपॉर्च्युनिटी शोधून, अपार कष्ट करून आपापली स्पेस निर्माण करणे हे खचितच कौतुकास्पद आहे आणि ते युपी, बिहार च्या लोकांना नीट जमते आणि म्हणून मराठी लोकांच्या पोटात दुखते. गरज निर्माण करून त्यातून पैसा कमवणे हे एक तंत्र आहे आणि ते मराठी लोकांना जमत नाही. त्यामुळे युपी, बिहार्‍यांना हुसकावून लावण्या आधी (याची गरज आहेच कारण नाहीतर आधीच कोकरासारखा असणारा मराठी माणूस अगदीच गोगलगाय होऊन जाईल) मराठी लोकांनी, नेत्यांनी आपला अ‍ॅटीट्युड बदलणे अत्यंत आवश्यक आहे. --समीर

In reply to by समीरसूर

चिरोटा Fri, 03/19/2010 - 10:26
गरज निर्माण करून त्यातून पैसा कमवणे हे एक तंत्र आहे आणि ते मराठी लोकांना जमत नाही.
सहमत आहे.व्यवसाय्/धंदा करण्यासाठी जे गोड बोलावे लागते त्यात उत्तर भारतिय हुशार असतात. बाकी वर रेल्वेच्या भरतीबाबत मात्र मनसेचे मुद्दे योग्य वाटतात्.सर्वच्या सर्व रेल्वे कँटिन्स्मध्ये/तिकिट तपासनिस उ.प्र./बिहारचे कसे काय? हे व्यवसाय् चालवण्यासाठी काही प्रचंड मेहनत/hifi skill ची गरज नाही. स्थानिक लोक हे जॉब्स नक्कीच करु शकतात. काही वर्षापूर्वी कर्नाटकातही रेल्वे भरतीचा प्रश्न झाला होता.संपूर्ण कर्नाटकात रेल्वे कँटिन्स्/तिकिट तपासनीस तामिळ्/उ.प्र्.चे. अजुनही आहेत. भेंडी P = NP

प्रशु Fri, 03/19/2010 - 15:28
राज विषयीची मळमळ ओकणारा अजुन एक भिकार लेख... गेले काहि दिवस मिपा वर हे असल्या लेखांची मालिका सुरु आहे... चालु द्या...

In reply to by प्रशु

समीरसूर Fri, 03/19/2010 - 17:39
लेख राजविषयी मळमळ ओकतोय असे वाटले नाही. आधी आपल्यात काय दोष आहेत हे तपासून, त्यांचे निराकरण करून मग आपण मैदानात उतरलो तर जिंकण्याच्या शक्यता कैकपटीने वाढतात. मराठी माणसातले दोष (आळशीपणा, अकारण माज, मुजोरी, काम न करण्याची वृत्ती, शब्द न पाळण्याची वृत्ती इ.) ठळक करून दाखवणारा हा लेख होता असे मला वाटते. शिवसेना काय किंवा मनसे काय, या सगळ्या गोष्टींचा राजकीय लाभ करून घेण्याच्या दृष्टीने रान पेटवत आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे आणि त्याने जर मराठी लोकांचा आणि मराठीचा फायदा होणार असेल तर त्यात गैर काहीच नाही. पण त्यासाठी ठराविक असा कार्यक्रम हवा आणि तो कार्यक्रम परिणामकारकरीत्या राबविण्याची इच्छा आणि तळमळ हवी जी आजकालच्या राजकीय पक्षांमध्ये दिसून येत नाही. क्षुल्लक गोष्टींवर मारझोड करून प्रश्न सुटण्यासारखे नाहीत. --समीर

In reply to by समीरसूर

प्रशु Fri, 03/19/2010 - 19:23
विनोदी प्रतिक्रिया... वरील लेखात मायकल ज्यक्सन चा उल्लेख आहे. पण प्रश्नकर्तांना एका गोष्टीचा विसर पडला आहे कि ज्या राज ने मायकलला येथे आणुन नाचवले त्याच राज ने लता मंगेशकर संगीत रजनी पण सादर केली होती. मनसे स्थापन झाल्यावर शिव तिर्थांवर मराठी पुस्तक प्रदर्शन भरवले होते.... क्षुल्लक गोष्टींवर मारझोड करून प्रश्न खरच सुटत नाहित पण मनसे प्रथम कायदेशिर पाठपुरावा करते आणि सांगुन ए॑कत नाहीत हे पाहुन मगच कानफाटात मारते... (उदा. अबु, मोबाईल कंपन्या )

Dipankar Fri, 03/19/2010 - 18:03
जेवढे राज च्या मराठी माणसाला डावलले जाते हा आरोप खरा आहे तेवढाच मराठी माणूसही याला जबाबदार आहे, मराठी माणसाला डावलले जाते कारण त्याचा हातात आर्थिक नाड्या नाहीत. जेव्हा मराठी माणूस नोकरीच्या मानासिकतेतून, एका सुरक्षित कोशातून बाहेर येईल तेव्हाच त्याला कोणी डावलू शकणार नाही

कानडाऊ योगेशु Fri, 03/19/2010 - 18:09
भैयांमुळे खरा प्रॉब्लेम तेव्हा जेव्हा निर्माण झाला जेव्हा मुंबईतल्या भैया नेतेमंडळींनी त्याचा पध्दतशीर राजकिय फायदा उठवायला सुरवात केली. मुंबईत दाक्षिणात्य/गुजराती मंडळीही बरीच आहेत पण त्यांच्या त्यांच्या धार्मिक उत्सवात (अय्यपास्वामींचा उत्स्व/नवरात्र गरबा .इ.इ.) त्यांच्या प्रदेशातील कुणा राजकीय नेत्याला त्यांनी बोलवल्याचे ऐकले नाही.किंवा तसे झालेही असले तरी त्याच्या दखल घेण्याजोगा इतपत त्यांचा सहभाग नव्हता. पण भैयांनी छटपुजेसाठी लालु/मुलायम सारखी नासक्या मानसिकतेचे नेतेमंडळी बोलावली आणि मग ह्या मंडळींना आताच थांबविले नाही तर उद्या काय परिस्थिती ओढवेल ह्याचा साक्षात्कार मराठी हौश्या गवश्या नेत्यांना झाला. बिहार युपी सारखे राजकारण महाराष्ट्रात शिरले तर महाराष्ट्र ही मागासलेपणात त्या प्रदेशांच्या पंक्तित जाऊन बसेल. बाकी राज ठाकरेंबद्दल अपेक्षा तर आहेत. (किणी प्रकरण पुन्हा उपटले नाही म्हणजे मिळविली.) --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

विसोबा खेचर Fri, 03/19/2010 - 19:53
वास्तविक मुंबईची आर्थिक सत्ता युपी, बिहारी लोकांपेक्षा इतर अमराठी लोकांच्या हाती आहे. हे अमराठी म्हणजे गुजराती, मारवाडी, पंजाबी, सिंधी आहेत काही प्रमाणात दाक्षिणात्य आहेत. पण यांना विरोध करण्याची आपली छाती नाही. म्हणून युपी व बिहारी लोकांना लक्ष्य केले जाते. वास्तविक या श्रीमंत परप्रांतीयांपुढे मराठी माणूस दबतो.
खरं आहे..!
बरे मराठी मंडळींना उद्योग करण्यापासून कुणीच रोखलेले नाही. पण ती मानसिकताच मराठी माणसात रूजलेली नाही.
हे मात्र खरं!
पण बाजारचा नियम असा आहे, की ज्याचा पैसा असतो, त्याचीच भाषा बोलावी लागते. मुंबईवर वर्चस्व ज्या परप्रांतीयांचे आहे, त्यांचीच भाषा बोलावी लागते. शेअर बाजार, बांधकाम क्षेत्र यात गुजराथी, मारवाडी लोकांचे प्राबल्य आहे. बॉलीवूडमध्ये पंजाबी आहेत. इतर ठिकाणी राजस्थानी आहेत. या सर्वांची मिळून बनलेली बंबईय्या हिंदी हिच बोलायची भाषा रहाणार. या सर्व व्यवसायांत मराठी माणसाचे वर्चस्व असते तर सर्वांनीच मराठी शिकली असती. पण तसे घडणे नाही.
सहमत आहे..
मराठी संस्कृती टिकविण्यसाठी आणि ती इतरांनी आत्मसात करण्यासाठी केवळ सांस्कृतिक आंदोलने करून चालत नाही. त्यासाठी परिस्थितीवर वर्चस्व लागते.
अगदी खरं!
ज्या राज ठाकरेंनी म्हटले आहे, की मुंबईत रहाणार्यांनी मराठी संस्कृतीशी आपुलकी दाखवली पाहिजे, त्याच राज ठाकरेंनी मुंबईत असताना शिवउद्योग सेनेच्या प्रमोशनसाठी मायकल जॅक्सनला आणून नाचवले होते. त्यावेळी 'मराठी संस्कृती' कुणाच्या घरी पाणी भरत होती?
रास्त सवाल.. भोचकगुरुजी, लेख आवडला.. मराठी माणसाने आत्मपरिक्षण करावे.. त्याला प्रगती करायला कुणीही रोखलेले नाही.. (मराठी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

II विकास II Fri, 03/19/2010 - 21:14
>>मराठी माणसाने आत्मपरिक्षण करावे.. त्याला प्रगती करायला कुणीही रोखलेले नाही.. अगदी बरोबर. उगाच भांडायचे म्हणुन भाडांयचे आणि जेव्हा वेळ येते तेव्हा शेपुट घालुन पळुन झाले सोडायला हवे.

अविनाश ओगले Fri, 03/21/2008 - 13:13
नोकर्या हा शब्द नोकर्‍या असा लिहावा... शिफ्ट `आर' दाबताच र्‍ हे मिळते. मग अक्षर जोडा. उदा. तर्‍हा, वार्‍याने... चांगले विचार वाचताना `खडे' सोसेनात...

विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 13:19
अतिशय सुरेख लेख! आत्मपरिक्षण करायला लावणारा, विचार करायला लावणारा! भोचकगुरुजींना मनापासून धन्यवाद... तात्या.

शानबा५१२ गुरुवार, 03/18/2010 - 13:37
तुम्ही हा लेख लिहण्यमागचा उद्देश एक नवीन लेख लिहुन स्पष्ट करावा म्हणजे सर्वांना तुम्हाला समजुन घेता येईल *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........*****

In reply to by शानबा५१२

स्वानन्द गुरुवार, 03/18/2010 - 15:19
'मराठी च्या मुद्द्यावर चालू असलेल्या घडामोडींवर आपले विचार मांडणे' हाच उद्देश आणखी दुसरं काय? मला तरी दुसर्‍या लेखाची गरज वाटत नाही उद्देश समजाऊन घेण्यासाठी. भोचकराव, लेख आवडला. स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

In reply to by शानबा५१२

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 03/18/2010 - 15:33
लेख २००८ चा असल्याने दोन वर्षात काय घडले याचे अवलोकन करणे असे म्हणावयाचे आहे का? समुह मानसिकतेतुन काय काय घडले हे वाचनीय ठरावे ही अपेक्षा. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

मेघवेडा गुरुवार, 03/18/2010 - 15:27
सद्यपरिस्थितीचा त्रयस्थपणे घेतलेला आणि सुयोग्य शब्दांत मांडलेला आढावा.. लेख आवडला!! खरंच विचार करण्यास लावणारा लेख! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

अभिज्ञ Fri, 03/19/2010 - 00:23
मुंबईत उत्तर भारतीय लोकांविरूद्ध ज्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन छेडले ते पाहता, परप्रांतीयांना विरोधापेक्षा मराठी माणसाचा न्यूनगंडच जास्त दिसून आला. किंबहूना न्यूनगंडातूनच हे आंदोलन उभारले गेले असे वाटते. मराठी लोकांची प्रगती ही परप्रांतींयांच्या विरोधाच्या पायावर अवलंबून आहे, की स्वतःच्या कर्तृत्वावर हेच अजून नेत्यांना समजले नाही, असे वाटते. मुंबईत जे काहि घडले वा घडतेय त्याला बरेच आयाम आहेत. जे काही घडतेय किंवा राज ठाकरे जे करत आहेत ते बरेच आधी व्ह्यायला पाहिजे होते अशी इथल्या स्थानिक मराठी माणसाची भावना आहे.न्युनगंड वगैरे विधान पटत नाहि. मुंबईमध्ये परप्रांतीय टॅक्सीवाले, चणे-फुटाणेवाले, भेळवाले भाजी विकणारे असे आहेत. या मंडळींनी मराठी मंडळींचा कोणता हक्क हिरावून घेतला? मुळात हे व्यवसाय करण्यासाठी परप्रांतीय येण्यापूर्वी मराठी माणसाला पुरेशी संधी होती. पण रस्त्यावर येऊन काही विकण्याची लाज आणि आळशीपणा हाच स्वभाव असेल तर प्रत्यक्ष परमेश्वर खाली उतरला तरी मराठी माणसाची प्रगती होणार नाही. मुंबईतला हा 'व्हॅक्युम' परप्रांतीयांनी ओळखला आणि तो भरून काढला. कारण मुंबईत तो जेवढे कमावतो तेवढेही कमाविण्याची संधी त्यांच्या स्वतःच्या राज्यात त्यांना मिळत नाही. अतिशय हास्यास्पद विधान. समजा ह्या परप्रांतीयांनी जर का मुंबईत चणे,भेळ वा भाजी विकली नसती तर काय?मराठी माणुस उपाशी मेला असता?अन संपुर्ण महाराष्ट्रात काय फक्त परप्रांतीयच हे व्यवसाय करतात का ह्या व्यवसायात मराठी माणुस कुठेच नाही? मग ह्यात आळशीपणा वगैरे गोष्टी आल्याच कुठे? वास्तविक मुंबईची आर्थिक सत्ता युपी, बिहारी लोकांपेक्षा इतर अमराठी लोकांच्या हाती आहे. हे अमराठी म्हणजे गुजराती, मारवाडी, पंजाबी, सिंधी आहेत काही प्रमाणात दाक्षिणात्य आहेत. पण यांना विरोध करण्याची आपली छाती नाही. म्हणून युपी व बिहारी लोकांना लक्ष्य केले जाते. वास्तविक या श्रीमंत परप्रांतीयांपुढे मराठी माणूस दबतो. आपल्या मुंबईत हे बाहेरून येऊन श्रीमंत झाले याचा एक शूळ आपल्या पोटात असतो. म्हणूनच एक न्यूनगंड आपल्यात तयार होतो आणि आपण त्यांच्यापुढे दबतो. मुंबईतल्या उच्चभ्रु भागात फिरताना आपण याच न्यूनगंडाच्या प्रभावामुळे घाबरतो. म्हणूनच या श्रीमंत मंडळींना संस्कृती नाही. फक्त पैसा कमावतात. त्यांना आपल्या संस्कृतीशी देणे घेणे नाही, म्हणून टीका करतो. पण ही शुद्ध आत्मवंचना आहे. भोचक साहेब, हा विरोध नक्की कशाला आहे ते समजावून घ्या. विरोध हा लोंढ्याच्या राजकारणाला आहे.अन तो असलाच पाहिजे असे मला वाटते. या व्यावसायिकांच्या बाबतीत चरफड व्यक्त करून काहीही होणार नाही. कारण याच मंडळींनी मुंबईत व्यवसाय थाटले आहेत. त्यांच्याकडे मराठी माणसे नोकर्या करत आहेत. त्यांचे व्यवसाय नसते तर या मंडळींनी कुठे नोकर्या केल्या असत्या? बरे मराठी मंडळींना उद्योग करण्यापासून कुणीच रोखलेले नाही. पण ती मानसिकताच मराठी माणसात रूजलेली नाही. अमेरिकेत जाऊन तेथे व्यवसाय स्थापन करणारी मंडळी आपल्यात आहेत. पण आपल्याच देशात आपल्याच राज्यात व्यवसाय स्थापन करण्याची धमक आणि तो यशस्वी चालविण्याची व्यावसायिकता मात्र, आपल्याकडे नाही. त्यांचे व्यवसाय नसते तर या मंडळींनी कुठे नोकर्या केल्या असत्या? लै लै लैच बालिश व पोरकट विधाने. 'मनसे'म्हणते सरकारी नोकर्यांत मराठी माणसाला स्थान मिळत नाही. पण मुळात सरकारी नोकर्यांची संख्या कमी झाली असताना हे तरूण नोकरीच्या शोधात का आहेत? त्यांना उद्योगाकडे वळविण्याची गरज आहे, त्यासाठी 'मनसे' काय करत आहे? बिहारी वा युपीच्या सर्व तरूणांनाही नोकर्या मिळत नाही. पण मुंबईत आपल्या घरापासून दोन तीन हजार किलोमीटरवर येऊन धंदा करण्याची धमक ते दाखवतात. ते मराठी तरूणांना का जमत नाही? बिहारी वा युपी या तरूणांचा संघर्ष हा 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट' सारखा आहे. जिवंत रहायचं आहे, तर काही तरी केले पाहिजे. तोच तो करतो आहे. अहो पण मराठी माणसाला सरकारी नोकरी मिळावी म्हणून मनसे आंदोलन करत आहेच ना? त्यात कोणाला वा काय प्रॉब्लेम असावा? मनसेने काही केले कि म्हणायचे कि न्युनगंडाचे नवनिर्माण,अन खालती लिहायचे कि मनसे हे का करत नाही अन ते का करत नाही? हा दुटप्पिपणा नव्हे काय? मराठी माणसाला तेवढी गरज वाटत नाही. खूप पैसा कमवावा. मुंबईत आपलंही घर असावं असं स्वप्न त्याचं कधीच नसतं. त्यामुळे माफक पैशांतही तो आनंद मानतो. पैशांपेक्षा सांस्कृतिक घडामोडीत तो आनंद मानतो. मराठी भाषा टिकावी यासाठी संघर्ष करूया वगैरे असे तो म्हणतो. पण बाजारचा नियम असा आहे, की ज्याचा पैसा असतो, त्याचीच भाषा बोलावी लागते. मुंबईवर वर्चस्व ज्या परप्रांतीयांचे आहे, त्यांचीच भाषा बोलावी लागते. शेअर बाजार, बांधकाम क्षेत्र यात गुजराथी, मारवाडी लोकांचे प्राबल्य आहे. बॉलीवूडमध्ये पंजाबी आहेत. इतर ठिकाणी राजस्थानी आहेत. या सर्वांची मिळून बनलेली बंबईय्या हिंदी हिच बोलायची भाषा रहाणार. या सर्व व्यवसायांत मराठी माणसाचे वर्चस्व असते तर सर्वांनीच मराठी शिकली असती. पण तसे घडणे नाही. बाजारात सर्वांना समान संधी असते. सर्व व्यवसाय, नोकरी करण्यासाठी समान संधी आहे. पण कॉस्मोपॉलिटिन कल्चर म्हणून आपण त्याला घाबरत असू तर मग आपल्यासारखे मुर्ख आपणच. खरे तर मला आश्चर्य वाटते ते बॉलीवूडमध्ये येणार्या परप्रांतीयांचे. किती स्वप्न डोळ्यात घेऊन ही मंडळी मायानगरी मुंबईत येतात. येथील कॉस्मोपॉलिटिन कल्चर त्यांच्या सवयीचे नसते. लोक सवयीचे नसतात. पण तरीही ही मंडळी येथे निश्चयाने टिकून रहातात आणि नाव कमावतात. आपल्याला हे का जमत नाही? आपल्याकडील नाना पाटेकरचा अपवाद सोडला तर बॉलीवूडवर मराठी लोकांचे का वर्चस्व नाही. इतर प्रांतीयांच्या तुलनेत तरी त्यांना कमी संघर्ष करावा लागतो. तरीही तिकडे जाण्याचे धाडस मराठी तरूण का दाखवत नाही. दिल्लीतून शाहरूख कसलीही पार्श्वभूमी नसताना, गॉडफादर नसताना मुंबईत येतो आणि बॉलीवूडचा बादशहा बनतो. हे आपल्याला का जमत नाही. एखादीच माधुरी दीक्षित टॉपच्या पोझिशनला जाते. पण सर्वांनाच का जमत नाही. दिग्दर्शक म्हणून एखादा आशुतोष गोवारीकर दिसतो. पण निर्माता म्हणून एकही बडे मराठी बॅनर दिसत नाही. सध्या तर एकही मराठी संगीतकार हिंदीत नाही. भोचक अहो तुम्ही हे काहिहि काय लिहित्॑य? कसले बॉलिवूड?अन त्याचा दर्जा तो काय? अन तिथे मान्यता मिळविण्याकरिता मराठी माणसाने कशाला जीव काढायचा? तमिळ वा तेलगु सिनेमेवाले तर विचारत पण नाहित बॉलिवूडला.त्यांचे बरे काहि अडत नाही? मराठी संस्कृती टिकविण्यसाठी आणि ती इतरांनी आत्मसात करण्यासाठी केवळ सांस्कृतिक आंदोलने करून चालत नाही. त्यासाठी परिस्थितीवर वर्चस्व लागते. मराठी लोक सांस्कृतिक कार्यक्रमात रमतात. पण त्या कार्यक्रमांचे प्रायोजकत्व कुणाकडे असते? अर्थातच अमराठी लोकांकडे वा त्यांच्या कंपन्यांकडे. (अपवाद वगळून) म्हणजे आपले संस्कृती टिकवणारे कार्यक्रमही परप्रांतीयांच्या पैशावरच चालत असतात, मग आपली संस्कृती परप्रांतीय बिघडवत आहेत, असे आपण कसे म्हणू शकतो. सांस्कृतिक आंदोलन म्हणजे काय? निश्चित अर्थ कळाला नाही. ज्या राज ठाकरेंनी म्हटले आहे, की मुंबईत रहाणार्यांनी मराठी संस्कृतीशी आपुलकी दाखवली पाहिजे, त्याच राज ठाकरेंनी मुंबईत असताना शिवउद्योग सेनेच्या प्रमोशनसाठी मायकल जॅक्सनला आणून नाचवले होते. त्यावेळी 'मराठी संस्कृती' कुणाच्या घरी पाणी भरत होती? संस्कृती टिकविण्यासाठी साहित्य संमेलनांची 'बोंब' आणि 'नवनिर्माणा'ची हिंसक आंदोलने करून चालत नाही. त्यासाठी मराठी लोकांची आर्थिक स्थिती सुधारायला हवी. अहो तुम्हीच तर मान्य करताय कि राज ठाकरेंनी शिवउद्योग सेनेच्या प्रमोशनसाठी मायकल जॅक्सनला आणून नाचवले होते. त्यांनी मराठी संस्कृती वाढविण्याकरिता हा प्रकर नव्हताच.मग तो प्रश्न येतोच कुठे? संस्कृती टिकविण्यासाठी साहित्य संमेलनांची 'बोंब' आणि 'नवनिर्माणा'ची हिंसक आंदोलने करून चालत नाही. त्यासाठी मराठी लोकांची आर्थिक स्थिती सुधारायला हवी. काहिहि काय विधान करतय तुम्ही. म्हणजे नक्की काय करायच? भोचक, हा लेख फारच असंबध्द वाटला. नवभारत टाईम्स व सीएनएन आयबीएन सारख्या मराठीद्वेष्ट्या संकेतस्थाळावर ह्या असल्या लेखाचे कौतुकच होईल ह्यात काही शंका नाही. :) अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

पाषाणभेद Fri, 03/19/2010 - 02:57
अभिज्ञशी सहमत आहे. तुमच्या नोकर्‍या किंवा कामे तुमच्या डोळ्यादेखत काहीही लायकी नसणार्‍या भैट्याने (केवळ कमी मोबदला घेतो म्हणून) हिरावलेली असती म्हणजे तुम्हाला त्याचे शल्य जास्त बोचले असते. स्वातंत्र्यापुर्वी मुंबईत कमी भैट्ये होते त्या वेळी आमचे कुठे अडत होते? स्वातंत्र्याचे सोडा. त्या आधी मुंबईतल्या ज्या ईमारती बांधल्या, जी कलाकुसरीची कामे केली गेली त्या वेळी होते का हे भैट्ये दुध द्यायला? येथील स्थानिक जनताच एकमेकांना सेवा देत असे ना? उत्तरप्रदेशी व इतर प्रदेशी राजकारण्यांनी, लोकांनी आपल्या लढावू बाण्याचा व मराठी मातीत आपसूक येणारा भोळसटपणाचा योग्य कालानुरूप योग्य फायदा घेतला. योगायोगाने जरी हा जुना लेख वरती आला तर आता तुम्हीच बघा की मराठी माणसात काय बदल घडलाय ते. तुम्ही राहता त्या इंदूरात देखील अशीच अठरापगड संस्कृती तयार झालेली आहे. (काही लोकं तर इंदूरला 'मिनी बाँबे' )म्हणतात. हे कसले लक्षण आहे? इंदूरच्या मुळ लोकांना ही उपरी संस्कृती चालेल काय? मी स्वत: या भैट्यांबरोबर बरीच कामे केलीत. ते कशा प्रकारे बस्तान बसवतात, कशा प्रकारे आपल्याच माणसाची वर्णी लावतात, कशा प्रकारे उपकामे आपल्याच माणसाला देतात हे मी जवळून बघीतले आहेत. (बाकी काही ठिकाणी मी मराठी व्यावसायीकाचीही मानसिकता कामाच्या प्रती कशी असते ते ही जवळून बघितले आहे. परंतु तो झाला आपल्या मराठी रक्तातला गुण). तरीही बाहेरून आलेल्या माणसांच्या व्यावसायिकतेत असणारा बदल संस्कृतिक दृष्ट्या आपल्याला मारक ठरतो. अन राजठाकरेंचा मुद्दा केवळ मुंबईपुरताच लागू होतो असे नाही. तो तर आता जागतीक मुद्दा होतो आहे. बाकी मी राज ठाकरेंच्या परप्रांतियांच्या लोंढ्याच्या मुद्याला पुर्णपणे अनुमोदन देईल. (जरी त्यांनी तो मुद्दा भविष्यात बदलला तरीही.) जय मनसे प्रवृत्ती! मी मराठी! जय मराठी!! The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३

In reply to by पाषाणभेद

नितिन थत्ते Fri, 03/19/2010 - 11:13
>>तुमच्या नोकर्‍या किंवा कामे तुमच्या डोळ्यादेखत काहीही लायकी नसणार्‍या भैट्याने (केवळ कमी मोबदला घेतो म्हणून) हिरावलेली असती हे वाक्य पुढीलप्रमाणे वाचून पहावे. तुमच्या (अमेरिकनांच्या) नोकर्‍या किंवा कामे तुमच्या डोळ्यादेखत काहीही लायकी नसणार्‍या काळ्याने (भारतीयाने) (केवळ कमी मोबदला घेतो म्हणून) हिरावलेली असती .... नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

चिरोटा Fri, 03/19/2010 - 11:29
हा h1-B(non-immegrant visa for skilled labor) चा मुद्दा अमेरिकेतही मध्यंतरी जोरदार चर्चिला गेला होता.सुदैवाने त्याला वांशिक/व्यक्तिगत हल्याचे स्वरुप आले नाही.भारतिय लोक स्वस्तात काम करतात त्यामुळे अमेरिकनांच्या नोकर्‍या जातात असा तेथील स्थानिक लोकांचा आरोप होता. अवांतर- बर्‍याचश्या कंपन्या-ज्या भारतिय/चिनी वंशाच्या लोकांनी स्थापन केल्या आहेत त्या अमेरिकन लोकांपेक्षा भारतिय/चिनी लोकांना प्राधान्य देतात असे आढळून आले आहे. भेंडी P = NP

In reply to by नितिन थत्ते

Dhananjay Borgaonkar Fri, 03/19/2010 - 15:52
कमी मोबदला घेतो म्हणुनच भारतात बर्‍याच नोकर्‍या टिकुन आहेत. नाहीतर इकडच्या संगणक पेशेवराला एवढ्या पैशाची नोकरी मिळालीच नसती. पण लायकी नसताना हा उल्लेख खटकला. आपली लायकी नसती तर का नोकर्‍या मिळाल्या असत्या. आपल्या पे़क्षा कमी पैशामधे काम करायला अफ्रिका खंडातील लोक तयार आहेत. तिकडे का नाही नोकर्‍या जात?

मदनबाण Fri, 03/19/2010 - 05:08
बिहारी वा युपीच्या सर्व तरूणांनाही नोकर्या मिळत नाही. हो त्यांच्या राज्यात नाही पण आपल्या राज्यात नक्कीच मिळतात... मी आत्ता पर्यत पाहिलेला टेलिफोन(मी या व्यवस्थेला बीटीएनएल म्हणतो :--- भय्या टेलिफोन निगम लिमिटेड) लाईनमन मिश्रा,तिवारी किंवा पांडेच होता...आज कुठल्याही सिक्युरिटी सेवा देणार्‍या एजन्सी मधे याच सर्व मंडळींची भरती कशी ?कुठल्याही कंपनीत्,एटीमच्या बाहेर्,कॉलनी मधे असणारे सुरक्षा रक्षक (वॉचमन) हे सर्व उत्तरभारतीयच आहेत !!! त्यांना कशा नोकर्‍या मिळाल्या ? सीएसटी पासुन कर्जत पर्यंत सर्व खानपान सुविधा देणार्‍या दुकानांचे परवाने याच मंडळींना कसे मिळाले ? मदनबाण..... स्वतःच्या बंगल्यांवर जनतेचे कोट्यावधी रुपये उधळणार्‍या आणि याच जनतेच्या डोक्यावर व्हॅटचा तडाखा देणार्‍या सरकारचा मी निषेध करतो !!! http://bit.ly/dlmzCy

सन्जोप राव Fri, 03/19/2010 - 06:44
वरील तीन प्रतिसाद वाचून अतिशय मनोरंजन झाले. आपल्या दोषांचेच उदात्तीकरण करायचे असे ठरवले तर मराठी माणसाला मुद्दे कधीच कमी पडणार नाहीत. एकंदरीत जनतेला घाऊक बोलणे-लिहिणे फार आवडते. बिहारी गचाळ आणि अस्वच्छ, उत्तर प्रदेशी लोंढेखोर, मराठी माणूस स्वाभिमानी व बाणेदार वगैरे. त्यामुळे चालू द्या. 'वन गेट्स व्हॉट वन डिझर्व्हस' या न्यायाने मराठी माणसाला जे मिळते आहे ते त्याने स्वीकारत राहावे. जय महाराष्ट्र! सन्जोप राव कल और आयेंगे नगमोंकी खिलती कलियां चुननेवाले मुझसे बेहतर कहनेवाले, तुमसे बेहतर सुननेवाले कल कोई मुझको याद करें, क्यों कोई मुझको याद करें मसरुफ जमाना मेरे लिये, क्यूं वक्त सुहां बरबाद करे

In reply to by सन्जोप राव

तिमा Fri, 03/19/2010 - 20:09
कर्तृत्व नसताना पूर्वजांची नांवे घेऊन मिशांवर ताव देणे हा काही मंडळींचा स्थायीभाव असतो. तेंव्हा कितीही सांगितले तरी अशा लोकांना थोडेच पटणार? तेंव्हा संजोपराव, दुर्लक्ष करा. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

In reply to by तिमा

II विकास II Fri, 03/19/2010 - 21:12
>>कर्तृत्व नसताना पूर्वजांची नांवे घेऊन मिशांवर ताव देणे हा काही मंडळींचा स्थायीभाव असतो. तेंव्हा कितीही सांगितले तरी अशा लोकांना थोडेच पटणार? तेंव्हा संजोपराव, दुर्लक्ष करा. अगदी योग्य टोला.

समीरसूर Fri, 03/19/2010 - 09:33
भोचकसाहेबांचे विचार पटले. बॉलीवूडचा दर्जा नसला तरी त्यात पैसा आणि ग्लॅमर आहे. दाक्षिणात्य बॉलीवूडला विचारत नाहीत कारण ते ही तितकेच श्रीमंत आहेत. मराठी चित्रपटसृष्टी आहे का इतकी श्रीमंत? नाही! आणि ज्याचा पैसा त्याची भाषा हे तत्व तर खूप जुने आहे. मराठीचा माज आर्थिक क्षेत्रात दिसत नाही म्हणून मराठी कुठे दिसत नाही. अमेरिकन एम्बासीमध्ये देखील गुजरातीमध्ये सूचना आहेत. मराठीत नाहीत. जे वरचढ त्यांची संस्कृती रुजणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. मूळ लेखानुसार हे वर्चस्व प्राप्त करण्याचा प्रयत्न मराठी माणूस करत नाही आणि म्हणून त्याची मुस्कटदाबी होते. हे अगदी खरे आहे. आणि मराठी असे प्रयत्न करत नाहीत कारण मराठी लोकं कामचुकार, आळशी, मुजोर, 'चलता हैं' अ‍ॅटीट्यूड असणारे, कष्टाला घाबरणारे असे असतात. हे सत्य नाकारून चालणार नाही. जालन्याला खूप मोठी स्टील इंडस्ट्री आहे. तिथे हजारो डिग्री तापमानात रस होणारे लोखंड सळया बनून बाहेर पडते त्या ठिकाणी कुणीच मराठी माणसे काम करायला तयार होत नाहीत कारण त्यांना त्या तापमानाचा आणि त्या कष्टांचा त्रास होतो. आता अशा ठिकाणी कमी पैशात, जोखमीचे काम करणारे आणि वरून प्रोफेशनल असणारे युपी, बिहारीच काम करायला तयार होत असतील तर त्यात त्यांचा काय दोष? आमच्या गावातला एकमेव मराठी सुतार डबघाईला आलेला आहे कारण दहा वेळा बोलावून न येणे, थापा मारणे, काम नीट न करणे, दांड्या मारणे, लवकर घरी निघून जाणे, ४ दिवसाच्या कामाला १५ दिवस लावणे, गरज असली की गोड बोलणे, पैसे अगदी टेचात घेणे असला माज आता त्याला (किंबहुना आता त्याच्या मुलांना) महागात पडतोय कारण अत्यंत कुशल राजस्थानी सुतार आमच्या गावात दाखल झाले आहेत. ते काम अगदी चोख, दिवस-रात्र जागून, वेळेवर करून देतात. आता बोला? अशी असंख्य उदाहरणे आहेत. मुंबईतल्या भय्यांनी त्यांची स्पेस तयार केली आहे. कुणाचेच कुणावाचून अडत नाही पण त्यातून बिझनेस ऑपॉर्च्युनिटी शोधून, अपार कष्ट करून आपापली स्पेस निर्माण करणे हे खचितच कौतुकास्पद आहे आणि ते युपी, बिहार च्या लोकांना नीट जमते आणि म्हणून मराठी लोकांच्या पोटात दुखते. गरज निर्माण करून त्यातून पैसा कमवणे हे एक तंत्र आहे आणि ते मराठी लोकांना जमत नाही. त्यामुळे युपी, बिहार्‍यांना हुसकावून लावण्या आधी (याची गरज आहेच कारण नाहीतर आधीच कोकरासारखा असणारा मराठी माणूस अगदीच गोगलगाय होऊन जाईल) मराठी लोकांनी, नेत्यांनी आपला अ‍ॅटीट्युड बदलणे अत्यंत आवश्यक आहे. --समीर

In reply to by समीरसूर

चिरोटा Fri, 03/19/2010 - 10:26
गरज निर्माण करून त्यातून पैसा कमवणे हे एक तंत्र आहे आणि ते मराठी लोकांना जमत नाही.
सहमत आहे.व्यवसाय्/धंदा करण्यासाठी जे गोड बोलावे लागते त्यात उत्तर भारतिय हुशार असतात. बाकी वर रेल्वेच्या भरतीबाबत मात्र मनसेचे मुद्दे योग्य वाटतात्.सर्वच्या सर्व रेल्वे कँटिन्स्मध्ये/तिकिट तपासनिस उ.प्र./बिहारचे कसे काय? हे व्यवसाय् चालवण्यासाठी काही प्रचंड मेहनत/hifi skill ची गरज नाही. स्थानिक लोक हे जॉब्स नक्कीच करु शकतात. काही वर्षापूर्वी कर्नाटकातही रेल्वे भरतीचा प्रश्न झाला होता.संपूर्ण कर्नाटकात रेल्वे कँटिन्स्/तिकिट तपासनीस तामिळ्/उ.प्र्.चे. अजुनही आहेत. भेंडी P = NP

प्रशु Fri, 03/19/2010 - 15:28
राज विषयीची मळमळ ओकणारा अजुन एक भिकार लेख... गेले काहि दिवस मिपा वर हे असल्या लेखांची मालिका सुरु आहे... चालु द्या...

In reply to by प्रशु

समीरसूर Fri, 03/19/2010 - 17:39
लेख राजविषयी मळमळ ओकतोय असे वाटले नाही. आधी आपल्यात काय दोष आहेत हे तपासून, त्यांचे निराकरण करून मग आपण मैदानात उतरलो तर जिंकण्याच्या शक्यता कैकपटीने वाढतात. मराठी माणसातले दोष (आळशीपणा, अकारण माज, मुजोरी, काम न करण्याची वृत्ती, शब्द न पाळण्याची वृत्ती इ.) ठळक करून दाखवणारा हा लेख होता असे मला वाटते. शिवसेना काय किंवा मनसे काय, या सगळ्या गोष्टींचा राजकीय लाभ करून घेण्याच्या दृष्टीने रान पेटवत आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे आणि त्याने जर मराठी लोकांचा आणि मराठीचा फायदा होणार असेल तर त्यात गैर काहीच नाही. पण त्यासाठी ठराविक असा कार्यक्रम हवा आणि तो कार्यक्रम परिणामकारकरीत्या राबविण्याची इच्छा आणि तळमळ हवी जी आजकालच्या राजकीय पक्षांमध्ये दिसून येत नाही. क्षुल्लक गोष्टींवर मारझोड करून प्रश्न सुटण्यासारखे नाहीत. --समीर

In reply to by समीरसूर

प्रशु Fri, 03/19/2010 - 19:23
विनोदी प्रतिक्रिया... वरील लेखात मायकल ज्यक्सन चा उल्लेख आहे. पण प्रश्नकर्तांना एका गोष्टीचा विसर पडला आहे कि ज्या राज ने मायकलला येथे आणुन नाचवले त्याच राज ने लता मंगेशकर संगीत रजनी पण सादर केली होती. मनसे स्थापन झाल्यावर शिव तिर्थांवर मराठी पुस्तक प्रदर्शन भरवले होते.... क्षुल्लक गोष्टींवर मारझोड करून प्रश्न खरच सुटत नाहित पण मनसे प्रथम कायदेशिर पाठपुरावा करते आणि सांगुन ए॑कत नाहीत हे पाहुन मगच कानफाटात मारते... (उदा. अबु, मोबाईल कंपन्या )

Dipankar Fri, 03/19/2010 - 18:03
जेवढे राज च्या मराठी माणसाला डावलले जाते हा आरोप खरा आहे तेवढाच मराठी माणूसही याला जबाबदार आहे, मराठी माणसाला डावलले जाते कारण त्याचा हातात आर्थिक नाड्या नाहीत. जेव्हा मराठी माणूस नोकरीच्या मानासिकतेतून, एका सुरक्षित कोशातून बाहेर येईल तेव्हाच त्याला कोणी डावलू शकणार नाही

कानडाऊ योगेशु Fri, 03/19/2010 - 18:09
भैयांमुळे खरा प्रॉब्लेम तेव्हा जेव्हा निर्माण झाला जेव्हा मुंबईतल्या भैया नेतेमंडळींनी त्याचा पध्दतशीर राजकिय फायदा उठवायला सुरवात केली. मुंबईत दाक्षिणात्य/गुजराती मंडळीही बरीच आहेत पण त्यांच्या त्यांच्या धार्मिक उत्सवात (अय्यपास्वामींचा उत्स्व/नवरात्र गरबा .इ.इ.) त्यांच्या प्रदेशातील कुणा राजकीय नेत्याला त्यांनी बोलवल्याचे ऐकले नाही.किंवा तसे झालेही असले तरी त्याच्या दखल घेण्याजोगा इतपत त्यांचा सहभाग नव्हता. पण भैयांनी छटपुजेसाठी लालु/मुलायम सारखी नासक्या मानसिकतेचे नेतेमंडळी बोलावली आणि मग ह्या मंडळींना आताच थांबविले नाही तर उद्या काय परिस्थिती ओढवेल ह्याचा साक्षात्कार मराठी हौश्या गवश्या नेत्यांना झाला. बिहार युपी सारखे राजकारण महाराष्ट्रात शिरले तर महाराष्ट्र ही मागासलेपणात त्या प्रदेशांच्या पंक्तित जाऊन बसेल. बाकी राज ठाकरेंबद्दल अपेक्षा तर आहेत. (किणी प्रकरण पुन्हा उपटले नाही म्हणजे मिळविली.) --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

विसोबा खेचर Fri, 03/19/2010 - 19:53
वास्तविक मुंबईची आर्थिक सत्ता युपी, बिहारी लोकांपेक्षा इतर अमराठी लोकांच्या हाती आहे. हे अमराठी म्हणजे गुजराती, मारवाडी, पंजाबी, सिंधी आहेत काही प्रमाणात दाक्षिणात्य आहेत. पण यांना विरोध करण्याची आपली छाती नाही. म्हणून युपी व बिहारी लोकांना लक्ष्य केले जाते. वास्तविक या श्रीमंत परप्रांतीयांपुढे मराठी माणूस दबतो.
खरं आहे..!
बरे मराठी मंडळींना उद्योग करण्यापासून कुणीच रोखलेले नाही. पण ती मानसिकताच मराठी माणसात रूजलेली नाही.
हे मात्र खरं!
पण बाजारचा नियम असा आहे, की ज्याचा पैसा असतो, त्याचीच भाषा बोलावी लागते. मुंबईवर वर्चस्व ज्या परप्रांतीयांचे आहे, त्यांचीच भाषा बोलावी लागते. शेअर बाजार, बांधकाम क्षेत्र यात गुजराथी, मारवाडी लोकांचे प्राबल्य आहे. बॉलीवूडमध्ये पंजाबी आहेत. इतर ठिकाणी राजस्थानी आहेत. या सर्वांची मिळून बनलेली बंबईय्या हिंदी हिच बोलायची भाषा रहाणार. या सर्व व्यवसायांत मराठी माणसाचे वर्चस्व असते तर सर्वांनीच मराठी शिकली असती. पण तसे घडणे नाही.
सहमत आहे..
मराठी संस्कृती टिकविण्यसाठी आणि ती इतरांनी आत्मसात करण्यासाठी केवळ सांस्कृतिक आंदोलने करून चालत नाही. त्यासाठी परिस्थितीवर वर्चस्व लागते.
अगदी खरं!
ज्या राज ठाकरेंनी म्हटले आहे, की मुंबईत रहाणार्यांनी मराठी संस्कृतीशी आपुलकी दाखवली पाहिजे, त्याच राज ठाकरेंनी मुंबईत असताना शिवउद्योग सेनेच्या प्रमोशनसाठी मायकल जॅक्सनला आणून नाचवले होते. त्यावेळी 'मराठी संस्कृती' कुणाच्या घरी पाणी भरत होती?
रास्त सवाल.. भोचकगुरुजी, लेख आवडला.. मराठी माणसाने आत्मपरिक्षण करावे.. त्याला प्रगती करायला कुणीही रोखलेले नाही.. (मराठी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

II विकास II Fri, 03/19/2010 - 21:14
>>मराठी माणसाने आत्मपरिक्षण करावे.. त्याला प्रगती करायला कुणीही रोखलेले नाही.. अगदी बरोबर. उगाच भांडायचे म्हणुन भाडांयचे आणि जेव्हा वेळ येते तेव्हा शेपुट घालुन पळुन झाले सोडायला हवे.
मुंबईत उत्तर भारतीय लोकांविरूद्ध ज्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन छेडले ते पाहता, परप्रांतीयांना विरोधापेक्षा मराठी माणसाचा न्यूनगंडच जास्त दिसून आला. किंबहूना न्यूनगंडातूनच हे आंदोलन उभारले गेले असे वाटते. मराठी लोकांची प्रगती ही परप्रांतींयांच्या विरोधाच्या पायावर अवलंबून आहे, की स्वतःच्या कर्तृत्वावर हेच अजून नेत्यांना समजले नाही, असे वाटते. मुंबईमध्ये परप्रांतीय टॅक्सीवाले, चणे-फुटाणेवाले, भेळवाले भाजी विकणारे असे आहेत. या मंडळींनी मराठी मंडळींचा कोणता हक्क हिरावून घेतला? मुळात हे व्यवसाय करण्यासाठी परप्रांतीय येण्यापूर्वी मराठी माणसाला पुरेशी संधी होती.

Education Experiments: A Call For Participation

संजीव नाईक ·

विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 13:10
कृपया हे मराठी संकेतस्थळ आहे याची जाणीव असू द्या व भविष्यात इथे शक्यतोवर मराठीतच लिहा ही विनंती! अन्यथा नाईलाजाने आंग्ल भाषेतील लेख उडवावे लागतील असे खेदाने म्हणावेसे वाटते! प्रसंगानुरुप व आवश्यकतेनुसार एखाद दुसरी ओळ किंवा एखाद दुसरा उतारा आंग्ल भाषेत असणे हे समजू शकते. परंतु मराठी संस्थळावर मुद्दामून संपूर्ण लेखच इंग्रजीत लिहिलेला पाहून एखादी सणसणीत शिवी द्याविशी वाटते! '१० टक्क्यांपेक्षा जास्त रोमन अक्षरे नकोत' हा इतर मराठी संस्थळांवर असलेला जाच मिसळपाववर नाही, याचा कृपया गैरफायदा घेऊ नये, एवढीच विनंती! कळावे, आपला नम्र, तात्या. -- बच्चा समझके कंधे पे लिया तो कानमे मुतता है! :) (--नाना पाटेकरांच्या एका चित्रपटातील वाक्य!)

In reply to by विसोबा खेचर

संजीव नाईक Fri, 03/21/2008 - 13:44
हे मराठी संकेतस्थळ आहे याची मला जाणीव आहे परतू मराठी लिहण्याची कला अजुन अवगत झाली नाही. तात्या आपन एखादि गरिब मुलासाठी संस्था चालवी आहे का? जगामध्ये मराठी माणसाला काहितरी करताना (एखादी सणसणीत शिवी द्याविशी वाटते! ) खवी लागते. आपण जर का मुबंई जवळचे असाला तर आपण माझ्या लेखातील खेरेपाना पाहान्यास आवश्क्य आमच्या संस्थेस भेट्द्या.... व मराठी तून लेखलिहुन अनुदान मिळवून दाखवा हे आपणास विनम्र अह्वावन करीत आहे. संजीव नाईक वास्तू आणि ज्योतिष समूदेशक मोबाईल नं. ९४२३०८६७६३/९८६९००८२६३

In reply to by संजीव नाईक

विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 13:58
जगामध्ये मराठी माणसाला काहितरी करताना (एखादी सणसणीत शिवी द्याविशी वाटते! ) खवी लागते. गैरसमज होतो आहे. मी मराठी माणसाला काहीतरी करताना पाहून शिवी द्याविशी वाटते असे कुठेही लिहिलेले नाही. कृपया इकडचे अर्थ तिकडे चिकटवू नका! आपण जर का मुबंई जवळचे असाला तर आपण माझ्या लेखातील खेरेपाना पाहान्यास आवश्क्य आमच्या संस्थेस भेट्द्या.... नक्की देईन! व मराठी तून लेखलिहुन अनुदान मिळवून दाखवा हे आपणास विनम्र अह्वावन करीत आहे. ते जमेलसं वाटत नाही कारण माझ्या सर्व श्रद्धा पुण्याच्या महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेस वाहिलेल्या आहेत त्यामुळे इतर अनेक सामाजिक संस्थांच्या कार्यात इच्छा असूनही भाग घेणे मला शक्य होत नाही. तरीही कधी सवड मिळाल्यास मी आपल्या संस्थेला अवश्य भेट देईन व माझ्या कुवतीप्रमाणे यथाशक्ति मदतही करीन. याहून अधिक, म्हणजे लेख लिहून अनुदान वगैरे मिळवणे मला शक्य होईलसे वाटत नाही. असो, आपल्या कार्याला अनेक शुभेच्छा! जाता जाता - मराठी संस्थळांवर मराठीतच लिहिण्याचा आग्रह असणे आणि लोकांना तसा आग्रह करणे फारसे गैर नाही एवढा मुद्दा मात्र अवश्य लक्षात घ्या, ही विनंती! आपल्या संस्थेस माझ्या अनेकोत्तम शुभेच्छा! आपला नम्र, तात्या अभ्यंकर, स्वयंसेवक, भाऊबीज निधी, महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था, पुणे.

In reply to by विसोबा खेचर

संजीव नाईक Fri, 03/21/2008 - 14:11
तात्या अभ्यंकर, स्वयंसेवक, भाऊबीज निधी, महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था, पुणे. प्रयत्न करीन
धन्यावाद
संजीव नाईक

In reply to by संजीव नाईक

प्रभाकर पेठकर Wed, 03/26/2008 - 19:32
मराठी तून लेख लिहुन अनुदान मिळवून दाखवा उपक्रम कितीही चांगला असला तरी अशी आव्हानात्मक शब्दरचना मराठी भाषेची अवहेलना करणारी वाटते (कदाचित तसा उद्देश नसेलही). इंग्रजी माध्यमाची शाळा चालवायची, इंग्रजी भाषेत माहिती पुरवायची, मराठी भाषेची अवहेलना करायची आणि मराठी भाषकांनाच आवाहन करायचे हे जरा गळी उतरत नाही. लेखनाचा आशय समजला आहे. विचार करू.

संजीव नाईक Fri, 03/21/2008 - 14:02
श्रीमंत आर्य आपल्या विनंतीस मान देण्याचा प्रयत्न करीन. झालेल्या त्रासा बद्द्ल दिलगिरी . संजीव नाईक वास्तू आणि ज्योतिष समूदेशक मोबाईल नं. ९४२३०८६७६३/९८६९००८२६३

आपणास मराठी लिहिता येत असतांना इंग्रजीचा आधार का घ्यावा लागला ते समजले नाही. मात्र मराठी संकेतस्थळावर मराठीतच लिहिले पाहिजे,याचे आम्ही समर्थन करतो. आपल्या सामाजिक उपक्रमास आणि या पुढील येथील आपल्या मराठी लेखनास आमच्या शुभेच्छा !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजुभाऊ Wed, 03/26/2008 - 20:23
तात्या हे दुसर्‍यांदा झाले...याच विषयीचे एक निवेदन असेच इंग्रजीत आले होते.....तेंव्हाही याना असाच प्रतिसाद मिळाला होता. इतर कोणत्या साइट वर असे चालले असते का?

विजुभाऊ Wed, 03/26/2008 - 20:32
तात्या हे सम्जीव खोटे बोलताहेत्...त्याना मराठी चांगली लिहीता येते... त्यानी मिपा वर दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो. प्रेषक संजिव ( मंगळ, 03/25/2008 - 09:55) . || ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् || दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो. हा अंधश्रद्धा पसरवणारा लेख उत्तम मराठी मधे लिहीलाय

विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 13:10
कृपया हे मराठी संकेतस्थळ आहे याची जाणीव असू द्या व भविष्यात इथे शक्यतोवर मराठीतच लिहा ही विनंती! अन्यथा नाईलाजाने आंग्ल भाषेतील लेख उडवावे लागतील असे खेदाने म्हणावेसे वाटते! प्रसंगानुरुप व आवश्यकतेनुसार एखाद दुसरी ओळ किंवा एखाद दुसरा उतारा आंग्ल भाषेत असणे हे समजू शकते. परंतु मराठी संस्थळावर मुद्दामून संपूर्ण लेखच इंग्रजीत लिहिलेला पाहून एखादी सणसणीत शिवी द्याविशी वाटते! '१० टक्क्यांपेक्षा जास्त रोमन अक्षरे नकोत' हा इतर मराठी संस्थळांवर असलेला जाच मिसळपाववर नाही, याचा कृपया गैरफायदा घेऊ नये, एवढीच विनंती! कळावे, आपला नम्र, तात्या. -- बच्चा समझके कंधे पे लिया तो कानमे मुतता है! :) (--नाना पाटेकरांच्या एका चित्रपटातील वाक्य!)

In reply to by विसोबा खेचर

संजीव नाईक Fri, 03/21/2008 - 13:44
हे मराठी संकेतस्थळ आहे याची मला जाणीव आहे परतू मराठी लिहण्याची कला अजुन अवगत झाली नाही. तात्या आपन एखादि गरिब मुलासाठी संस्था चालवी आहे का? जगामध्ये मराठी माणसाला काहितरी करताना (एखादी सणसणीत शिवी द्याविशी वाटते! ) खवी लागते. आपण जर का मुबंई जवळचे असाला तर आपण माझ्या लेखातील खेरेपाना पाहान्यास आवश्क्य आमच्या संस्थेस भेट्द्या.... व मराठी तून लेखलिहुन अनुदान मिळवून दाखवा हे आपणास विनम्र अह्वावन करीत आहे. संजीव नाईक वास्तू आणि ज्योतिष समूदेशक मोबाईल नं. ९४२३०८६७६३/९८६९००८२६३

In reply to by संजीव नाईक

विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 13:58
जगामध्ये मराठी माणसाला काहितरी करताना (एखादी सणसणीत शिवी द्याविशी वाटते! ) खवी लागते. गैरसमज होतो आहे. मी मराठी माणसाला काहीतरी करताना पाहून शिवी द्याविशी वाटते असे कुठेही लिहिलेले नाही. कृपया इकडचे अर्थ तिकडे चिकटवू नका! आपण जर का मुबंई जवळचे असाला तर आपण माझ्या लेखातील खेरेपाना पाहान्यास आवश्क्य आमच्या संस्थेस भेट्द्या.... नक्की देईन! व मराठी तून लेखलिहुन अनुदान मिळवून दाखवा हे आपणास विनम्र अह्वावन करीत आहे. ते जमेलसं वाटत नाही कारण माझ्या सर्व श्रद्धा पुण्याच्या महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेस वाहिलेल्या आहेत त्यामुळे इतर अनेक सामाजिक संस्थांच्या कार्यात इच्छा असूनही भाग घेणे मला शक्य होत नाही. तरीही कधी सवड मिळाल्यास मी आपल्या संस्थेला अवश्य भेट देईन व माझ्या कुवतीप्रमाणे यथाशक्ति मदतही करीन. याहून अधिक, म्हणजे लेख लिहून अनुदान वगैरे मिळवणे मला शक्य होईलसे वाटत नाही. असो, आपल्या कार्याला अनेक शुभेच्छा! जाता जाता - मराठी संस्थळांवर मराठीतच लिहिण्याचा आग्रह असणे आणि लोकांना तसा आग्रह करणे फारसे गैर नाही एवढा मुद्दा मात्र अवश्य लक्षात घ्या, ही विनंती! आपल्या संस्थेस माझ्या अनेकोत्तम शुभेच्छा! आपला नम्र, तात्या अभ्यंकर, स्वयंसेवक, भाऊबीज निधी, महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था, पुणे.

In reply to by विसोबा खेचर

संजीव नाईक Fri, 03/21/2008 - 14:11
तात्या अभ्यंकर, स्वयंसेवक, भाऊबीज निधी, महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था, पुणे. प्रयत्न करीन
धन्यावाद
संजीव नाईक

In reply to by संजीव नाईक

प्रभाकर पेठकर Wed, 03/26/2008 - 19:32
मराठी तून लेख लिहुन अनुदान मिळवून दाखवा उपक्रम कितीही चांगला असला तरी अशी आव्हानात्मक शब्दरचना मराठी भाषेची अवहेलना करणारी वाटते (कदाचित तसा उद्देश नसेलही). इंग्रजी माध्यमाची शाळा चालवायची, इंग्रजी भाषेत माहिती पुरवायची, मराठी भाषेची अवहेलना करायची आणि मराठी भाषकांनाच आवाहन करायचे हे जरा गळी उतरत नाही. लेखनाचा आशय समजला आहे. विचार करू.

संजीव नाईक Fri, 03/21/2008 - 14:02
श्रीमंत आर्य आपल्या विनंतीस मान देण्याचा प्रयत्न करीन. झालेल्या त्रासा बद्द्ल दिलगिरी . संजीव नाईक वास्तू आणि ज्योतिष समूदेशक मोबाईल नं. ९४२३०८६७६३/९८६९००८२६३

आपणास मराठी लिहिता येत असतांना इंग्रजीचा आधार का घ्यावा लागला ते समजले नाही. मात्र मराठी संकेतस्थळावर मराठीतच लिहिले पाहिजे,याचे आम्ही समर्थन करतो. आपल्या सामाजिक उपक्रमास आणि या पुढील येथील आपल्या मराठी लेखनास आमच्या शुभेच्छा !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजुभाऊ Wed, 03/26/2008 - 20:23
तात्या हे दुसर्‍यांदा झाले...याच विषयीचे एक निवेदन असेच इंग्रजीत आले होते.....तेंव्हाही याना असाच प्रतिसाद मिळाला होता. इतर कोणत्या साइट वर असे चालले असते का?

विजुभाऊ Wed, 03/26/2008 - 20:32
तात्या हे सम्जीव खोटे बोलताहेत्...त्याना मराठी चांगली लिहीता येते... त्यानी मिपा वर दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो. प्रेषक संजिव ( मंगळ, 03/25/2008 - 09:55) . || ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् || दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो. हा अंधश्रद्धा पसरवणारा लेख उत्तम मराठी मधे लिहीलाय
Education Experiments: A Call For Participation Life seeks pleasure and avoids pain. It is born dependent. Therefore, how to be happy and avoid pain has been a constant thinking and endeavor, knowingly or unknowingly, of life. It is education which empowers life to shed its dependence and be free, thus, paving the way for a meaningful and happy life. What is education? It is acquiring skills, directly or indirectly.

बायको नावाचे वेगळेच प्रकरण आपल्या पुढे येते....

विजुभाऊ ·

विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 10:13
बायको नावाचे वेगळेच प्रकरण आपल्या पुढे येते.... हा हा हा! भेंडेसाहेबांनी छानच कविता केली आहे.... आपला, (अविवाहित) तात्याबिहारी वाजपेयी! :)

विजुभाऊ Fri, 03/21/2008 - 12:00
हे नंदू भेंडेने गायले होते...लिहीले नव्हते असो.......... कोणाला हे गाणे आठवत नसेल तर आपणच बाकीच्या ओळी लिहुन पूर्ण करुया न येथेच. धमाल्या / केशव/ इनोबा /प्राजु/स्रुष्टी ताइ आहेतच की मदतीला

सुधीर कांदळकर Fri, 03/21/2008 - 19:27
छान आहे. ऐकल्याचे आठवत नाही. कदाचित त्याच्या विशिष्ट उच्चारामुळे मला शब्द कळले नसतील. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 10:13
बायको नावाचे वेगळेच प्रकरण आपल्या पुढे येते.... हा हा हा! भेंडेसाहेबांनी छानच कविता केली आहे.... आपला, (अविवाहित) तात्याबिहारी वाजपेयी! :)

विजुभाऊ Fri, 03/21/2008 - 12:00
हे नंदू भेंडेने गायले होते...लिहीले नव्हते असो.......... कोणाला हे गाणे आठवत नसेल तर आपणच बाकीच्या ओळी लिहुन पूर्ण करुया न येथेच. धमाल्या / केशव/ इनोबा /प्राजु/स्रुष्टी ताइ आहेतच की मदतीला

सुधीर कांदळकर Fri, 03/21/2008 - 19:27
छान आहे. ऐकल्याचे आठवत नाही. कदाचित त्याच्या विशिष्ट उच्चारामुळे मला शब्द कळले नसतील. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
मला एक गाणे आठवते............नंदू भेंडेने गायले होते.. पूर्ण गाणे कोणाला माहीत असेल तर सांगा खरे म्हणजे आपण एकटे सूखात जगत असतो एका दुर्लभ क्षणी एक चेहेरा आपल्याला दिसतो अक्कल गहाण पडते..भेजा कामातुन जातो लख्ख उघड्या डोळ्यानी आपण चक्क लग्न करतो आपण चक्क लग्न करतो आपण चक्क लग्न करतो त्या चेहेर्‍याचे असली रूप मग आपल्याला कळते बायको नावाचे वेगळेच प्रकरण आपल्या पुढे येते....

'सारे तुझ्यात आहे' आल्बमचा प्रकाशनसोहळा

सुधीर कांदळकर ·

प्राजु Fri, 03/21/2008 - 06:25
वर्णन छान शब्दबद्ध केलं आहे. कार्यक्रमाचा वृतांत इथे दिल्याबद्दल धन्यवाद.. - (सर्वव्यापी)प्राजु

सर्किट Fri, 03/21/2008 - 07:24
मग माईक जयश्रीताईच्या हातात गेला. त्यांनी कुवैतच्या मराठी मंडळासाठी रचलेले गीत म्हणून दाखवले. काही व्यक्ती त्यांच्या व्यक्तिमत्वाने एखाद्या समारंभावर ठसा उमटवून जातात. शब्द कसे उच्चारावेत, वाक्यात स्वराचा चढउतार कसा असावा हे खरे म्हणजे त्यांच्याकडून शिकावे. प्रत्येक शब्दाला त्या वाक्यात एक विशिष्ट नाद असतो, एक उच्चारसौंदर्य असते. हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत राहते. असे नादमय बोलणे असल्यावर कविता मीटरमध्येच जन्माला आल्या तर आश्चर्य नाही. असे नादमय पण हिंदी शब्द मी कलापिनी कोमकली यांच्या तोंडून ऐकले आहेत. ही एक निसर्गत्त अशी दैवी देणगी आहे आणि फ़ार दुर्मिळ आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन. यात एकहि अ़क्षर अवास्तव नाही. अजून ते उच्चार माझ्या कानांत आहेत. समारंभ वेगळ्या उंचीवर गेला आहे हे जाणवू लागले. सुधीरराव, प्रथम, आपण ह्या कार्यक्रमाचा वृत्तांत आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. जयश्रीताई माझ्या ऑर्कुट मित्रमंडळात आहेत, ह्याचा अभिमान वाटतो. (आणि त्या नागपूरकर आहेत, ह्याचाही. हल्ली पुणे-मुंबई येथील इनू-सॢला ह्यांच्यातील संवाद बघता, आम्ही नागपूरकर आहोत ह्याविषयी अचानक बरे वाटू लागले आहे.) - सर्किट

प्रमोद देव Fri, 03/21/2008 - 08:27
अतिशय सुरेख,दिमाखदार अशा ह्या प्रकाशन सोहळ्याचे वर्णन सुधीररावांनी तितक्याच नेटकेपणाने केलेय. सुदैवाने मी देखिल ह्या समारंभाला हजेरी लावू शकलो त्यामुळे सुधीररावांनी इथे केलेले वर्णन किती नेमके आहे ह्याचा मी साक्षीदार आहे. सुधीरराव अभिनंदन आणि आभार. आता थोडेशी माझ्याकडून भरः जयश्रीने आपल्या मनोगतात सांगितले...... माझ्या कविता लेखनाला दिशा दिली ती सर्वप्रथम कुवेतमधील संगीतकार श्री.विवेक काजरेकर ह्यांनी. कवितेचे गीत होण्यासाठी त्यात हव्या असणार्‍या नेमक्या गोष्टी म्हणजे त्यातील मात्रा,वृत्त आणि मीटर सारख्या तांत्रिक गोष्टींबद्दल मोलाचे मार्गदर्शन त्यांनी मला केलेलं आहे. त्यांच्याचबरोबर झालेल्या बोलण्यातून कुवेतमधील मराठी मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमात राष्ट्रगीतासारखे म्हणता येईल असे मायमराठी बद्दलचे रुजवू मराठी, फूलवू मराठी हे गीत मी लिहू शकले. माझ्या कविता लेखनाला सर्वप्रथम प्रसिद्धी दिली ती मायबोली ह्या संकेतस्थळाने आणि त्यानंतर मनोगत ह्या संकेतस्थळाने. इथे मला खूप मित्र-मैत्रिणी भेटल्या. त्यांच्याकडून नेहमीच मोलाचे मार्गदर्शन ,कौतुक आणि प्रोत्साहन मिळत आलेले आहे. ह्या संग्रहाचे सारे तूझ्यात आहे हे शीर्षकही माझ्या एका कामिनी केंभावी नावाच्या मैत्रिणीने सुचवले आणि मलाही ते खूप आवडले. ह्या बद्दल अजून बरेच लिहिण्यासारखे आहे पण ते आपल्याला खुद्द जयश्रीच्या समर्थ शब्दात थोड्याच दिवसात वाचायला मिळेल आणि तेच जास्त योग्य ठरेल. तेव्हा इथेच थांबतो.

विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 10:27
सुधीरराव, उत्तम वृत्तांत! मलाही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची खूप इच्छा होती परंतु काही घरगुती कारणांमुळे जमलं नाही. या अल्बमकरता मी जयूचं मनापासून अभिनंदन करतो. जयूचं निवेदनही अतिशय रसाळ असतं यात काहीच वाद नाही. असो, जयूला आणि ह्या अल्बममधील सर्व संबंधित कलाकारांना सुगमसंगीतातील पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा! तात्या.

जयवी Fri, 03/28/2008 - 20:22
सुधीरजी..... सगळ्यात पहिले...... तुमचे आभार..... इतक्या सुरेख वृत्तांताबद्दल !! मला इथे प्रतिक्रिया द्यायला खरं तर उशीरच झालाय पण आज कुवेतला परत आलेय आणि लग्गेच लेख वाचून आभार मानतेय. तुम्ही माझी जरा जास्तंच तारीफ केलीये हो.....!! पण आपला कार्यक्रम इतका मनापासून कोणाला आवडला ह्याचा आनंद मात्र नक्कीच झाला. पण तुम्ही न भेटता गेलात...... ह्यांचं वाईटही वाटलं. आता पुढच्या वेळी मात्र नक्की भेटूयात प्राजु, सर्कीट(नागपूरकर) :) , देवकाका, तात्या (तुमची वाट बघत होते हो), इनोबा........ सर्वांचेच आभार !! आता सीडी विकत घेऊन त्याबद्दल अभिप्राय नक्की कळवावा. देवकाका दूरदर्शनाचे दुवे दिल्याबद्दल खूप खूप आभार. आता कुणाकुणाचे किती किती आभार मानू असं झालंय..... इतकी सगळ्यांची मदत झालीये. असंच प्रेम असू द्या.

प्राजु Fri, 03/21/2008 - 06:25
वर्णन छान शब्दबद्ध केलं आहे. कार्यक्रमाचा वृतांत इथे दिल्याबद्दल धन्यवाद.. - (सर्वव्यापी)प्राजु

सर्किट Fri, 03/21/2008 - 07:24
मग माईक जयश्रीताईच्या हातात गेला. त्यांनी कुवैतच्या मराठी मंडळासाठी रचलेले गीत म्हणून दाखवले. काही व्यक्ती त्यांच्या व्यक्तिमत्वाने एखाद्या समारंभावर ठसा उमटवून जातात. शब्द कसे उच्चारावेत, वाक्यात स्वराचा चढउतार कसा असावा हे खरे म्हणजे त्यांच्याकडून शिकावे. प्रत्येक शब्दाला त्या वाक्यात एक विशिष्ट नाद असतो, एक उच्चारसौंदर्य असते. हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत राहते. असे नादमय बोलणे असल्यावर कविता मीटरमध्येच जन्माला आल्या तर आश्चर्य नाही. असे नादमय पण हिंदी शब्द मी कलापिनी कोमकली यांच्या तोंडून ऐकले आहेत. ही एक निसर्गत्त अशी दैवी देणगी आहे आणि फ़ार दुर्मिळ आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन. यात एकहि अ़क्षर अवास्तव नाही. अजून ते उच्चार माझ्या कानांत आहेत. समारंभ वेगळ्या उंचीवर गेला आहे हे जाणवू लागले. सुधीरराव, प्रथम, आपण ह्या कार्यक्रमाचा वृत्तांत आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. जयश्रीताई माझ्या ऑर्कुट मित्रमंडळात आहेत, ह्याचा अभिमान वाटतो. (आणि त्या नागपूरकर आहेत, ह्याचाही. हल्ली पुणे-मुंबई येथील इनू-सॢला ह्यांच्यातील संवाद बघता, आम्ही नागपूरकर आहोत ह्याविषयी अचानक बरे वाटू लागले आहे.) - सर्किट

प्रमोद देव Fri, 03/21/2008 - 08:27
अतिशय सुरेख,दिमाखदार अशा ह्या प्रकाशन सोहळ्याचे वर्णन सुधीररावांनी तितक्याच नेटकेपणाने केलेय. सुदैवाने मी देखिल ह्या समारंभाला हजेरी लावू शकलो त्यामुळे सुधीररावांनी इथे केलेले वर्णन किती नेमके आहे ह्याचा मी साक्षीदार आहे. सुधीरराव अभिनंदन आणि आभार. आता थोडेशी माझ्याकडून भरः जयश्रीने आपल्या मनोगतात सांगितले...... माझ्या कविता लेखनाला दिशा दिली ती सर्वप्रथम कुवेतमधील संगीतकार श्री.विवेक काजरेकर ह्यांनी. कवितेचे गीत होण्यासाठी त्यात हव्या असणार्‍या नेमक्या गोष्टी म्हणजे त्यातील मात्रा,वृत्त आणि मीटर सारख्या तांत्रिक गोष्टींबद्दल मोलाचे मार्गदर्शन त्यांनी मला केलेलं आहे. त्यांच्याचबरोबर झालेल्या बोलण्यातून कुवेतमधील मराठी मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमात राष्ट्रगीतासारखे म्हणता येईल असे मायमराठी बद्दलचे रुजवू मराठी, फूलवू मराठी हे गीत मी लिहू शकले. माझ्या कविता लेखनाला सर्वप्रथम प्रसिद्धी दिली ती मायबोली ह्या संकेतस्थळाने आणि त्यानंतर मनोगत ह्या संकेतस्थळाने. इथे मला खूप मित्र-मैत्रिणी भेटल्या. त्यांच्याकडून नेहमीच मोलाचे मार्गदर्शन ,कौतुक आणि प्रोत्साहन मिळत आलेले आहे. ह्या संग्रहाचे सारे तूझ्यात आहे हे शीर्षकही माझ्या एका कामिनी केंभावी नावाच्या मैत्रिणीने सुचवले आणि मलाही ते खूप आवडले. ह्या बद्दल अजून बरेच लिहिण्यासारखे आहे पण ते आपल्याला खुद्द जयश्रीच्या समर्थ शब्दात थोड्याच दिवसात वाचायला मिळेल आणि तेच जास्त योग्य ठरेल. तेव्हा इथेच थांबतो.

विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 10:27
सुधीरराव, उत्तम वृत्तांत! मलाही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची खूप इच्छा होती परंतु काही घरगुती कारणांमुळे जमलं नाही. या अल्बमकरता मी जयूचं मनापासून अभिनंदन करतो. जयूचं निवेदनही अतिशय रसाळ असतं यात काहीच वाद नाही. असो, जयूला आणि ह्या अल्बममधील सर्व संबंधित कलाकारांना सुगमसंगीतातील पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा! तात्या.

जयवी Fri, 03/28/2008 - 20:22
सुधीरजी..... सगळ्यात पहिले...... तुमचे आभार..... इतक्या सुरेख वृत्तांताबद्दल !! मला इथे प्रतिक्रिया द्यायला खरं तर उशीरच झालाय पण आज कुवेतला परत आलेय आणि लग्गेच लेख वाचून आभार मानतेय. तुम्ही माझी जरा जास्तंच तारीफ केलीये हो.....!! पण आपला कार्यक्रम इतका मनापासून कोणाला आवडला ह्याचा आनंद मात्र नक्कीच झाला. पण तुम्ही न भेटता गेलात...... ह्यांचं वाईटही वाटलं. आता पुढच्या वेळी मात्र नक्की भेटूयात प्राजु, सर्कीट(नागपूरकर) :) , देवकाका, तात्या (तुमची वाट बघत होते हो), इनोबा........ सर्वांचेच आभार !! आता सीडी विकत घेऊन त्याबद्दल अभिप्राय नक्की कळवावा. देवकाका दूरदर्शनाचे दुवे दिल्याबद्दल खूप खूप आभार. आता कुणाकुणाचे किती किती आभार मानू असं झालंय..... इतकी सगळ्यांची मदत झालीये. असंच प्रेम असू द्या.
'सारे तुझ्यात आहे' या आल्बमच्या (ध्वनि तबकडीच्या - सीडी च्या) प्रकाशनाचा सोहळा दादर माटुंगा सांस्कृतिक मंडळात काल दि. २०-०३-२००८ रोजी पार पडला. सहा ते आठ अशी वेळ दिली होती. ठीक साडेसहाला म्हणजे भारतीय वेळेप्रमाणे बरोबर सुरू झाला. श्री. हेमंत बर्वे यांनी सुत्रसंचालनास सुरुवात केली. चुरचुरीत शैलीत मसुदा (स्क्रिप्ट) लिहिला होता. स्वागतकाचे काम तबकडीचे निर्माते आणि कवियित्री गीतकार जयश्रीताईचे पती श्री अविनाश अंबासकर यांनी भूषविले.

कविता सुचे कुणाला ...

केशवसुमार ·

In reply to by बेसनलाडू

सर्किट Fri, 03/21/2008 - 04:41
मला मात्र तिसरी द्विपदी (सत्य असल्याने) अधिक आवडली. -- (तिरपा) सर्किट

आजानुकर्ण Fri, 03/21/2008 - 08:45
होळी सुरू व्हायच्या आधीच हसून हसून पोट दुखले. काय आचार्य. धमाल केलीत. (हसरा) आजानुकर्ण

विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 10:16
केशवा, तुझ्या प्रतिभेला पुन्हा एकदा सलाम! विडंबन लै भारी... आपला, (जितेंद्र अभिषेकीप्रेमी) तात्या.

कविता सुचे कुणाला आक्रंदतात कोणी मज स्फूट हे सुचावे हा कर्मभोग आहे ! सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची ? मजला विडंबनाचा पण शाप हाच आहे ! एकदम झकास वाटलं लगे रहो...भाय..!

केशवसुमार Sat, 03/22/2008 - 08:20
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! केशवसुमार

सृष्टीलावण्या Sun, 03/23/2008 - 08:55
थोडेसे शब्द पाठव रे केशवकाकांच्या प्रतिभेला मुजरा करायला. अनंत हस्ते कमलावराने, देता घेऊ किती दो कराने? > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

In reply to by बेसनलाडू

सर्किट Fri, 03/21/2008 - 04:41
मला मात्र तिसरी द्विपदी (सत्य असल्याने) अधिक आवडली. -- (तिरपा) सर्किट

आजानुकर्ण Fri, 03/21/2008 - 08:45
होळी सुरू व्हायच्या आधीच हसून हसून पोट दुखले. काय आचार्य. धमाल केलीत. (हसरा) आजानुकर्ण

विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 10:16
केशवा, तुझ्या प्रतिभेला पुन्हा एकदा सलाम! विडंबन लै भारी... आपला, (जितेंद्र अभिषेकीप्रेमी) तात्या.

कविता सुचे कुणाला आक्रंदतात कोणी मज स्फूट हे सुचावे हा कर्मभोग आहे ! सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची ? मजला विडंबनाचा पण शाप हाच आहे ! एकदम झकास वाटलं लगे रहो...भाय..!

केशवसुमार Sat, 03/22/2008 - 08:20
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! केशवसुमार

सृष्टीलावण्या Sun, 03/23/2008 - 08:55
थोडेसे शब्द पाठव रे केशवकाकांच्या प्रतिभेला मुजरा करायला. अनंत हस्ते कमलावराने, देता घेऊ किती दो कराने? > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...
आमची प्रेरणा शांता शेळकेयांची सप्रतिम रचना काटा रुते कुणाला आणि चतुरंगशेठने केलेले सुरेख विडंबन 'बाटा' रुते.. कविता सुचे कुणाला आक्रंदतात कोणी मज स्फूट हे सुचावे हा कर्मभोग आहे ! सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची ? मजला विडंबनाचा पण शाप हाच आहे ! काही लिहू पहाता होतो अनर्थ तेथे प्रतिसाद सर्व येथे तिरपेच येत आहे ! हा स्नेह, वंचना की, काहीच आकळेना की ह्यात गुंतलेला परकीय हस्त आहे ?

वसंतागमनाचा पहिला दिवस नक्की कोणता?

चतुरंग ·

नंदन Fri, 03/21/2008 - 01:54
या दुव्यावर दिलेल्या माहितीप्रमाणे संपातबिंदू २० किंवा २१ मार्चला येऊ शकतो. शाळेतल्या पुस्तकांत २१ मार्च ही तारीख दिलेली मलाही आठवते, पण गेली तीन वर्षे संपातबिंदू २० तारखेला येतो आहे, असं दिसतंय

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by धनंजय

चतुरंग Fri, 03/21/2008 - 02:43
पृथ्वीचे स्वतःच्या आसाभोवतीचे डोलणे घडल्याने (७०-७१ वर्षांचे अर्धे आंदोलन)एक दिवस कमी मग पुन्हा एक दिवस जास्त असा तो संपात बिंदू हेलकावत रहातो....असे काहीसे वाचल्याचे स्मरते... चतुरंग

In reply to by चतुरंग

धनंजय Fri, 03/21/2008 - 21:12
पण ७०-७१ वर्षांत मागेच. मागे जात जात २५,७६५ वर्षांत संपातबिंदू पूर्वपदाला येतो. वैदिक काळात संपात बिंदू १-२ नक्षत्रे पुढे येत असे. (आजकालच्या फाल्गुन-चैत्राऐवजी पूर्वी चैत्र-वैशाखात.) किंवा जसे खाली "ज्योतिर्वैभव"मध्ये दिले आहे तसे म्हणता येईल : पूर्वी संपातबिंदू मेष-राशीत येई, आजकाल तो मीन-राशीत येते. हा बिंदू मात्र मुळीच मागे-पुढे होत नाही - मागेमागेच जातो.

precession of equinox याला परांचन हा भारतीय ज्योतिषातला प्रतिशब्द आहे. याचे श्रेय हे बाळशास्त्री जांभेकरांना जाते. Picture 130 २१ मार्च व २३ सप्टेंबरला विषुव दिन समान दिवस समान रात्र. २१ मार्च ला (भासमान) सुर्य हा वसंत संपात बिंदुशी येतो तर २३ सप्टेंबरला तो शरद संपात बिंदुशी जातो प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

चतुरंग Fri, 03/21/2008 - 19:48
माहिती खरोखरच अत्यंत छान आहे. शतशः धन्यवाद!! दुसर्‍या पानावर दिलेला दॄष्टांत "जात्यांतले दळण संपले म्हणजे त्याची वरची तळी किंचित् तिरपी करुन जागच्या जागी फिरवावी.." केवढा सुंदर आहे!! अशा मनोरंजक पध्दतीने भूगोल शिकता आला तर काय बहार येईल!! (अवांतर - 'ज्योतिर्वैभव' हे पुस्तक अजूनही बाजारात उपलब्ध आहे का? चित्रात दाखविलेली प्रत बरीच जुनी असावी असे दिसल्याने विचारले..) चतुरंग

गंधार Sat, 03/22/2008 - 23:25
धन्यवाद. पुस्तकाचे पान स्कॅन करून दिल्याबद्दल विशेष आभार. त्यानिमित्याने पुन्हा एकदा खगोलशास्त्राच्या आठवणी उजळल्या.

कंजूस Sat, 12/22/2018 - 16:19
अगदी तेच पुस्तक नसले तरी मराठीतल्या माहितीसाठी आपले दोन ज्ञानकोश ( संस्कृती मंडळ वाई किंवा केतकरांचे ) पाहा. तारा पंचांग संपात या शब्दांपुढे सर्व सापडेल.

नंदन Fri, 03/21/2008 - 01:54
या दुव्यावर दिलेल्या माहितीप्रमाणे संपातबिंदू २० किंवा २१ मार्चला येऊ शकतो. शाळेतल्या पुस्तकांत २१ मार्च ही तारीख दिलेली मलाही आठवते, पण गेली तीन वर्षे संपातबिंदू २० तारखेला येतो आहे, असं दिसतंय

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by धनंजय

चतुरंग Fri, 03/21/2008 - 02:43
पृथ्वीचे स्वतःच्या आसाभोवतीचे डोलणे घडल्याने (७०-७१ वर्षांचे अर्धे आंदोलन)एक दिवस कमी मग पुन्हा एक दिवस जास्त असा तो संपात बिंदू हेलकावत रहातो....असे काहीसे वाचल्याचे स्मरते... चतुरंग

In reply to by चतुरंग

धनंजय Fri, 03/21/2008 - 21:12
पण ७०-७१ वर्षांत मागेच. मागे जात जात २५,७६५ वर्षांत संपातबिंदू पूर्वपदाला येतो. वैदिक काळात संपात बिंदू १-२ नक्षत्रे पुढे येत असे. (आजकालच्या फाल्गुन-चैत्राऐवजी पूर्वी चैत्र-वैशाखात.) किंवा जसे खाली "ज्योतिर्वैभव"मध्ये दिले आहे तसे म्हणता येईल : पूर्वी संपातबिंदू मेष-राशीत येई, आजकाल तो मीन-राशीत येते. हा बिंदू मात्र मुळीच मागे-पुढे होत नाही - मागेमागेच जातो.

precession of equinox याला परांचन हा भारतीय ज्योतिषातला प्रतिशब्द आहे. याचे श्रेय हे बाळशास्त्री जांभेकरांना जाते. Picture 130 २१ मार्च व २३ सप्टेंबरला विषुव दिन समान दिवस समान रात्र. २१ मार्च ला (भासमान) सुर्य हा वसंत संपात बिंदुशी येतो तर २३ सप्टेंबरला तो शरद संपात बिंदुशी जातो प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

चतुरंग Fri, 03/21/2008 - 19:48
माहिती खरोखरच अत्यंत छान आहे. शतशः धन्यवाद!! दुसर्‍या पानावर दिलेला दॄष्टांत "जात्यांतले दळण संपले म्हणजे त्याची वरची तळी किंचित् तिरपी करुन जागच्या जागी फिरवावी.." केवढा सुंदर आहे!! अशा मनोरंजक पध्दतीने भूगोल शिकता आला तर काय बहार येईल!! (अवांतर - 'ज्योतिर्वैभव' हे पुस्तक अजूनही बाजारात उपलब्ध आहे का? चित्रात दाखविलेली प्रत बरीच जुनी असावी असे दिसल्याने विचारले..) चतुरंग

गंधार Sat, 03/22/2008 - 23:25
धन्यवाद. पुस्तकाचे पान स्कॅन करून दिल्याबद्दल विशेष आभार. त्यानिमित्याने पुन्हा एकदा खगोलशास्त्राच्या आठवणी उजळल्या.

कंजूस Sat, 12/22/2018 - 16:19
अगदी तेच पुस्तक नसले तरी मराठीतल्या माहितीसाठी आपले दोन ज्ञानकोश ( संस्कृती मंडळ वाई किंवा केतकरांचे ) पाहा. तारा पंचांग संपात या शब्दांपुढे सर्व सापडेल.
माझ्या माहितीप्रमाणे (भूगोलाच्या पुस्तकात शिकल्यानुसार) २१ मार्च हा 'वसंतसंपात' दिन आहे. म्हणजे ह्या दिवशी सूर्य उत्तरायणातून प्रवास करताना संपात बिंदूतून जातो ह्या दिवशी १२ तासाचा दिवस आणि १२ तासाची रात्र असते. (असाच संपात योग पुन्हा 'शरदसंपात' म्हणून २१ (की २२?) सप्टेंबर रोजी असतो). तेव्हा २१ मार्च हाच वसंतागमनाचा प्रथम दिवस हवा. शंका घेण्याचे कारण असे की 'गूगल' संकेतस्थळावर आज (२० मार्च) 'फर्स्ट डे ऑफ स्प्रिंग' असे दाखविले आहे. तेव्हा जाणकारांनी अधिक विवेचन करावे ह्या हेतूने ही चर्चा.

'बाटा' रुते..

चतुरंग ·

आवडले.... १ शंका : पहिले २ कडवे आणि शेवटच्या २ कडव्यांमध्ये काही लिंक लागत नाहीये हो.....पहिली २ कडवी बुटांविषयी तर नंतरची २ भ्रष्टाचार वगैरे विषयक.....आमच्या बाल-बुद्धीला झेपले नाही हे......कृपया खुलासा झाला तर बरे होइल....बाकी आगाउपणा केल्याबद्दल राग नसावा.... आपला, (भलताच शंकेखोर) छोटी टिंगी

विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 10:47
रस्ते करु पहाता रुजतोच 'अर्थ' तेथे कंत्राटि काम तेही विपरीत होत आहे! जन मूढ, बेरकी का, 'नेते'च ते कळेना 'कर'भार वाढवोनी मी रिक्तहस्त आहे! वा वा! सामाजिक आशय असलेलं अत्यंत दर्जेदार विडंबन... तात्या.

चतुरंग Fri, 03/21/2008 - 23:20
वरती एका प्रतिसादात काव्याच्या पहिल्या दोन द्विपदींचा संदर्भ लागत नाही असे मत कळले. त्या अनुषंगाने काव्याचे थोडे अर्थ विवेचन द्यावे असे वाटल्याने हा प्रपंच - पहिली द्विपदी - वाच्यार्थ - बाटाचे पायताण रुतते आणि आक्रंदन होते, आता अनवाणी चालण्याचीच पाळी या पुण्यनगरीत आली आहे . गर्भित - भ्रष्टाचाराची सूज अंगावर बाळगणार्‍यांच्या पायांना बाटाचे आरामदायी पायताणही रुतते आणि एकीकडे समान्यलोकांचे आक्रंदन चालू आहे. त्या भ्रष्ट लोकांनी अनवाणीही चालून बघावे. दुसरी द्विपदी - वाच्यार्थ - पायताणातला खिळा सलतो आहे, सतत नवीन पायताण घेणे हीच योजना बनून राहिली आहे. गर्भित - ह्या संपूर्ण व्यवस्थेमधल्या 'आतल्या गोटातल्या' भ्रष्टाचारी लोकांचा (खिळ्यांचा) मनातला सल/दु:ख कोणाला सांगू? कारण ऐकायलाच कोणी नाही. सातत्याने चालणार्‍या रस्ते दुरुस्तीच्या योजनांचा शाप पाठीस लागला आहे. चतुरंग

मीनल Sat, 04/05/2008 - 17:58
असेच अजून एक http://www.davbindu.com/marathi_vidamban.htm 'बाटा' रुते कुणाला, आक्रंदतो इथे मी, मज बूट हे रुतावे, हा दैवयोग आहे! (आहे वर तान घ्यावी, नाहीतर बूट चावतो आहे हे लक्षात कसे येणार?) रुते कुणाला....! सांगु कशी कुणाला, कळ हाय अंगठ्याची, हे बूट घालता मी, अस्वस्थ फार आहे! (आ.व.ता.घ्या.) रुते कुणाला....! चांभार हाय वैरी, असतो कुठे दुपारी, म्हणूनी जुनीच आता, पायी वहाण आहे! रुते कुणाला.....! अंगठा विभक्त झाला, तळवा फकस्त राहे, हे चालणे बघा ना, भलतेच मस्त आहे! रुते कुणाला....! फुटले नशीब आता, ह्या दोन पावलांचे, माझ्या जुन्या वहाणा, ढापून चोर 'जा', 'ये'! (म्हणजे चोर माझ्या जुन्या वाहाणा घालुन माझ्यासमोरुनच 'ये-जा' करतोय) रुते कुणाला..! हा 'पायगुण' माझा, आहे असा करंटा, नुकताच मंदिरी त्या, बदलुन बूट राहे! रुते कुणाला..! -मानस

आवडले.... १ शंका : पहिले २ कडवे आणि शेवटच्या २ कडव्यांमध्ये काही लिंक लागत नाहीये हो.....पहिली २ कडवी बुटांविषयी तर नंतरची २ भ्रष्टाचार वगैरे विषयक.....आमच्या बाल-बुद्धीला झेपले नाही हे......कृपया खुलासा झाला तर बरे होइल....बाकी आगाउपणा केल्याबद्दल राग नसावा.... आपला, (भलताच शंकेखोर) छोटी टिंगी

विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 10:47
रस्ते करु पहाता रुजतोच 'अर्थ' तेथे कंत्राटि काम तेही विपरीत होत आहे! जन मूढ, बेरकी का, 'नेते'च ते कळेना 'कर'भार वाढवोनी मी रिक्तहस्त आहे! वा वा! सामाजिक आशय असलेलं अत्यंत दर्जेदार विडंबन... तात्या.

चतुरंग Fri, 03/21/2008 - 23:20
वरती एका प्रतिसादात काव्याच्या पहिल्या दोन द्विपदींचा संदर्भ लागत नाही असे मत कळले. त्या अनुषंगाने काव्याचे थोडे अर्थ विवेचन द्यावे असे वाटल्याने हा प्रपंच - पहिली द्विपदी - वाच्यार्थ - बाटाचे पायताण रुतते आणि आक्रंदन होते, आता अनवाणी चालण्याचीच पाळी या पुण्यनगरीत आली आहे . गर्भित - भ्रष्टाचाराची सूज अंगावर बाळगणार्‍यांच्या पायांना बाटाचे आरामदायी पायताणही रुतते आणि एकीकडे समान्यलोकांचे आक्रंदन चालू आहे. त्या भ्रष्ट लोकांनी अनवाणीही चालून बघावे. दुसरी द्विपदी - वाच्यार्थ - पायताणातला खिळा सलतो आहे, सतत नवीन पायताण घेणे हीच योजना बनून राहिली आहे. गर्भित - ह्या संपूर्ण व्यवस्थेमधल्या 'आतल्या गोटातल्या' भ्रष्टाचारी लोकांचा (खिळ्यांचा) मनातला सल/दु:ख कोणाला सांगू? कारण ऐकायलाच कोणी नाही. सातत्याने चालणार्‍या रस्ते दुरुस्तीच्या योजनांचा शाप पाठीस लागला आहे. चतुरंग

मीनल Sat, 04/05/2008 - 17:58
असेच अजून एक http://www.davbindu.com/marathi_vidamban.htm 'बाटा' रुते कुणाला, आक्रंदतो इथे मी, मज बूट हे रुतावे, हा दैवयोग आहे! (आहे वर तान घ्यावी, नाहीतर बूट चावतो आहे हे लक्षात कसे येणार?) रुते कुणाला....! सांगु कशी कुणाला, कळ हाय अंगठ्याची, हे बूट घालता मी, अस्वस्थ फार आहे! (आ.व.ता.घ्या.) रुते कुणाला....! चांभार हाय वैरी, असतो कुठे दुपारी, म्हणूनी जुनीच आता, पायी वहाण आहे! रुते कुणाला.....! अंगठा विभक्त झाला, तळवा फकस्त राहे, हे चालणे बघा ना, भलतेच मस्त आहे! रुते कुणाला....! फुटले नशीब आता, ह्या दोन पावलांचे, माझ्या जुन्या वहाणा, ढापून चोर 'जा', 'ये'! (म्हणजे चोर माझ्या जुन्या वाहाणा घालुन माझ्यासमोरुनच 'ये-जा' करतोय) रुते कुणाला..! हा 'पायगुण' माझा, आहे असा करंटा, नुकताच मंदिरी त्या, बदलुन बूट राहे! रुते कुणाला..! -मानस
कै.शांताबाई शेळक्यांची अप्रतिम रचना 'काटा रुते कुणाला' हे स्फूर्तिस्थान! 'बाटा' रुते कुणाला आक्रंदतात कोणी 'अनवाणि' ही चलावे हा 'पुण्य'योग आहे! सांगू कसा कुणाला सल 'आतल्या खिळ्याचा'? चिरकाल 'योजनेचा' मज शाप हाच आहे! रस्ते करु पहाता रुजतोच 'अर्थ' तेथे कंत्राटि काम तेही विपरीत होत आहे! जन मूढ, बेरकी का, 'नेते'च ते कळेना 'कर'भार वाढवोनी मी रिक्तहस्त आहे! चतुरंग

बोले हो बॉस कुणाला (विडंबन गीत), काटा रूते कुणाला (मूळ गीत)

प्रा सुरेश खेडकर ·

विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 10:49
मज ना प्रमोशन देती,ना इंक्रीमेंट काही आयुष्य ओघळोनि,मी कारकुनची आहे. क्या बात है, मस्त विडंबन... आपला, (आस्वादक) तात्या. बाय द वे, तुमची स्टेनो दिसायला कशी आहे हो? :) आपला, (बाईलवेडा) तात्या.

विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 10:49
मज ना प्रमोशन देती,ना इंक्रीमेंट काही आयुष्य ओघळोनि,मी कारकुनची आहे. क्या बात है, मस्त विडंबन... आपला, (आस्वादक) तात्या. बाय द वे, तुमची स्टेनो दिसायला कशी आहे हो? :) आपला, (बाईलवेडा) तात्या.
बोले हो बॉस कुणाला,आक्रंदतात कोणी मज प्यूनने बोलावे, हा दैवयोग आहे. सांगा देऊ कोणाला,ऑर्डर ही हाफ चहाची अन् ग्लास ही पाण्याचा,मी उठून घेत आहे. स्टेनोस वदू पाहतो,घडतो अनर्थ तेथे पार्ट्यांचा खर्च माझा,सगळाच वेस्ट आहे. मज ना प्रमोशन देती,ना इंक्रीमेंट काही आयुष्य ओघळोनि,मी कारकुनची आहे. ============================================ प्रा.सुरेश खेडकर ( झेंडूची फुले परंपरा) http://www.orkut.com/CommMsgPost.aspx?cmm=28868095

मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ४)

चतुरंग ·

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 03/20/2008 - 21:15
मधुशालेचा हा भागही आवडला. आणि काव्यातले यमक, मात्रा वगैरे काही कळत नसल्याने आम्हाला हे अर्थगर्भित काव्य आवडले. पुण्याचे पेशवे

प्राजु Fri, 03/21/2008 - 06:40
थरथरत्या अधरांनी ज्यांनी नाहि चुंबिले मदिरेला, नाहि स्पर्शिला हर्ष-विकल त्या हातांनी तरि तो प्याला, समिप न ओढी, हात पकडुनी, लज्जित मग त्या साकीला, व्यर्थच सुकुनी जात असे ती जीवनरुपी मधुशाला ||१८|| गंगाजल, ही पवित्र मदिरा, प्रेमि पुजारी साकी तो, अविरत गतिने फिरत ठेवतो, मदिरा भरल्या प्याल्यां तो, 'रहा घेत अन् पीत रहा तू', जपतो जणु त्या मंत्राला , बनुनी जावो शिवप्रतिमा मी, मंदिर होवो मधुशाला ||१९|| या ओळी अगदीच खास.. मात्र्... नसे मंदिरी घंटानादहि, नसती मूर्तीला माला, बसुनि असे तो मोमिन सदनी, लावुन मशिदी कुलुपाला, लुटोत खजिने, राजांचे ह्या, आणि गढ्यांच्या भिंतीही, वरदहस्त तो मद्यपिनाही, राहो उघडी मधुशाला ||२०|| या शेवटच्या कडव्यांत : बसुनि असे तो मोमिन सदनी, लावुन मशिदीला ताला, लुटोत खजिने, राजांचे ह्या, आणि गढ्यांच्या त्या भिंती असे बदल केले तर कसे वाटतील..?? - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

चतुरंग Sat, 03/22/2008 - 00:17
पण हा विचार पटतो का बघ - बसुनि असे तो मोमिन सदनी, लावुन मशिदी कुलुपाला, ह्यातल्या 'मशिदी कुलुपाला' ह्या शब्दयोजनेत मशिदीला कुलुपापेक्षा दुय्यम स्थान दिले आहे - ओळीचा जोर कुलुपावर जास्त आहे! इथे जी भावना पोचवायची आहे ती वेगळी आहे. लुटोत खजिने, राजांचे ह्या, आणि गढ्यांच्या भिंतीही, इथेही पुन्हा अर्थ कोणता पोचवायचा आहे ते ठरते. 'आणि गढ्यांच्या भिंतीही' म्हणताना जो कःपदार्थ लेखण्याचा भाव आहे तो महत्वाचा. (उदा. हेच वाक्य इथे कसे मिळमिळीत वाटते बघ - 'राजांचे ह्या लुटोत खजिने आणि गढ्यांच्या त्या भिंती' - तेच शब्द पण मांडणी हुकली आणि सगळा जोरच गेला!!) चतुरंग

विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 17:17
पुरुन उरला पंडित, पादरि, मोमीनांच्या कपटाला, करेल त्याचे स्वागत हर्षे आज माझि ही मधुशाला ||१७|| लुटोत खजिने, राजांचे ह्या, आणि गढ्यांच्या भिंतीही, वरदहस्त तो मद्यपिनाही, राहो उघडी मधुशाला ||२०|| वा रंगा! फारच सुरेख. वाचून खूप प्रसन्न वाटलं! आपला, (मधुशालेतला एक प्रवासी) तात्या.

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 03/20/2008 - 21:15
मधुशालेचा हा भागही आवडला. आणि काव्यातले यमक, मात्रा वगैरे काही कळत नसल्याने आम्हाला हे अर्थगर्भित काव्य आवडले. पुण्याचे पेशवे

प्राजु Fri, 03/21/2008 - 06:40
थरथरत्या अधरांनी ज्यांनी नाहि चुंबिले मदिरेला, नाहि स्पर्शिला हर्ष-विकल त्या हातांनी तरि तो प्याला, समिप न ओढी, हात पकडुनी, लज्जित मग त्या साकीला, व्यर्थच सुकुनी जात असे ती जीवनरुपी मधुशाला ||१८|| गंगाजल, ही पवित्र मदिरा, प्रेमि पुजारी साकी तो, अविरत गतिने फिरत ठेवतो, मदिरा भरल्या प्याल्यां तो, 'रहा घेत अन् पीत रहा तू', जपतो जणु त्या मंत्राला , बनुनी जावो शिवप्रतिमा मी, मंदिर होवो मधुशाला ||१९|| या ओळी अगदीच खास.. मात्र्... नसे मंदिरी घंटानादहि, नसती मूर्तीला माला, बसुनि असे तो मोमिन सदनी, लावुन मशिदी कुलुपाला, लुटोत खजिने, राजांचे ह्या, आणि गढ्यांच्या भिंतीही, वरदहस्त तो मद्यपिनाही, राहो उघडी मधुशाला ||२०|| या शेवटच्या कडव्यांत : बसुनि असे तो मोमिन सदनी, लावुन मशिदीला ताला, लुटोत खजिने, राजांचे ह्या, आणि गढ्यांच्या त्या भिंती असे बदल केले तर कसे वाटतील..?? - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

चतुरंग Sat, 03/22/2008 - 00:17
पण हा विचार पटतो का बघ - बसुनि असे तो मोमिन सदनी, लावुन मशिदी कुलुपाला, ह्यातल्या 'मशिदी कुलुपाला' ह्या शब्दयोजनेत मशिदीला कुलुपापेक्षा दुय्यम स्थान दिले आहे - ओळीचा जोर कुलुपावर जास्त आहे! इथे जी भावना पोचवायची आहे ती वेगळी आहे. लुटोत खजिने, राजांचे ह्या, आणि गढ्यांच्या भिंतीही, इथेही पुन्हा अर्थ कोणता पोचवायचा आहे ते ठरते. 'आणि गढ्यांच्या भिंतीही' म्हणताना जो कःपदार्थ लेखण्याचा भाव आहे तो महत्वाचा. (उदा. हेच वाक्य इथे कसे मिळमिळीत वाटते बघ - 'राजांचे ह्या लुटोत खजिने आणि गढ्यांच्या त्या भिंती' - तेच शब्द पण मांडणी हुकली आणि सगळा जोरच गेला!!) चतुरंग

विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 17:17
पुरुन उरला पंडित, पादरि, मोमीनांच्या कपटाला, करेल त्याचे स्वागत हर्षे आज माझि ही मधुशाला ||१७|| लुटोत खजिने, राजांचे ह्या, आणि गढ्यांच्या भिंतीही, वरदहस्त तो मद्यपिनाही, राहो उघडी मधुशाला ||२०|| वा रंगा! फारच सुरेख. वाचून खूप प्रसन्न वाटलं! आपला, (मधुशालेतला एक प्रवासी) तात्या.
लेखनविषय:
3

Is the US economy heading for a collapse?

विजुभाऊ ·

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 03/20/2008 - 19:37
मागच्या वेळेला डॉट कॉम चा फुगा फुटला होता आता मॉर्टगेजचा फुगा फुटतो आहे. Indymac नावाची मोठी mortgage बँक नुकतीच धुळीला मिळाली आहे. Wamu, Lehman अशा मोठमोठाल्या संस्था देखील कडकीतून चालल्या आहेत. खुद्द CitiGroup, JPMorgan सुद्धा या तडाख्यातून वाचलेले नाहीत. JPMorgan ने तर Private Banking चे मोठे दुकान बंद केले आहे. Morgan Stanley पण तग धरण्यासाठी तगमगत आहे. पुण्याचे पेशवे

विजुभाऊ Fri, 03/21/2008 - 09:53
मागच्या वेळेला डॉट कॉम चा फुगा फुटला होता त्यानंतर अफ्गाणीस्तान आणि ईराक झाले..... ईराक तर खरे तर काहीही कारण नसताना धूळीस मिळवला गेला.केवळ डॉलर युरोपेक्षा स्ट्राँग रहावा या उद्देशापायी.. बुश हाच खरा जगातला सगळ्यात मोठा दहशतवादी आहे....तो आता कोणाचा घास घेतो कोण जाणे?

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 03/20/2008 - 19:37
मागच्या वेळेला डॉट कॉम चा फुगा फुटला होता आता मॉर्टगेजचा फुगा फुटतो आहे. Indymac नावाची मोठी mortgage बँक नुकतीच धुळीला मिळाली आहे. Wamu, Lehman अशा मोठमोठाल्या संस्था देखील कडकीतून चालल्या आहेत. खुद्द CitiGroup, JPMorgan सुद्धा या तडाख्यातून वाचलेले नाहीत. JPMorgan ने तर Private Banking चे मोठे दुकान बंद केले आहे. Morgan Stanley पण तग धरण्यासाठी तगमगत आहे. पुण्याचे पेशवे

विजुभाऊ Fri, 03/21/2008 - 09:53
मागच्या वेळेला डॉट कॉम चा फुगा फुटला होता त्यानंतर अफ्गाणीस्तान आणि ईराक झाले..... ईराक तर खरे तर काहीही कारण नसताना धूळीस मिळवला गेला.केवळ डॉलर युरोपेक्षा स्ट्राँग रहावा या उद्देशापायी.. बुश हाच खरा जगातला सगळ्यात मोठा दहशतवादी आहे....तो आता कोणाचा घास घेतो कोण जाणे?
Is the US economy heading for a collapse? वाचा या इथे http://www.rediff.com/money/2008/mar/20mrv.htm आय टी चे काय होणार्...अन त्यापेक्षाही यु एस चा इतीहास आहे की जेंव्हा जेंव्हा असे काही होते आहे असे वाटले तेंव्हा यु एस ने स्वतः कोठेतरी युद्ध सुरु केले आहे........