मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

श्वानराजाधिराज

सृष्टीलावण्या ·

धमाल मुलगा 18/03/2008 - 10:41
अरे वा..माझ्या आवडीचा विषय :-) माहिती आवडली. पण मी 'कारवानी' ला पस॑ती देतो. कारण, मुळातच कारवानी (कारवान हाउ॑ड) कुत्रे हे काटक, शेलाट्या बा॑ध्याचे, रागीट स्वभावाचे असतात. रोगप्रतिकारक शक्तीदेखील इतर इलायती जाती॑पेक्षा उत्तम असते. अगदी शिळ॑-पाक॑ सुध्दा खाऊन टुणटुणीत राहतात. कारवानी॑चा आणखी एक 'प्लस पाइ॑ट' म्हणजे त्या॑चा चेहरा (तो॑ड). सतत हि॑स्त्र भाव असतात. गेटातून आत शिरताना अनोळखी माणूस असेल तर हे कुत्र॑ नुसत॑ समोर आल्याबरोबर बघणार्‍याची चड्डी ओली व्हायची वेळ येते. (अतिशयोक्ती नाही करत : पहिल्या॑दा आमच्याकडे आलेल्या एका मित्राची खर॑च झाली होती.) तरीही, हे पश्मिना प्रकरण जरा 'इ॑टरेश्टी॑ग' वाटत॑य. बघायला पाहिजे एकदा. सृष्टीताई, ह्याबद्दल आणखी माहिती कुठे मिळेल? ब्रिडर्स, साधारण कि॑मत, त्या॑ची पथ्य॑-पाणी, आणि सर्वात महत्वाच॑ त्या॑ना कारवानी कि॑वा लॅब्रेडॉर / फ्रे॑च मॅस्टीफ सारखी अक्कल असते का? ट्रेनि॑ग दिल्यास ते व्यवस्थित शिकू शकतात का? आपला, - श्वानप्रेमी ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

ट्रेनि॑ग दिल्यास ते व्यवस्थित शिकू शकतात का? हो, ते खरे तर पोलीसी कुत्रे आहेत आणि पटकन शिकतात सुद्धा. मी ही जात प्रत्यक्ष पाहिली तेव्हा मला फार आवडली होती. त्यांच्याविषयी इंटरनेटवर फार कमी माहिती उपलब्ध आहे. हे वाच : http://www.hinduonnet.com/mag/2005/01/09/stories/2005010900860800.htm http://pashmis.tripod.com/index.html > > आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...

In reply to by सृष्टीलावण्या

इनोबा म्हणे 19/03/2008 - 17:09
लातूर जिल्ह्यात म्हाळुंगी येथे अस्सल भारतीय वाणाची ही कुत्र्याची जात विकसित करण्यात आली त्यानंतर त्याला मुंबईच्या लोकलमधे सोडलं असावं.गर्दीमधे चेपून लांबट झाल्यासारखं वाटतंय. लातूरमधेच राहीलं असतं तर,मोकळ्या वातावरणात चांगलं सुटलं असतं. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

प्राजु 19/03/2008 - 08:15
अतिशय सुंदर माहिती सृष्टीताई... खरं म्हणजे हे तुम्ही सांगितले इथे म्हणून नाहीतर या ब्रिड बद्दल समजलेच नसते. फोटोही चांगला आहे. कुत्रे लढाऊ असणार हे नक्की. - (सर्वव्यापी)प्राजु

पश्मी ह्या जातीबद्दल पूर्वी ऐकले होते पण कधी पाह्यला नव्हता वा फोटोही पाहिला नव्हता. माझ्या मते विदेशी कुत्रे तब्येतीने थोडे नाजूक असतात व (भारतीय हवामानात) पावसाळ्यात वगैरे त्या॑ची विशेष काळजी घ्यावी लागते. एतद्देशीय कुत्रे जर एव्हढे देखणे असतील तर पाळायला काही हरकत नसावी. 'स्वदेशी अपनाओ!'

खरेच. देशी वाणाचे एक छानच असते (ते पण रस्त्यावरून उचलून आणले असेल तर) सहसा आजारी पडायची भीती नाही आणि दुसरे म्हणजे त्यांना साध्या आजारांसाठी आजीबाईचा बटवा आणि इतर माणसांची औषधे लागू पडतात. पशुवैद्याकडे न्याच कशाला. आमच्या एका ओळखीच्याने कुत्र्याला जंत झाल्यावर वावडिंगाचा काढा पाजला होता. जंताचा त्रास पूर्ण गेला. तो कुत्रा चांगलाच बलदंड झाला. माझ्याकडे एक मांजराचे पिल्लु आहे त्याच्या एका डोळ्यातून सारखी पिवळी घाण बाहेर येत होती (पू नव्हता), त्याच्या डोळ्यात रोज २-३ दा Ciplox eye drops टाकले. आता डोळा छान आहे. मी तर म्हणेन, कुत्रा आणि मांजर यांचे फाजील लाड करू नयेत आणि त्यांना सारखे डॉक्टरकडे पण नेऊ नये. अवांतर: पाळीव प्राण्यांच्या जेवणात चिमूटभर मीठ घालायला विसरू नये असे प्राणी तज्ञांचे मत आहे. > > धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...

परवा Eight Below हा चित्रपट पाहिला... दक्षिण धृवावरची ही कहाणी आहे. सर्व चित्रपट हा स्लेज गाडी ओढणर्या कुत्र्यांवर आधारित आहे. दक्षिण धृवावर मोहिमेसाठी आलेल्या प्रोफेस्सोर्ला कुत्रे आनि त्यान्चा ट्रेनर बर्फातून वाचवतात. त्याला उप्चारांसाठी अमेरिकेत न्यावे लागते. तेव्हा पूर्ण बेस रिकामा कर्तात... ट्रेनरला वाटते की लगेच २-३ दिव्सात परत येता येइल त्यामुळे तो कुत्र्याना बरोबर घेत नाही..पण नंतर हवामान खराब झाल्याने कोणीही परत दक्षिण धृवावर जाउ शकत नाही. प्रायोजक मिळत नस्ल्याने ट्रेनर पण परत जाउ शकत नाही. अशा परिस्थितित सर्व कुत्रे कसे आनि किति दिवस दक्षिण धृवावर राहतात, एकमेकाना कसे सांभाळून घेतात,त्यांचा ट्रेनर त्यांना घ्यायला परत येतो का नाही ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर हा चित्रपट नक्की बघा... सुरेख फोटोग्राफी, कुत्र्यांचा सुंदर अभिनय ही या चित्रपटाची वैशिषट्ये आहेत... हॉलिवूड्चे चित्रपट बेश्ट मानणारा- तो मी नव्हेच

मी पाहिला. अतिशय छान आहे. पाहिल्यावर चौदा इंजेक्शने घ्यावी लागत नाही. मी कुत्र्याला घाबरतो. तरीहि पाहिला. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

धमाल मुलगा 18/03/2008 - 10:41
अरे वा..माझ्या आवडीचा विषय :-) माहिती आवडली. पण मी 'कारवानी' ला पस॑ती देतो. कारण, मुळातच कारवानी (कारवान हाउ॑ड) कुत्रे हे काटक, शेलाट्या बा॑ध्याचे, रागीट स्वभावाचे असतात. रोगप्रतिकारक शक्तीदेखील इतर इलायती जाती॑पेक्षा उत्तम असते. अगदी शिळ॑-पाक॑ सुध्दा खाऊन टुणटुणीत राहतात. कारवानी॑चा आणखी एक 'प्लस पाइ॑ट' म्हणजे त्या॑चा चेहरा (तो॑ड). सतत हि॑स्त्र भाव असतात. गेटातून आत शिरताना अनोळखी माणूस असेल तर हे कुत्र॑ नुसत॑ समोर आल्याबरोबर बघणार्‍याची चड्डी ओली व्हायची वेळ येते. (अतिशयोक्ती नाही करत : पहिल्या॑दा आमच्याकडे आलेल्या एका मित्राची खर॑च झाली होती.) तरीही, हे पश्मिना प्रकरण जरा 'इ॑टरेश्टी॑ग' वाटत॑य. बघायला पाहिजे एकदा. सृष्टीताई, ह्याबद्दल आणखी माहिती कुठे मिळेल? ब्रिडर्स, साधारण कि॑मत, त्या॑ची पथ्य॑-पाणी, आणि सर्वात महत्वाच॑ त्या॑ना कारवानी कि॑वा लॅब्रेडॉर / फ्रे॑च मॅस्टीफ सारखी अक्कल असते का? ट्रेनि॑ग दिल्यास ते व्यवस्थित शिकू शकतात का? आपला, - श्वानप्रेमी ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

ट्रेनि॑ग दिल्यास ते व्यवस्थित शिकू शकतात का? हो, ते खरे तर पोलीसी कुत्रे आहेत आणि पटकन शिकतात सुद्धा. मी ही जात प्रत्यक्ष पाहिली तेव्हा मला फार आवडली होती. त्यांच्याविषयी इंटरनेटवर फार कमी माहिती उपलब्ध आहे. हे वाच : http://www.hinduonnet.com/mag/2005/01/09/stories/2005010900860800.htm http://pashmis.tripod.com/index.html > > आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...

In reply to by सृष्टीलावण्या

इनोबा म्हणे 19/03/2008 - 17:09
लातूर जिल्ह्यात म्हाळुंगी येथे अस्सल भारतीय वाणाची ही कुत्र्याची जात विकसित करण्यात आली त्यानंतर त्याला मुंबईच्या लोकलमधे सोडलं असावं.गर्दीमधे चेपून लांबट झाल्यासारखं वाटतंय. लातूरमधेच राहीलं असतं तर,मोकळ्या वातावरणात चांगलं सुटलं असतं. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

प्राजु 19/03/2008 - 08:15
अतिशय सुंदर माहिती सृष्टीताई... खरं म्हणजे हे तुम्ही सांगितले इथे म्हणून नाहीतर या ब्रिड बद्दल समजलेच नसते. फोटोही चांगला आहे. कुत्रे लढाऊ असणार हे नक्की. - (सर्वव्यापी)प्राजु

पश्मी ह्या जातीबद्दल पूर्वी ऐकले होते पण कधी पाह्यला नव्हता वा फोटोही पाहिला नव्हता. माझ्या मते विदेशी कुत्रे तब्येतीने थोडे नाजूक असतात व (भारतीय हवामानात) पावसाळ्यात वगैरे त्या॑ची विशेष काळजी घ्यावी लागते. एतद्देशीय कुत्रे जर एव्हढे देखणे असतील तर पाळायला काही हरकत नसावी. 'स्वदेशी अपनाओ!'

खरेच. देशी वाणाचे एक छानच असते (ते पण रस्त्यावरून उचलून आणले असेल तर) सहसा आजारी पडायची भीती नाही आणि दुसरे म्हणजे त्यांना साध्या आजारांसाठी आजीबाईचा बटवा आणि इतर माणसांची औषधे लागू पडतात. पशुवैद्याकडे न्याच कशाला. आमच्या एका ओळखीच्याने कुत्र्याला जंत झाल्यावर वावडिंगाचा काढा पाजला होता. जंताचा त्रास पूर्ण गेला. तो कुत्रा चांगलाच बलदंड झाला. माझ्याकडे एक मांजराचे पिल्लु आहे त्याच्या एका डोळ्यातून सारखी पिवळी घाण बाहेर येत होती (पू नव्हता), त्याच्या डोळ्यात रोज २-३ दा Ciplox eye drops टाकले. आता डोळा छान आहे. मी तर म्हणेन, कुत्रा आणि मांजर यांचे फाजील लाड करू नयेत आणि त्यांना सारखे डॉक्टरकडे पण नेऊ नये. अवांतर: पाळीव प्राण्यांच्या जेवणात चिमूटभर मीठ घालायला विसरू नये असे प्राणी तज्ञांचे मत आहे. > > धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...

परवा Eight Below हा चित्रपट पाहिला... दक्षिण धृवावरची ही कहाणी आहे. सर्व चित्रपट हा स्लेज गाडी ओढणर्या कुत्र्यांवर आधारित आहे. दक्षिण धृवावर मोहिमेसाठी आलेल्या प्रोफेस्सोर्ला कुत्रे आनि त्यान्चा ट्रेनर बर्फातून वाचवतात. त्याला उप्चारांसाठी अमेरिकेत न्यावे लागते. तेव्हा पूर्ण बेस रिकामा कर्तात... ट्रेनरला वाटते की लगेच २-३ दिव्सात परत येता येइल त्यामुळे तो कुत्र्याना बरोबर घेत नाही..पण नंतर हवामान खराब झाल्याने कोणीही परत दक्षिण धृवावर जाउ शकत नाही. प्रायोजक मिळत नस्ल्याने ट्रेनर पण परत जाउ शकत नाही. अशा परिस्थितित सर्व कुत्रे कसे आनि किति दिवस दक्षिण धृवावर राहतात, एकमेकाना कसे सांभाळून घेतात,त्यांचा ट्रेनर त्यांना घ्यायला परत येतो का नाही ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर हा चित्रपट नक्की बघा... सुरेख फोटोग्राफी, कुत्र्यांचा सुंदर अभिनय ही या चित्रपटाची वैशिषट्ये आहेत... हॉलिवूड्चे चित्रपट बेश्ट मानणारा- तो मी नव्हेच

मी पाहिला. अतिशय छान आहे. पाहिल्यावर चौदा इंजेक्शने घ्यावी लागत नाही. मी कुत्र्याला घाबरतो. तरीहि पाहिला. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
pashmina लातूर जिल्ह्यात म्हाळुंगी येथे अस्सल भारतीय वाणाची ही कुत्र्याची जात विकसित करण्यात आली आहे. त्यांना पश्मीना हे नाव देण्यात आले आहे. हे कुत्रे अतिशय लढवय्ये असून त्यांची रोगप्रतिकार शक्तीसुद्धा उत्तम आहे. मात्र ते महाग आहेत. पण मूळ कुत्रे ज्यांचा संकर करून ही जात निर्माण केली गेली ते धनगर कुत्र्यांमधून शोधून काढण्यात आले होते.

मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ३)

चतुरंग ·

नंदन 18/03/2008 - 09:00
हाही भावानुवाद आवडला. फक्त शेवटून दुसर्‍या ओळीत विदग्ध (हृदयी) याऐवजी भग्न किंवा ध्वस्त चालू शकेल का? विदग्धचा शब्दशः अर्थ जरी पूर्णपणे जळून गेलेला असला तरी अधिक प्रचलित अर्थ चतुर, निपुण, विद्वान असा आहे, म्हणून असं वाटलं.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

चतुरंग 18/03/2008 - 09:08
संपूर्ण 'मधुशाले'च्या अनुषंगाने विचार केला असता 'विदग्ध' शब्द जास्त योग्य वाटतो कारण ह्यात दोन्ही अर्थच्छटा दाखवायच्या आहेत. एक म्हणजे कवी भग्न हृदयी तर आहेच पण तो वाचकाला वाटही दाखवतो आहे, अनुभवाचे सार देतो आहे त्यामुळे तो निपुण आहे दुनियादारीने शहाणा झालेला आहे! पुढच्या रुबायांच्या जोडीने हा अर्थ योग्य आहे असे तुम्हालाही जाणवेल. चतुरंग

विसोबा खेचर 18/03/2008 - 09:43
पण तरीहि तू घाबरुन जाऊ नकोस, तुला समजून घेण्याइतकी संवेदनशीलता आहे ह्या मधुशालेजवळ, असा आश्वासक सल्ला द्यायलाही तो विसरत नाही.. एकदा का तुझी तिच्याशी ओळख झाली की पहाच कसा गुरफटत जाशील त्या मायाजालात!! जळण्यातला आनंद ज्यांना समजलेला आहे त्यांच्यासाठीच ही मधुशाला आहे, इतरांनी त्याच्या वाटेला न जाणेच शहाणपणाचे; अशी एक गर्भित धमकीही इथे आहे असे वाटते. वा वा! सुरेख विवेचन आणि सुरेख अनुवाद!! रंगराव, तुमच्या मधुशालेला 'केवळ अप्रतिम!' असंच म्हणावं लागेल... ह्या मधुशालेमुळे मिपा खूप खूप श्रीमंत झाली आहे आणि अजूनही होईल असे वाटते! पुढील लेखनाकरता अनेकानेक शुभेच्छा! तात्या.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धनंजय 19/03/2008 - 20:18
> जलतरंग जणु हा वाजतसे, तव चुंबन करता हा प्याला, ऐवजी असे चालेल का? जलतरंग जणु हा वाजतसे, चुंबन करता प्याल्या प्याला, ... ("तव" प्याला चुंबिता जलतंरंगासारखा आवाज येणार नाही, प्याल्यास प्याला चुंबिता तसा आवाज येईल.)

In reply to by धनंजय

चतुरंग 20/03/2008 - 19:36
आपण योग्य दुरुस्ती सुचविता आहात त्या बद्दल आपले कौतुक वाटते. मुळात मला शब्दांची योग्य जुळणी काही केल्या सुचेना मग प्रयत्न सोडून दिला. आज तुम्ही दुरूस्ती सुचविल्यावर पुन्हा एकदा उचल घेतली आणि शब्द मिळाले - दुरुस्ती केली आहे. धन्यवाद! चतुरंग

प्राजु 20/03/2008 - 01:02
चतुरंग, तुमचा हा भावानुवद.. मराठी काव्य जगतात एकदम खळबळ उडवून देइल नक्की... अतिशय सुंदर विवेचन. मधुशाला मराठीत येणं हे मराठी वाचकांच भाग्यच म्हणावं. आणि ते मिपावर सगळ्यात आधी यां हा मिपाचा सन्मान आहे. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु

नंदन 18/03/2008 - 09:00
हाही भावानुवाद आवडला. फक्त शेवटून दुसर्‍या ओळीत विदग्ध (हृदयी) याऐवजी भग्न किंवा ध्वस्त चालू शकेल का? विदग्धचा शब्दशः अर्थ जरी पूर्णपणे जळून गेलेला असला तरी अधिक प्रचलित अर्थ चतुर, निपुण, विद्वान असा आहे, म्हणून असं वाटलं.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

चतुरंग 18/03/2008 - 09:08
संपूर्ण 'मधुशाले'च्या अनुषंगाने विचार केला असता 'विदग्ध' शब्द जास्त योग्य वाटतो कारण ह्यात दोन्ही अर्थच्छटा दाखवायच्या आहेत. एक म्हणजे कवी भग्न हृदयी तर आहेच पण तो वाचकाला वाटही दाखवतो आहे, अनुभवाचे सार देतो आहे त्यामुळे तो निपुण आहे दुनियादारीने शहाणा झालेला आहे! पुढच्या रुबायांच्या जोडीने हा अर्थ योग्य आहे असे तुम्हालाही जाणवेल. चतुरंग

विसोबा खेचर 18/03/2008 - 09:43
पण तरीहि तू घाबरुन जाऊ नकोस, तुला समजून घेण्याइतकी संवेदनशीलता आहे ह्या मधुशालेजवळ, असा आश्वासक सल्ला द्यायलाही तो विसरत नाही.. एकदा का तुझी तिच्याशी ओळख झाली की पहाच कसा गुरफटत जाशील त्या मायाजालात!! जळण्यातला आनंद ज्यांना समजलेला आहे त्यांच्यासाठीच ही मधुशाला आहे, इतरांनी त्याच्या वाटेला न जाणेच शहाणपणाचे; अशी एक गर्भित धमकीही इथे आहे असे वाटते. वा वा! सुरेख विवेचन आणि सुरेख अनुवाद!! रंगराव, तुमच्या मधुशालेला 'केवळ अप्रतिम!' असंच म्हणावं लागेल... ह्या मधुशालेमुळे मिपा खूप खूप श्रीमंत झाली आहे आणि अजूनही होईल असे वाटते! पुढील लेखनाकरता अनेकानेक शुभेच्छा! तात्या.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धनंजय 19/03/2008 - 20:18
> जलतरंग जणु हा वाजतसे, तव चुंबन करता हा प्याला, ऐवजी असे चालेल का? जलतरंग जणु हा वाजतसे, चुंबन करता प्याल्या प्याला, ... ("तव" प्याला चुंबिता जलतंरंगासारखा आवाज येणार नाही, प्याल्यास प्याला चुंबिता तसा आवाज येईल.)

In reply to by धनंजय

चतुरंग 20/03/2008 - 19:36
आपण योग्य दुरुस्ती सुचविता आहात त्या बद्दल आपले कौतुक वाटते. मुळात मला शब्दांची योग्य जुळणी काही केल्या सुचेना मग प्रयत्न सोडून दिला. आज तुम्ही दुरूस्ती सुचविल्यावर पुन्हा एकदा उचल घेतली आणि शब्द मिळाले - दुरुस्ती केली आहे. धन्यवाद! चतुरंग

प्राजु 20/03/2008 - 01:02
चतुरंग, तुमचा हा भावानुवद.. मराठी काव्य जगतात एकदम खळबळ उडवून देइल नक्की... अतिशय सुंदर विवेचन. मधुशाला मराठीत येणं हे मराठी वाचकांच भाग्यच म्हणावं. आणि ते मिपावर सगळ्यात आधी यां हा मिपाचा सन्मान आहे. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु
लेखनविषय:
3

जोधा अकबर

कोलबेर ·

'हमे कुछ नही चाहिये बारतियोंका स्वागत पान परागसे होना चाहिये' हहपुवा!! आता गांधींचा जन्म अकबरानंतर शेकडो वर्षांनी झाला असली ऐतिहासिक कुजकट शंका कुणाला येत असेल तर तो दोष तुमचा आहे! परत एकदा हहपुवा!! एकदम जबरा परिक्षण.....मान गये गुरु.... - टिंग्या गोवारीकर

सर्किट 18/03/2008 - 01:24
'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या' हा असा डायलॉग खराच आहे या सिनेमात ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर 18/03/2008 - 02:30
हा असा डायलॉग खराच आहे या सिनेमात?
म्हणजे काय? आम्ही खोटं बोलतो आहोत की काय? .. गांधीजी , एकता कपूर, जपानी आचारी हे सगळं 'खरंच' आहे या सिनेमात :))

चित्रा 18/03/2008 - 02:23
उगाच नावे ठेवता आमच्या हृतिकला. चांगले केले आहे त्याने काम. तुमच्या पत्नीचे काय मत झाले? हवे तर स्वतःला झोप येत होती म्हणून चित्रपट आवडला नाही असे म्हणा. आणि महाम आगाचे काम एकता कपूरने केले आहे असे म्हणता? हे तर तुम्हाला नक्की झोप आल्याचे लक्षण. ती एकता कपूर नसून इला अरूण आहे. विश्वास बसत नसल्यास हे पहा.. http://www.jodhaaakbar.com/ ह. घे. हे. सां. न. ल.

In reply to by चित्रा

कोलबेर 18/03/2008 - 02:28
नाही हो!..एकता कपुरने 'दिग्दर्शन' केले आहे असे आम्ही म्हणालो आहोत.. 'अभिनय' इला अरुणचाच आहे. बाकी ह्रितीक विषयी काय बोलणार?

In reply to by कोलबेर

चित्रा 18/03/2008 - 02:50
माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीत - तुमच्या पत्नीला कसा वाटला त्याचा अभिनय? दुसरा एक प्रश्न - ऐश्वर्या कशी वाटली? हृतिकलाच फक्त का नावे ठेवायची? बाकी चित्रपट "हिंदी" आहे हे नक्कीच, पण इतके न आवडण्यासारखे त्यात काय आहे? मला तर चित्रपट आवडला बुवा. आणि कंटाळाही आला नाही. मग कोणी मला त्यावरून मला चित्रपट कळत नाहीत असे म्हटले तरी चालेल.

In reply to by चित्रा

कोलबेर 18/03/2008 - 03:07
तुमच्या पत्नीला कसा वाटला त्याचा अभिनय?
एकंदरीत आज कालच्या मुली/महिला एकतर हृतिक गटात असतात किंवा अभिषेक गटात असे आमचे एक सुक्ष्म निरिक्षण आहे. आमची ही अभिषेक गटात असल्याने ह्रितीक विषयी आमचे सहसा एकमत होते. :)
ऐश्वर्या कशी वाटली?
ऐश्वर्या ठीक वाटली.

In reply to by कोलबेर

चित्रा 18/03/2008 - 05:16
बरोबर आहे. पण मी (सध्या) दोन्ही गटात आहे! असो. ऐश्वर्या ठीक वाटली हेच बरोबर, पण हृतिक अधिक मनापासून काम केले आहे असे आपले माझे मत.

धनंजय 18/03/2008 - 02:46
हा भन्नाट विनोदी चित्रपट आमच्या क्यूमधून काढून टाकावा की वरती चढवावा हे कळत नाही. मस्त परीक्षण.

In reply to by धनंजय

लिखाळ 19/03/2008 - 21:37
धनंजयशी सहमत. मस्त परिक्षण. गांधींबद्दलचे वाक्य ऐकण्यासाठी तरी पहावा म्हणतो. :) --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

व्यंकट 18/03/2008 - 02:54
>>आयतेच राज्यही मिळतेय आणि राजाची मुलगी देखिल हा राजाचा वेडसरपणा पाहून खरंतर अकबराच्या तोंडाला पाणी सुटते पण ते लपवून आपण ह्या प्रस्तावावर चक्क विचार करत आहोत असे दाखवण्यात ह्रितीक रोशनने अभिनयात कमाल केली आहे. हा हा हा !!!!!! व्यंकट

In reply to by व्यंकट

इनोबा म्हणे 18/03/2008 - 03:20
आयतेच राज्यही मिळतेय आणि राजाची मुलगी देखिल हा राजाचा वेडसरपणा पाहून खरंतर अकबराच्या तोंडाला पाणी सुटते पण ते लपवून आपण ह्या प्रस्तावावर चक्क विचार करत आहोत असे दाखवण्यात ह्रितीक रोशनने अभिनयात कमाल केली आहे आयला! ह्याच्यात त्या हृतीकची काय चूक हाय रे! गोवारीकराच्या आशूने त्येला जे सांगीतलं ,त्यानं त्येच केलं ना! (जिल्हे-तालूका ईलाही इनोबा) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

प्राजु 18/03/2008 - 03:14
'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या' असं म्हणणार्‍या त्या बाल अकबराचे आपल्या कोण कौतुक वाटते (आता गांधींचा जन्म अकबरानंतर शेकडो वर्षांनी झाला असली ऐतिहासिक कुजकट शंका कुणाला येत असेल तर तो दोष तुमचा आहे! हे वाक्य मी दोनदा तो चित्रपट बघूनही मला त्यात नाही आढळले..(तुम्हाला बरे आढळले!!) आणि जरी माझे दुर्लक्ष झाले असा विचार केला तरी "लगान' आणि 'स्वदेस" सारखे अप्रतिम चित्रपट देणारा आशुतोष अशी काही घोडचूक करेल हे न पटणारे आहे. आणि त्यात जे पात्र 'माहम अंगा' दाखवले आहे ते काल्पनिक नसून खरोखरच त्या दाईने अकबराला सांभाळले होते आईप्रमाणे पण नंतर काही कूट कारस्थानही केल्यामुळे अकबराने तिला मक्का-मदिना ला पाठवून दिले यात्रेसाठी.. हा इतिहास आहे. एक कलाकृति म्हणून उत्तम आहे चित्रपट. ज्याप्रकारे इथे (हास्यास्पद) परिक्षण केले आहे ते चुकीचे आहे. आणि एकता कपूर सारख्या क ची बाराखडी करणार्‍या निर्मातीशी आशुतोष गोवारीकर यांची तुलना करणे चुकीचे आहे. अकबराची जी प्रतिमा अभ्यासात होती तिच (९०%) तशीच रेखाटली आहे. आता जोधाचे अकबराची लग्न ठरल्यावर तिचि मनःस्थिती काय आणि कशी झाली असेल याचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही याला आशुतोष गोवारिकर जबाबदार असू शकत नाही. त्यामुळे एका दिग्दर्शकाच्या बुद्धीला जे पटेल आणि एका हिंदू मुलीचा मुस्लिम मुलाशी विवाह ठरल्यावर (मग तो प्रेम विवाह असला तरी मुलगी थोडि बावरलेली असते) ...ठरल्यावर म्हणण्यापेक्षा लादल्यावर तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल हे त्याने त्यात दाखवले आहे. पण मूळ कथेला ते कुठेही मारक ठरत नाही. दाखवलेली युद्धे.. अतिशय परिणाम कारक, घोडे, हत्ती यांचा यथायोग्य वापर याने त्या प्रसंगांना उठाव आला आहे. जोधा - अकबराचे एकमेकाला स्पर्शही न करता केवळ नजरेतून खुलणारे प्रेम ... कुठेही कोणत्याही प्रकारची ओंगळता न दाखवता, कोणतेही कामुक दर्शन न घडवता केलेले चित्रण.. हा या चित्रपटाच्या यशात वाटा(सध्याच्या काळात तरी) म्हणावा लागेल. आतापर्यंत कोणी मुघल हिंदुस्थानात आपले पाय रोवू शकला नाही याचे कारण त्यांनी केलेले धार्मिक आत्याचार हे जेव्हा अकबर म्हणतो... आणि पूर्वी पासून इथे राहणारे हिंदू आणि नंतर येऊन स्थायिक झालेले मुस्लिम दोघेही हिंदुस्थानी आहेत त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे धार्मिक आत्याचार करणे योग्य नव्हे.. हे वाक्य "एक सम्राटाला" शोभते. इतिहासाला कोठही धक्का न लावता केलेला हा चित्रपट.. हास्यास्पद नक्कीच नाही. जरूर पहावा असा आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

कोलबेर 18/03/2008 - 03:21
लेखाच्या शेवटी ह.घ्या. टाकायला विसरलो ही घोडचूक झाली खरी! पण आता ती चूक फक्त जनरल डायरच सुधारू शकतो!! :) -आशुतोष कोलबेरकर

In reply to by प्राजु

मुक्तसुनीत 18/03/2008 - 03:25
>>> हास्यास्पद नक्कीच नाही. जरूर पहावा असा आहे. अहो, कशापाई रागावताय ? कोलबेररावसुद्धा म्हणताहेत की जरूर पहावा ....हास्यास्पद आहे म्हणूनच जरूर पहावा असा आहे की. (हघ्याहेसांनल)

In reply to by प्राजु

कोलबेर 18/03/2008 - 03:29
एक कलाकृति म्हणून उत्तम आहे चित्रपट. ज्याप्रकारे इथे (हास्यास्पद) परिक्षण केले आहे ते चुकीचे आहे.
आपल्या ह्या मताचा आम्ही (असहमत असलो तरी) आदरच करतो! परंतु तरीही आम्हाला हा चित्रपट कसा वाटला हे न राहवल्याने आम्ही इथे मांडले (जे परिक्षण असल्याचा लेखकाचा दावा नाही!) तर ते चुकीचे कसे?

In reply to by प्राजु

आनंदयात्री 18/03/2008 - 10:40
प्राजुशी सहमत ! अवांतरः फक्त इंग्रजी, फ्रेंच, रशियन, अरबी अन अजुन कोणते कोणते चित्रपट (म्हणजे हिंदी वगळुन) चांगले, अभिरुचिसंपन्न असतात का ? (अभिरुचीहीन अन तद्दन लो बजेट चित्रपटांचा चाहता) -आनंदयात्री

In reply to by आनंदयात्री

आजानुकर्ण 18/03/2008 - 10:44
फक्त इंग्रजी, फ्रेंच, रशियन, अरबी अन अजुन कोणते कोणते चित्रपटच (म्हणजे हिंदी वगळुन) चांगले, अभिरुचिसंपन्न असतात का ?
खरे आहे हे. (प्रतिसादक) आजानुकर्ण इराणी व चिनी चित्रपटही चांगले असतात असा अनुभव आहे. (अनुभवी) आजानुकर्ण हिंदी चित्रपटांइतके बटबटीत मनोरंजन कदाचित हॉलीवूडमधल्या काही मेनस्ट्रीम सिनेमांतच बघायला मिळेल. मात्र तरीही ते अधिक सुसह्य असेल. (परखड) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

आनंदयात्री 18/03/2008 - 10:51
प्रतिसादक अनुभवी अन परखड रा.रा. आजानुकर्ण साहेब तुमची अभिरुची कळविल्याबद्दल धन्यवाद. अवांतरः चला आम्ही पण आजपासुन हिंदी शिनेमांना शिव्या देणार.

चतुरंग 18/03/2008 - 03:37
आशुतोषचा हा एक चांगला प्रयत्न आहे. ऐतिहासिक चित्रपट हा खरोखर इतिहासाला धरुन काढताना बराच संयम दाखवावा लागतो नाहीतर त्याचा बोजवारा उडायला वेळ लागत नाही. जोधा-अकबर मध्ये बर्‍यापैकी संयतपणे काम झाले आहे. काही प्रसंग अर्थातच दिग्दर्शकाच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून असतात आणि शेवटी अभिनेत्यांवर तर असतातच. हृतिकने ह्यात काम चांगले केले आहे. त्याने सम्राटाचा बाज चांगला सांभाळलाय. ऐश्वर्यापेक्षा तो अभिनयात सरस ठरलाय असे माझे मत. त्याचा फिटनेस ही वाखाणण्याजोगा आहे (ही बाब नगण्य नाही). लढाईची दृश्येही चांगली आहेत. असे चित्रपट सध्याच्या काळात काढणे खरोखरच कठिण आहे. परीक्षणात ज्याप्रकारे हा तद्दन चित्रपट असल्याचे भासवले आहे तसा तो नक्कीच नाहिये. (अवांतर - आशुतोषला 'लगान' नंतर लगेचच पाठीच्या त्रासाने ग्रासल्याने त्याने ह्या संपूर्ण चित्रपटाचे दिग्दर्शन झोपून केले आहे. तो खुर्चीत बसू शकत नाही. काहीसा कै. बाबा आमट्यांसारखा त्रास.) चतुरंग

In reply to by चतुरंग

बेसनलाडू 18/03/2008 - 03:53
गोवारीकर लगानच्या संघाचा (न खेळणारा - नॉनप्लेइंग)कर्णधार झाल्यापासून सुरू झालेला पाठीचा त्रास भारतीय क्रिकेट संघाच्या (प्लेइंग) कर्णधारांकडे (सध्या धोनी) वारशाने चालत आला आहे, असेही इतिहास सांगतो. (ट्वेल्थ मॅन)बेसनलाडू बाकी जोधा अकबर येथे वर्णिला गेलाय तितका हास्यास्पद नाही; मात्र (ऍज क्लेम्ड इन द मूवी) चित्रपटात दाखवलेले प्रसंग इतिहासाबरहुकूम असतील तर तत्कालीन परिस्थिती, संस्कार इ. नुसार घेतलेल्या निर्णयांचे, केलेल्या कृतींचे नि त्यामागच्या तर्काचे वर्णन सध्याच्या काळात हास्यास्पद करता येऊ शकेल, असे वाटते. कोलबेरपंतांना काहीसे हेच अपेक्षित असावे. भरजरी वस्त्राभूषणे, हत्तीघोडे, सहाय्यक कलावंत नि अनेक एक्स्ट्रॉज, नृत्ये या सगळ्यांसाठी केलेला वित्तविनियोग (सोप्या मराठीत 'उधळपट्टी'') लक्षात घेता निदान नितीन देसाई-गोवारीकरांसारखी मराठी माणसे विनोदी चित्रपट काढायचे धाडस करायची नाहीत, असे वाटते. (मध्यमवर्गीय)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

चतुरंग 18/03/2008 - 08:17
आणि कालखंडाला आवश्यक असलेली वेशभूषा, हत्तीघोडे इ. लवाजमा दाखविणे खर्चिक असणारच पण म्हणून ते चूक कसे? >>चित्रपटात दाखवलेले प्रसंग इतिहासाबरहुकूम असतील तर तत्कालीन परिस्थिती, संस्कार इ. नुसार घेतलेल्या निर्णयांचे, केलेल्या कृतींचे नि त्यामागच्या तर्काचे वर्णन सध्याच्या काळात हास्यास्पद करता येऊ शकेल, असे वाटते. कोलबेरपंतांना काहीसे हेच अपेक्षित असावे. >> हो शक्य आहे. त्याकाळातल्या काही कॄती ह्या आज हास्यास्पद वाटू शकतात आणि म्हणूनच मी वरती म्हटले आहे की इतिहासाला धरुन चित्रपट काढायचा असला तर हे अवघड काम धाडसाने करावे लागते आणि गोष्टी हास्यास्पद वाटतील ह्या भीतीने विपर्यास करता कामा नये! एकदम टोकाची भूमिका घेऊन ती व्यक्तिरेखा अगदी पूजनीय वगैरे करुन टाकली जाण्याची दाट शक्यता अशावेळी असते. ते होणार नाही ह्याची काळजी घेण्यात आशुतोष यशस्वी झाला आहे आणि ते त्याचे यश आहे असे मी मानतो. बाकी भूमिका, अभिनय इ. मधे वैयक्तिक मतमतांतरे असू शकतात. चतुरंग

In reply to by बेसनलाडू

आजानुकर्ण 18/03/2008 - 09:51
भरजरी वस्त्राभूषणे, हत्तीघोडे, सहाय्यक कलावंत नि अनेक एक्स्ट्रॉज, नृत्ये या सगळ्यांसाठी केलेला वित्तविनियोग लक्षात घेतला तरी 'जाणता राजा' आम्हाला विनोदी वाटले होते. चित्रपटावर खर्च केलेला पैसा हा कलाकृतीचा दर्जा मोजण्यासाठीचा निकष ठरू नये असे वाटते, (कंजूस) आजानुकर्ण चिदंबरम

पान पराग, मतिमंद भाव, जपानी आचा-यांची कवायतखासच. तरी मला एक प्रश्न आहे. असला हिंदी सिनेमा पाहायला जातांना आपण मेंदू आणी घड्याळ बरोबर का नेता? जवळवळ प्रत्येक हिंदी चित्रपट एकताचाच असतो. असोधमाल आली. मस्त परीक्षण. अशीच येऊ द्यात.

आजकाल मल्टिप्लेक्सच्या दिवसात चित्रपट बघायचा म्हणजे जेव्हा दोन तीनशे रुपयाला फोडणी लागते तेव्हा... मी त्यावर एक चांगले उपाय काढले आहेत. १) सर्व मराठी वृत्तपत्रांत जो सगळ्यात जास्त टीका करतो अश्या समीक्षकाचे परीक्षण वाचायचे. २) आपली आणि ज्यांची चित्रपटांची आवड कणभर सुद्धा जुळत नाही त्यांना चित्रपट आवडला असेल तर तो चित्रपट मुळीच पाहायला जायचे नाही. ३) तो चित्रपट घरी आधी केबलवर पाहायचा आणि अगदी फारच आवडला तरच पाहायला जायचे. ४) शक्यतो मल्टिप्लेक्स मध्ये जायचे टाळायचे. इ.इ. असो. अकबर कोणी महात्मा नव्हता असे इतिहास सांगतो. सविस्तर इथे वाचा. > > आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...

जोधा-अकबर चांगला चित्रपट आहे, पण त्याच्या या सुंदर हसर्‍या परिक्षणाने आमची ह. ह.पु. वा. झाली. :) बाकी त्या 'ख्वाजा मेरे ख्वाजा' या गाण्याने रडावे की हसावे कळत नाही, हे मात्र खरेच आहे. पान पराग, मतिमंद भाव, जपानी आचा-यांची कवायत या उपमांना तोड नाही. :))))))))))

आजानुकर्ण 18/03/2008 - 09:24
कोलबेरराव, परीक्षण चित्रपटापेक्षा मनोरंजक आहे. अधिक काय लिहू. (आनंदित) आजानुकर्ण

विसोबा खेचर 18/03/2008 - 09:31
वरूणदेवा, झक्कास परिक्षण केले आहेस... मजा आली.. माझं वैयक्तिक मत विचाराल तर मला हा चित्रपट जामच बोअर वाटला होता. गाढ झोप लागण्याकरता या चित्रपटाचा उत्तम उपयोग होऊ शकेल असे वाटते! :) तात्या.

विसोबा खेचर 18/03/2008 - 09:50
अवांतर - कुणीतरी मोठ्ठा दिग्दर्शक असल्याच्या थाटात हिंडणारी आणि तसा गाजावाजा करणारी ही आशुतोष गोवारीकरसारखी मंडळी बघितली की 'गोलमाल' सारखे निखळ चित्रपट देणारे आमचे हृषिदा खरंच किती मोठे होते हे समजतं! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू 18/03/2008 - 09:56
कुणीतरी मोठ्ठा दिग्दर्शक असल्याच्या थाटात हिंडणारी आणि तसा गाजावाजा करणारी ही आशुतोष गोवारीकरसारखी मंडळी --- आक्षेप आहे. जो मनुष्य शाहरूख खानकडून योग्य इन्टेन्सिटीचा अभिनय (स्वदेस) करून घेऊ शकतो :) :) आणि आमिर खानसारख्या कसलेल्या अभिनेत्यासोबत, त्याची दादागिरी (दिग्दर्शक मराठी माणूस आणि आमिर खान निर्माता - पैसा पुरवणारा, मेहनताना देणारा इ. असून!) नियंत्रणाखाली ठेवून काम करू शकतो, तो दिग्दर्शक मोठा आहे, हे मान्य करण्यास हरकत नसावी.त्यातून आशुतोषने स्वत:च स्वतःच्या तोंडाने स्वतःचे गोडवे गायल्याचे (निदान माझ्या तरी) पाहण्यात/वाचनात/ऐकण्यात नाही. मग असा बिनबुडाचा आरोप करण्यात काय हशील? (विश्लेषक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर 18/03/2008 - 10:02
कबूल आहे, अहो पण चित्रपटांचं काय? ते तर हृषिदांच्या तुलनेत अगदीच टुकार आणि तद्दन वाटतात! असो... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू 18/03/2008 - 10:05
अहो पण चित्रपटांचं काय? ते तर हृषिदांच्या तुलनेत अगदीच टुकार आणि तद्दन वाटतात --- हे वादातीत आहे. विषय वेगळे, कलाकार वेगळे, काळ वेगळा हे लक्षात घेऊन मी तरी बेनिफिट ऑफ डाउट देऊ शकतो. (सहमत)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

प्राजु 19/03/2008 - 08:31
काळ वेगळा, कलाकार वेगळा.... आणि गोलमाल सारख्या पूर्णपणे विनोदी चित्रपटाशी जोधा-अकबर ची तुलना नाही होऊ शकत. तुलना करायची तर आजच्या परेश रावलच्या भन्नाट अभिनयाने भरलेल्या हेराफेरी (पहिला) शी करावी. हा चित्रपट तर ऐतिहासिक आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

विसोबा खेचर 19/03/2008 - 08:41
तुलना करायची तर आजच्या परेश रावलच्या भन्नाट अभिनयाने भरलेल्या हेराफेरी (पहिला) शी करावी. भन्नाट?? अहो आमच्या उत्पल दत्तची साधी एन्ट्री, पडद्यावरचं सहजतेने उठणं-बसणं-दिसणं यापासून बिचारा परेश रावल अजून खूप खूप दूर आहे. हेराफेरी उथळ वाटतो, मध्येच हिंसक होतो, त्यात गोलमालसारख्या निखळ करमणूकीचा पुष्कळच अभाव वाटतो. शिवाय गोलमाल है भाई सब गोलमाल है, आनेवाला पल यासारखी सुंदर गाणी गोलमाल मध्ये आहेत त्याचीही हेराफेरीत बोंब आहे. असो.. आपला, (गोलमाल, उत्पल दत्त प्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू 19/03/2008 - 08:50
पडद्यावरचं सहजतेने उठणं-बसणं-दिसणं यापासून बिचारा परेश रावल अजून खूप खूप दूर आहे. हेराफेरी उथळ वाटतो, मध्येच हिंसक होतो, त्यात गोलमालसारख्या निखळ करमणूकीचा पुष्कळच अभाव वाटतो. --- असहमत. परेश रावलचा अभिनेता म्हणून विचार करावयाचा झाल्यास त्याची स्टेजवरील नाटके, 'सरदार', 'सर' सारखे चित्रपट यांची उदाहरणे देता येतील. विथ ड्यू रेस्पेक्ट टु उत्पल दत्त, केवळ उठणं-बसणं, दिसणं, श्रीराम लागूंसारखी ठराविक पठडीतील संवादफेक इतकेच चांगल्या अभिनयाचे निकष नसतात, असे वाटते. खरे पाहता परेश रावल, नासिरुद्दीन शहा, के के मेनन, मनोज बाजपाई यांसारख्या अभिनेत्यांनी उठण्याबसण्यात किंवा दिसण्यात असणार्‍या उणिवांची कमतरता भरून काढून 'अभिनेता' म्हणून नाव कमावले आहे, हे विसरता येणार नाही. शिवाय हेराफेरीतील हिंसा ही सामान्य हिंसा नाही, तर निमित्तमात्र, प्रासंगिक मारामारी आहे. हिंसा बघायची असल्यास स्मोकिंग एसेस हा इंग्रजी चित्रपट पहावा :) यात पाहिलेली हिंसा (निदान माझ्या तरी पाहण्यात )इतरत्र आलेली नाही :) (अभिनेता)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

आजानुकर्ण 19/03/2008 - 09:12
बेसनलाडवाशी सहमत आहे. हिंसा बघायची असेल तर टॅरेंटिनोचा सिनेमा बघा. विशेषतः पल्प फिक्शन किंवा किल बिल. जमल्यास सिटी ऑफ गॉड बघा त्यातलीहिंसा पाहून मन बधीर झाले नाही तर मग जोधा अकबर बघा. नक्की बधीर होईल. आपला, (हिंसकलाडू) आजानुकर्ण

In reply to by विसोबा खेचर

चतुरंग 19/03/2008 - 20:38
'गोलमाल' आणि 'हेराफेरी' ह्याचीही तुलना बरोबर नाही. दिग्दर्शकीय कौशल्याचा भाग घेतलात तर त्यात हृषीदा हे प्रियदर्शनपेक्षा कैक पटीने मोठे आहेत ह्यात वाद नाही. पण त्यात परेश रावलचा रोल हा वाखाणण्याजोगा होता आणि तो एक सशक्त अभिनेता आहे ह्यात शंकाच नाही. शेवटी दिग्दर्शक चांगला असला तर सोन्याला सुगंध येतोच पण मुळात सोने हवे ना? तेव्हा तुलना ही काळानुरुप हवी. (अवांतर - नाही तरी ६० ते ८० च्या दोन दशकात असे किती खरेखुरे नट होते? सुंदर गाणी; किशोर, रफी, मन्ना दा, असे एकाहून एक आवाज; आर्.डी, एस्.डी., मदन मोहन अशी प्रभावळ असताना, कोणताही मद्दड नट म्हणून उभा राहिला तरी चालून गेले. पण त्यातही अशोककुमार, संजीवकुमार, अमिताभ, अशा लोकांनी त्यांचे वेगळेपण दाखवून दिलेच.) चतुरंग

In reply to by चतुरंग

प्राजु 19/03/2008 - 22:08
नाही तरी ६० ते ८० च्या दोन दशकात असे किती खरेखुरे नट होते? सुंदर गाणी; किशोर, रफी, मन्ना दा, असे एकाहून एक आवाज; आर्.डी, एस्.डी., मदन मोहन अशी प्रभावळ असताना, कोणताही मद्दड नट म्हणून उभा राहिला तरी चालून गेले. उदाहरणच द्यायचे तर.. भारत भूषण.. केवळ उत्तम सहनायिका मिळाल्या आणि पट्टीचे संगितकार आणि गायक... यांच्या जोरावर चालून गेला. नाहितर चेहर्‍यावरची माशी हलेल तर शप्पथ! तसाच तो राजेंद्र कुमार..जॉय मुखर्जी... काही प्रमाणात मनोज कुमार (चेहर्‍यावरचा हात काढला तर संवाद ऐकू येतील) यांना अभिनेता का म्हणायचे असा प्रश्नच पडतो. या सगळ्यांच्या बाबतीत एक अभिनय ही गोष्ट सोडली तर बाकीच्या चित्रपट हिट्ट होण्यासाठी लागणार्‍या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे, स्टोरी, गीतकार, संगितकार, गायक... आणि प्रोड्युसर.. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by विसोबा खेचर

प्राजु 19/03/2008 - 22:13
हृषिकेशदां एक उत्तम दिग्दर्शक होते यांत काडी इतकी सुद्धा शंका नाही. पण त्यांनी सुद्धा, गोल माल मधले संवाद जसेच्या तसे त्यांच्याच नरम गरम या चित्रपटात वापरले आहेत. आणि मुख्य म्हणजे ते संवाद उत्पलदत्त यांच्याच तोंडी आहेत. आणि अभिनयही अगदी सारखा आहे.. ते असे.. "कितना पवित्र घर है, जैसा पवित्र घर है वैसा ही पवित्र वातावरण, जैसा पवित्र वातावरण वैसेही पवित्र विचार..... आपके पवित्र कहा है.. आपकी माताजी कहाहै??" - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 18/03/2008 - 10:52
लगान हा चित्रपट टुकार व तद्दन नव्हता. सुरवातीला नव्हता परंतु दुसर्‍या की तिसर्‍या दिवशीच्या खेळाआधी रात्री मंदिरात सगळी मंडळी भावनाविवश होऊन भजनबिजन गाऊ लागतात तिथे या चित्रपटाचा बॅलन्स पार जातो आणि चित्रपट तद्दनतेकडे वळतो! आपला, (हृषिदा, गुलजारच्या चित्रपटांचा प्रेमी) तात्या.‍

जुना अभिजित 18/03/2008 - 13:55
(मग तो प्रेम विवाह असला तरी मुलगी थोडि बावरलेली असते) ह्यावरुन सुचलं. स्वप्निल बांदोडकरचं 'राधा ही बावरी' गाणं थोडा फेरफार करून 'जोधा ही बावरी' असं वापरता आलं असतं.. स्वदेस आणि लगानच्या तुलनेत हा चित्रपट गंडला आहे हे नक्की.. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

मनस्वी 18/03/2008 - 10:38
वेगळ्या धाटणीचे परिक्षण आवडले. मजा आली. वाचकांनी इतके सिरियसली घेउ नये. असे हलकेफुलके वाचायला छान वाटते. मनस्वी

धम्मकलाडू 18/03/2008 - 13:12
सुरेख परीक्षण कोलबेर. अभिनंदन.
'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या'
हा संवाद ऐकून डोळ्यांत पाणी आले. खरंच कसं काय सुचतं हे सारं काही. दिग्दर्शकाला. प्राजू, पुन्हा एकदा चित्रपट नीट बघा बरं.
त्यावेळेस त्याच्या चेहर्‍यावर असणारे मतिमंद भाव खरंच दाद देण्यासारखे आहेत.
हृतिकला यासाठी नक्कीच वेगळे प्रयत्न करावे लागले नसावेत. त्याचा मतिमंद अभिनय नैसर्गिक, साहजिकच असतो. जोधा अकबर नंतर आशुतोष गोवारीकर खोजा अकबर हा चित्रपट काढणार आहेत अशी बातमी माझ्या मित्राने नुकतीच दिली. अकबराच्या जनानखान्याची चौकीदारी करणारा एका खोजा आणि सम्राट अकबर यांतील प्रेमप्रकरणावर आधारित असणार आहे. धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by धम्मकलाडू

विसोबा खेचर 18/03/2008 - 13:23
हृतिकला यासाठी नक्कीच वेगळे प्रयत्न करावे लागले नसावेत. त्याचा मतिमंद अभिनय नैसर्गिक, साहजिकच असतो. हा हा हा! जोधा अकबर नंतर आशुतोष गोवारीकर खोजा अकबर हा चित्रपट काढणार आहेत अशी बातमी माझ्या मित्राने नुकतीच दिली. अकबराच्या जनानखान्याची चौकीदारी करणारा एका खोजा आणि सम्राट अकबर यांतील प्रेमप्रकरणावर आधारित असणार आहे. खोजा-अकबर!! हहपुवा.... :) आपला, (ज़नानखान्याचा खोजा) तात्या.

In reply to by धम्मकलाडू

मनस्वी 18/03/2008 - 13:54
हृतिकला यासाठी नक्कीच वेगळे प्रयत्न करावे लागले नसावेत. त्याचा मतिमंद अभिनय नैसर्गिक, साहजिकच असतो.
आमच्या हृतिकला नावे ठेवलेली मुळीच खपवून घेणार नाही. गुरु आणि इतर सुमार चित्रपटांतील अतिमतिमंद अभिषेकपेक्षा हृतिक नक्कीच सरस आहे. ह.घ्या. मनस्वी

In reply to by मनस्वी

जुना अभिजित 18/03/2008 - 14:03
गुरु आणि इतर सुमार चित्रपटांतील अतिमतिमंद अभिषेकपेक्षा हृतिक नक्कीच सरस आहे अहो अजून रुत्थिकला मणिरत्नम भेटलेला नाही. ते भेटूनसुद्धा जर रुत्थिकने मंदपणा कायम ठेवला तर मानलं. अवांतरः अभिषेकला कुणीतरी तू दाढी काढलीस तर काढणारा न्हावी मरेल असं भविष्य सांगितलेलं दिसतय.. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

In reply to by जुना अभिजित

मनस्वी 18/03/2008 - 14:10
अवांतरः अभिषेकला कुणीतरी तू दाढी काढलीस तर काढणारा न्हावी मरेल असं भविष्य सांगितलेलं दिसतय..
आणि अभिनय करण्याचा प्रयत्न केला तर प्रेक्षक मरतील! मनस्वी

In reply to by मनस्वी

टारझन 09/07/2008 - 03:14
मनस्वी से १००% सहमत ....किसने हमारे हृतिक को नाव ठेवणेकी गुस्ताखी की ? अर्रे ओ सांभा , ऊठा तो जरा बंदूक और लगा तो निसाना ये गुस्ताखी करने वाले पे .. आरे तुमको तो चू__ अभिषेक (बाप अमिताभ नसता तर दादर स्टेशन वर बिल्ला लाऊनच फिरला आसता ..) आणि ती भटकभवानी ऐश्वर्या नाही का दिसत ('हे आमचे वैयक्तिक मत... जगातले ९९.९९९९९९९% लोकांनीच काय पण ब्रम्हदेवानी जरी सांगितलं तरी बदलनार नाही.') हमारे हृतिक के पास ईटालियन लूक्स है, बॉडी है, ऍक्शन है, अफलातुन डान्स स्किल है(जरा अभिशेक च्या "नाचरे मोरा " बरोबर कंपेअर करा) बाकी त्या ऐश्वर्यामधे मला काही एक सूंदरता दिसलेली नाही (कत्रिना प्रियांका लाख पटीने बर्‍या) ती पिक्चरमधे फार बोर मारते राव .. आई शप्पथ... आपल्या ईथे बाहेरून गाजा-वाजा झाला की विचार न करता त्याकडे पळायची पारंपारिक प्रथा आहे... ऐश्वर्या कौतुक त्यातलाच एक भाग बाकी त्या आख्ख्या बच्च्न कुटूंबाला पैशाचीच हाव.. तो मोठा ब आता फक्त हार्पिक च्या जाहिरातीत , ह्या प्रॉडक्ट ने तुमचे तयखाने साफ करा ..(मी यानेच करतो ) असे सांगायचा बाकी राहिलाय. त्यांच्या धर्मपत्नी चार फुटी राजकारन करून आपलीच रंगीत करून घेतात.. आणि ऊरलेल्या दोघांचा महीमा सांगायला महीना अपूरा पडेल अवांतर : (ईथे बाकीचा चर्चा जास्त झाल्याने मुळ मुद्द अवांतर मधे का घेतला याची हुशार लोकांना कल्पना येईल) कुणाचे काही मत असो. आपल्याला समिक्षण भयानक आवडले.... मला चित्रपटात आपला हृतिकच आवडला फक्त... बाकी बकवासच होता... ईतिहासपट बघावा तर ट्रॉय सारखा... आपल्याला तर बुआ हृतिक ब्रॅड च्या जोडीचा नक्कीच वाट्टो.. (ब्रॅड ने हृतिक सारख नाचून दाखवावे) हृतिकप्रेमी आणि बच्चन शत्रु ) कु. ख
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

तो अमिताभ बच्चनचा मुलगा आहे. एकच ओळख. ते खरे पण सध्या अमिताभच अभिषेक बरोबर एकावर एक योजनेत ( under One plus one free scheme) मोफत येतो जिकडे तिकडे उदा. झुबझु, बंटी-बबली. अभिषेकचा 'रन' चित्रपटातला बथ्थडपणा खासच विशेषत: 'जरा जरा' गाण्यातला. हृतिकला त्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील. अर्थात दोघांनाही गतिमंद बालकांच्या भूमिका दिल्या तर सर्वोत्कृष्ट भूमिकेचे पारितोषिक विभागून द्यावे लागेल. > > आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...

In reply to by सृष्टीलावण्या

जुना अभिजित 18/03/2008 - 15:46
दोघांनाही गतिमंद बालकांच्या भूमिका दिल्या तर सर्वोत्कृष्ट भूमिकेचे पारितोषिक विभागून द्यावे लागेल. मै प्रेम की दिवानी हूं चित्रपटासाठी. आणि नायिकांमध्ये करिनाला एकटीला. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

In reply to by सृष्टीलावण्या

एक 18/03/2008 - 22:54
हिट गेल्यावर अमिताभ महाराजांनी एक मोठ्ठा विनोद केला होता. ते म्हणाले, "धूम २ चा खरा हिरो अभिषेक आहे. लोकं त्याला बघायला येत आहेत..." आंधळी लोकं जात असतील. मी तर ऐशू ला बघायला गेलो होतो (बायको हृतिक ला). जो पर्यंत ऐशू अभिनयासाठी तोंड उघडत नाहीत तो पर्यंत बेश्ट दिसते..हृतिकची एंट्री तर आपल्याला पण जाम आवडली..असा फिटनेस ठेवणं आणि ग्रेसफुली नाचणं खायचं काम नाही..

In reply to by एक

आजानुकर्ण 19/03/2008 - 09:07
असा फिटनेस ठेवणं हे न खायचं काम आहे.. असे म्हणायचे आहे का एक शेठ! (दीडशहाणा) आजानुकर्ण

धमाल मुलगा 18/03/2008 - 16:31
मै प्रेम की दिवानी हूं... खर॑य. च्यायला शिणेमाच्या प्रोमोजमध्ये त्या अभिषेकला सायकलीवर बसून गरागरा चकरा मारताना पाहून मला खरच वाटल॑ होत॑ की हे येड॑ मतिम॑दाचा रोल करत॑य :-))) त्याचा एक बेशीक प्रॉब्लेम हाय. ते दाढी ठेवली तर ठार बधीर दिसत॑ आणि काढली तर निव्वळ दगड. दाढी असताना चेहर्‍यावरचे हावभाव टिपत नाहीत आणि दाढी काढल्यावर हावभावा॑चा अभाव आढळून आल्याने तो माणूसच टिपत नाही :-)))) असो, बहुतेक अभिषेकच्या जी कोणती गाडी असेल तिच्या मागे नक्की लिहिलेल॑ असणार..... "आई-वडिला॑ची कृपा" हृतिकशेठबद्दल पण आपल॑ काही खास मत नाहीय्ये. नाच-बिच चा॑गला करतो, चा॑गला लवचिक आहे...पण प्रभुदेवा पण तसाच आहे की :-))

In reply to by धमाल मुलगा

आजानुकर्ण 18/03/2008 - 16:45
त्याचा एक बेशीक प्रॉब्लेम हाय. ते दाढी ठेवली तर ठार बधीर दिसत॑ आणि काढली तर निव्वळ दगड. दाढी असताना चेहर्‍यावरचे हावभाव टिपत नाहीत आणि दाढी काढल्यावर हावभावा॑चा अभाव आढळून आल्याने तो माणूसच टिपत नाही :-))))
चोख समीक्षा. (न्हावी) आजानुकर्ण

कोलबेर 18/03/2008 - 20:23
लेख आवडला/ नाही आवडला हे आवर्जुन कळवणार्‍यांचे आणि सर्व वाचकांचे मनःपुर्वक आभार! - आशुतोष कोलबेरकर

शरुबाबा 19/03/2008 - 11:19
'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या' हा असा डायलॉग खराच आहे या सिनेमात ? >(दुवा मिळेल का ).

प्रसन्न 19/03/2008 - 13:33
मला हा चित्रपट आवड्ला, पण तुमच हे परिक्षणसुधा आपल्याला लै आवडल, बेस्ट आहे. लगे रहो.......

आणि हा विनोदी चित्रपट फार आवडला बुवा मला.. किती उच्च प्रतिचे विनोद होते यात सुरुवातीपासून... :"भारतावर प्रेम करणार्‍या मुघल सल्तनतीचा उदय झाला "म्हणे.यात होते कोण कोण तर "हुमायून, बाबर.. आणि या परंपरेत दाखल झाला अकबर". वाहवा! हो ना! आणि याच परंपरेत पुढे जहांगीर, शाहजहान, औरंगझेब असे राजे निर्माण झाले असे सुधा म्हणतील हे लोक. मग काही दिवसानी औरंगझेबावर पण सिनेमा लागेल आणि त्यात त्याचा उल्लेख "प्रेमळ, मनमिळावू, सहृदय" असा झाला तर आश्चर्य वाटायला नको. पुण्याचे पेशवे

छोटा डॉन 19/03/2008 - 22:37
कोलबेरराव जबरा परिक्षण लिहले आहे. मलाही पिक्चर जास्त आवडला नव्हता, झोपलो नाही इतकेच .... "'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या'" हे वाक्य खरोखर आहे का नाही ते लक्षात नाही पण अकबराने असे सोडून दिलेले अजिबात आवडले नाही.... च्यायला पिक्चर बघण्यामागे आमच्या काही अपेक्षा असतात आणि त्या जर तुम्ही पूर्ण करणार नसाल तर आम्हाला 'दगडफेक' करण्याचा पूर्ण अधिकार आहे असे आम्ही मानतो... शेवटी अकबर एकांतात तिला भेटायला जातो.ह्या टेन्स वातावरणात, 'हमे कुछ नही चाहिये बारतियोंका स्वागत पान परागसे होना चाहिये' अशी अट तर जोधा घालणार नाही ना?..." हा हा हा. आणि समजा घातली असती तर अकबराने म्हणायला हवे " बारातीयों का स्वागत हम रेडियो मिर्ची लगाकर करेंगे " अजून एक खटाकलेला प्रसंग म्हणजे अकबराचे "खलिफा-ए-तुर्कस्तानच्या" आवेशात बाजारात काय जातो, तिथे सवाल्-जबाब काय करतो, लोक पण त्याला अत्यंत "महत्वपूर्ण व आतल्या गोटातली" माहिती देतात ... सगळेच हस्यास्पद ... मला शंका आली की आता अकबराला बाजारात "मार तर नाही खवा लागणार". आता तुम्ही अकबराला येवढे "दिलवाले जिल्लेईलाही" दाखवले आहे तर त्याच्या दरबारातील "नवरत्ने " दाखवता नाहित आली ... बाकी तुमच्या उपमा जपानी आचारी , मतिमंद, पान पराग ह्याला तोड नाही ... छोटा डॉन-ए- बंगरूळूस्तान [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

ह ह पु वा झाली... ........... अतिशयोक्त वर्णन आवडले....( अर्थात तुम्ही जितकी वाट लावून ठेवली आहे, तितकी फिल्म वाईट नाही... आमच्या मते काही प्रसंग झकास जमले आहेत उदा. तलवार बाजी करणार्‍या हृतिक ला जोधाने लपून पाहणे, युद्धे,हत्ती ला काबूत आणणे वगैरे)... ते असो) सर्व लोक तुमचे गान्धीजी डायलॉग फार सीरियसली घेत आहेत...का कोण जाणे?? अहो, तुम्ही फार लवकर झोपलात..... पुढे फार विनोदी विनोदी प्रसन्ग तुम्ही मिस केलेत..... उदा. १.ते २६ जानेवारील दिल्लीला असते तसे गाणे किंवा गॅदरिन्ग ला असते ना प्राथमिक शाळेच्या , तसे , ( अझीमो-शाह-शहन्शाह).....त्यात तर नन्तर नन्तर डोक्यात पिसे खोवलेले ईशान्येचे आदिवासी डांस करताना पाहून खूपच करमणूक झाली...आणि टिपिकल कोरिओग्राफी, गोलात नाचतायत , एकदा पुढे, मग मागे, एकदा क्लॉक्वाईज मग बाहेरचा गोल अँटिक्लॉकवाईज)वगैरे.... २. अकबर आपल्या बायकोसमोर आपण निरक्षर असल्याचे कबूल करतो तो प्रसंग महा विनोदी आहे....( सत्य असले तरी लेखकाने आपल रिसर्च दाखवायची ती वेळ नव्हती) ३.हृतिक ने काम बरेच बरे केले आहे, पण एकूणच सारखे प्रश्न पडत राहतात सिनेम पाहताना.... जेव्हा तो म्हणतो , " हम हिन्दुस्तान को गलत हाथोमें नाही जाने देंगे"..अरे जलालुद्दिन, तू स्वतःच गलत नाहीस का रे लब्बाडा, कुठून बाहेरून येतोस , आणि हिन्दुस्थानावर राज्य करतोस?? ______________________ ते ख्वाजा मेरे ख्वाजा गाण्यातले हावभाव आणि नृत्य मलाही भयन्कर विनोदी वाटले होते...परन्तु "तुर्कनामा " ( ले. मीना प्रभु) या पुस्तकात या धार्मिक गाणे गात गोल गोल फिरणार्‍या तुर्की मंडळींचे फोटो आहेत, ती तशीच पद्धत असते म्हणे गात नाचण्याची.... थोडक्यात गोवारीकरांचा रिसर्च तुम्हाला -आम्हाला झेपला नाही इतकेच.... ______________________________ माझ्या बायकोच्या मते अकबर सिनेमात लहानपणापासून कोणाच्या तरी इच्छेने चालणारा दाखवला आहे, आधी बहराम खान, मग ती दाई, मग जोधा ( ती म्हणते म्हणून जनतेच्या कल्याणाची कामे करतो तो..... आणि तीर्थयात्रेचा टॅक्स कमी करणे इतकेच काय ते महान काम दाखवले आहे....)....शेवटी शेवटी सिनेमा सम्पता सम्पत नाही....आवरा हो आवरा, असे म्हणायची वेळ येते प्रेक्षकावर, मला जाम कंटाळा आला..._______________एवढ्या पैशांत किमान पन्नास चांगले मराठी सिनेमे निघाले असते....

देवदत्त 30/03/2008 - 01:32
मला तर सिनेमा एवढा खराब नाही वाटला. एकदा तरी पाहू शकतो. हो, एवढे आहे की इतर आवडलेल्या सिनेमांप्रमाणे नंतर टीव्ही वर त्याची जाहिरात पाहताना चित्रपट पाहिल्याची खास आठवण येत नाही ( हा माझा चित्रपट आवडणे/ न आवडणे ह्याचा निकष काढण्याच्या पद्धतीतील एक आहे. माझ्या फिल्लमबाजीवर नंतर लिहिनच :) ) मी सिनेमा पहायला गेलो तो हृतिक रोशन करीता, आणि त्यावेळी नववधूबरोबर तोच एक चित्रपट पहावासा वाटला ;) सर्वांचे काम आहेच चांगले, गाणी एवढी खास नाही वाटली. आताही माहित नाही त्यात किती व कोणती गाणी आहेत

ऋषिकेश 30/03/2008 - 11:54
जबरा!!!!.. परिक्षण वाचून ह ह लो पो :))))))) त्यातही जपानी आचारी, पान पराग आणि गांधी तर क्लास !!! जियो! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

मी हा चित्रपट पाहीला नाही. पाहण्याचे काही कारणही नाही. पण, तुमच्या 'आग्रहा'मुळे हे अत्यंत कंटाळवाणे गाणे उगिच बघितले. हे गाणेतर विनोदीही नाही. नुसतेच रटाळ साडेसहा मिनिटे........................................................................................................... अशी. कंटाळलेली, ऐश

'हमे कुछ नही चाहिये बारतियोंका स्वागत पान परागसे होना चाहिये' हहपुवा!! आता गांधींचा जन्म अकबरानंतर शेकडो वर्षांनी झाला असली ऐतिहासिक कुजकट शंका कुणाला येत असेल तर तो दोष तुमचा आहे! परत एकदा हहपुवा!! एकदम जबरा परिक्षण.....मान गये गुरु.... - टिंग्या गोवारीकर

सर्किट 18/03/2008 - 01:24
'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या' हा असा डायलॉग खराच आहे या सिनेमात ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर 18/03/2008 - 02:30
हा असा डायलॉग खराच आहे या सिनेमात?
म्हणजे काय? आम्ही खोटं बोलतो आहोत की काय? .. गांधीजी , एकता कपूर, जपानी आचारी हे सगळं 'खरंच' आहे या सिनेमात :))

चित्रा 18/03/2008 - 02:23
उगाच नावे ठेवता आमच्या हृतिकला. चांगले केले आहे त्याने काम. तुमच्या पत्नीचे काय मत झाले? हवे तर स्वतःला झोप येत होती म्हणून चित्रपट आवडला नाही असे म्हणा. आणि महाम आगाचे काम एकता कपूरने केले आहे असे म्हणता? हे तर तुम्हाला नक्की झोप आल्याचे लक्षण. ती एकता कपूर नसून इला अरूण आहे. विश्वास बसत नसल्यास हे पहा.. http://www.jodhaaakbar.com/ ह. घे. हे. सां. न. ल.

In reply to by चित्रा

कोलबेर 18/03/2008 - 02:28
नाही हो!..एकता कपुरने 'दिग्दर्शन' केले आहे असे आम्ही म्हणालो आहोत.. 'अभिनय' इला अरुणचाच आहे. बाकी ह्रितीक विषयी काय बोलणार?

In reply to by कोलबेर

चित्रा 18/03/2008 - 02:50
माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीत - तुमच्या पत्नीला कसा वाटला त्याचा अभिनय? दुसरा एक प्रश्न - ऐश्वर्या कशी वाटली? हृतिकलाच फक्त का नावे ठेवायची? बाकी चित्रपट "हिंदी" आहे हे नक्कीच, पण इतके न आवडण्यासारखे त्यात काय आहे? मला तर चित्रपट आवडला बुवा. आणि कंटाळाही आला नाही. मग कोणी मला त्यावरून मला चित्रपट कळत नाहीत असे म्हटले तरी चालेल.

In reply to by चित्रा

कोलबेर 18/03/2008 - 03:07
तुमच्या पत्नीला कसा वाटला त्याचा अभिनय?
एकंदरीत आज कालच्या मुली/महिला एकतर हृतिक गटात असतात किंवा अभिषेक गटात असे आमचे एक सुक्ष्म निरिक्षण आहे. आमची ही अभिषेक गटात असल्याने ह्रितीक विषयी आमचे सहसा एकमत होते. :)
ऐश्वर्या कशी वाटली?
ऐश्वर्या ठीक वाटली.

In reply to by कोलबेर

चित्रा 18/03/2008 - 05:16
बरोबर आहे. पण मी (सध्या) दोन्ही गटात आहे! असो. ऐश्वर्या ठीक वाटली हेच बरोबर, पण हृतिक अधिक मनापासून काम केले आहे असे आपले माझे मत.

धनंजय 18/03/2008 - 02:46
हा भन्नाट विनोदी चित्रपट आमच्या क्यूमधून काढून टाकावा की वरती चढवावा हे कळत नाही. मस्त परीक्षण.

In reply to by धनंजय

लिखाळ 19/03/2008 - 21:37
धनंजयशी सहमत. मस्त परिक्षण. गांधींबद्दलचे वाक्य ऐकण्यासाठी तरी पहावा म्हणतो. :) --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

व्यंकट 18/03/2008 - 02:54
>>आयतेच राज्यही मिळतेय आणि राजाची मुलगी देखिल हा राजाचा वेडसरपणा पाहून खरंतर अकबराच्या तोंडाला पाणी सुटते पण ते लपवून आपण ह्या प्रस्तावावर चक्क विचार करत आहोत असे दाखवण्यात ह्रितीक रोशनने अभिनयात कमाल केली आहे. हा हा हा !!!!!! व्यंकट

In reply to by व्यंकट

इनोबा म्हणे 18/03/2008 - 03:20
आयतेच राज्यही मिळतेय आणि राजाची मुलगी देखिल हा राजाचा वेडसरपणा पाहून खरंतर अकबराच्या तोंडाला पाणी सुटते पण ते लपवून आपण ह्या प्रस्तावावर चक्क विचार करत आहोत असे दाखवण्यात ह्रितीक रोशनने अभिनयात कमाल केली आहे आयला! ह्याच्यात त्या हृतीकची काय चूक हाय रे! गोवारीकराच्या आशूने त्येला जे सांगीतलं ,त्यानं त्येच केलं ना! (जिल्हे-तालूका ईलाही इनोबा) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

प्राजु 18/03/2008 - 03:14
'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या' असं म्हणणार्‍या त्या बाल अकबराचे आपल्या कोण कौतुक वाटते (आता गांधींचा जन्म अकबरानंतर शेकडो वर्षांनी झाला असली ऐतिहासिक कुजकट शंका कुणाला येत असेल तर तो दोष तुमचा आहे! हे वाक्य मी दोनदा तो चित्रपट बघूनही मला त्यात नाही आढळले..(तुम्हाला बरे आढळले!!) आणि जरी माझे दुर्लक्ष झाले असा विचार केला तरी "लगान' आणि 'स्वदेस" सारखे अप्रतिम चित्रपट देणारा आशुतोष अशी काही घोडचूक करेल हे न पटणारे आहे. आणि त्यात जे पात्र 'माहम अंगा' दाखवले आहे ते काल्पनिक नसून खरोखरच त्या दाईने अकबराला सांभाळले होते आईप्रमाणे पण नंतर काही कूट कारस्थानही केल्यामुळे अकबराने तिला मक्का-मदिना ला पाठवून दिले यात्रेसाठी.. हा इतिहास आहे. एक कलाकृति म्हणून उत्तम आहे चित्रपट. ज्याप्रकारे इथे (हास्यास्पद) परिक्षण केले आहे ते चुकीचे आहे. आणि एकता कपूर सारख्या क ची बाराखडी करणार्‍या निर्मातीशी आशुतोष गोवारीकर यांची तुलना करणे चुकीचे आहे. अकबराची जी प्रतिमा अभ्यासात होती तिच (९०%) तशीच रेखाटली आहे. आता जोधाचे अकबराची लग्न ठरल्यावर तिचि मनःस्थिती काय आणि कशी झाली असेल याचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही याला आशुतोष गोवारिकर जबाबदार असू शकत नाही. त्यामुळे एका दिग्दर्शकाच्या बुद्धीला जे पटेल आणि एका हिंदू मुलीचा मुस्लिम मुलाशी विवाह ठरल्यावर (मग तो प्रेम विवाह असला तरी मुलगी थोडि बावरलेली असते) ...ठरल्यावर म्हणण्यापेक्षा लादल्यावर तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल हे त्याने त्यात दाखवले आहे. पण मूळ कथेला ते कुठेही मारक ठरत नाही. दाखवलेली युद्धे.. अतिशय परिणाम कारक, घोडे, हत्ती यांचा यथायोग्य वापर याने त्या प्रसंगांना उठाव आला आहे. जोधा - अकबराचे एकमेकाला स्पर्शही न करता केवळ नजरेतून खुलणारे प्रेम ... कुठेही कोणत्याही प्रकारची ओंगळता न दाखवता, कोणतेही कामुक दर्शन न घडवता केलेले चित्रण.. हा या चित्रपटाच्या यशात वाटा(सध्याच्या काळात तरी) म्हणावा लागेल. आतापर्यंत कोणी मुघल हिंदुस्थानात आपले पाय रोवू शकला नाही याचे कारण त्यांनी केलेले धार्मिक आत्याचार हे जेव्हा अकबर म्हणतो... आणि पूर्वी पासून इथे राहणारे हिंदू आणि नंतर येऊन स्थायिक झालेले मुस्लिम दोघेही हिंदुस्थानी आहेत त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे धार्मिक आत्याचार करणे योग्य नव्हे.. हे वाक्य "एक सम्राटाला" शोभते. इतिहासाला कोठही धक्का न लावता केलेला हा चित्रपट.. हास्यास्पद नक्कीच नाही. जरूर पहावा असा आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

कोलबेर 18/03/2008 - 03:21
लेखाच्या शेवटी ह.घ्या. टाकायला विसरलो ही घोडचूक झाली खरी! पण आता ती चूक फक्त जनरल डायरच सुधारू शकतो!! :) -आशुतोष कोलबेरकर

In reply to by प्राजु

मुक्तसुनीत 18/03/2008 - 03:25
>>> हास्यास्पद नक्कीच नाही. जरूर पहावा असा आहे. अहो, कशापाई रागावताय ? कोलबेररावसुद्धा म्हणताहेत की जरूर पहावा ....हास्यास्पद आहे म्हणूनच जरूर पहावा असा आहे की. (हघ्याहेसांनल)

In reply to by प्राजु

कोलबेर 18/03/2008 - 03:29
एक कलाकृति म्हणून उत्तम आहे चित्रपट. ज्याप्रकारे इथे (हास्यास्पद) परिक्षण केले आहे ते चुकीचे आहे.
आपल्या ह्या मताचा आम्ही (असहमत असलो तरी) आदरच करतो! परंतु तरीही आम्हाला हा चित्रपट कसा वाटला हे न राहवल्याने आम्ही इथे मांडले (जे परिक्षण असल्याचा लेखकाचा दावा नाही!) तर ते चुकीचे कसे?

In reply to by प्राजु

आनंदयात्री 18/03/2008 - 10:40
प्राजुशी सहमत ! अवांतरः फक्त इंग्रजी, फ्रेंच, रशियन, अरबी अन अजुन कोणते कोणते चित्रपट (म्हणजे हिंदी वगळुन) चांगले, अभिरुचिसंपन्न असतात का ? (अभिरुचीहीन अन तद्दन लो बजेट चित्रपटांचा चाहता) -आनंदयात्री

In reply to by आनंदयात्री

आजानुकर्ण 18/03/2008 - 10:44
फक्त इंग्रजी, फ्रेंच, रशियन, अरबी अन अजुन कोणते कोणते चित्रपटच (म्हणजे हिंदी वगळुन) चांगले, अभिरुचिसंपन्न असतात का ?
खरे आहे हे. (प्रतिसादक) आजानुकर्ण इराणी व चिनी चित्रपटही चांगले असतात असा अनुभव आहे. (अनुभवी) आजानुकर्ण हिंदी चित्रपटांइतके बटबटीत मनोरंजन कदाचित हॉलीवूडमधल्या काही मेनस्ट्रीम सिनेमांतच बघायला मिळेल. मात्र तरीही ते अधिक सुसह्य असेल. (परखड) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

आनंदयात्री 18/03/2008 - 10:51
प्रतिसादक अनुभवी अन परखड रा.रा. आजानुकर्ण साहेब तुमची अभिरुची कळविल्याबद्दल धन्यवाद. अवांतरः चला आम्ही पण आजपासुन हिंदी शिनेमांना शिव्या देणार.

चतुरंग 18/03/2008 - 03:37
आशुतोषचा हा एक चांगला प्रयत्न आहे. ऐतिहासिक चित्रपट हा खरोखर इतिहासाला धरुन काढताना बराच संयम दाखवावा लागतो नाहीतर त्याचा बोजवारा उडायला वेळ लागत नाही. जोधा-अकबर मध्ये बर्‍यापैकी संयतपणे काम झाले आहे. काही प्रसंग अर्थातच दिग्दर्शकाच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून असतात आणि शेवटी अभिनेत्यांवर तर असतातच. हृतिकने ह्यात काम चांगले केले आहे. त्याने सम्राटाचा बाज चांगला सांभाळलाय. ऐश्वर्यापेक्षा तो अभिनयात सरस ठरलाय असे माझे मत. त्याचा फिटनेस ही वाखाणण्याजोगा आहे (ही बाब नगण्य नाही). लढाईची दृश्येही चांगली आहेत. असे चित्रपट सध्याच्या काळात काढणे खरोखरच कठिण आहे. परीक्षणात ज्याप्रकारे हा तद्दन चित्रपट असल्याचे भासवले आहे तसा तो नक्कीच नाहिये. (अवांतर - आशुतोषला 'लगान' नंतर लगेचच पाठीच्या त्रासाने ग्रासल्याने त्याने ह्या संपूर्ण चित्रपटाचे दिग्दर्शन झोपून केले आहे. तो खुर्चीत बसू शकत नाही. काहीसा कै. बाबा आमट्यांसारखा त्रास.) चतुरंग

In reply to by चतुरंग

बेसनलाडू 18/03/2008 - 03:53
गोवारीकर लगानच्या संघाचा (न खेळणारा - नॉनप्लेइंग)कर्णधार झाल्यापासून सुरू झालेला पाठीचा त्रास भारतीय क्रिकेट संघाच्या (प्लेइंग) कर्णधारांकडे (सध्या धोनी) वारशाने चालत आला आहे, असेही इतिहास सांगतो. (ट्वेल्थ मॅन)बेसनलाडू बाकी जोधा अकबर येथे वर्णिला गेलाय तितका हास्यास्पद नाही; मात्र (ऍज क्लेम्ड इन द मूवी) चित्रपटात दाखवलेले प्रसंग इतिहासाबरहुकूम असतील तर तत्कालीन परिस्थिती, संस्कार इ. नुसार घेतलेल्या निर्णयांचे, केलेल्या कृतींचे नि त्यामागच्या तर्काचे वर्णन सध्याच्या काळात हास्यास्पद करता येऊ शकेल, असे वाटते. कोलबेरपंतांना काहीसे हेच अपेक्षित असावे. भरजरी वस्त्राभूषणे, हत्तीघोडे, सहाय्यक कलावंत नि अनेक एक्स्ट्रॉज, नृत्ये या सगळ्यांसाठी केलेला वित्तविनियोग (सोप्या मराठीत 'उधळपट्टी'') लक्षात घेता निदान नितीन देसाई-गोवारीकरांसारखी मराठी माणसे विनोदी चित्रपट काढायचे धाडस करायची नाहीत, असे वाटते. (मध्यमवर्गीय)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

चतुरंग 18/03/2008 - 08:17
आणि कालखंडाला आवश्यक असलेली वेशभूषा, हत्तीघोडे इ. लवाजमा दाखविणे खर्चिक असणारच पण म्हणून ते चूक कसे? >>चित्रपटात दाखवलेले प्रसंग इतिहासाबरहुकूम असतील तर तत्कालीन परिस्थिती, संस्कार इ. नुसार घेतलेल्या निर्णयांचे, केलेल्या कृतींचे नि त्यामागच्या तर्काचे वर्णन सध्याच्या काळात हास्यास्पद करता येऊ शकेल, असे वाटते. कोलबेरपंतांना काहीसे हेच अपेक्षित असावे. >> हो शक्य आहे. त्याकाळातल्या काही कॄती ह्या आज हास्यास्पद वाटू शकतात आणि म्हणूनच मी वरती म्हटले आहे की इतिहासाला धरुन चित्रपट काढायचा असला तर हे अवघड काम धाडसाने करावे लागते आणि गोष्टी हास्यास्पद वाटतील ह्या भीतीने विपर्यास करता कामा नये! एकदम टोकाची भूमिका घेऊन ती व्यक्तिरेखा अगदी पूजनीय वगैरे करुन टाकली जाण्याची दाट शक्यता अशावेळी असते. ते होणार नाही ह्याची काळजी घेण्यात आशुतोष यशस्वी झाला आहे आणि ते त्याचे यश आहे असे मी मानतो. बाकी भूमिका, अभिनय इ. मधे वैयक्तिक मतमतांतरे असू शकतात. चतुरंग

In reply to by बेसनलाडू

आजानुकर्ण 18/03/2008 - 09:51
भरजरी वस्त्राभूषणे, हत्तीघोडे, सहाय्यक कलावंत नि अनेक एक्स्ट्रॉज, नृत्ये या सगळ्यांसाठी केलेला वित्तविनियोग लक्षात घेतला तरी 'जाणता राजा' आम्हाला विनोदी वाटले होते. चित्रपटावर खर्च केलेला पैसा हा कलाकृतीचा दर्जा मोजण्यासाठीचा निकष ठरू नये असे वाटते, (कंजूस) आजानुकर्ण चिदंबरम

पान पराग, मतिमंद भाव, जपानी आचा-यांची कवायतखासच. तरी मला एक प्रश्न आहे. असला हिंदी सिनेमा पाहायला जातांना आपण मेंदू आणी घड्याळ बरोबर का नेता? जवळवळ प्रत्येक हिंदी चित्रपट एकताचाच असतो. असोधमाल आली. मस्त परीक्षण. अशीच येऊ द्यात.

आजकाल मल्टिप्लेक्सच्या दिवसात चित्रपट बघायचा म्हणजे जेव्हा दोन तीनशे रुपयाला फोडणी लागते तेव्हा... मी त्यावर एक चांगले उपाय काढले आहेत. १) सर्व मराठी वृत्तपत्रांत जो सगळ्यात जास्त टीका करतो अश्या समीक्षकाचे परीक्षण वाचायचे. २) आपली आणि ज्यांची चित्रपटांची आवड कणभर सुद्धा जुळत नाही त्यांना चित्रपट आवडला असेल तर तो चित्रपट मुळीच पाहायला जायचे नाही. ३) तो चित्रपट घरी आधी केबलवर पाहायचा आणि अगदी फारच आवडला तरच पाहायला जायचे. ४) शक्यतो मल्टिप्लेक्स मध्ये जायचे टाळायचे. इ.इ. असो. अकबर कोणी महात्मा नव्हता असे इतिहास सांगतो. सविस्तर इथे वाचा. > > आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...

जोधा-अकबर चांगला चित्रपट आहे, पण त्याच्या या सुंदर हसर्‍या परिक्षणाने आमची ह. ह.पु. वा. झाली. :) बाकी त्या 'ख्वाजा मेरे ख्वाजा' या गाण्याने रडावे की हसावे कळत नाही, हे मात्र खरेच आहे. पान पराग, मतिमंद भाव, जपानी आचा-यांची कवायत या उपमांना तोड नाही. :))))))))))

आजानुकर्ण 18/03/2008 - 09:24
कोलबेरराव, परीक्षण चित्रपटापेक्षा मनोरंजक आहे. अधिक काय लिहू. (आनंदित) आजानुकर्ण

विसोबा खेचर 18/03/2008 - 09:31
वरूणदेवा, झक्कास परिक्षण केले आहेस... मजा आली.. माझं वैयक्तिक मत विचाराल तर मला हा चित्रपट जामच बोअर वाटला होता. गाढ झोप लागण्याकरता या चित्रपटाचा उत्तम उपयोग होऊ शकेल असे वाटते! :) तात्या.

विसोबा खेचर 18/03/2008 - 09:50
अवांतर - कुणीतरी मोठ्ठा दिग्दर्शक असल्याच्या थाटात हिंडणारी आणि तसा गाजावाजा करणारी ही आशुतोष गोवारीकरसारखी मंडळी बघितली की 'गोलमाल' सारखे निखळ चित्रपट देणारे आमचे हृषिदा खरंच किती मोठे होते हे समजतं! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू 18/03/2008 - 09:56
कुणीतरी मोठ्ठा दिग्दर्शक असल्याच्या थाटात हिंडणारी आणि तसा गाजावाजा करणारी ही आशुतोष गोवारीकरसारखी मंडळी --- आक्षेप आहे. जो मनुष्य शाहरूख खानकडून योग्य इन्टेन्सिटीचा अभिनय (स्वदेस) करून घेऊ शकतो :) :) आणि आमिर खानसारख्या कसलेल्या अभिनेत्यासोबत, त्याची दादागिरी (दिग्दर्शक मराठी माणूस आणि आमिर खान निर्माता - पैसा पुरवणारा, मेहनताना देणारा इ. असून!) नियंत्रणाखाली ठेवून काम करू शकतो, तो दिग्दर्शक मोठा आहे, हे मान्य करण्यास हरकत नसावी.त्यातून आशुतोषने स्वत:च स्वतःच्या तोंडाने स्वतःचे गोडवे गायल्याचे (निदान माझ्या तरी) पाहण्यात/वाचनात/ऐकण्यात नाही. मग असा बिनबुडाचा आरोप करण्यात काय हशील? (विश्लेषक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर 18/03/2008 - 10:02
कबूल आहे, अहो पण चित्रपटांचं काय? ते तर हृषिदांच्या तुलनेत अगदीच टुकार आणि तद्दन वाटतात! असो... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू 18/03/2008 - 10:05
अहो पण चित्रपटांचं काय? ते तर हृषिदांच्या तुलनेत अगदीच टुकार आणि तद्दन वाटतात --- हे वादातीत आहे. विषय वेगळे, कलाकार वेगळे, काळ वेगळा हे लक्षात घेऊन मी तरी बेनिफिट ऑफ डाउट देऊ शकतो. (सहमत)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

प्राजु 19/03/2008 - 08:31
काळ वेगळा, कलाकार वेगळा.... आणि गोलमाल सारख्या पूर्णपणे विनोदी चित्रपटाशी जोधा-अकबर ची तुलना नाही होऊ शकत. तुलना करायची तर आजच्या परेश रावलच्या भन्नाट अभिनयाने भरलेल्या हेराफेरी (पहिला) शी करावी. हा चित्रपट तर ऐतिहासिक आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

विसोबा खेचर 19/03/2008 - 08:41
तुलना करायची तर आजच्या परेश रावलच्या भन्नाट अभिनयाने भरलेल्या हेराफेरी (पहिला) शी करावी. भन्नाट?? अहो आमच्या उत्पल दत्तची साधी एन्ट्री, पडद्यावरचं सहजतेने उठणं-बसणं-दिसणं यापासून बिचारा परेश रावल अजून खूप खूप दूर आहे. हेराफेरी उथळ वाटतो, मध्येच हिंसक होतो, त्यात गोलमालसारख्या निखळ करमणूकीचा पुष्कळच अभाव वाटतो. शिवाय गोलमाल है भाई सब गोलमाल है, आनेवाला पल यासारखी सुंदर गाणी गोलमाल मध्ये आहेत त्याचीही हेराफेरीत बोंब आहे. असो.. आपला, (गोलमाल, उत्पल दत्त प्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू 19/03/2008 - 08:50
पडद्यावरचं सहजतेने उठणं-बसणं-दिसणं यापासून बिचारा परेश रावल अजून खूप खूप दूर आहे. हेराफेरी उथळ वाटतो, मध्येच हिंसक होतो, त्यात गोलमालसारख्या निखळ करमणूकीचा पुष्कळच अभाव वाटतो. --- असहमत. परेश रावलचा अभिनेता म्हणून विचार करावयाचा झाल्यास त्याची स्टेजवरील नाटके, 'सरदार', 'सर' सारखे चित्रपट यांची उदाहरणे देता येतील. विथ ड्यू रेस्पेक्ट टु उत्पल दत्त, केवळ उठणं-बसणं, दिसणं, श्रीराम लागूंसारखी ठराविक पठडीतील संवादफेक इतकेच चांगल्या अभिनयाचे निकष नसतात, असे वाटते. खरे पाहता परेश रावल, नासिरुद्दीन शहा, के के मेनन, मनोज बाजपाई यांसारख्या अभिनेत्यांनी उठण्याबसण्यात किंवा दिसण्यात असणार्‍या उणिवांची कमतरता भरून काढून 'अभिनेता' म्हणून नाव कमावले आहे, हे विसरता येणार नाही. शिवाय हेराफेरीतील हिंसा ही सामान्य हिंसा नाही, तर निमित्तमात्र, प्रासंगिक मारामारी आहे. हिंसा बघायची असल्यास स्मोकिंग एसेस हा इंग्रजी चित्रपट पहावा :) यात पाहिलेली हिंसा (निदान माझ्या तरी पाहण्यात )इतरत्र आलेली नाही :) (अभिनेता)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

आजानुकर्ण 19/03/2008 - 09:12
बेसनलाडवाशी सहमत आहे. हिंसा बघायची असेल तर टॅरेंटिनोचा सिनेमा बघा. विशेषतः पल्प फिक्शन किंवा किल बिल. जमल्यास सिटी ऑफ गॉड बघा त्यातलीहिंसा पाहून मन बधीर झाले नाही तर मग जोधा अकबर बघा. नक्की बधीर होईल. आपला, (हिंसकलाडू) आजानुकर्ण

In reply to by विसोबा खेचर

चतुरंग 19/03/2008 - 20:38
'गोलमाल' आणि 'हेराफेरी' ह्याचीही तुलना बरोबर नाही. दिग्दर्शकीय कौशल्याचा भाग घेतलात तर त्यात हृषीदा हे प्रियदर्शनपेक्षा कैक पटीने मोठे आहेत ह्यात वाद नाही. पण त्यात परेश रावलचा रोल हा वाखाणण्याजोगा होता आणि तो एक सशक्त अभिनेता आहे ह्यात शंकाच नाही. शेवटी दिग्दर्शक चांगला असला तर सोन्याला सुगंध येतोच पण मुळात सोने हवे ना? तेव्हा तुलना ही काळानुरुप हवी. (अवांतर - नाही तरी ६० ते ८० च्या दोन दशकात असे किती खरेखुरे नट होते? सुंदर गाणी; किशोर, रफी, मन्ना दा, असे एकाहून एक आवाज; आर्.डी, एस्.डी., मदन मोहन अशी प्रभावळ असताना, कोणताही मद्दड नट म्हणून उभा राहिला तरी चालून गेले. पण त्यातही अशोककुमार, संजीवकुमार, अमिताभ, अशा लोकांनी त्यांचे वेगळेपण दाखवून दिलेच.) चतुरंग

In reply to by चतुरंग

प्राजु 19/03/2008 - 22:08
नाही तरी ६० ते ८० च्या दोन दशकात असे किती खरेखुरे नट होते? सुंदर गाणी; किशोर, रफी, मन्ना दा, असे एकाहून एक आवाज; आर्.डी, एस्.डी., मदन मोहन अशी प्रभावळ असताना, कोणताही मद्दड नट म्हणून उभा राहिला तरी चालून गेले. उदाहरणच द्यायचे तर.. भारत भूषण.. केवळ उत्तम सहनायिका मिळाल्या आणि पट्टीचे संगितकार आणि गायक... यांच्या जोरावर चालून गेला. नाहितर चेहर्‍यावरची माशी हलेल तर शप्पथ! तसाच तो राजेंद्र कुमार..जॉय मुखर्जी... काही प्रमाणात मनोज कुमार (चेहर्‍यावरचा हात काढला तर संवाद ऐकू येतील) यांना अभिनेता का म्हणायचे असा प्रश्नच पडतो. या सगळ्यांच्या बाबतीत एक अभिनय ही गोष्ट सोडली तर बाकीच्या चित्रपट हिट्ट होण्यासाठी लागणार्‍या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे, स्टोरी, गीतकार, संगितकार, गायक... आणि प्रोड्युसर.. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by विसोबा खेचर

प्राजु 19/03/2008 - 22:13
हृषिकेशदां एक उत्तम दिग्दर्शक होते यांत काडी इतकी सुद्धा शंका नाही. पण त्यांनी सुद्धा, गोल माल मधले संवाद जसेच्या तसे त्यांच्याच नरम गरम या चित्रपटात वापरले आहेत. आणि मुख्य म्हणजे ते संवाद उत्पलदत्त यांच्याच तोंडी आहेत. आणि अभिनयही अगदी सारखा आहे.. ते असे.. "कितना पवित्र घर है, जैसा पवित्र घर है वैसा ही पवित्र वातावरण, जैसा पवित्र वातावरण वैसेही पवित्र विचार..... आपके पवित्र कहा है.. आपकी माताजी कहाहै??" - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 18/03/2008 - 10:52
लगान हा चित्रपट टुकार व तद्दन नव्हता. सुरवातीला नव्हता परंतु दुसर्‍या की तिसर्‍या दिवशीच्या खेळाआधी रात्री मंदिरात सगळी मंडळी भावनाविवश होऊन भजनबिजन गाऊ लागतात तिथे या चित्रपटाचा बॅलन्स पार जातो आणि चित्रपट तद्दनतेकडे वळतो! आपला, (हृषिदा, गुलजारच्या चित्रपटांचा प्रेमी) तात्या.‍

जुना अभिजित 18/03/2008 - 13:55
(मग तो प्रेम विवाह असला तरी मुलगी थोडि बावरलेली असते) ह्यावरुन सुचलं. स्वप्निल बांदोडकरचं 'राधा ही बावरी' गाणं थोडा फेरफार करून 'जोधा ही बावरी' असं वापरता आलं असतं.. स्वदेस आणि लगानच्या तुलनेत हा चित्रपट गंडला आहे हे नक्की.. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

मनस्वी 18/03/2008 - 10:38
वेगळ्या धाटणीचे परिक्षण आवडले. मजा आली. वाचकांनी इतके सिरियसली घेउ नये. असे हलकेफुलके वाचायला छान वाटते. मनस्वी

धम्मकलाडू 18/03/2008 - 13:12
सुरेख परीक्षण कोलबेर. अभिनंदन.
'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या'
हा संवाद ऐकून डोळ्यांत पाणी आले. खरंच कसं काय सुचतं हे सारं काही. दिग्दर्शकाला. प्राजू, पुन्हा एकदा चित्रपट नीट बघा बरं.
त्यावेळेस त्याच्या चेहर्‍यावर असणारे मतिमंद भाव खरंच दाद देण्यासारखे आहेत.
हृतिकला यासाठी नक्कीच वेगळे प्रयत्न करावे लागले नसावेत. त्याचा मतिमंद अभिनय नैसर्गिक, साहजिकच असतो. जोधा अकबर नंतर आशुतोष गोवारीकर खोजा अकबर हा चित्रपट काढणार आहेत अशी बातमी माझ्या मित्राने नुकतीच दिली. अकबराच्या जनानखान्याची चौकीदारी करणारा एका खोजा आणि सम्राट अकबर यांतील प्रेमप्रकरणावर आधारित असणार आहे. धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by धम्मकलाडू

विसोबा खेचर 18/03/2008 - 13:23
हृतिकला यासाठी नक्कीच वेगळे प्रयत्न करावे लागले नसावेत. त्याचा मतिमंद अभिनय नैसर्गिक, साहजिकच असतो. हा हा हा! जोधा अकबर नंतर आशुतोष गोवारीकर खोजा अकबर हा चित्रपट काढणार आहेत अशी बातमी माझ्या मित्राने नुकतीच दिली. अकबराच्या जनानखान्याची चौकीदारी करणारा एका खोजा आणि सम्राट अकबर यांतील प्रेमप्रकरणावर आधारित असणार आहे. खोजा-अकबर!! हहपुवा.... :) आपला, (ज़नानखान्याचा खोजा) तात्या.

In reply to by धम्मकलाडू

मनस्वी 18/03/2008 - 13:54
हृतिकला यासाठी नक्कीच वेगळे प्रयत्न करावे लागले नसावेत. त्याचा मतिमंद अभिनय नैसर्गिक, साहजिकच असतो.
आमच्या हृतिकला नावे ठेवलेली मुळीच खपवून घेणार नाही. गुरु आणि इतर सुमार चित्रपटांतील अतिमतिमंद अभिषेकपेक्षा हृतिक नक्कीच सरस आहे. ह.घ्या. मनस्वी

In reply to by मनस्वी

जुना अभिजित 18/03/2008 - 14:03
गुरु आणि इतर सुमार चित्रपटांतील अतिमतिमंद अभिषेकपेक्षा हृतिक नक्कीच सरस आहे अहो अजून रुत्थिकला मणिरत्नम भेटलेला नाही. ते भेटूनसुद्धा जर रुत्थिकने मंदपणा कायम ठेवला तर मानलं. अवांतरः अभिषेकला कुणीतरी तू दाढी काढलीस तर काढणारा न्हावी मरेल असं भविष्य सांगितलेलं दिसतय.. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

In reply to by जुना अभिजित

मनस्वी 18/03/2008 - 14:10
अवांतरः अभिषेकला कुणीतरी तू दाढी काढलीस तर काढणारा न्हावी मरेल असं भविष्य सांगितलेलं दिसतय..
आणि अभिनय करण्याचा प्रयत्न केला तर प्रेक्षक मरतील! मनस्वी

In reply to by मनस्वी

टारझन 09/07/2008 - 03:14
मनस्वी से १००% सहमत ....किसने हमारे हृतिक को नाव ठेवणेकी गुस्ताखी की ? अर्रे ओ सांभा , ऊठा तो जरा बंदूक और लगा तो निसाना ये गुस्ताखी करने वाले पे .. आरे तुमको तो चू__ अभिषेक (बाप अमिताभ नसता तर दादर स्टेशन वर बिल्ला लाऊनच फिरला आसता ..) आणि ती भटकभवानी ऐश्वर्या नाही का दिसत ('हे आमचे वैयक्तिक मत... जगातले ९९.९९९९९९९% लोकांनीच काय पण ब्रम्हदेवानी जरी सांगितलं तरी बदलनार नाही.') हमारे हृतिक के पास ईटालियन लूक्स है, बॉडी है, ऍक्शन है, अफलातुन डान्स स्किल है(जरा अभिशेक च्या "नाचरे मोरा " बरोबर कंपेअर करा) बाकी त्या ऐश्वर्यामधे मला काही एक सूंदरता दिसलेली नाही (कत्रिना प्रियांका लाख पटीने बर्‍या) ती पिक्चरमधे फार बोर मारते राव .. आई शप्पथ... आपल्या ईथे बाहेरून गाजा-वाजा झाला की विचार न करता त्याकडे पळायची पारंपारिक प्रथा आहे... ऐश्वर्या कौतुक त्यातलाच एक भाग बाकी त्या आख्ख्या बच्च्न कुटूंबाला पैशाचीच हाव.. तो मोठा ब आता फक्त हार्पिक च्या जाहिरातीत , ह्या प्रॉडक्ट ने तुमचे तयखाने साफ करा ..(मी यानेच करतो ) असे सांगायचा बाकी राहिलाय. त्यांच्या धर्मपत्नी चार फुटी राजकारन करून आपलीच रंगीत करून घेतात.. आणि ऊरलेल्या दोघांचा महीमा सांगायला महीना अपूरा पडेल अवांतर : (ईथे बाकीचा चर्चा जास्त झाल्याने मुळ मुद्द अवांतर मधे का घेतला याची हुशार लोकांना कल्पना येईल) कुणाचे काही मत असो. आपल्याला समिक्षण भयानक आवडले.... मला चित्रपटात आपला हृतिकच आवडला फक्त... बाकी बकवासच होता... ईतिहासपट बघावा तर ट्रॉय सारखा... आपल्याला तर बुआ हृतिक ब्रॅड च्या जोडीचा नक्कीच वाट्टो.. (ब्रॅड ने हृतिक सारख नाचून दाखवावे) हृतिकप्रेमी आणि बच्चन शत्रु ) कु. ख
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

तो अमिताभ बच्चनचा मुलगा आहे. एकच ओळख. ते खरे पण सध्या अमिताभच अभिषेक बरोबर एकावर एक योजनेत ( under One plus one free scheme) मोफत येतो जिकडे तिकडे उदा. झुबझु, बंटी-बबली. अभिषेकचा 'रन' चित्रपटातला बथ्थडपणा खासच विशेषत: 'जरा जरा' गाण्यातला. हृतिकला त्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील. अर्थात दोघांनाही गतिमंद बालकांच्या भूमिका दिल्या तर सर्वोत्कृष्ट भूमिकेचे पारितोषिक विभागून द्यावे लागेल. > > आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...

In reply to by सृष्टीलावण्या

जुना अभिजित 18/03/2008 - 15:46
दोघांनाही गतिमंद बालकांच्या भूमिका दिल्या तर सर्वोत्कृष्ट भूमिकेचे पारितोषिक विभागून द्यावे लागेल. मै प्रेम की दिवानी हूं चित्रपटासाठी. आणि नायिकांमध्ये करिनाला एकटीला. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

In reply to by सृष्टीलावण्या

एक 18/03/2008 - 22:54
हिट गेल्यावर अमिताभ महाराजांनी एक मोठ्ठा विनोद केला होता. ते म्हणाले, "धूम २ चा खरा हिरो अभिषेक आहे. लोकं त्याला बघायला येत आहेत..." आंधळी लोकं जात असतील. मी तर ऐशू ला बघायला गेलो होतो (बायको हृतिक ला). जो पर्यंत ऐशू अभिनयासाठी तोंड उघडत नाहीत तो पर्यंत बेश्ट दिसते..हृतिकची एंट्री तर आपल्याला पण जाम आवडली..असा फिटनेस ठेवणं आणि ग्रेसफुली नाचणं खायचं काम नाही..

In reply to by एक

आजानुकर्ण 19/03/2008 - 09:07
असा फिटनेस ठेवणं हे न खायचं काम आहे.. असे म्हणायचे आहे का एक शेठ! (दीडशहाणा) आजानुकर्ण

धमाल मुलगा 18/03/2008 - 16:31
मै प्रेम की दिवानी हूं... खर॑य. च्यायला शिणेमाच्या प्रोमोजमध्ये त्या अभिषेकला सायकलीवर बसून गरागरा चकरा मारताना पाहून मला खरच वाटल॑ होत॑ की हे येड॑ मतिम॑दाचा रोल करत॑य :-))) त्याचा एक बेशीक प्रॉब्लेम हाय. ते दाढी ठेवली तर ठार बधीर दिसत॑ आणि काढली तर निव्वळ दगड. दाढी असताना चेहर्‍यावरचे हावभाव टिपत नाहीत आणि दाढी काढल्यावर हावभावा॑चा अभाव आढळून आल्याने तो माणूसच टिपत नाही :-)))) असो, बहुतेक अभिषेकच्या जी कोणती गाडी असेल तिच्या मागे नक्की लिहिलेल॑ असणार..... "आई-वडिला॑ची कृपा" हृतिकशेठबद्दल पण आपल॑ काही खास मत नाहीय्ये. नाच-बिच चा॑गला करतो, चा॑गला लवचिक आहे...पण प्रभुदेवा पण तसाच आहे की :-))

In reply to by धमाल मुलगा

आजानुकर्ण 18/03/2008 - 16:45
त्याचा एक बेशीक प्रॉब्लेम हाय. ते दाढी ठेवली तर ठार बधीर दिसत॑ आणि काढली तर निव्वळ दगड. दाढी असताना चेहर्‍यावरचे हावभाव टिपत नाहीत आणि दाढी काढल्यावर हावभावा॑चा अभाव आढळून आल्याने तो माणूसच टिपत नाही :-))))
चोख समीक्षा. (न्हावी) आजानुकर्ण

कोलबेर 18/03/2008 - 20:23
लेख आवडला/ नाही आवडला हे आवर्जुन कळवणार्‍यांचे आणि सर्व वाचकांचे मनःपुर्वक आभार! - आशुतोष कोलबेरकर

शरुबाबा 19/03/2008 - 11:19
'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या' हा असा डायलॉग खराच आहे या सिनेमात ? >(दुवा मिळेल का ).

प्रसन्न 19/03/2008 - 13:33
मला हा चित्रपट आवड्ला, पण तुमच हे परिक्षणसुधा आपल्याला लै आवडल, बेस्ट आहे. लगे रहो.......

आणि हा विनोदी चित्रपट फार आवडला बुवा मला.. किती उच्च प्रतिचे विनोद होते यात सुरुवातीपासून... :"भारतावर प्रेम करणार्‍या मुघल सल्तनतीचा उदय झाला "म्हणे.यात होते कोण कोण तर "हुमायून, बाबर.. आणि या परंपरेत दाखल झाला अकबर". वाहवा! हो ना! आणि याच परंपरेत पुढे जहांगीर, शाहजहान, औरंगझेब असे राजे निर्माण झाले असे सुधा म्हणतील हे लोक. मग काही दिवसानी औरंगझेबावर पण सिनेमा लागेल आणि त्यात त्याचा उल्लेख "प्रेमळ, मनमिळावू, सहृदय" असा झाला तर आश्चर्य वाटायला नको. पुण्याचे पेशवे

छोटा डॉन 19/03/2008 - 22:37
कोलबेरराव जबरा परिक्षण लिहले आहे. मलाही पिक्चर जास्त आवडला नव्हता, झोपलो नाही इतकेच .... "'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या'" हे वाक्य खरोखर आहे का नाही ते लक्षात नाही पण अकबराने असे सोडून दिलेले अजिबात आवडले नाही.... च्यायला पिक्चर बघण्यामागे आमच्या काही अपेक्षा असतात आणि त्या जर तुम्ही पूर्ण करणार नसाल तर आम्हाला 'दगडफेक' करण्याचा पूर्ण अधिकार आहे असे आम्ही मानतो... शेवटी अकबर एकांतात तिला भेटायला जातो.ह्या टेन्स वातावरणात, 'हमे कुछ नही चाहिये बारतियोंका स्वागत पान परागसे होना चाहिये' अशी अट तर जोधा घालणार नाही ना?..." हा हा हा. आणि समजा घातली असती तर अकबराने म्हणायला हवे " बारातीयों का स्वागत हम रेडियो मिर्ची लगाकर करेंगे " अजून एक खटाकलेला प्रसंग म्हणजे अकबराचे "खलिफा-ए-तुर्कस्तानच्या" आवेशात बाजारात काय जातो, तिथे सवाल्-जबाब काय करतो, लोक पण त्याला अत्यंत "महत्वपूर्ण व आतल्या गोटातली" माहिती देतात ... सगळेच हस्यास्पद ... मला शंका आली की आता अकबराला बाजारात "मार तर नाही खवा लागणार". आता तुम्ही अकबराला येवढे "दिलवाले जिल्लेईलाही" दाखवले आहे तर त्याच्या दरबारातील "नवरत्ने " दाखवता नाहित आली ... बाकी तुमच्या उपमा जपानी आचारी , मतिमंद, पान पराग ह्याला तोड नाही ... छोटा डॉन-ए- बंगरूळूस्तान [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

ह ह पु वा झाली... ........... अतिशयोक्त वर्णन आवडले....( अर्थात तुम्ही जितकी वाट लावून ठेवली आहे, तितकी फिल्म वाईट नाही... आमच्या मते काही प्रसंग झकास जमले आहेत उदा. तलवार बाजी करणार्‍या हृतिक ला जोधाने लपून पाहणे, युद्धे,हत्ती ला काबूत आणणे वगैरे)... ते असो) सर्व लोक तुमचे गान्धीजी डायलॉग फार सीरियसली घेत आहेत...का कोण जाणे?? अहो, तुम्ही फार लवकर झोपलात..... पुढे फार विनोदी विनोदी प्रसन्ग तुम्ही मिस केलेत..... उदा. १.ते २६ जानेवारील दिल्लीला असते तसे गाणे किंवा गॅदरिन्ग ला असते ना प्राथमिक शाळेच्या , तसे , ( अझीमो-शाह-शहन्शाह).....त्यात तर नन्तर नन्तर डोक्यात पिसे खोवलेले ईशान्येचे आदिवासी डांस करताना पाहून खूपच करमणूक झाली...आणि टिपिकल कोरिओग्राफी, गोलात नाचतायत , एकदा पुढे, मग मागे, एकदा क्लॉक्वाईज मग बाहेरचा गोल अँटिक्लॉकवाईज)वगैरे.... २. अकबर आपल्या बायकोसमोर आपण निरक्षर असल्याचे कबूल करतो तो प्रसंग महा विनोदी आहे....( सत्य असले तरी लेखकाने आपल रिसर्च दाखवायची ती वेळ नव्हती) ३.हृतिक ने काम बरेच बरे केले आहे, पण एकूणच सारखे प्रश्न पडत राहतात सिनेम पाहताना.... जेव्हा तो म्हणतो , " हम हिन्दुस्तान को गलत हाथोमें नाही जाने देंगे"..अरे जलालुद्दिन, तू स्वतःच गलत नाहीस का रे लब्बाडा, कुठून बाहेरून येतोस , आणि हिन्दुस्थानावर राज्य करतोस?? ______________________ ते ख्वाजा मेरे ख्वाजा गाण्यातले हावभाव आणि नृत्य मलाही भयन्कर विनोदी वाटले होते...परन्तु "तुर्कनामा " ( ले. मीना प्रभु) या पुस्तकात या धार्मिक गाणे गात गोल गोल फिरणार्‍या तुर्की मंडळींचे फोटो आहेत, ती तशीच पद्धत असते म्हणे गात नाचण्याची.... थोडक्यात गोवारीकरांचा रिसर्च तुम्हाला -आम्हाला झेपला नाही इतकेच.... ______________________________ माझ्या बायकोच्या मते अकबर सिनेमात लहानपणापासून कोणाच्या तरी इच्छेने चालणारा दाखवला आहे, आधी बहराम खान, मग ती दाई, मग जोधा ( ती म्हणते म्हणून जनतेच्या कल्याणाची कामे करतो तो..... आणि तीर्थयात्रेचा टॅक्स कमी करणे इतकेच काय ते महान काम दाखवले आहे....)....शेवटी शेवटी सिनेमा सम्पता सम्पत नाही....आवरा हो आवरा, असे म्हणायची वेळ येते प्रेक्षकावर, मला जाम कंटाळा आला..._______________एवढ्या पैशांत किमान पन्नास चांगले मराठी सिनेमे निघाले असते....

देवदत्त 30/03/2008 - 01:32
मला तर सिनेमा एवढा खराब नाही वाटला. एकदा तरी पाहू शकतो. हो, एवढे आहे की इतर आवडलेल्या सिनेमांप्रमाणे नंतर टीव्ही वर त्याची जाहिरात पाहताना चित्रपट पाहिल्याची खास आठवण येत नाही ( हा माझा चित्रपट आवडणे/ न आवडणे ह्याचा निकष काढण्याच्या पद्धतीतील एक आहे. माझ्या फिल्लमबाजीवर नंतर लिहिनच :) ) मी सिनेमा पहायला गेलो तो हृतिक रोशन करीता, आणि त्यावेळी नववधूबरोबर तोच एक चित्रपट पहावासा वाटला ;) सर्वांचे काम आहेच चांगले, गाणी एवढी खास नाही वाटली. आताही माहित नाही त्यात किती व कोणती गाणी आहेत

ऋषिकेश 30/03/2008 - 11:54
जबरा!!!!.. परिक्षण वाचून ह ह लो पो :))))))) त्यातही जपानी आचारी, पान पराग आणि गांधी तर क्लास !!! जियो! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

मी हा चित्रपट पाहीला नाही. पाहण्याचे काही कारणही नाही. पण, तुमच्या 'आग्रहा'मुळे हे अत्यंत कंटाळवाणे गाणे उगिच बघितले. हे गाणेतर विनोदीही नाही. नुसतेच रटाळ साडेसहा मिनिटे........................................................................................................... अशी. कंटाळलेली, ऐश
आशुतोष गोवारिकरचा हा भव्य दिव्य वादग्रस्त चित्रपट एकदाचा पाहायला मिळाला. भारतात हा चित्रपट बंद पाडण्यासाठी लोक रस्त्यावर का उतरले आहेत ह्याची पुसटशी कल्पना आली. इतिहास वगैरे मारो गोली पण आजकाल मल्टिप्लेक्सच्या दिवसात चित्रपट बघायचा म्हणजे जेव्हा दोन तीनशे रुपयाला फोडणी लागते तेव्हा त्या बदल्यात पदरात असले काही पडणार असेल तर लोकं रस्त्यावर येणारच. असो.. तर हा भव्य दिव्य चित्रपट सुरू होतो अमिताभ बच्चन ह्यांच्या खर्जातल्या आवाजाने. मुघल भारतात कसे आले इथपासून ते छोटा अकबर पानिपतावर कसा पोहोचला इथपर्यंत त्यांचा आवाज आपली सोबत करतो.

चित्रकळा - २

ॐकार ·

सर्किट 18/03/2008 - 01:21
१. विचारचक्रे २. उलटेसुलटे ३. शिट्टी (? सु ला लागून आलेली सुट्टी :-) ४. रकाने ५. सावळा गोंधळ - सर्किट

उत्तर: १. चुकीचे चिचार. २. संतुलित विचार. ३. घरंगळणारे विचार. ४. उलटसुलट ५. तोतरा. ५. राडा ५. गोंधळ : एक भक्तिसोहळा.

माझी दुनिया 18/03/2008 - 13:37
राग असेल असे वाटते (रागदारीतला) माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

आजानुकर्ण 18/03/2008 - 13:57
१. विचारचक्रे (चित्राचे नाव वी१.जेपीजी त्यामुळे ते वी ने सुरू होणार) २. उलटेसुलटे (चित्राचे नाव यूएस.जेपीजी कारण वरीलप्रमाणे ) ३. सुटसुटीत (चित्राचे नाव एसएस.जेपीजी) ४. रकाने (चित्राचे नाव आरके२.जेपीजी) ५. सावळा गोंधळ (चित्राचे नाव आरजी.जेपीजी) कशी आहे गंमत! काय सर्किटराव तुम्हाला सापडलं नाही हो हे! ॐकारशेठ कसे गंडवले! ;) आपला, (सीबीआय) आजानुकर्ण होम्स

In reply to by आजानुकर्ण

केशवसुमार 18/03/2008 - 19:34
१. विचारचक्रे (चित्राचे नाव वी१.जेपीजी त्यामुळे ते वी ने सुरू होणार) २. उलटेसुलटे (चित्राचे नाव यूएस.जेपीजी कारण वरीलप्रमाणे ) ३. सुटसुटीत (चित्राचे नाव एसएस.जेपीजी) ४. रकाने (चित्राचे नाव आरके२.जेपीजी) ५. सावळा गोंधळ (चित्राचे नाव आरजी.जेपीजी) रमासुवशके.जेपीजी

In reply to by आजानुकर्ण

सर्किट 18/03/2008 - 21:39
कशी आहे गंमत! काय सर्किटराव तुम्हाला सापडलं नाही हो हे! आजानुकर्ण शेठ, तुम्ही परीक्षा कशा पास होता ते कळलं आम्हाला ! :-) पण ते सावळा गोंधळ चे आर जी कसे बुवा ? एस जी असायला हवे ! - (तर्कशुद्ध) सर्किट शेठ

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर 19/03/2008 - 08:01
माझ्या पण मनात हेच आले होते.. पण मग त्या फाईलला 'आर जी' नाव का दिले असावे बरे? घ्या आणखी एक 'पोट-तर्कक्रिडा'. :)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 19/03/2008 - 09:34
सर्किटशेठ, आपली टंग ऑफ स्लिप झाली हो. ते एसजीच आहे. (क्षमस्व) आजानुकर्ण

विसोबा खेचर 18/03/2008 - 15:23
ॐकारा, माझा एक प्रयत्न रे.. १) मानसिक असंतुलनाची अवस्था. २) अनवट, परंतु मजेशीर वृत्तीचा. ३) हसतमुख खेळकर वृत्तीचा आणि लहान मुलात रमणारा. ४) प्रथमच कुणावर प्रेम जडलेली एक मुसमुसलेली तरुणी. ५) स्त्रीयांत रमणारा, स्त्रियांत प्रिय असा एखादा पुरुष! ॐकारा, मला व्यक्तिचित्र लेखनाची आवड आहे त्यामुळे तू दिलेल्या चित्रात मला निरनिराळ्या व्यक्तिच दिसल्या! चूक की बरोबर ते आता तूच सांग! :) आपला, (व्यक्तिचित्र लेखक) तात्या.

ॐकार 19/03/2008 - 10:04
मिपाकर मित्रांचे चातुर्य नजर लागण्याजोगे आहे! ह्यापुढे लष्कर-ए-रंगोजी यांजकडून आम्हाला काठिण्यपातळी वाढवण्याचे संकेत मिळाले आहेत. तेव्हा चित्रकळा -३ साठी तयार व्हा!

सर्किट 18/03/2008 - 01:21
१. विचारचक्रे २. उलटेसुलटे ३. शिट्टी (? सु ला लागून आलेली सुट्टी :-) ४. रकाने ५. सावळा गोंधळ - सर्किट

उत्तर: १. चुकीचे चिचार. २. संतुलित विचार. ३. घरंगळणारे विचार. ४. उलटसुलट ५. तोतरा. ५. राडा ५. गोंधळ : एक भक्तिसोहळा.

माझी दुनिया 18/03/2008 - 13:37
राग असेल असे वाटते (रागदारीतला) माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

आजानुकर्ण 18/03/2008 - 13:57
१. विचारचक्रे (चित्राचे नाव वी१.जेपीजी त्यामुळे ते वी ने सुरू होणार) २. उलटेसुलटे (चित्राचे नाव यूएस.जेपीजी कारण वरीलप्रमाणे ) ३. सुटसुटीत (चित्राचे नाव एसएस.जेपीजी) ४. रकाने (चित्राचे नाव आरके२.जेपीजी) ५. सावळा गोंधळ (चित्राचे नाव आरजी.जेपीजी) कशी आहे गंमत! काय सर्किटराव तुम्हाला सापडलं नाही हो हे! ॐकारशेठ कसे गंडवले! ;) आपला, (सीबीआय) आजानुकर्ण होम्स

In reply to by आजानुकर्ण

केशवसुमार 18/03/2008 - 19:34
१. विचारचक्रे (चित्राचे नाव वी१.जेपीजी त्यामुळे ते वी ने सुरू होणार) २. उलटेसुलटे (चित्राचे नाव यूएस.जेपीजी कारण वरीलप्रमाणे ) ३. सुटसुटीत (चित्राचे नाव एसएस.जेपीजी) ४. रकाने (चित्राचे नाव आरके२.जेपीजी) ५. सावळा गोंधळ (चित्राचे नाव आरजी.जेपीजी) रमासुवशके.जेपीजी

In reply to by आजानुकर्ण

सर्किट 18/03/2008 - 21:39
कशी आहे गंमत! काय सर्किटराव तुम्हाला सापडलं नाही हो हे! आजानुकर्ण शेठ, तुम्ही परीक्षा कशा पास होता ते कळलं आम्हाला ! :-) पण ते सावळा गोंधळ चे आर जी कसे बुवा ? एस जी असायला हवे ! - (तर्कशुद्ध) सर्किट शेठ

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर 19/03/2008 - 08:01
माझ्या पण मनात हेच आले होते.. पण मग त्या फाईलला 'आर जी' नाव का दिले असावे बरे? घ्या आणखी एक 'पोट-तर्कक्रिडा'. :)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 19/03/2008 - 09:34
सर्किटशेठ, आपली टंग ऑफ स्लिप झाली हो. ते एसजीच आहे. (क्षमस्व) आजानुकर्ण

विसोबा खेचर 18/03/2008 - 15:23
ॐकारा, माझा एक प्रयत्न रे.. १) मानसिक असंतुलनाची अवस्था. २) अनवट, परंतु मजेशीर वृत्तीचा. ३) हसतमुख खेळकर वृत्तीचा आणि लहान मुलात रमणारा. ४) प्रथमच कुणावर प्रेम जडलेली एक मुसमुसलेली तरुणी. ५) स्त्रीयांत रमणारा, स्त्रियांत प्रिय असा एखादा पुरुष! ॐकारा, मला व्यक्तिचित्र लेखनाची आवड आहे त्यामुळे तू दिलेल्या चित्रात मला निरनिराळ्या व्यक्तिच दिसल्या! चूक की बरोबर ते आता तूच सांग! :) आपला, (व्यक्तिचित्र लेखक) तात्या.

ॐकार 19/03/2008 - 10:04
मिपाकर मित्रांचे चातुर्य नजर लागण्याजोगे आहे! ह्यापुढे लष्कर-ए-रंगोजी यांजकडून आम्हाला काठिण्यपातळी वाढवण्याचे संकेत मिळाले आहेत. तेव्हा चित्रकळा -३ साठी तयार व्हा!
लेखनविषय:
3

मजेशीर वाक्ये

सचिन ·

In reply to by देवदत्त

ठणठणपाळ 18/03/2008 - 22:14
कवींवर डालडा आणि सामोसे विकायची वेळ यावी ना? नमस्कार मंडळी, मी नव्यानेच दाखल झालो आहे 'मिसळपाव' वर. मराठी टायपींग फार अवघड असतं असं दिसतय.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

इनोबा म्हणे 18/03/2008 - 03:11
च्यायला चिमा लईच कामाची दिसतीय. असो! ल्हानपणापासून हे डोस्क्यात होतं.पण त्याच्यायला ते आधीच वर लिव्हून ठिवलेलं म्या वाचलंच न्हाय. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

विजुभाऊ 18/03/2008 - 10:18
१हे वाक्य वाचू नये. (वाचणारा गाढव आहे ) २वाईट वाटते की या वाक्याची सुरुवात चांगल्या शब्दाने नाही झाली नाही *****स्वतःसंबंधी माहीती सांगणारी वाक्ये मराठीत काय कोणत्याही भाषेत फार नसतात.

In reply to by मनस्वी

विसोबा खेचर 18/03/2008 - 18:35
ढमढेर्‍यांच्या ढब्ब्या ढेरीवर ढब्बा ढेकूण ढासळला. हा हा हा! हे वाक्य बाकी लै भारी आहे! :) आपला, तात्या ढमढेरे.

मनस्वी 18/03/2008 - 17:57
काणेकाकूनी काणेकाकांच्या काळ्या कपाटातील कोर्टाचे कामाचे कागद काळ्या कात्रीने कचाकचा कापले, कोपर्‍यातल्या कचरापेटीत कोंबले, काका काकूवर कावले.

बन्ड्या 19/03/2008 - 14:47
मामीने मामाचा मोबाईल मोडला मग मामाने मामीच्या मांडीवर मापटे मारले ..... (मामाचा भाचा ) मानुप्रासित बंड्या

In reply to by बन्ड्या

विसोबा खेचर 20/03/2008 - 18:19
मामीने मामाचा मोबाईल मोडला मग मामाने मामीच्या मांडीवर मापटे मारले हा हा! हे वाक्य लै भारी आहे! :) आपला, अनुष्कामामीचा तात्यामामा!

पिस्तुलाच्या पाचपन्नास पचविल्या परंतु परसाकडच्या पाचच पचविण्याची पंचाईत पडली. पलाला पलाला तो केलीच्या बुंध्यात जाऊन लपला. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

सभ्य इसम 20/03/2008 - 22:07
GlaxoSmithKline वरळी HO ला असताना, तळमजल्यावर नेहमी एक पाटी वाचायचो... इलेक्ट्रीक अर्थ काढू नये.......(Do not remove Electric Earth चे मराठीत भाषांतर).. लोक कशाचे काय अर्थ काढतील याचा नेम नाही...

In reply to by देवदत्त

ठणठणपाळ 18/03/2008 - 22:14
कवींवर डालडा आणि सामोसे विकायची वेळ यावी ना? नमस्कार मंडळी, मी नव्यानेच दाखल झालो आहे 'मिसळपाव' वर. मराठी टायपींग फार अवघड असतं असं दिसतय.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

इनोबा म्हणे 18/03/2008 - 03:11
च्यायला चिमा लईच कामाची दिसतीय. असो! ल्हानपणापासून हे डोस्क्यात होतं.पण त्याच्यायला ते आधीच वर लिव्हून ठिवलेलं म्या वाचलंच न्हाय. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

विजुभाऊ 18/03/2008 - 10:18
१हे वाक्य वाचू नये. (वाचणारा गाढव आहे ) २वाईट वाटते की या वाक्याची सुरुवात चांगल्या शब्दाने नाही झाली नाही *****स्वतःसंबंधी माहीती सांगणारी वाक्ये मराठीत काय कोणत्याही भाषेत फार नसतात.

In reply to by मनस्वी

विसोबा खेचर 18/03/2008 - 18:35
ढमढेर्‍यांच्या ढब्ब्या ढेरीवर ढब्बा ढेकूण ढासळला. हा हा हा! हे वाक्य बाकी लै भारी आहे! :) आपला, तात्या ढमढेरे.

मनस्वी 18/03/2008 - 17:57
काणेकाकूनी काणेकाकांच्या काळ्या कपाटातील कोर्टाचे कामाचे कागद काळ्या कात्रीने कचाकचा कापले, कोपर्‍यातल्या कचरापेटीत कोंबले, काका काकूवर कावले.

बन्ड्या 19/03/2008 - 14:47
मामीने मामाचा मोबाईल मोडला मग मामाने मामीच्या मांडीवर मापटे मारले ..... (मामाचा भाचा ) मानुप्रासित बंड्या

In reply to by बन्ड्या

विसोबा खेचर 20/03/2008 - 18:19
मामीने मामाचा मोबाईल मोडला मग मामाने मामीच्या मांडीवर मापटे मारले हा हा! हे वाक्य लै भारी आहे! :) आपला, अनुष्कामामीचा तात्यामामा!

पिस्तुलाच्या पाचपन्नास पचविल्या परंतु परसाकडच्या पाचच पचविण्याची पंचाईत पडली. पलाला पलाला तो केलीच्या बुंध्यात जाऊन लपला. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

सभ्य इसम 20/03/2008 - 22:07
GlaxoSmithKline वरळी HO ला असताना, तळमजल्यावर नेहमी एक पाटी वाचायचो... इलेक्ट्रीक अर्थ काढू नये.......(Do not remove Electric Earth चे मराठीत भाषांतर).. लोक कशाचे काय अर्थ काढतील याचा नेम नाही...
"मनस्वी" यांच्या "मजेशीर नावे" मधे खूपच मजा आली... तशीच काही मजेशीर वाक्ये : १. नातू, त्या ना. तु. नातूंचा नातू ना तू ? २. पण जी पणजीला राहाते, ती पणजी माझी पणजी नाही ! किंवा उलटसुलट वाली १. तो गजानन जागतो २. तो कवी डालडा विकतो ३. तो कवी सामोसा विकतो ४. भाऊ तळ्यात उभा ५. भाऊ शिपायापाशी उभा ६. रामाला भाला मारा ७. चिमा काय कामाची अशी अनेक आपल्याला माहीत असतील. संग्रह करूया का ?

"नो कंट्री फॉर् ओल्ड् मेन्"च्या निमित्ताने

मुक्तसुनीत ·

व्यंकट 17/03/2008 - 23:23
>>दिग्दर्शकाचा सगळा हेतू मुळी एक निर्णायक असा शेवट चितारण्याकडे नाहीच, हे अगदी स्पष्ट आहे. बरोबर. आवडलेला सिनेमा, अवॉर्ड मिळाल्यावर पहिलेला. व्यंकट

विसोबा खेचर 18/03/2008 - 09:13
पण या व्यतिरिक्त चित्रपट नियती, जगण्या-मरण्याचे स्वातंत्र्य , योगायोग , भागधेय, मनुष्यस्वभाव, नीतीमूल्ये , कर्तुमकर्तुम् यांच्यातला संदेह या गोष्टीना स्पर्श करतो. मला तरी या चित्रपटातील याच गोष्टी पाहायला आवडतील.... क्वचित् कधीतरी तो आपल्या सावजाला नाणेफेक करून जगण्या-मरण्याची संधी देतो. क्या बात है.. चिरगबद्दल उत्सुकता आहे! मुक्तराव, सुंदर परिक्षण... तात्या.

आनंदयात्री 18/03/2008 - 11:03
आवडले. चित्रपट पाहिन नक्की. स्पॉइलर अलर्ट दिलाय हे उत्तम केलेत, मिपा वरच्या नवीन चित्रपट परिक्षणांमधे ही प्रथा रुजली पाहिजे.

In reply to by आनंदयात्री

विसोबा खेचर 18/03/2008 - 11:09
स्पॉइलर अलर्ट दिलाय हे उत्तम केलेत, मिपा वरच्या नवीन चित्रपट परिक्षणांमधे ही प्रथा रुजली पाहिजे. यात्रींनी हा चांगला मुद्दा मांडला आहे! आपला, (सहमत) तात्या.

धम्मकलाडू 18/03/2008 - 11:29
चित्रपट नियती, जगण्या-मरण्याचे स्वातंत्र्य , योगायोग , भागधेय, मनुष्यस्वभाव, नीतीमूल्ये , कर्तुमकर्तुम् यांच्यातला संदेह या गोष्टीना स्पर्श करतो. एकूणच , दिग्दर्शकाचा सगळा हेतू मुळी एक निर्णायक असा शेवट चितारण्याकडे नाहीच, हे अगदी स्पष्ट आहे. असल्या टोकाच्या परिस्थितीमधे माणासातल्या आदिम प्रवृत्ती कशा कार्यरत होतात हे त्याना दाखवायचे होते. स्थलकालाचे चित्रण, घटना आणि पात्रे यांच्या अत्यंत घट्ट अशा वीणीतून दिग्दर्शकद्वय नीतीमूल्यांची रिलेटिव्हीटी (मराठी शब्द) , मनुष्यस्वभाव आणि नियती यांच्यातील नाट्य चितारतात.
बाप रे!! तुमची समीक्षा वाचून मी एक भयंकर सुंदर चित्रपट बघितला आणि याची मला जाणीवसुद्धा कशी झाली नाही, याचं आश्चर्य वाटतंय.. धम्मकलाडू

In reply to by धम्मकलाडू

मुक्तसुनीत 19/03/2008 - 05:38
धम्मकलाडूंनी आपल्या व्यंगपूर्ण शैलीत चित्रपटाबद्दलचाआपला नकारात्मक अभिप्राय आणि माझ्या लिखाणामधे त्याना जाणवलेल्या भलामणीला एका वाक्यात टोला दिला आहे :-) मला इतकेच म्हणायचे आहे की हा चित्रपट "भयंकर" आणि "सुंदर" किंवा या दोन्हीचे मिश्रण यापैकी काही आहे असे मी सरसकट म्हण्टलेच नाही. चित्रपटाचे पदर माझ्या वकूबाप्रमाणे मी उलगडून दाखविले आहेत - त्याच्या त्रुटींसकट. धम्मकलाडूंच्या लिखाणातील लालित्य उल्लेखनीय आहे ; परंतु प्रतिवाद करण्यासारखा मुद्दा त्यानी मांडला नाही. :-)

केशवसुमार 18/03/2008 - 11:40
ऑस्कर मिळालाच कसा? हा खर तर संशोधनाचा विषय होऊ शकेल.. मला तरी हा चित्रपट अजिबात आवडला नाही..(कळला नाही अस म्हणायचे आहे का तुला केश्या?) असो.. (सपषट)केशवसुमार मुक्तीसुनीत(शेठ/ताई), आपण लिहिलेले परिक्षण मात्र आवडले. (सापेक्ष)केशवसुमार

कालच डिव्हीडी वर पाहिला. चित्रपटामधे दिग्दर्शकाचा सगळा हेतू मुळी एक निर्णायक असा शेवट चितारण्याकडे नाहीच, हे अगदी स्पष्ट आहे. असल्या टोकाच्या परिस्थितीमधे माणासातल्या आदिम प्रवृत्ती कशा कार्यरत होतात हे त्याना दाखवायचे होते. तंतोतंत खरे आहे. मला मुव्ही आवडला पण त्यामानाने थोडा स्लो वाटला..कदाचित इतर इंग्रजी मुव्हीची तुलना होत असेल म्हणून. कारण मला ऑस्कर असलेले, अ मिलियन डॉलर बेबी आणि अ ब्युटीफुल लाईफ हे खूपच आवडले होते. असो परीक्षण खरेच छान केले आहे, पटण्यासारखे.....

ऋषिकेश 30/03/2008 - 21:10
कालच पाहिला वेगळा वाटला. जे घडतय ते कोणतीही कारणमिमांसा न दाखवता/कळाता घडतं हे थोडे कौतुकास्पद वाटले (जसे खर्‍या अयुष्यात घडणार्‍या अनेक गोष्टी घडतात. त्या ज्याच्याबरोबर घडतात त्याला त्या का घडताहेत हे माहित असेलच असे नाही) चिराग मृत्युचे प्रतीकच वाटला. त्याने मारलेल्या प्रत्येकाला आपण का मेलोय हे माहित तरी असेल का? असो. पण चित्रपट प्रचंड संथ वाटला. उत्तम चित्रण-लोकेशन्स!.. अतिशय परिणामकारक ध्वनीसंयोजन ! पण एकुण परिणाम करण्यापेक्षा घोळ घालणारा वाटला. एकुण ठिक वाटला. मात्र मला हा चित्रपट ऑस्कर देण्यालायक मात्र नक्की वाटला नाहि (अपवाद ध्वनीसंयोजन..फारच परिणामकारक ध्वनी वापरले आहेत... या श्रेणीत मिळाला आहे का ऑस्कर?तर मग योग्य आहे .. [पुन्हा वैयक्तिक मत]) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

दशानन 31/03/2009 - 09:20
सहमत, मागील आठवड्यात हे परिक्षण वाचले होते व चित्रपट मागवला पाहण्यासाठी कालच, पुर्ण चित्रपट पाहीला खरोखर खुप संथ वाटला पाहताना, पण चिराग ज्या दोन हत्या सुरवातीलाच करतो त्यामध्ये त्यांची क्रुरता अप्रतिम पध्दतीने दाखवली आहे, त्या शेरिफ ला मारताना चा शॉट बापरे !

व्यंकट 17/03/2008 - 23:23
>>दिग्दर्शकाचा सगळा हेतू मुळी एक निर्णायक असा शेवट चितारण्याकडे नाहीच, हे अगदी स्पष्ट आहे. बरोबर. आवडलेला सिनेमा, अवॉर्ड मिळाल्यावर पहिलेला. व्यंकट

विसोबा खेचर 18/03/2008 - 09:13
पण या व्यतिरिक्त चित्रपट नियती, जगण्या-मरण्याचे स्वातंत्र्य , योगायोग , भागधेय, मनुष्यस्वभाव, नीतीमूल्ये , कर्तुमकर्तुम् यांच्यातला संदेह या गोष्टीना स्पर्श करतो. मला तरी या चित्रपटातील याच गोष्टी पाहायला आवडतील.... क्वचित् कधीतरी तो आपल्या सावजाला नाणेफेक करून जगण्या-मरण्याची संधी देतो. क्या बात है.. चिरगबद्दल उत्सुकता आहे! मुक्तराव, सुंदर परिक्षण... तात्या.

आनंदयात्री 18/03/2008 - 11:03
आवडले. चित्रपट पाहिन नक्की. स्पॉइलर अलर्ट दिलाय हे उत्तम केलेत, मिपा वरच्या नवीन चित्रपट परिक्षणांमधे ही प्रथा रुजली पाहिजे.

In reply to by आनंदयात्री

विसोबा खेचर 18/03/2008 - 11:09
स्पॉइलर अलर्ट दिलाय हे उत्तम केलेत, मिपा वरच्या नवीन चित्रपट परिक्षणांमधे ही प्रथा रुजली पाहिजे. यात्रींनी हा चांगला मुद्दा मांडला आहे! आपला, (सहमत) तात्या.

धम्मकलाडू 18/03/2008 - 11:29
चित्रपट नियती, जगण्या-मरण्याचे स्वातंत्र्य , योगायोग , भागधेय, मनुष्यस्वभाव, नीतीमूल्ये , कर्तुमकर्तुम् यांच्यातला संदेह या गोष्टीना स्पर्श करतो. एकूणच , दिग्दर्शकाचा सगळा हेतू मुळी एक निर्णायक असा शेवट चितारण्याकडे नाहीच, हे अगदी स्पष्ट आहे. असल्या टोकाच्या परिस्थितीमधे माणासातल्या आदिम प्रवृत्ती कशा कार्यरत होतात हे त्याना दाखवायचे होते. स्थलकालाचे चित्रण, घटना आणि पात्रे यांच्या अत्यंत घट्ट अशा वीणीतून दिग्दर्शकद्वय नीतीमूल्यांची रिलेटिव्हीटी (मराठी शब्द) , मनुष्यस्वभाव आणि नियती यांच्यातील नाट्य चितारतात.
बाप रे!! तुमची समीक्षा वाचून मी एक भयंकर सुंदर चित्रपट बघितला आणि याची मला जाणीवसुद्धा कशी झाली नाही, याचं आश्चर्य वाटतंय.. धम्मकलाडू

In reply to by धम्मकलाडू

मुक्तसुनीत 19/03/2008 - 05:38
धम्मकलाडूंनी आपल्या व्यंगपूर्ण शैलीत चित्रपटाबद्दलचाआपला नकारात्मक अभिप्राय आणि माझ्या लिखाणामधे त्याना जाणवलेल्या भलामणीला एका वाक्यात टोला दिला आहे :-) मला इतकेच म्हणायचे आहे की हा चित्रपट "भयंकर" आणि "सुंदर" किंवा या दोन्हीचे मिश्रण यापैकी काही आहे असे मी सरसकट म्हण्टलेच नाही. चित्रपटाचे पदर माझ्या वकूबाप्रमाणे मी उलगडून दाखविले आहेत - त्याच्या त्रुटींसकट. धम्मकलाडूंच्या लिखाणातील लालित्य उल्लेखनीय आहे ; परंतु प्रतिवाद करण्यासारखा मुद्दा त्यानी मांडला नाही. :-)

केशवसुमार 18/03/2008 - 11:40
ऑस्कर मिळालाच कसा? हा खर तर संशोधनाचा विषय होऊ शकेल.. मला तरी हा चित्रपट अजिबात आवडला नाही..(कळला नाही अस म्हणायचे आहे का तुला केश्या?) असो.. (सपषट)केशवसुमार मुक्तीसुनीत(शेठ/ताई), आपण लिहिलेले परिक्षण मात्र आवडले. (सापेक्ष)केशवसुमार

कालच डिव्हीडी वर पाहिला. चित्रपटामधे दिग्दर्शकाचा सगळा हेतू मुळी एक निर्णायक असा शेवट चितारण्याकडे नाहीच, हे अगदी स्पष्ट आहे. असल्या टोकाच्या परिस्थितीमधे माणासातल्या आदिम प्रवृत्ती कशा कार्यरत होतात हे त्याना दाखवायचे होते. तंतोतंत खरे आहे. मला मुव्ही आवडला पण त्यामानाने थोडा स्लो वाटला..कदाचित इतर इंग्रजी मुव्हीची तुलना होत असेल म्हणून. कारण मला ऑस्कर असलेले, अ मिलियन डॉलर बेबी आणि अ ब्युटीफुल लाईफ हे खूपच आवडले होते. असो परीक्षण खरेच छान केले आहे, पटण्यासारखे.....

ऋषिकेश 30/03/2008 - 21:10
कालच पाहिला वेगळा वाटला. जे घडतय ते कोणतीही कारणमिमांसा न दाखवता/कळाता घडतं हे थोडे कौतुकास्पद वाटले (जसे खर्‍या अयुष्यात घडणार्‍या अनेक गोष्टी घडतात. त्या ज्याच्याबरोबर घडतात त्याला त्या का घडताहेत हे माहित असेलच असे नाही) चिराग मृत्युचे प्रतीकच वाटला. त्याने मारलेल्या प्रत्येकाला आपण का मेलोय हे माहित तरी असेल का? असो. पण चित्रपट प्रचंड संथ वाटला. उत्तम चित्रण-लोकेशन्स!.. अतिशय परिणामकारक ध्वनीसंयोजन ! पण एकुण परिणाम करण्यापेक्षा घोळ घालणारा वाटला. एकुण ठिक वाटला. मात्र मला हा चित्रपट ऑस्कर देण्यालायक मात्र नक्की वाटला नाहि (अपवाद ध्वनीसंयोजन..फारच परिणामकारक ध्वनी वापरले आहेत... या श्रेणीत मिळाला आहे का ऑस्कर?तर मग योग्य आहे .. [पुन्हा वैयक्तिक मत]) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

दशानन 31/03/2009 - 09:20
सहमत, मागील आठवड्यात हे परिक्षण वाचले होते व चित्रपट मागवला पाहण्यासाठी कालच, पुर्ण चित्रपट पाहीला खरोखर खुप संथ वाटला पाहताना, पण चिराग ज्या दोन हत्या सुरवातीलाच करतो त्यामध्ये त्यांची क्रुरता अप्रतिम पध्दतीने दाखवली आहे, त्या शेरिफ ला मारताना चा शॉट बापरे !
काल रात्री "नो कंट्री फॉर् ओल्ड् मेन्"हा यंदाचा ऑस्करविजेता सिनेमा पाहिला. चित्रपट परिणामकारक वाटला असे सांगितले तर आश्चर्य वाटायला नकोच. (उलट "यात तुम्ही काय नवीन सांगताय् राव ! " अशी कुणी खिल्ली उडवेल ; आणि ती योग्यच ठरेल ! असो. ) थोडी चित्रपटाची ओळख करून देतो. पुढील परिच्छेदामधे आणि त्यानंतरच्या विवेचनामधे कथानक आणि त्याचे प्रमुख धागेदोरे उघड करत आहे. ज्याना हा चित्रपट पहायचा असेल आणि पहाताना रसभंग होऊ द्यायचा नसेल त्यानी वाचू नये. चित्रपट १९८० सालातील पश्चिम टेक्सास मधे घडतो. अमली पदार्थाच्या व्यापारातील एका मेक्सिकन गॅंगमधे एका व्यवहारामधे भीषण हिंसा घडलेली आहे.

एक गाणे॑

डॉ.प्रसाद दाढे ·

धन्यवाद, ते गाणे 'पाह्यलासुद्धा' एव्हढे छान आहे हे तुमच्यामुळे कळले. पण ते गाणे एमपी ३ डाऊनलोड (अर्थातच मोफत) करण्यासाठी कुठेही उपलब्ध होत नाही. इ स्निप्स वर त्या गाण्याचा दर्जा चा॑गला नाही शिवाय डाऊनलोड पण नाही. कुणा मिपाकराकडे असल्यास मला पाठवाल काय..

धन्यवाद, ते गाणे 'पाह्यलासुद्धा' एव्हढे छान आहे हे तुमच्यामुळे कळले. पण ते गाणे एमपी ३ डाऊनलोड (अर्थातच मोफत) करण्यासाठी कुठेही उपलब्ध होत नाही. इ स्निप्स वर त्या गाण्याचा दर्जा चा॑गला नाही शिवाय डाऊनलोड पण नाही. कुणा मिपाकराकडे असल्यास मला पाठवाल काय..
मी एक गाणे बरेच शोधून राह्यलोय पण नाही मिळत. कोणी मदत करेल काय? गाणे - 'अभिनेत्री' (१९७०) चित्रपटातले 'ओ घटा सावरी..थोडी थोडी बावरी..' (लक्ष्मीका॑त-प्यारेलाल) मी पुढील वेबसाईटवर शोधले..esnips, cooltoad, mp3hungama, onesmartclick etc

मिसळपावचे वॉलपेपर

इनोबा म्हणे ·

गोट्या 17/03/2008 - 20:09
वा दोन्ही कार्य सुंदर !!!!!!!! जे पाठीमागे वापरलेले चित्र आहे तुम्ही तयार केले आहे की कोठून डाऊनलोड केले आहे ? जर तुम्ही तयार केले आहे तर कुठली प्रणाली वापरून तयार केले ह्याची माहीती देखील येथे लिहा ही विनंती. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by गोट्या (verified= न पडताळणी केलेला)

इनोबा म्हणे 17/03/2008 - 20:19
पार्श्वभागातील ग्राफीक्स निलकांत यांनी पुरवले आहे.मात्र ते आपण सुद्धा तयार करु शकता.त्याकरिता स्कॅनरचा वापर मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. आधी वेगवेगळ्या नक्षी कागदावर काढा,नंतर त्या स्कॅन करा.सगळ्यात शेवटी फोटोशॉप या प्रणालीचा वापर करुन त्यात हवे तसे रंग भरा. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

प्राजु 17/03/2008 - 20:15
अतिश्य सुंदर आहेत हे ... तात्यांना विनंती, की मुख्यपृष्ठावर हे कुठेतरी झळकावे.. - (सर्वव्यापी)प्राजु

छोटा डॉन 17/03/2008 - 20:53
विनोबा , विनोबा आत्तापर्यंत कुठे होता राव ? पहिले वॉलपेपर तर लैच खतरनाक जमले आहे .... मानलं राव ... एकंदरीत पाहता अशी चित्रे तयार करण्यात तुम्हास आता प्राविण्य प्राप्त झाले आहे [ च्यायला लैच पुणेरी झालं] तात्या कुठे तरी डकवायचं बघा आता .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

चतुरंग 17/03/2008 - 21:17
झकास झाले आहे. ही सगळी कलाकुसर आधी कागदावर काढली होती की काय? तसे असेल तर भलताच छान हात आहे चित्रकाराचा. सुरेख भित्तिचित्रे आहेत! मला दोन्ही आवडली. चतुरंग

इनोबा म्हणे 18/03/2008 - 00:57
निलकांत यांनी हे ग्राफिक्स कुठून मिळवले,हे ते स्वतःच सांगू शकतील.मात्र अशाप्रकारच्या वॉलपेपरची ही संकल्पना त्यांचीच आहे.त्यामुळे या सार्‍याचे श्रेय त्यांनाच जाते. याप्रकारचे वॉलपेपर आपणही तयार करु शकता.फक्त त्याकरता काही शेप्स डाऊनलोड करावे लागतील(स्वतः बनवता आले तर उत्तम). त्यानंतर फोटोशॉपमधे त्यांना हव्या त्या रंगसंगतीनुसार योग्य मांडणी करुन चिकटवता आले पाहीजे. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

इनायकभौ अन् नीलकांत, लैच भारी बनलीयात वॉलपेप्रं...... तात्यांना विनंती, की मुख्यपृष्ठावर हे कुठेतरी झळकावे.. मी बी हेच म्हंतो......

विसोबा खेचर 18/03/2008 - 02:23
इनोबा, आपली कलाकुसर पाहून खरोखरंच थक्क झालो! अतिशय सुरेख....! लगेचंच नीलकांताला सांगून मुखपृष्ठावर चढवायची विनंती करतो... आपला, (ऋणी!) तात्या.

आयला, या अनिवश्यांच्या पोरामध्ये इतकं कसब असेल असं वाटलं होतं का राव! मस्त, एकदम मस्त, इनोबा! आपलं दिल खूष झालं रे... पुढल्या वेळेला मुंबईला आलो ना की तुला माझ्याकडून एक पार्टी!! -पिवळा डांबिस ता.क.: आयला, तू शब्द लिहिण्यापेक्षा अशी चित्रंच का नाही इथे टाकत? :)))) नाय म्हणजे उगाच संडासातलं साहित्य गोळा करण्यापेक्षा ते बरं नाय काय?:))))))))))))))

धमाल मुलगा 18/03/2008 - 11:01
आयला इनोबा... खत्तरनाक रे. लगेच माझ्या पी.सी.वर चढवला पहिला वॉलपेपर !!!!! एक सुचना : भौ, तुझी चित्र॑ टाक ना अशीच. आपल्याला लै आवडेल वॉलपेपर म्हणून वापरायला. :-)

In reply to by धमाल मुलगा

इनोबा म्हणे 18/03/2008 - 11:05
भौ, तुझी चित्र॑ टाक ना अशीच. आपल्याला लै आवडेल वॉलपेपर म्हणून वापरायला. :-) आरं येड्या,ती स्केचेस हायेत. २२ ला भेटलो की दाखवतो. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

माझी दुनिया 18/03/2008 - 13:30
इनोबा, जरा नीट समाजवून सांगा ना कसं काय केलतं ते चित्र तयार. फोटोशॉप कुठून मिळेल फुकट :-) . ते नाहीतर दुसरं कोणतं फुकट सॉफ्टवेअर वापरता येईल ? माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

In reply to by माझी दुनिया

इनोबा म्हणे 18/03/2008 - 16:18
फोटोशॉपची ट्रायल वर्जन मिळतील (Adobe Photoshop CS2 (9.0.2)/Adobe Photoshop CS (8.0)/Adobe Photoshop 7.0) किंवा डाऊनलोड डॉट कॉम या संस्थळावर(फोटो/ग्राफिक्स संबंधी) अशी भरपूर सॉफ्टवेअर फुक्क्ट मिळतात. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

गोट्या 17/03/2008 - 20:09
वा दोन्ही कार्य सुंदर !!!!!!!! जे पाठीमागे वापरलेले चित्र आहे तुम्ही तयार केले आहे की कोठून डाऊनलोड केले आहे ? जर तुम्ही तयार केले आहे तर कुठली प्रणाली वापरून तयार केले ह्याची माहीती देखील येथे लिहा ही विनंती. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by गोट्या (verified= न पडताळणी केलेला)

इनोबा म्हणे 17/03/2008 - 20:19
पार्श्वभागातील ग्राफीक्स निलकांत यांनी पुरवले आहे.मात्र ते आपण सुद्धा तयार करु शकता.त्याकरिता स्कॅनरचा वापर मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. आधी वेगवेगळ्या नक्षी कागदावर काढा,नंतर त्या स्कॅन करा.सगळ्यात शेवटी फोटोशॉप या प्रणालीचा वापर करुन त्यात हवे तसे रंग भरा. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

प्राजु 17/03/2008 - 20:15
अतिश्य सुंदर आहेत हे ... तात्यांना विनंती, की मुख्यपृष्ठावर हे कुठेतरी झळकावे.. - (सर्वव्यापी)प्राजु

छोटा डॉन 17/03/2008 - 20:53
विनोबा , विनोबा आत्तापर्यंत कुठे होता राव ? पहिले वॉलपेपर तर लैच खतरनाक जमले आहे .... मानलं राव ... एकंदरीत पाहता अशी चित्रे तयार करण्यात तुम्हास आता प्राविण्य प्राप्त झाले आहे [ च्यायला लैच पुणेरी झालं] तात्या कुठे तरी डकवायचं बघा आता .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

चतुरंग 17/03/2008 - 21:17
झकास झाले आहे. ही सगळी कलाकुसर आधी कागदावर काढली होती की काय? तसे असेल तर भलताच छान हात आहे चित्रकाराचा. सुरेख भित्तिचित्रे आहेत! मला दोन्ही आवडली. चतुरंग

इनोबा म्हणे 18/03/2008 - 00:57
निलकांत यांनी हे ग्राफिक्स कुठून मिळवले,हे ते स्वतःच सांगू शकतील.मात्र अशाप्रकारच्या वॉलपेपरची ही संकल्पना त्यांचीच आहे.त्यामुळे या सार्‍याचे श्रेय त्यांनाच जाते. याप्रकारचे वॉलपेपर आपणही तयार करु शकता.फक्त त्याकरता काही शेप्स डाऊनलोड करावे लागतील(स्वतः बनवता आले तर उत्तम). त्यानंतर फोटोशॉपमधे त्यांना हव्या त्या रंगसंगतीनुसार योग्य मांडणी करुन चिकटवता आले पाहीजे. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

इनायकभौ अन् नीलकांत, लैच भारी बनलीयात वॉलपेप्रं...... तात्यांना विनंती, की मुख्यपृष्ठावर हे कुठेतरी झळकावे.. मी बी हेच म्हंतो......

विसोबा खेचर 18/03/2008 - 02:23
इनोबा, आपली कलाकुसर पाहून खरोखरंच थक्क झालो! अतिशय सुरेख....! लगेचंच नीलकांताला सांगून मुखपृष्ठावर चढवायची विनंती करतो... आपला, (ऋणी!) तात्या.

आयला, या अनिवश्यांच्या पोरामध्ये इतकं कसब असेल असं वाटलं होतं का राव! मस्त, एकदम मस्त, इनोबा! आपलं दिल खूष झालं रे... पुढल्या वेळेला मुंबईला आलो ना की तुला माझ्याकडून एक पार्टी!! -पिवळा डांबिस ता.क.: आयला, तू शब्द लिहिण्यापेक्षा अशी चित्रंच का नाही इथे टाकत? :)))) नाय म्हणजे उगाच संडासातलं साहित्य गोळा करण्यापेक्षा ते बरं नाय काय?:))))))))))))))

धमाल मुलगा 18/03/2008 - 11:01
आयला इनोबा... खत्तरनाक रे. लगेच माझ्या पी.सी.वर चढवला पहिला वॉलपेपर !!!!! एक सुचना : भौ, तुझी चित्र॑ टाक ना अशीच. आपल्याला लै आवडेल वॉलपेपर म्हणून वापरायला. :-)

In reply to by धमाल मुलगा

इनोबा म्हणे 18/03/2008 - 11:05
भौ, तुझी चित्र॑ टाक ना अशीच. आपल्याला लै आवडेल वॉलपेपर म्हणून वापरायला. :-) आरं येड्या,ती स्केचेस हायेत. २२ ला भेटलो की दाखवतो. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

माझी दुनिया 18/03/2008 - 13:30
इनोबा, जरा नीट समाजवून सांगा ना कसं काय केलतं ते चित्र तयार. फोटोशॉप कुठून मिळेल फुकट :-) . ते नाहीतर दुसरं कोणतं फुकट सॉफ्टवेअर वापरता येईल ? माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

In reply to by माझी दुनिया

इनोबा म्हणे 18/03/2008 - 16:18
फोटोशॉपची ट्रायल वर्जन मिळतील (Adobe Photoshop CS2 (9.0.2)/Adobe Photoshop CS (8.0)/Adobe Photoshop 7.0) किंवा डाऊनलोड डॉट कॉम या संस्थळावर(फोटो/ग्राफिक्स संबंधी) अशी भरपूर सॉफ्टवेअर फुक्क्ट मिळतात. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
मिसळपावकरिता बनवलेले हे वॉलपेपर.आपणही यात हातभार लावू शकता. कृपया आपणा कोणाकडे स्वतःच्या मालकीची असलेली छायाचित्रे(निसर्ग,प्राणी,पक्षी वगैरे) असल्यास व ती मिसळपावच्या वॉलपेपरकरिता वापवरावयास द्यायची असल्यास vinayak(dot)anivase(at)yahoo(dot)com या पत्त्यावर विरोपाने पाठवा.

चाळ ही हदरून जाते

केशवसुमार ·

गोट्या 17/03/2008 - 20:12
गे विशालांगी कशाने झाकशी काया तुझी ? लागले तागे किती मग सौंदर्य हे मावले जबरा................................!!! क्या बात है !! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by गोट्या (verified= न पडताळणी केलेला)

लिखाळ 17/03/2008 - 20:59
फार मस्त ! चालीवर म्हणून पाहिली... मजा आली. गे विशालांगी कशाने झाकशी काया तुझी ? लागले तागे किती मग सौंदर्य हे मावले जबरा................................!!! क्या बात है !! हेच म्हणतो...क्या बात !!! --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

प्राजु 17/03/2008 - 20:56
वाढविले सर्व हे जीने पहा पायी तुझ्या जे तुझ्या चालीपरी, घेरापरी रुंदावले हे तर भन्नाटच.. - (सर्वव्यापी)प्राजु

चतुरंग 17/03/2008 - 21:07
मागे लागलायस चांगल्या गाण्यांच्या? राजा बढ्यांच्या रेखीव शब्दांनी आणि आशाताईंच्या कोजागिरी पौर्णिमेसारख्या सुरांनी शिंपलेले हे चांदणेही तुझ्या विडंबनातून सुटले नाही तर! मात्र विडंबनाचे 'चांदणे शिंपलं' आहेस फक्कड! चतुरंग

सर्किट 17/03/2008 - 23:32
केशवा, तुझ्या आजवरच्या सर्व विडंबनात सर्वात आवडलेले विडंबन.. - सर्किट ता. क. विदंबनांची सुपारी घेणे हा प्रकार अतिशय आवडला..

गे विशालांगी कशाने झाकशी काया तुझी ? लागले तागे किती मग सौंदर्य हे मावले क्या बात है. अप्रतिम. २० - २५ विडंबने. मोठीच पार्टी आहे तर अम्हाला. वाट पाहातो.

केशवसुमार 18/03/2008 - 11:45
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी) केशवसुमार.

विसोबा खेचर 18/03/2008 - 13:18
केशवा, फोकलिच्या विडंबन बाकी दे धम्माल केले आहेस हो! :) बाय द वे, तुलाही तात्या म्हणतात हे माहीत नव्हते! ;) सु कां - २० - २५ विडंबने. मोठीच पार्टी आहे तर अम्हाला. हेच म्हणतो...! प्रसन्न - हे "चांदणे " किती भव्य असेल याचा विचार करतोय. मस्त! :) आपला, (चांदण्यातला) तात्या.

गोट्या 17/03/2008 - 20:12
गे विशालांगी कशाने झाकशी काया तुझी ? लागले तागे किती मग सौंदर्य हे मावले जबरा................................!!! क्या बात है !! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by गोट्या (verified= न पडताळणी केलेला)

लिखाळ 17/03/2008 - 20:59
फार मस्त ! चालीवर म्हणून पाहिली... मजा आली. गे विशालांगी कशाने झाकशी काया तुझी ? लागले तागे किती मग सौंदर्य हे मावले जबरा................................!!! क्या बात है !! हेच म्हणतो...क्या बात !!! --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

प्राजु 17/03/2008 - 20:56
वाढविले सर्व हे जीने पहा पायी तुझ्या जे तुझ्या चालीपरी, घेरापरी रुंदावले हे तर भन्नाटच.. - (सर्वव्यापी)प्राजु

चतुरंग 17/03/2008 - 21:07
मागे लागलायस चांगल्या गाण्यांच्या? राजा बढ्यांच्या रेखीव शब्दांनी आणि आशाताईंच्या कोजागिरी पौर्णिमेसारख्या सुरांनी शिंपलेले हे चांदणेही तुझ्या विडंबनातून सुटले नाही तर! मात्र विडंबनाचे 'चांदणे शिंपलं' आहेस फक्कड! चतुरंग

सर्किट 17/03/2008 - 23:32
केशवा, तुझ्या आजवरच्या सर्व विडंबनात सर्वात आवडलेले विडंबन.. - सर्किट ता. क. विदंबनांची सुपारी घेणे हा प्रकार अतिशय आवडला..

गे विशालांगी कशाने झाकशी काया तुझी ? लागले तागे किती मग सौंदर्य हे मावले क्या बात है. अप्रतिम. २० - २५ विडंबने. मोठीच पार्टी आहे तर अम्हाला. वाट पाहातो.

केशवसुमार 18/03/2008 - 11:45
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी) केशवसुमार.

विसोबा खेचर 18/03/2008 - 13:18
केशवा, फोकलिच्या विडंबन बाकी दे धम्माल केले आहेस हो! :) बाय द वे, तुलाही तात्या म्हणतात हे माहीत नव्हते! ;) सु कां - २० - २५ विडंबने. मोठीच पार्टी आहे तर अम्हाला. हेच म्हणतो...! प्रसन्न - हे "चांदणे " किती भव्य असेल याचा विचार करतोय. मस्त! :) आपला, (चांदण्यातला) तात्या.
आमची प्रेरणा राजा बढे यांची अप्रतिम रचना चांदणे शिंपित जाशी चाळ ही हदरून जाते चालता तू चंचले देह हा हलवीत जाशी हालती पाळेमुळे वाटते पाहून तिजला ही कटी की कंबरा काल थोडीशी पळाली दार अमुचे मोडिले वाढविले सर्व हे जीने पहा पायी तुझ्या जे तुझ्या चालीपरी, घेरापरी रुंदावले गे विशालांगी कशाने झाकशी काया तुझी ? लागले तागे किती मग सौंदर्य हे मावले

पांढरा रस्सा

विजुभाऊ ·

In reply to by स्वाती राजेश

धमाल मुलगा 18/03/2008 - 10:50
स्वातीताई, मी काय रेसिपी देणार कप्पाळ? साधा चहा करताना मी फाफलतो. हे तुझ्यासारख॑ सुगरण होण्यासाठी आणि ते असून इतरा॑ना समजेल अस॑ लिहून काढता येण्यासाठी पुढचे ७ जन्म एखाद्या सिध्दहस्त लेखकाकडे (ज्याला नव-नवीन प्रकारचे पदार्थ हादडण्याची हौस असेल) 'महाराज' म्हणून काम करावे लागेल. म्हणजे पदार्थ जमतील आणि 'गुण नाही पण वाण लागला' (की उलट॑?) ह्या न्यायाने रेसिपी लिहिताही येतील. त्यामुळे सध्दयातरी तुला चॅले॑ज नाही :-) आपला, - स्वय॑पाकातला 'ढ' रा॑डेचा ध मा ल.

विजुभाऊ 17/03/2008 - 19:14
धन्यवाद स्वाती ताइ तुमच्या साठी माझी एक रेसीपी शिळ्या पोळ्या १० , भाज्या ज्या असतील त्या( भाजी याचा अर्थ तयार भाजी.बटाटा /भोपळा/गवारी/ मटार/ तोण्डली/दोडका/पडवळ / फरसबी /शक्यतो कोरड्या रस्सा नसलेल्या भाज्या) तयार भज्या नसतील तर त्या तयार करुन घ्याव्या ,कांदा तिखट,थोडे बेसन पोळ्या अर्ध्या कापून घ्यावा. १ चमचा बेसन थोडे जाडसर भिजवावे. तेल तापवत ठेवावे. कच्चा कांदा बारीक कापुन भाजीत घालावा. अर्ध्या कापलेल्या पोळीचे द्रोण करावे त्यात भाजी भरुन समोशाची वरची कड बेसनाने बंद करावी. समोसा तळून् घ्यावा. मस्त कुर्कुरीत समोसे तयार होतात

In reply to by शैलेश दामले

मनस्वी 04/04/2008 - 12:30
अन् आम्हालाही सांगा! पाककृती पण सांगा. त्याची खासियत सांगा. कुठला काळा रस्सा प्रसिद्ध आहे ते सांगा.

In reply to by स्वाती राजेश

धमाल मुलगा 18/03/2008 - 10:50
स्वातीताई, मी काय रेसिपी देणार कप्पाळ? साधा चहा करताना मी फाफलतो. हे तुझ्यासारख॑ सुगरण होण्यासाठी आणि ते असून इतरा॑ना समजेल अस॑ लिहून काढता येण्यासाठी पुढचे ७ जन्म एखाद्या सिध्दहस्त लेखकाकडे (ज्याला नव-नवीन प्रकारचे पदार्थ हादडण्याची हौस असेल) 'महाराज' म्हणून काम करावे लागेल. म्हणजे पदार्थ जमतील आणि 'गुण नाही पण वाण लागला' (की उलट॑?) ह्या न्यायाने रेसिपी लिहिताही येतील. त्यामुळे सध्दयातरी तुला चॅले॑ज नाही :-) आपला, - स्वय॑पाकातला 'ढ' रा॑डेचा ध मा ल.

विजुभाऊ 17/03/2008 - 19:14
धन्यवाद स्वाती ताइ तुमच्या साठी माझी एक रेसीपी शिळ्या पोळ्या १० , भाज्या ज्या असतील त्या( भाजी याचा अर्थ तयार भाजी.बटाटा /भोपळा/गवारी/ मटार/ तोण्डली/दोडका/पडवळ / फरसबी /शक्यतो कोरड्या रस्सा नसलेल्या भाज्या) तयार भज्या नसतील तर त्या तयार करुन घ्याव्या ,कांदा तिखट,थोडे बेसन पोळ्या अर्ध्या कापून घ्यावा. १ चमचा बेसन थोडे जाडसर भिजवावे. तेल तापवत ठेवावे. कच्चा कांदा बारीक कापुन भाजीत घालावा. अर्ध्या कापलेल्या पोळीचे द्रोण करावे त्यात भाजी भरुन समोशाची वरची कड बेसनाने बंद करावी. समोसा तळून् घ्यावा. मस्त कुर्कुरीत समोसे तयार होतात

In reply to by शैलेश दामले

मनस्वी 04/04/2008 - 12:30
अन् आम्हालाही सांगा! पाककृती पण सांगा. त्याची खासियत सांगा. कुठला काळा रस्सा प्रसिद्ध आहे ते सांगा.
Taxonomy upgrade extras
काही गोष्टींचे उल्लेख जरी आले तरी काही पुस्तके आठवतात्.किंवा काही लेखकांचे उल्लेख आले तरी काही आठ्वणी ताज्या होतात्.काही उत्सुकता चाळवल्या जातात... उदा: त्याने घोडा झाडाला बांधला आणि दश्म्या सोडल्या हे वाक्य हम्खास गुरुनाथ नाइकांच्या गोलंदाज कथे मधे यायच्या. तसेच बाबा कदमांच्या कादंबरीत " पांढरा रस्सा " हा हमखास असतोच.त्यांच्या कोणत्याही कादंबरीचा तो अपरीहार्य भागच जणू. दश्म्या माहीत होत्या पण अस्सल पांढरा रस्सा मी कोल्हापूर ला जाउन चाखला. मला "पांढरा रस्सा" ची पाक क्रुती हवी आहे.