मुंबईत उत्तर भारतीय लोकांविरूद्ध ज्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन छेडले ते पाहता, परप्रांतीयांना विरोधापेक्षा मराठी माणसाचा न्यूनगंडच जास्त दिसून आला. किंबहूना न्यूनगंडातूनच हे आंदोलन उभारले गेले असे वाटते. मराठी लोकांची प्रगती ही परप्रांतींयांच्या विरोधाच्या पायावर अवलंबून आहे, की स्वतःच्या कर्तृत्वावर हेच अजून नेत्यांना समजले नाही, असे वाटते.
मुंबईमध्ये परप्रांतीय टॅक्सीवाले, चणे-फुटाणेवाले, भेळवाले भाजी विकणारे असे आहेत. या मंडळींनी मराठी मंडळींचा कोणता हक्क हिरावून घेतला? मुळात हे व्यवसाय करण्यासाठी परप्रांतीय येण्यापूर्वी मराठी माणसाला पुरेशी संधी होती.
न्यूनगंडा
ऊत्तम विचार...
सुरेख..!
In reply to सुरेख..! by विसोबा खेचर
+१
कठोर वास्तव स्वीकारलेच
मनसे गुजरेगी
तुम्ही हा
In reply to तुम्ही हा by शानबा५१२
'मराठी
In reply to तुम्ही हा by शानबा५१२
दोन वर्ष
सद्यपरिस्
मुंबईत
In reply to मुंबईत by अभिज्ञ
अभिज्ञशी
In reply to अभिज्ञशी by पाषाणभेद
असेही
In reply to असेही by नितिन थत्ते
हा
In reply to असेही by नितिन थत्ते
कमी मोबदला
अभिज्ञशी सहमत आहे.
रंजक प्रतिसाद
In reply to रंजक प्रतिसाद by सन्जोप राव
मिशा पिळणे
In reply to मिशा पिळणे by तिमा
>>कर्तृत्व
विचार काही अंशी पटले
In reply to विचार काही अंशी पटले by समीरसूर
सहमत
मळमळ...
In reply to मळमळ... by प्रशु
गैरसमज
In reply to गैरसमज by समीरसूर
हा हा हा..
जेवढे राज
भैयांमुळे
वास्तविक
In reply to वास्तविक by विसोबा खेचर
>>मराठी