मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठी माणूस (शिळ्या कढीला ऊत!)

दिनेश५७ ·

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 02:42
टाळ्या वाजवायला लागलेल्या बाळाच्या प्रत्येक टाळीसोबत विठूनामाचा गजर घुमायाला काय हरकत आहे? वा! हे वाक्य फार आवडलं! बाकी लेखही चांगला आहे... आपला, (मराठी) तात्या.

सुधीर कांदळकर Tue, 03/18/2008 - 05:00
बाळ टाळ्या वाजवायला लागलं, की घरातल्या आजी-आजोबांपासून, ते बाळाच्या मोठ्या भावंडापर्यंत सगळेच नकळत विठूनामाचा गजर सुरू करतात खरेच हे मराठमोळे वैशिष्ट्य आहे. अकृत्रिम भाषेमुळे वाचायला मजा आली. अभिनंदन. धन्यवाद.

अवलिया Tue, 03/18/2008 - 14:47
आता वाटतं, आमचा तेव्हाचा तो निर्णय खरच मराठी `जगवण्या'साठी होता? का ती आमच्या पराभवच्या भीतीची प्रतिक्रिया होती? मराठी माणूस म्हणून मराठीच्या भविष्याची चिंता करताना, अशाच एखाद्या भीतीचं अनामिक ओझं तर आपण वागवत नसू ना? ते झुगारून देता येईल, असा विश्वास मराठी घरात रुजला, तर मराठमोळ्या घरांवरचं मोठ्ठं दडपण कमी होईल. अमेरीकेत नोकरी करायची ... हे साधारणतः १०० टक्के सदाशिव पेठी... ६०-७० इतर शहरातील ... व साधारणतः १०-१५ टक्के उर्वरीत मराठी माणसांचे ध्येय वा इच्छा असते अर्थात सगळेच ते पुर्ण करतात असे नाही अमेरीकेत जावुन गो-यांचे अंतर्वस्त्रे धुणारी मंडळी इकडे येवुन जो तमाशा करतात त्यामुळे आमचा येथील मराठी बांधव न्युनगंडाने स्वतःला कमी लेखुन आपल्याला शक्य असलेल्या गोष्टी करायच्या सोडुन पळत्याच्या मागे लागतो त्यातच भर म्हणजे संगणकाधारीत सेवा पुरवठादारांनी जो नंगा नाच ( अक्षरशः नंगानाचच पटत नसेल तर गुगल वर पुना बीपीओ न्युड गर्ल असा शोध घ्या) चालवला व फक्त इंग्रजी फाड फाड बोला अक्कल नसली तरी चालेल हाजारो रुपये पगार ... त्यामुळे पुन्हा न्युनगंड... पण निराश होवु नका अमेरीकेची वाट लागत आहे समाज रचनेत होणारा बदल नीट बघा १० वर्षाच्या आत अमेरीका संपुर्ण संपणार (टाळ्या) व्याकरण शुन्य अर्धवट लोकांची गुलामी पर्वाची कटु आठबण पुन्हा पुन्हा जागृत करणारी आंग्ल भाषा या भरत भुमीवरुन संपुष्टात येणार(प्रचंड टाळ्या) (ज्योतिषी) नाना

In reply to by अवलिया

मनस्वी Tue, 03/18/2008 - 15:02
१० वर्षाच्या आत अमेरीका संपुर्ण संपणार (टाळ्या) व्याकरण शुन्य अर्धवट लोकांची गुलामी पर्वाची कटु आठबण पुन्हा पुन्हा जागृत करणारी आंग्ल भाषा या भरत भुमीवरुन संपुष्टात येणार(प्रचंड टाळ्या)
असे खरोखर झाले तर मजाच आहे.. प्रचंड टाळ्या.. मनस्वी

In reply to by अवलिया

बेसनलाडू Wed, 03/19/2008 - 10:14
१.सर्विस प्रोवायडर्स = बीपीओ हे समीकरण नाही; त्यात इतरही बरेच काही अंतर्भूत आहे, याचा विचारही करून पहा, ही नम्र प्रार्थना. २. हे वाचा. (प्रार्थनार्थी)बेसनलाडू

प्रभाकर पेठकर Wed, 03/19/2008 - 12:35
श्री. दिनेश५७, खरोखर 'मराठी माणूस' ह्या विषयावर पुन्हा पुन्हा लिहीणे म्हणजे शिळ्या कढीला उत आणणेच म्हणावे लागेल. पण तोही एक अस्सल मराठी पणाच आहे. ढिगभर चर्चा करायची ....कृती शून्य. राजकिय पक्षांनी (मुळात शिवसेनेने) मराठी माणसाच्या मनांत 'तू भूमीपुत्र आहेस' हे सारखे सारखे सांगून त्याच्या तथाकथित 'हक्कांची' जाणीव त्याला करुन दिली. काही प्रमाणात त्याला शेफारुन ठेवलं. हक्कांसाठी भांडायला शिकवलं. तो भांडायला (लगेच) शिकला आणि भांडखोर म्हणून बदनामही झाला. परंतु, मराठी माणसाला घरच्यांनी, शिक्षकांनी, मित्रांनी, साहित्यिकांनी, राजकारण्यांनी स्वउन्नतीसाठी काय करावे, स्वतःमध्ये काय काय बदल करणे आवश्यक आहे, रोजच्या व्यवहारातील स्पर्धेत टिकण्यासाठी, पुढे जाण्यासाठी कुठली मुल्ये जोपासावीत, कुठली कौशल्ये आत्मसात करावीत, आपल्या उन्नतीच्या आड येणारे कुठल्या रुढींचे, विचारांचे जोखड फेकून द्यावे हे नाही शिकवले. कोणी शिकवले नाही म्हणून मराठी माणूसही ते शिकला नाही. कौशल्याचा, आत्मविश्वासाचा अभाव, संकुचित क्षेत्रात वावरण्याची सवय, अल्पसंतुष्ट स्वभाव, पारंपारिक संस्कारांत न झालेले बदल ह्या सर्व गोष्टी मराठी माणसाच्या 'मागे' राहण्यात आहेत. वाहत्या जगात प्रवाहा बरोबर राहण्यासाठी स्वतःमध्ये आमुलाग्र बदल करणे आवश्यक आहे. इंग्रजी भाषा जरूर आवश्यक आहे पण ते हुशारीचे द्योतक नाही. अमेरिकेत नोकरी मिळविणे चांगलेच आहे पण ते 'स्वउन्नतीचे' परिमाण नाही. वृत्तीतील सकारात्मक बदल, कुठल्याही न्यूनगंडाचा परित्याग, मनःचक्षू उघडे ठेवून सामाजिक बदलांचे आकलन आणि स्पर्धेला न भिता तोंड देण्याची सवयच मराठी माणसाला पुढे नेईल.

विजुभाऊ Wed, 03/19/2008 - 12:44
१० वर्षाच्या आत अमेरीका संपुर्ण संपणार (टाळ्या) व्याकरण शुन्य अर्धवट लोकांची गुलामी पर्वाची कटु आठबण पुन्हा पुन्हा जागृत करणारी आंग्ल भाषा या भरत भुमीवरुन संपुष्टात येणार(प्रचंड टाळ्या) असे खरोखर झाले तर मजाच आहे.. प्रचंड टाळ्या.. हा विचार स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखा आहे. अमेरिकन क्लायंट च्या कामावर चालण्यार्‍या कंपनीत काम करणारा... आणे त्यातून देशाला परकिय चलन मिळवुन देणारा प्रामाणीक आय टी हमाल .............................................................विजुभाऊ

चतुरंग Wed, 03/19/2008 - 21:42
फार चांगली बाब नाही. कारण आता जगाची अशी एक अर्थव्यवस्था होऊ पहाते आहे. एकीकडचे पडसाद दुसरीकडे तितक्याच तीव्रतेने उमटतात हे आपण सर्वच स्टॉकमार्केटच्या माकडउड्यांवरुन जाणतो. त्यामुळे अमेरिका डुबली तर छान, यूरोप डबघाईला आला तर त्याहून वा वा! म्हणणे कोतेपणाचे ठरेल. आज तिथे असलेला जाळ उद्या इथे येऊ शकतो हे विसरु नये. तेव्हा 'एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ' हेच शेवटी खरे! चतुरंग

सुधीर कांदळकर Wed, 03/19/2008 - 22:19
फार महत्त्वाचे आहे. भारतीय सॉफ्टवेअर तज्ञ फक्त कारागिरी करताहेत. मूलभूत संशोधनाची आपल्याकडे वानवा आहे. आयुकामधील संशोधनाच्या ६ पैकी ४ जागा गेल्या वर्षी रिक्त होत्या. हे खरे असेल तर आपण पाहातो ती सूज आहे. सौष्ठव नव्हे. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 02:42
टाळ्या वाजवायला लागलेल्या बाळाच्या प्रत्येक टाळीसोबत विठूनामाचा गजर घुमायाला काय हरकत आहे? वा! हे वाक्य फार आवडलं! बाकी लेखही चांगला आहे... आपला, (मराठी) तात्या.

सुधीर कांदळकर Tue, 03/18/2008 - 05:00
बाळ टाळ्या वाजवायला लागलं, की घरातल्या आजी-आजोबांपासून, ते बाळाच्या मोठ्या भावंडापर्यंत सगळेच नकळत विठूनामाचा गजर सुरू करतात खरेच हे मराठमोळे वैशिष्ट्य आहे. अकृत्रिम भाषेमुळे वाचायला मजा आली. अभिनंदन. धन्यवाद.

अवलिया Tue, 03/18/2008 - 14:47
आता वाटतं, आमचा तेव्हाचा तो निर्णय खरच मराठी `जगवण्या'साठी होता? का ती आमच्या पराभवच्या भीतीची प्रतिक्रिया होती? मराठी माणूस म्हणून मराठीच्या भविष्याची चिंता करताना, अशाच एखाद्या भीतीचं अनामिक ओझं तर आपण वागवत नसू ना? ते झुगारून देता येईल, असा विश्वास मराठी घरात रुजला, तर मराठमोळ्या घरांवरचं मोठ्ठं दडपण कमी होईल. अमेरीकेत नोकरी करायची ... हे साधारणतः १०० टक्के सदाशिव पेठी... ६०-७० इतर शहरातील ... व साधारणतः १०-१५ टक्के उर्वरीत मराठी माणसांचे ध्येय वा इच्छा असते अर्थात सगळेच ते पुर्ण करतात असे नाही अमेरीकेत जावुन गो-यांचे अंतर्वस्त्रे धुणारी मंडळी इकडे येवुन जो तमाशा करतात त्यामुळे आमचा येथील मराठी बांधव न्युनगंडाने स्वतःला कमी लेखुन आपल्याला शक्य असलेल्या गोष्टी करायच्या सोडुन पळत्याच्या मागे लागतो त्यातच भर म्हणजे संगणकाधारीत सेवा पुरवठादारांनी जो नंगा नाच ( अक्षरशः नंगानाचच पटत नसेल तर गुगल वर पुना बीपीओ न्युड गर्ल असा शोध घ्या) चालवला व फक्त इंग्रजी फाड फाड बोला अक्कल नसली तरी चालेल हाजारो रुपये पगार ... त्यामुळे पुन्हा न्युनगंड... पण निराश होवु नका अमेरीकेची वाट लागत आहे समाज रचनेत होणारा बदल नीट बघा १० वर्षाच्या आत अमेरीका संपुर्ण संपणार (टाळ्या) व्याकरण शुन्य अर्धवट लोकांची गुलामी पर्वाची कटु आठबण पुन्हा पुन्हा जागृत करणारी आंग्ल भाषा या भरत भुमीवरुन संपुष्टात येणार(प्रचंड टाळ्या) (ज्योतिषी) नाना

In reply to by अवलिया

मनस्वी Tue, 03/18/2008 - 15:02
१० वर्षाच्या आत अमेरीका संपुर्ण संपणार (टाळ्या) व्याकरण शुन्य अर्धवट लोकांची गुलामी पर्वाची कटु आठबण पुन्हा पुन्हा जागृत करणारी आंग्ल भाषा या भरत भुमीवरुन संपुष्टात येणार(प्रचंड टाळ्या)
असे खरोखर झाले तर मजाच आहे.. प्रचंड टाळ्या.. मनस्वी

In reply to by अवलिया

बेसनलाडू Wed, 03/19/2008 - 10:14
१.सर्विस प्रोवायडर्स = बीपीओ हे समीकरण नाही; त्यात इतरही बरेच काही अंतर्भूत आहे, याचा विचारही करून पहा, ही नम्र प्रार्थना. २. हे वाचा. (प्रार्थनार्थी)बेसनलाडू

प्रभाकर पेठकर Wed, 03/19/2008 - 12:35
श्री. दिनेश५७, खरोखर 'मराठी माणूस' ह्या विषयावर पुन्हा पुन्हा लिहीणे म्हणजे शिळ्या कढीला उत आणणेच म्हणावे लागेल. पण तोही एक अस्सल मराठी पणाच आहे. ढिगभर चर्चा करायची ....कृती शून्य. राजकिय पक्षांनी (मुळात शिवसेनेने) मराठी माणसाच्या मनांत 'तू भूमीपुत्र आहेस' हे सारखे सारखे सांगून त्याच्या तथाकथित 'हक्कांची' जाणीव त्याला करुन दिली. काही प्रमाणात त्याला शेफारुन ठेवलं. हक्कांसाठी भांडायला शिकवलं. तो भांडायला (लगेच) शिकला आणि भांडखोर म्हणून बदनामही झाला. परंतु, मराठी माणसाला घरच्यांनी, शिक्षकांनी, मित्रांनी, साहित्यिकांनी, राजकारण्यांनी स्वउन्नतीसाठी काय करावे, स्वतःमध्ये काय काय बदल करणे आवश्यक आहे, रोजच्या व्यवहारातील स्पर्धेत टिकण्यासाठी, पुढे जाण्यासाठी कुठली मुल्ये जोपासावीत, कुठली कौशल्ये आत्मसात करावीत, आपल्या उन्नतीच्या आड येणारे कुठल्या रुढींचे, विचारांचे जोखड फेकून द्यावे हे नाही शिकवले. कोणी शिकवले नाही म्हणून मराठी माणूसही ते शिकला नाही. कौशल्याचा, आत्मविश्वासाचा अभाव, संकुचित क्षेत्रात वावरण्याची सवय, अल्पसंतुष्ट स्वभाव, पारंपारिक संस्कारांत न झालेले बदल ह्या सर्व गोष्टी मराठी माणसाच्या 'मागे' राहण्यात आहेत. वाहत्या जगात प्रवाहा बरोबर राहण्यासाठी स्वतःमध्ये आमुलाग्र बदल करणे आवश्यक आहे. इंग्रजी भाषा जरूर आवश्यक आहे पण ते हुशारीचे द्योतक नाही. अमेरिकेत नोकरी मिळविणे चांगलेच आहे पण ते 'स्वउन्नतीचे' परिमाण नाही. वृत्तीतील सकारात्मक बदल, कुठल्याही न्यूनगंडाचा परित्याग, मनःचक्षू उघडे ठेवून सामाजिक बदलांचे आकलन आणि स्पर्धेला न भिता तोंड देण्याची सवयच मराठी माणसाला पुढे नेईल.

विजुभाऊ Wed, 03/19/2008 - 12:44
१० वर्षाच्या आत अमेरीका संपुर्ण संपणार (टाळ्या) व्याकरण शुन्य अर्धवट लोकांची गुलामी पर्वाची कटु आठबण पुन्हा पुन्हा जागृत करणारी आंग्ल भाषा या भरत भुमीवरुन संपुष्टात येणार(प्रचंड टाळ्या) असे खरोखर झाले तर मजाच आहे.. प्रचंड टाळ्या.. हा विचार स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखा आहे. अमेरिकन क्लायंट च्या कामावर चालण्यार्‍या कंपनीत काम करणारा... आणे त्यातून देशाला परकिय चलन मिळवुन देणारा प्रामाणीक आय टी हमाल .............................................................विजुभाऊ

चतुरंग Wed, 03/19/2008 - 21:42
फार चांगली बाब नाही. कारण आता जगाची अशी एक अर्थव्यवस्था होऊ पहाते आहे. एकीकडचे पडसाद दुसरीकडे तितक्याच तीव्रतेने उमटतात हे आपण सर्वच स्टॉकमार्केटच्या माकडउड्यांवरुन जाणतो. त्यामुळे अमेरिका डुबली तर छान, यूरोप डबघाईला आला तर त्याहून वा वा! म्हणणे कोतेपणाचे ठरेल. आज तिथे असलेला जाळ उद्या इथे येऊ शकतो हे विसरु नये. तेव्हा 'एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ' हेच शेवटी खरे! चतुरंग

सुधीर कांदळकर Wed, 03/19/2008 - 22:19
फार महत्त्वाचे आहे. भारतीय सॉफ्टवेअर तज्ञ फक्त कारागिरी करताहेत. मूलभूत संशोधनाची आपल्याकडे वानवा आहे. आयुकामधील संशोधनाच्या ६ पैकी ४ जागा गेल्या वर्षी रिक्त होत्या. हे खरे असेल तर आपण पाहातो ती सूज आहे. सौष्ठव नव्हे. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
मराठी माणूस `मराठी माणूस', `मराठीची अस्मिता' असे शब्द आजकाल हरेक मराठी माणसाच्या तोंडावर आहेत. मराठीच्या भवितव्याची चिंता तर राज्यकर्त्यांपासून सामान्य मराठी माणसाला छळते आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अमेरिकेत मराठी जपण्यासाठी ५० लाखांचे (अनु)दानही दिले. मराठी जपण्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळा हव्यात, इ़ग्रजीचे आक्रमण थोपवावे, वगैरे चिंताग्रस्त विचारही उमटत असतात. पण मराठी माणसाचं पहिलं लक्षण कोणतं? घरात एक मूल जन्माला आलं की थोरामोठ्यांच्या गर्दीनं भरलेलं घर खऱ्या अर्थानं भरून जातं.. प्रत्येक घरात मुलाच्या आगमनाचा आनंद अवर्णनीयच असतो...

(वाट)

केशवसुमार ·

नन्दु Mon, 03/17/2008 - 11:13
सांज आता पूर्ण अंधारात गेली एकट्याने चालण्याची वेळ झाली शुद्ध न उरली, ना कुणाची साथ आता निज घराची सापडावी वाट आता! हे जास्त आवड्ले [आणि खरे पण आहे] मि. पा. कुटुबातील शेडेफळ नन्दु

नन्दु Mon, 03/17/2008 - 11:13
सांज आता पूर्ण अंधारात गेली एकट्याने चालण्याची वेळ झाली शुद्ध न उरली, ना कुणाची साथ आता निज घराची सापडावी वाट आता! हे जास्त आवड्ले [आणि खरे पण आहे] मि. पा. कुटुबातील शेडेफळ नन्दु
आमची प्रेरणा सारंग यांची सुरेख कविता वाट सांज किंचित किर्र काळोखात जाता कोण घाली या मनाला साद आता? दूर गुत्यातून येते हाक आता पावले जाती कुणाच्या मागुनी ही? की सुरांचा माग घेती जागुनी ही? वाजते हे काय या रंध्रात आता? पाय ही पडती जरा वेगात आता चाललेली आत ही उन्मत्त गाणी! गात असते सावळी ठेक्यात राणी! त्या तिच्या त्या जीवघेण्या हालचाली! त्या नशेने भरून जाते सर्व खोली भास-सत्याची अनोखी पुसट रेषा जाणुनी घ्यावी अशी संकेतभाषा ती हवीशी वाटते अंधारबोली अन मनाशी जागते तुषार्त ओली सांज आता पूर्ण अंधारात गेली एकट्याने चालण्याची वेळ झाली शुद

मदतीचे आवाहन / कळकळीची विनन्ती

उदय सप्रे ·

जुना अभिजित Mon, 03/17/2008 - 14:58
आपला उपक्रम स्तुत्य आहे. पण मला वैयक्तिक माहिती नसले तरी इथले कोणीतरी नक्कीच मदत करेल. आपण मनोगत, मायबोली तसेच उपक्रम संकेतस्थळांवरही विचारून पाहू शकता. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 12:24
मला ते छापण्यासाठी "प्रायोजक" हवा आहे, दुसरे पुस्तक " कान्होजी जेधे" ८५% लिहून झाले आहे.तसेच "झन्झावात" (सम्भाजी महाराजान्च्या जीवनावरील ऐतिहासिक कादम्बरी) साठी पण प्रायोजक हवा आहे मुद्रकासह , उदयराव, आपण शिवरायांच्या माणसांविषयी लिहिताय ही खूप मोठी गोष्ट आहे. मलातरी असे काही प्रायोजक माहीत नाहीत परंतु एक खारीचा वाटा म्हणून जर कुणाला काही रक्कम द्यावीशी वाटली तर काही सोय आहे का? कुठे द्यायची ही रक्कम? कुणाच्या नावावर? कृपया खुलासा करावा... असो... आपला, तात्या.

In reply to by विसोबा खेचर

उदय सप्रे Tue, 03/18/2008 - 15:38
प्रिय तात्यासाहेब, तुमच्या मनातील भावना पोचल्या, पण आजच्या तारखेला मी ती रक्कम घेऊन जर क पुस्तक छापयला आणि मधे १ वर्ष गेले तर परत त्यामुळे गैरसमज नाहि का होणार ? हा प्रश्न डोके खातोय, काय करु आपणच सान्गा.मी एक पुस्तक वाचले होते त्यात प्रत्येक पानावर "स्पॉन्सर्"चे नाव दिले होते , ३० पानी पुस्तकातील किती पाने तुम्ही "स्पॉन्सर्" करु शकाल? तर असे काही करता येणे मात्र शक्य आहे- किन्वा आपली अन्य काही सूचना असल्यास त्यावर पण विचार करुया, आपल्या उत्तराच्या अपेक्षेत, उदय सप्रे

In reply to by उदय सप्रे

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 17:22
पण आजच्या तारखेला मी ती रक्कम घेऊन जर क पुस्तक छापयला आणि मधे १ वर्ष गेले तर परत त्यामुळे गैरसमज नाहि का होणार ? हम्म! खरं आहे. कारण पुस्तक छपाईची संपूर्ण रक्कम जमा व्हायला वेळ लागू शकतो... मी एक पुस्तक वाचले होते त्यात प्रत्येक पानावर "स्पॉन्सर्"चे नाव दिले होते , थोरल्या आबासाहेबांविषयीच्या पुस्तकाबाबत प्रत्येक पानावर प्रायोजकाचे नांव छापणे हे माझ्या मते हास्यास्पद आहे. अहो धारातीर्थी पडलेल्या कित्येक मावळ्यांची साधी नांवेही आपल्याला माहीत नाहीत! ३० पानी पुस्तकातील किती पाने तुम्ही "स्पॉन्सर्" करु शकाल? प्रत्येक पानाला किती खर्च येतो हे मला माहिती नाही त्यामुळे मी किती पाने प्रायोजित करू शकेन ते मला माहिती नाही. आपण थोरल्याआबासाहेबांच्या निष्ठावान माणसांवर पुस्तक लिहीत आहात, ही गोष्ट मिपावरील आपला एक सहसदस्य या नात्याने मला कौतुकाची वाटते आणि म्हणूनच मी आपल्या पुस्तक छपाईकरता मदत म्हणून रुपये ५०१ एवढी रक्कम देऊन खारीचा वाटा उचलू इच्छितो! माझ्यापुरतं बोलायचं झालं तर एकदा रक्कम दिली की पुढे तुम्ही तिचं काय केलंत? पुस्तक छपाईला वेळ का लागतो आहे? असे कुठलेही प्रश्न मी तरी तुम्हाला विचारणार नाही, एवढंच अगदी नि:संदिग्धपणे सांगू शकतो! आपल्या प्रामाणिकपणावर आणि मुख्य म्हणजे थोरल्या आबासाहेबांच्या पुण्याईवर माझा पूर्ण विश्वास आहे.. असो.. ता क - उद्या जर देवकृपेने पुस्तक छापून पूर्ण झालेच तर त्यावर प्रायोजक म्हणून माझं कुठेही नांव नको एवढीच माझी अट आहे.. आपला, (बाजीप्रभूंचा भक्त) तात्या.

In reply to by उदय सप्रे

धमाल मुलगा Tue, 03/18/2008 - 17:49
मीपण आहे यादीत. लिहा माझेपण ५०१/-. आणि राहिला प्रश्न प्रगती विचारण्याचा, तर शब्द देतो...पैशाच॑ काय केल॑त एका शब्दान॑ पुसणार नाही! फक्त अट एकच. पुस्तक प्रकाशीत होईल तेव्हा नक्की कळवावे. बाजारात येणारी पहिली प्रत माझ्या स॑ग्रही असावी असा मानस आहे! राहिला प्रश्न "स्पॉन्सर" चे नाव देण्याचा, तर लिहा श॑भु महादेव, जेजुरीचा ख॑डेराया आणि उभ्या महाराष्ट्राच॑ कुलदैवत आई तुळजाभवानी ह्या॑ची नाव॑. आपले पुस्तक लवकरात लवकर प्रकाशीत होवो अन् त्याला आणि पर्यायाने आपल्याला उद॑ड यश मिळो हीच श्रीश॑भुचरणि प्रार्थना ! आपला मित्र, ध मा ल. ता.क. : पैसे कोठे आणि कसे जमा करायचे ते कळवल्यास बर॑ पडेल.

In reply to by धमाल मुलगा

इनोबा म्हणे Tue, 03/18/2008 - 18:45
मी पण आहे.आमच्याकडचा ५०१ रु. चा चेक कुठे पाठवायचा ते सांगा. मात्र या पुस्तकात आपण काय लिहीणार आहात्,प्रकाशक कोण्(व्यंकटरावांनी विचारल्याप्रमाणे) याची माहीती कळाली तर बरी होईल. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

व्यंकट Tue, 03/18/2008 - 18:14
प्रकाशक आणि लेखकांप्रमाणे प्रायोजक पुस्तकांतील कथा, दावे, पात्र, वैगेरें करता जबाबदार असणार आहे का? प्रकाशक कोण आहे? ह्या प्रश्नांची उत्तरे महत्वाची आहेत असे मला वाटते. व्यंकट

In reply to by व्यंकट

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 18:28
व्यंकटरावांनी मांडलेले मुद्देही अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्यांचाशी मी पूर्णत: सहमत आहे. सध्या तरी सगळंच संदिग्ध दिसत आहे. उदयरावांनी कृपया विस्तृत व पूर्ण माहितीनिशी आपले म्हणणे मांडावे असे वाटते.. तात्या.

केशवराव Tue, 03/18/2008 - 23:50
उदय सप्रे यांसी _ _ _ _ आपला उपक्रम स्तुत्य आहेच ; आणि आपली अडचणही खरी वाटते. मदतीचे हात नक्कीच पुढे येतील. थोडे आपल्या पुस्तकाबद्दल सविस्तर कळविले तर ते आपल्यालाच बरे होईल. 'प्रोजेक्ट रीपोर्ट ' जरा नीट असावा. मदत करताना आपले नांव व्हावे असे सर्वानाच वाटते असे नाही , पण आपण मदत कुठे करतो ते त्याला कळले तर बरे होईल. वर काही जणांनी भावनिक पातळीवरुन आपल्याला मदत केली.त्यांना मी कमी लेखत नाही. त्यांची मदत लाख मोलाची नव्हे तर अमुल्य आहे.त्यांनी तर नावासाठी देखील आग्रह धरलेला नाही. अशी थोडी माणसें असतात. आपल्याला मदत करणारी बरीच माणसें हवीत.मग बर्‍याच माणसांना भावेल तसे आपण सांगावे. [ अपील होईल असे... ] यात कोणताही कमीपणा नाही. तरी कृपया, आपल्या लिखाणाचा थोडा नमुना, छपाईचा अपेक्षीत खर्च , लोकांच्या मदतीवर छापुन आलेल्या पुस्तकाच्या विक्रीतुन जर नफा झालाच तर त्याचे काय करणार ? कुठल्या शिवप्रतिष्ठानला दान करणार का? हे प्रश्न माझ्यासाठी नाहीत , पण लोकं दान / मदत करताना अशा सर्व गोष्टीं बघतात. माझ्याकडून आपल्या उपक्रमाला १००१/- मदत , विना अट! कसे आणि कुठे पाठवू ते कळवा. जाता जाता ..... पुस्तक ठराविक वेळेत नक्की प्रकाशीत होईल असाच विचार करा. उशीराची भिती बाळगू नका. आम्ही आपल्या पाठीशी आहोत. - - - - - - - - केशवराव .

In reply to by केशवराव

उदय सप्रे Wed, 03/19/2008 - 17:54
प्रिय केशवराव, आपेल म्हणणे रास्त आहे.परन्तु "बाजी पासलकर" यान्चेविशयी "सबकुछ" या पुस्तकात मी लिहिले आहे, अश्या क्रमिक पुस्तकाचे नाव आहे "रत्न्तपारखी".यापेक्षा अधिक मी काहीही सान्गु शकत नाहिये सध्ध्या तरी.प्रकाशक्,मुद्रक यान्च्या मी शोधात आहे, मी नवीन लेखक असल्याने माझा लेखनाचा विषय काय आहे यापेक्षा जास्त रस सगळ्यान्ना "आपले उखळ किती आणि कसे पान्ढरे होईल?" याचीच जास्त फिकीर आहे , अजुन माझे कुठल्याही प्रकाशकाशी अन्तिम बोलणे झालेले नाही, एक मात्र निश्चित - मिळालेल्या मदतीचा दुरुपयोग माझ्या हातून कधिही होणार नाही. यापेक्षा अधिक माहिती म्हणजे मी तुम्हाला ते पुस्तक माझ्या घरी आलात तर नक्किच वाचायला देवू शकतो, तसेच "कान्होजी जेधे"८५ % झालेले ते पण देवू शकतो, "झन्झावात" सुध्धा देवू शकतो- जे २०% इतकेच झाले आहे - उरलेले पूर्ण करायला अजून २ वर्ष नक्किच लागतील कारण पुढचे वर्ष चिरन्जीव (म्हणजे पर्यायानी आम्हीच !) दहावीत जाणार आहेत (अशी दाट शन्का आहे.....) माझा भ्रमण्ध्वनी खाली देत आहे, आपल्याशी सविस्तर बोलयल नक्किच आवडेल, मी ठाणे पश्चिम - पान्च्पाखाडी येथे रहातो. आपला विनम्र, उदय सप्रे ९९६७५ ४२७०३ ०२२ - २५४३ २६ ५६

उदय सप्रे Wed, 03/19/2008 - 14:37
मि.पा.वरील सर्व सभासद, तुमच्या प्रतिसादामुळे माझ्या डोळ्यात पाणी आले आहे, माझ्यासारखीच "शिव-शम्भू" भक्त मन्डळी आज माझ्यासोबत आहेत याची पुन्हा एकदा खातरजमा झाली. "बाजी पासलकर" लिहून तयार आहे, पश्न फक्त हा आहे की मुद्रक आणि प्रकाशक कोण्?मी "मेहता" ना लिहिले होते, पण आजकाल प्रत्येकाला "लेखक कोण्?नवा आहे का?आम्हाला त्यात काय मिळेल्?असे व्यावहारीक प्रश्न अधिक महत्वाचे वाटतात - यात त्या लोकान्चा काही दोष नाही , पण माझ्यासारख्याचि गळचेपी होते आहे , मी प्रयत्नात आहे-नक्की झाले कि ते मि.पा.वर कळवीनच , तोवर मी मि.पा.वर माझे :"काही लेख आणि एक कविता" च्या लिन्क्स दिल्या होत्या त्या नमुम्यादाखल म्हणून वाचाव्यात म्हणजे तुम्हाला माझ्या अक्षरासकट माझ्या लिखाणाबध्धल थोडासा तरी अन्दाज येईल. पुस्तके पूर्ण करणारच आणि माझे "झन्झावात" हे पुस्तक मराठीतील पहिलेच ऐतिहासिक पुस्तक असेल ज्यात ३ पिढ्यान्चा इतिहास असेल आणि माझ्या दुर्दैवाने मी ज्यान्ना लेखक म्हणून माझा आदर्श मानतो ते भाशाप्रभू श्री.रणजित देसाई, श्री.शिवाजी सावन्त यावेळी हयात नाहीत ! माझे लेख वाचून मला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात, तुम्ही सगळे "आपले" वाटता म्हणून "आभार" सारखा औपचारीक शब्द न वापरता तुमच्या रुणात रहाणे अधिक महत्वाचे मानतो आणि इथेच थाम्बतो. आपला विनम्र, उदय सप्रे

In reply to by विजुभाऊ

उदय सप्रे Wed, 03/19/2008 - 18:13
प्रिय विजुभाऊ, मी आधी एखाद्या प्रकाशकाशी अन्तिम बोलणे करतो आणि मग आपल्या सगळ्यान्ना सविस्तर सान्गतो, तोवर माझे :"काही लेख आणि एक कविता" या लिन्क्स ज्या जनातल मनातल या सदरात मी दिल्या आहेत त्या वाचून मला आपला अभिप्राय जरूर कळवावा.तसेच मी अत्ताच माझी आणि एक प्रतिक्रिया प्रकाशित केली आहे ती पण वाचावी - श्री. केशवराव यान्ना उद्देशून आहे ती. तुम्हा सगळ्यान्विषयी भावना व्यक्त करायला माझ्याकडे पुरेसे शब्दच नाहियेत- या क्षणी डोळे पाण्याने भरले आहेत्.एक आठवण सान्गतो : १५ औगस्ट २००६ : आम्ही मढे घाटातून चालत चालत ऐन पावसाळ्यात श्वथर घळीकडे चाललो होतो-वाट निसरडी व अरुन्द असल्याने सारखे घसरत होतो.एका गावकर्याने विचारले "शिवथर घळीत जायचे तर खाली महाड वरून जयचे तर?" त्याना मी म्हणालो,"तस नाही राव, आमच्या पहिल्या २ छत्रपतीन्नी आमच्यासाठी कश्या टाचा झिजवल्या आहेत ते आम्हाल कळायला हवे म्हणून आम्ही असे जातोय !" त्यावर त्या ग्रुहस्थाच्या डोळ्यात आलेली चमक मी अजूनहे विसरु शकत नाहिये आणि त्यावेळी त्यान्नी माझ्या खान्द्यावर थोपटले आणि मला जाणवले कि माझ्यासारखेच कित्येक लोक अजून पण शिव्-शम्भू यान्ना आपले दैवत मानतात ! हा प्रसन्ग मी माझ्या आयुश्यात कधिही विसरणार नाही.समर्थ चरणी प्रार्थना केली आहेच आणि जमल्यास पहिली प्रत तिथेच प्रकाशित करयचा मानस पण आहे. यापेक्षा जास्त लिहिण्याच्या मानसिक अवस्थेत मी अत्ता नाहिये म्हणून इथेच थाम्बतो आहे. आपला विनम्र, उदय सप्रे,ठाणे २५४३ २६ ५६ ९९६७५ ४२७०३

अनामिका Sat, 04/05/2008 - 20:37
श्री उदय! तुमच्या या कार्याला जर मी देखिल थोडा हातभार लावू शकले तर मला मनापासुन आनंद होइल. आयुष्यात काहिहि करु न शकल्याची खंत तरी निदान काही अंशी कमी करता येईल. जर छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली नसती आणि शंभुराजांनी त्या निर्दयी औरंगजेबाला ९ वर्षे झुंजवत ठेवला नसता तर आज महाराष्ट्राचे नामोनिशाण राहीले नसते..............! या अशा महान विभुतींचे अस्तित्व सध्या फक्त राजकारणापुरतेच राहिले आहे हे अतिशय खेदजनक आहे.................! असो मी प्रत्यक्ष तुम्हांस भेटायचा प्रयत्न करीनच. जय हिंद! जय महाराष्ट्र!

जुना अभिजित Mon, 03/17/2008 - 14:58
आपला उपक्रम स्तुत्य आहे. पण मला वैयक्तिक माहिती नसले तरी इथले कोणीतरी नक्कीच मदत करेल. आपण मनोगत, मायबोली तसेच उपक्रम संकेतस्थळांवरही विचारून पाहू शकता. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 12:24
मला ते छापण्यासाठी "प्रायोजक" हवा आहे, दुसरे पुस्तक " कान्होजी जेधे" ८५% लिहून झाले आहे.तसेच "झन्झावात" (सम्भाजी महाराजान्च्या जीवनावरील ऐतिहासिक कादम्बरी) साठी पण प्रायोजक हवा आहे मुद्रकासह , उदयराव, आपण शिवरायांच्या माणसांविषयी लिहिताय ही खूप मोठी गोष्ट आहे. मलातरी असे काही प्रायोजक माहीत नाहीत परंतु एक खारीचा वाटा म्हणून जर कुणाला काही रक्कम द्यावीशी वाटली तर काही सोय आहे का? कुठे द्यायची ही रक्कम? कुणाच्या नावावर? कृपया खुलासा करावा... असो... आपला, तात्या.

In reply to by विसोबा खेचर

उदय सप्रे Tue, 03/18/2008 - 15:38
प्रिय तात्यासाहेब, तुमच्या मनातील भावना पोचल्या, पण आजच्या तारखेला मी ती रक्कम घेऊन जर क पुस्तक छापयला आणि मधे १ वर्ष गेले तर परत त्यामुळे गैरसमज नाहि का होणार ? हा प्रश्न डोके खातोय, काय करु आपणच सान्गा.मी एक पुस्तक वाचले होते त्यात प्रत्येक पानावर "स्पॉन्सर्"चे नाव दिले होते , ३० पानी पुस्तकातील किती पाने तुम्ही "स्पॉन्सर्" करु शकाल? तर असे काही करता येणे मात्र शक्य आहे- किन्वा आपली अन्य काही सूचना असल्यास त्यावर पण विचार करुया, आपल्या उत्तराच्या अपेक्षेत, उदय सप्रे

In reply to by उदय सप्रे

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 17:22
पण आजच्या तारखेला मी ती रक्कम घेऊन जर क पुस्तक छापयला आणि मधे १ वर्ष गेले तर परत त्यामुळे गैरसमज नाहि का होणार ? हम्म! खरं आहे. कारण पुस्तक छपाईची संपूर्ण रक्कम जमा व्हायला वेळ लागू शकतो... मी एक पुस्तक वाचले होते त्यात प्रत्येक पानावर "स्पॉन्सर्"चे नाव दिले होते , थोरल्या आबासाहेबांविषयीच्या पुस्तकाबाबत प्रत्येक पानावर प्रायोजकाचे नांव छापणे हे माझ्या मते हास्यास्पद आहे. अहो धारातीर्थी पडलेल्या कित्येक मावळ्यांची साधी नांवेही आपल्याला माहीत नाहीत! ३० पानी पुस्तकातील किती पाने तुम्ही "स्पॉन्सर्" करु शकाल? प्रत्येक पानाला किती खर्च येतो हे मला माहिती नाही त्यामुळे मी किती पाने प्रायोजित करू शकेन ते मला माहिती नाही. आपण थोरल्याआबासाहेबांच्या निष्ठावान माणसांवर पुस्तक लिहीत आहात, ही गोष्ट मिपावरील आपला एक सहसदस्य या नात्याने मला कौतुकाची वाटते आणि म्हणूनच मी आपल्या पुस्तक छपाईकरता मदत म्हणून रुपये ५०१ एवढी रक्कम देऊन खारीचा वाटा उचलू इच्छितो! माझ्यापुरतं बोलायचं झालं तर एकदा रक्कम दिली की पुढे तुम्ही तिचं काय केलंत? पुस्तक छपाईला वेळ का लागतो आहे? असे कुठलेही प्रश्न मी तरी तुम्हाला विचारणार नाही, एवढंच अगदी नि:संदिग्धपणे सांगू शकतो! आपल्या प्रामाणिकपणावर आणि मुख्य म्हणजे थोरल्या आबासाहेबांच्या पुण्याईवर माझा पूर्ण विश्वास आहे.. असो.. ता क - उद्या जर देवकृपेने पुस्तक छापून पूर्ण झालेच तर त्यावर प्रायोजक म्हणून माझं कुठेही नांव नको एवढीच माझी अट आहे.. आपला, (बाजीप्रभूंचा भक्त) तात्या.

In reply to by उदय सप्रे

धमाल मुलगा Tue, 03/18/2008 - 17:49
मीपण आहे यादीत. लिहा माझेपण ५०१/-. आणि राहिला प्रश्न प्रगती विचारण्याचा, तर शब्द देतो...पैशाच॑ काय केल॑त एका शब्दान॑ पुसणार नाही! फक्त अट एकच. पुस्तक प्रकाशीत होईल तेव्हा नक्की कळवावे. बाजारात येणारी पहिली प्रत माझ्या स॑ग्रही असावी असा मानस आहे! राहिला प्रश्न "स्पॉन्सर" चे नाव देण्याचा, तर लिहा श॑भु महादेव, जेजुरीचा ख॑डेराया आणि उभ्या महाराष्ट्राच॑ कुलदैवत आई तुळजाभवानी ह्या॑ची नाव॑. आपले पुस्तक लवकरात लवकर प्रकाशीत होवो अन् त्याला आणि पर्यायाने आपल्याला उद॑ड यश मिळो हीच श्रीश॑भुचरणि प्रार्थना ! आपला मित्र, ध मा ल. ता.क. : पैसे कोठे आणि कसे जमा करायचे ते कळवल्यास बर॑ पडेल.

In reply to by धमाल मुलगा

इनोबा म्हणे Tue, 03/18/2008 - 18:45
मी पण आहे.आमच्याकडचा ५०१ रु. चा चेक कुठे पाठवायचा ते सांगा. मात्र या पुस्तकात आपण काय लिहीणार आहात्,प्रकाशक कोण्(व्यंकटरावांनी विचारल्याप्रमाणे) याची माहीती कळाली तर बरी होईल. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

व्यंकट Tue, 03/18/2008 - 18:14
प्रकाशक आणि लेखकांप्रमाणे प्रायोजक पुस्तकांतील कथा, दावे, पात्र, वैगेरें करता जबाबदार असणार आहे का? प्रकाशक कोण आहे? ह्या प्रश्नांची उत्तरे महत्वाची आहेत असे मला वाटते. व्यंकट

In reply to by व्यंकट

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 18:28
व्यंकटरावांनी मांडलेले मुद्देही अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्यांचाशी मी पूर्णत: सहमत आहे. सध्या तरी सगळंच संदिग्ध दिसत आहे. उदयरावांनी कृपया विस्तृत व पूर्ण माहितीनिशी आपले म्हणणे मांडावे असे वाटते.. तात्या.

केशवराव Tue, 03/18/2008 - 23:50
उदय सप्रे यांसी _ _ _ _ आपला उपक्रम स्तुत्य आहेच ; आणि आपली अडचणही खरी वाटते. मदतीचे हात नक्कीच पुढे येतील. थोडे आपल्या पुस्तकाबद्दल सविस्तर कळविले तर ते आपल्यालाच बरे होईल. 'प्रोजेक्ट रीपोर्ट ' जरा नीट असावा. मदत करताना आपले नांव व्हावे असे सर्वानाच वाटते असे नाही , पण आपण मदत कुठे करतो ते त्याला कळले तर बरे होईल. वर काही जणांनी भावनिक पातळीवरुन आपल्याला मदत केली.त्यांना मी कमी लेखत नाही. त्यांची मदत लाख मोलाची नव्हे तर अमुल्य आहे.त्यांनी तर नावासाठी देखील आग्रह धरलेला नाही. अशी थोडी माणसें असतात. आपल्याला मदत करणारी बरीच माणसें हवीत.मग बर्‍याच माणसांना भावेल तसे आपण सांगावे. [ अपील होईल असे... ] यात कोणताही कमीपणा नाही. तरी कृपया, आपल्या लिखाणाचा थोडा नमुना, छपाईचा अपेक्षीत खर्च , लोकांच्या मदतीवर छापुन आलेल्या पुस्तकाच्या विक्रीतुन जर नफा झालाच तर त्याचे काय करणार ? कुठल्या शिवप्रतिष्ठानला दान करणार का? हे प्रश्न माझ्यासाठी नाहीत , पण लोकं दान / मदत करताना अशा सर्व गोष्टीं बघतात. माझ्याकडून आपल्या उपक्रमाला १००१/- मदत , विना अट! कसे आणि कुठे पाठवू ते कळवा. जाता जाता ..... पुस्तक ठराविक वेळेत नक्की प्रकाशीत होईल असाच विचार करा. उशीराची भिती बाळगू नका. आम्ही आपल्या पाठीशी आहोत. - - - - - - - - केशवराव .

In reply to by केशवराव

उदय सप्रे Wed, 03/19/2008 - 17:54
प्रिय केशवराव, आपेल म्हणणे रास्त आहे.परन्तु "बाजी पासलकर" यान्चेविशयी "सबकुछ" या पुस्तकात मी लिहिले आहे, अश्या क्रमिक पुस्तकाचे नाव आहे "रत्न्तपारखी".यापेक्षा अधिक मी काहीही सान्गु शकत नाहिये सध्ध्या तरी.प्रकाशक्,मुद्रक यान्च्या मी शोधात आहे, मी नवीन लेखक असल्याने माझा लेखनाचा विषय काय आहे यापेक्षा जास्त रस सगळ्यान्ना "आपले उखळ किती आणि कसे पान्ढरे होईल?" याचीच जास्त फिकीर आहे , अजुन माझे कुठल्याही प्रकाशकाशी अन्तिम बोलणे झालेले नाही, एक मात्र निश्चित - मिळालेल्या मदतीचा दुरुपयोग माझ्या हातून कधिही होणार नाही. यापेक्षा अधिक माहिती म्हणजे मी तुम्हाला ते पुस्तक माझ्या घरी आलात तर नक्किच वाचायला देवू शकतो, तसेच "कान्होजी जेधे"८५ % झालेले ते पण देवू शकतो, "झन्झावात" सुध्धा देवू शकतो- जे २०% इतकेच झाले आहे - उरलेले पूर्ण करायला अजून २ वर्ष नक्किच लागतील कारण पुढचे वर्ष चिरन्जीव (म्हणजे पर्यायानी आम्हीच !) दहावीत जाणार आहेत (अशी दाट शन्का आहे.....) माझा भ्रमण्ध्वनी खाली देत आहे, आपल्याशी सविस्तर बोलयल नक्किच आवडेल, मी ठाणे पश्चिम - पान्च्पाखाडी येथे रहातो. आपला विनम्र, उदय सप्रे ९९६७५ ४२७०३ ०२२ - २५४३ २६ ५६

उदय सप्रे Wed, 03/19/2008 - 14:37
मि.पा.वरील सर्व सभासद, तुमच्या प्रतिसादामुळे माझ्या डोळ्यात पाणी आले आहे, माझ्यासारखीच "शिव-शम्भू" भक्त मन्डळी आज माझ्यासोबत आहेत याची पुन्हा एकदा खातरजमा झाली. "बाजी पासलकर" लिहून तयार आहे, पश्न फक्त हा आहे की मुद्रक आणि प्रकाशक कोण्?मी "मेहता" ना लिहिले होते, पण आजकाल प्रत्येकाला "लेखक कोण्?नवा आहे का?आम्हाला त्यात काय मिळेल्?असे व्यावहारीक प्रश्न अधिक महत्वाचे वाटतात - यात त्या लोकान्चा काही दोष नाही , पण माझ्यासारख्याचि गळचेपी होते आहे , मी प्रयत्नात आहे-नक्की झाले कि ते मि.पा.वर कळवीनच , तोवर मी मि.पा.वर माझे :"काही लेख आणि एक कविता" च्या लिन्क्स दिल्या होत्या त्या नमुम्यादाखल म्हणून वाचाव्यात म्हणजे तुम्हाला माझ्या अक्षरासकट माझ्या लिखाणाबध्धल थोडासा तरी अन्दाज येईल. पुस्तके पूर्ण करणारच आणि माझे "झन्झावात" हे पुस्तक मराठीतील पहिलेच ऐतिहासिक पुस्तक असेल ज्यात ३ पिढ्यान्चा इतिहास असेल आणि माझ्या दुर्दैवाने मी ज्यान्ना लेखक म्हणून माझा आदर्श मानतो ते भाशाप्रभू श्री.रणजित देसाई, श्री.शिवाजी सावन्त यावेळी हयात नाहीत ! माझे लेख वाचून मला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात, तुम्ही सगळे "आपले" वाटता म्हणून "आभार" सारखा औपचारीक शब्द न वापरता तुमच्या रुणात रहाणे अधिक महत्वाचे मानतो आणि इथेच थाम्बतो. आपला विनम्र, उदय सप्रे

In reply to by विजुभाऊ

उदय सप्रे Wed, 03/19/2008 - 18:13
प्रिय विजुभाऊ, मी आधी एखाद्या प्रकाशकाशी अन्तिम बोलणे करतो आणि मग आपल्या सगळ्यान्ना सविस्तर सान्गतो, तोवर माझे :"काही लेख आणि एक कविता" या लिन्क्स ज्या जनातल मनातल या सदरात मी दिल्या आहेत त्या वाचून मला आपला अभिप्राय जरूर कळवावा.तसेच मी अत्ताच माझी आणि एक प्रतिक्रिया प्रकाशित केली आहे ती पण वाचावी - श्री. केशवराव यान्ना उद्देशून आहे ती. तुम्हा सगळ्यान्विषयी भावना व्यक्त करायला माझ्याकडे पुरेसे शब्दच नाहियेत- या क्षणी डोळे पाण्याने भरले आहेत्.एक आठवण सान्गतो : १५ औगस्ट २००६ : आम्ही मढे घाटातून चालत चालत ऐन पावसाळ्यात श्वथर घळीकडे चाललो होतो-वाट निसरडी व अरुन्द असल्याने सारखे घसरत होतो.एका गावकर्याने विचारले "शिवथर घळीत जायचे तर खाली महाड वरून जयचे तर?" त्याना मी म्हणालो,"तस नाही राव, आमच्या पहिल्या २ छत्रपतीन्नी आमच्यासाठी कश्या टाचा झिजवल्या आहेत ते आम्हाल कळायला हवे म्हणून आम्ही असे जातोय !" त्यावर त्या ग्रुहस्थाच्या डोळ्यात आलेली चमक मी अजूनहे विसरु शकत नाहिये आणि त्यावेळी त्यान्नी माझ्या खान्द्यावर थोपटले आणि मला जाणवले कि माझ्यासारखेच कित्येक लोक अजून पण शिव्-शम्भू यान्ना आपले दैवत मानतात ! हा प्रसन्ग मी माझ्या आयुश्यात कधिही विसरणार नाही.समर्थ चरणी प्रार्थना केली आहेच आणि जमल्यास पहिली प्रत तिथेच प्रकाशित करयचा मानस पण आहे. यापेक्षा जास्त लिहिण्याच्या मानसिक अवस्थेत मी अत्ता नाहिये म्हणून इथेच थाम्बतो आहे. आपला विनम्र, उदय सप्रे,ठाणे २५४३ २६ ५६ ९९६७५ ४२७०३

अनामिका Sat, 04/05/2008 - 20:37
श्री उदय! तुमच्या या कार्याला जर मी देखिल थोडा हातभार लावू शकले तर मला मनापासुन आनंद होइल. आयुष्यात काहिहि करु न शकल्याची खंत तरी निदान काही अंशी कमी करता येईल. जर छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली नसती आणि शंभुराजांनी त्या निर्दयी औरंगजेबाला ९ वर्षे झुंजवत ठेवला नसता तर आज महाराष्ट्राचे नामोनिशाण राहीले नसते..............! या अशा महान विभुतींचे अस्तित्व सध्या फक्त राजकारणापुरतेच राहिले आहे हे अतिशय खेदजनक आहे.................! असो मी प्रत्यक्ष तुम्हांस भेटायचा प्रयत्न करीनच. जय हिंद! जय महाराष्ट्र!
मी सध्ध्या छत्रपती शिवाजी महाराजान्ची माणसे यावर क्रमशः लिहितो आहे - यातील "बाजी पासलकर" लिहून तयार आहे ३० पानी, मला ते छापण्यासाठी "प्रायोजक" हवा आहे, दुसरे पुस्तक " कान्होजी जेधे" ८५% लिहून झाले आहे.तसेच "झन्झावात" (सम्भाजी महाराजान्च्या जीवनावरील ऐतिहासिक कादम्बरी) साठी पण प्रायोजक हवा आहे मुद्रकासह , यावर कुणी काही करु शकेल काय , तर करावे आणि मल कळवावे ही विनन्ती. आपला विनम्र, उदय सप्रे, ठाणे

सुनीतः एक प्रयत्न

ऋषिकेश ·

प्राजु Mon, 03/17/2008 - 00:04
शार्दुलविक्रिडीत चांगले जमले आहे... चांगली जाण आहे तुम्हाला वृत्ताची.. - (सर्वव्यापी)प्राजु

मुक्तसुनीत Mon, 03/17/2008 - 06:38
सर्वांची करतो झटून कामे कोणी न पुसतों मला पूर्णत्वी मम मागणीस असता , दूजी वसे अंतरा | साभांळून जरी घरास सगळ्या माझा असे कोपरा लागे मीच जळी स्थळी अन तरी "रात्री इथे हा बरा""|| म्हातारी असते जरी जर्जरा मी फिट्ट तिजला करी वैद्यचि 'पाणि' असे भला जवळचा वाटे न मी अंतरी | (अर्थ लागत नाही ...:-( ) "अन्नाने तुझिया भरून खळगी लाभे समाधानही" सांगावे मजला असे कुणितरी केव्हाचि ती आस ही || धिंगाणा पिउनी असे नि तरीही मी पाळली शांतता त्याचे हेच असे मिळे फळ तरी माझ्यावरी आळ का | अंधारात अश्या घरात तुमच्या दावी तुम्हा ज्योत ही जेव्हा हा भरला प्रकाश सदनी, पृच्छा करे - कोण मी ??|| देव्हारी असणेचि योग्य मजला - कामास आहे बरा ! "रामा" नाहि असे वदून दमलो, मी राम आहे खरा ||

ऋषिकेश Mon, 03/17/2008 - 21:19
धन्यवाद प्राजु आणि मुक्तसुनित :) मुक्तसुनित, पाणि मला हात या अर्थी घ्यायचा होता. वैद्याच्या हाताला गुण आला असा. अभिप्रायाबद्दल धन्यु! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

प्राजु Mon, 03/17/2008 - 00:04
शार्दुलविक्रिडीत चांगले जमले आहे... चांगली जाण आहे तुम्हाला वृत्ताची.. - (सर्वव्यापी)प्राजु

मुक्तसुनीत Mon, 03/17/2008 - 06:38
सर्वांची करतो झटून कामे कोणी न पुसतों मला पूर्णत्वी मम मागणीस असता , दूजी वसे अंतरा | साभांळून जरी घरास सगळ्या माझा असे कोपरा लागे मीच जळी स्थळी अन तरी "रात्री इथे हा बरा""|| म्हातारी असते जरी जर्जरा मी फिट्ट तिजला करी वैद्यचि 'पाणि' असे भला जवळचा वाटे न मी अंतरी | (अर्थ लागत नाही ...:-( ) "अन्नाने तुझिया भरून खळगी लाभे समाधानही" सांगावे मजला असे कुणितरी केव्हाचि ती आस ही || धिंगाणा पिउनी असे नि तरीही मी पाळली शांतता त्याचे हेच असे मिळे फळ तरी माझ्यावरी आळ का | अंधारात अश्या घरात तुमच्या दावी तुम्हा ज्योत ही जेव्हा हा भरला प्रकाश सदनी, पृच्छा करे - कोण मी ??|| देव्हारी असणेचि योग्य मजला - कामास आहे बरा ! "रामा" नाहि असे वदून दमलो, मी राम आहे खरा ||

ऋषिकेश Mon, 03/17/2008 - 21:19
धन्यवाद प्राजु आणि मुक्तसुनित :) मुक्तसुनित, पाणि मला हात या अर्थी घ्यायचा होता. वैद्याच्या हाताला गुण आला असा. अभिप्रायाबद्दल धन्यु! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
वृत्तबद्ध रचना करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.

निसर्गाची किमया

धनाधीश ·

प्राजु Mon, 03/17/2008 - 00:09
पहिली तिन चित्रे सुंदर आहेत. खरंच असे डोळे.... कुठेही नसतील. शेवटचे चित्र पेंटीग वाटते आहे. तेही सुंदर आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 02:35
छायाचित्रे लै भारी आहेत, मजा आली! वरून दुसरं करकोच्याचं छायाचित्रं तर केवळ अप्रतिम... तात्या.

कोलबेर Tue, 03/18/2008 - 02:41
प्राजुताईंनी म्हंटल्या प्रमाणे शेवटचे चित्र हे पेंटींगच असावे पण कल्पना भन्नाट आहे. करकोच्याच्या चित्रात डेप्थ ऑफ फिल्ड काय मस्त वापरले आहे. तुम्ही काढली आहेत का ही चित्रे? एकदम प्रोफेशनल काढली आहेत!! .. पोपटाचे चित्र मात्र आणखी शार्प असायला हवे होते

प्रभाकर पेठकर Wed, 03/26/2008 - 18:19
सगळेच फोटो मस्त आहेत. वरील सर्व प्रतिसादांशी सहमत. हे फोटो आपण स्वतः काढले असतील तर लेन्स, ऍपरचर, स्पीड आदी गोष्टींची माहिती दिलीत तर जास्त मजा येईल. नुसतेच नेत्रसुख मिळविण्यापेक्षा कलासुखही मिळाले तर ज्ञानात भर पडेल.

प्राजु Mon, 03/17/2008 - 00:09
पहिली तिन चित्रे सुंदर आहेत. खरंच असे डोळे.... कुठेही नसतील. शेवटचे चित्र पेंटीग वाटते आहे. तेही सुंदर आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 02:35
छायाचित्रे लै भारी आहेत, मजा आली! वरून दुसरं करकोच्याचं छायाचित्रं तर केवळ अप्रतिम... तात्या.

कोलबेर Tue, 03/18/2008 - 02:41
प्राजुताईंनी म्हंटल्या प्रमाणे शेवटचे चित्र हे पेंटींगच असावे पण कल्पना भन्नाट आहे. करकोच्याच्या चित्रात डेप्थ ऑफ फिल्ड काय मस्त वापरले आहे. तुम्ही काढली आहेत का ही चित्रे? एकदम प्रोफेशनल काढली आहेत!! .. पोपटाचे चित्र मात्र आणखी शार्प असायला हवे होते

प्रभाकर पेठकर Wed, 03/26/2008 - 18:19
सगळेच फोटो मस्त आहेत. वरील सर्व प्रतिसादांशी सहमत. हे फोटो आपण स्वतः काढले असतील तर लेन्स, ऍपरचर, स्पीड आदी गोष्टींची माहिती दिलीत तर जास्त मजा येईल. नुसतेच नेत्रसुख मिळविण्यापेक्षा कलासुखही मिळाले तर ज्ञानात भर पडेल.
owl!!!! असे डोळे इंद्राकडेही नसतील. waah!! popat बघत राहावंसं वाटतं. kaay garudin aahe!! आपण प्रत्यक्षात तेथे असत

विडंबन - तोच नौरोबा घरात, स्थूल आणि स्वस्थ ही

अविनाश ओगले ·

सचिन Sun, 03/16/2008 - 21:12
अविनाशजी दि ग्रेट !! टीव्हीच्या चॅनलवर, घाली जणूं गस्त ही ....खासच !!

सचिन Sun, 03/16/2008 - 21:12
अविनाशजी दि ग्रेट !! टीव्हीच्या चॅनलवर, घाली जणूं गस्त ही ....खासच !!
आमच्या प्रेरणा - १. शांता शेळके यांची कविता तोच चंद्रमा नभात २. बॅंकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले आमचे काही नशीबवान सहकारी ३. त्याच सुमारास कर्नाटक सरकारने एक्साइज ड्यूटी कमी करुन मद्य स्वस्त केल्याची आनंद वार्ता (हुश्श......

विडंबन - जे खावे पचण्याचे वय निघून गेले

अविनाश ओगले ·

धनाधीश Sun, 03/16/2008 - 21:28
दुरुनी ये वास जरी, गरम भजी कोण करी शोध घेत फिरण्याचे वय निघून गेले खुणाविले `पिझ्झा'ने,`चायनीज' दे आव्हाने हाय, पुरे पडण्याचे वय निघून गेले छान !! मस्त आहे विडंबन !! मूळ गझलही छान आहे.

इसम Sun, 03/16/2008 - 22:29
अविनाशजी, जे खावे पचण्याचे वय निघून गेले पैजेवर चरण्याचे वय निघून गेले जे वाचले ते उमजण्याचे वय खुणावते आहे ज्ञानोबा सार्त्र पचवणे, अजूनी बाकी आहे तंबाखू कुणी मळता, स्वत:सही न कळता हात पुढे करण्याचे वय निघून गेले काम कवडीचे न करण्याचे वय खुणावते आहे निवांत पेन्शन घेणे, अजूनी बाकी आहे बघत काही देखणे, कट्ट्यावर खात चणे तास तास बसण्याचे वय निघून गेले अनुभवी नजरेने घेणे, कट्ट्यावर मित्रांसवे पुन्हा 'निर्मळ' नेत्रसुख, अजूनी बाकी आहे -एक इसम

नन्दु Sun, 03/16/2008 - 22:58
तंबाखू कुणी मळता, स्वत:सही न कळता हात पुढे करण्याचे वय निघून गेले दुरुनी ये वास जरी, गरम भजी कोण करी शोध घेत फिरण्याचे वय निघून गेले वा !!! सुरेख आणि सफायि दार विडंबन मि. पा. कुटुबातील शेडेफळ नन्दु

प्राजु Sun, 03/16/2008 - 23:25
बघत काही देखणे, कट्ट्यावर खात चणे तास तास बसण्याचे वय निघून गेले खातांना रोज मिसळ, ओतुन कट लालजाळ नेत्रनाक पुसण्याचे वय निघून गेले हे मस्तच... - (सर्वव्यापी)प्राजु

पिवळा डांबिस Mon, 03/17/2008 - 05:43
तंबाखू कुणी मळता, स्वत:सही न कळता हात पुढे करण्याचे वय निघून गेले क्या बात है! आम्ही स्वतः तंबाखू खात नाही, पण भावना जाणू शकतो.:)) आम्ही म्हणू, नेहेमीच्या वेटरने, "काय पिणार?" पुसता, त्याच्यावर चिडायचे वय निघून गेले... -डांबिसकाका

सृष्टीलावण्या Mon, 03/17/2008 - 08:33
पूर्वी एका ठिकाणी लिहिले होते "अविनाश ओगले - मद्य = शून्य भोपळा". पण माझे हे शब्द (बिनशर्त) सपशेल पाठी. तुमचे विडंबन मूळ काव्यापेक्षा जास्ती छान. म्हणून तुमच्या काव्यप्रतिभेला कुनिर्सात. > > आत आपुल्या झरा झुळझुळे, निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...

In reply to by सृष्टीलावण्या

अविनाश ओगले Mon, 03/17/2008 - 21:13
पूर्वी एका ठिकाणी लिहिले होते "अविनाश ओगले - मद्य = शून्य भोपळा". पण माझे हे शब्द (बिनशर्त) सपशेल पाठी. तुमचे विडंबन मूळ काव्यापेक्षा जास्ती छान. म्हणून तुमच्या काव्यप्रतिभेला कुनिर्सात. मद्य या विषयावर जास्त लिहितो हे मान्य.. पण अन्य विषय वर्ज्य आहेत, असे नाही. माझी मि.पा. वरची अन्य विडंबने व कविता अवश्य वाचाव्यात ही विनंती. विषेशतः चाळीमधल्या खोलीमधली राजा आणिक राणी संथ चालते मालिका ही

In reply to by सृष्टीलावण्या

चित्तरंजन भट Tue, 03/18/2008 - 12:44
'देखावे बघण्याचे' ही कविता आहे. गझल नाही. एकंदर विडंबन फार सुमार आहे. पहिली ओळ आवडली. सृष्टीलावण्य ह्यांनी "तुमचे विडंबन मूळ काव्यापेक्षा जास्ती छान" हे लिहिलेले वाचून अतिशय हसू आले. आपल्या मातृभाषेतलेच चांगले काव्य कुठले हे कुणाला कळत नसेल तर त्याला संस्कृतकाव्यातले काही कळत असेलसे वाटत नाही, असे मी म्हणणार नाही. एका प्रतिसादावरून कुठलाही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. असो. एखाद्याला गुळाची चव नसली म्हणून काय झाले! अखेर पंसद अपनी अपनी, खयाल अपना अपना!

In reply to by चित्तरंजन भट

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 12:47
आपल्या मातृभाषेतलेच चांगले काव्य कुठले हे कुणाला कळत नसेल तर त्याला संस्कृतकाव्यातले काही कळत असेलसे वाटत नाही, असे मी म्हणणार नाही. हा हा हा! हे बाकी लै भारी! :) तात्या.

बेसनलाडू Tue, 03/18/2008 - 10:03
मागे कुणी विद्वानांनी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे पसायदानाचे विडंबन, झालंच तर जन गण मन चे विडंबन यांचीच आता मिपावर प्रतीक्षा आहे :) माझे या रचनेवरचे प्रामाणिक मत - १. तुमच्या इतर रचनांच्या तुलनेत तितकी उजवी रचना वाटली नाही; मात्र विषय मजेशीर आणि सुसह्य आहे. २. विडंबनासाठी मूळ रचना निवडताना ठेवायचे भान या ठिकाणी जरा सुटले, असे वाटते. असो. पुढील लेखनासाठी अनेकोत्तम शुभेच्छा. प्रामाणिक मत; राग नसावा. (प्रामाणिक)बेसनलाडू

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 12:20
खातांना रोज मिसळ, ओतुन कट लालजाळ नेत्रनाक पुसण्याचे वय निघून गेले वा, क्या बात है! आपला, (वयस्कर) तात्या.

अविनाश ओगले Tue, 03/18/2008 - 19:58
या विडंबनावर बर्‍यावाईट प्रतिक्रिया देणार्‍या सर्वांचे आभार! काही प्रश्न. १.'देखावे बघण्याचे' ही कविता आहे. गझल नाही. (चित्तर) ही गझल कशी नाही हे जरा स्पष्ट कराल काय? मी ती गझल आहे या समजूतीत आहे. २. विडंबनासाठी मूळ रचना निवडताना ठेवायचे भान या ठिकाणी जरा सुटले, असे वाटते. (बेसनलाडू) एखाद्या कवितेचे विडंबन म्हणजे त्या कविचा अथवा कवितेचा अनादर किंवा चेष्टा नसते अशी माझी समजूत आहे. असे मानल्यास विडंबन लिहिता येणे अशक्य होईल. वरील विडंबनात असे काही झाले आहे का? कृपया `विडंबनासाठी मूळ रचना निवडताना ठेवायचे भान' ही कल्पना अधिक स्पष्ट करावी. सर्व सदस्यांनी मोकळेपणाने या चर्चेत मते मांडावीत. एक चांगली चर्चा घडेल. मला टिकेचे वावडे नाही.

In reply to by अविनाश ओगले

बेसनलाडू Tue, 03/18/2008 - 15:39
नुसते दात काढून हसायला लावणारे असे नाही, तर त्याहीपेक्षा काहीतरी जास्त असे शाब्दिक, मार्मिक व्यंगचित्र अशी माझी भाबडी समजूत आहे. मूळ कवितेचा त्यात अनादर नसावा, चेष्टा नसावी. तुमच्या इतर विडंबनांमध्ये किंवा येथेही ती झाली आहे, असे मी म्हटलेले नाही, म्हणणारही नाही. पण मूळ रचनेतली ताकद विडंबनातही असेल, तर विडंबन खुलते, असे मला वाटते. वानगीदाखल देखावे बघण्याचे वय निघून गेले आणि भातुकलीच्या खेळामधली पाहू. दोन भिन्न रचना, भिन्न ताकदीच्या रचना. पाडगावकरांची समजण्यास अधिक सोपी, त्यामुळे तिच्यातले भाव, ताकद सहज समजण्याजोगी. त्यामुळे 'चाळीमधल्या खोलीमधली' हे तुमचे विडंबनही साजेसे झाले, खुलले. मात्र देखावे बघण्याचे ची केस वेगळी आहे. पहिल्या वाचनात किंवा दोन वाचनांत कळेल, पूर्ण समजेल, अशी ती रचना नाही. ओळीओळींमधून अर्थाचे अनेक पदर, भावांचे हजार कंगोरे ही दादांच्या जवळपास सगळ्याच रचनांची वैशिष्ट्ये आहेत. ती येथेही आहेत. साहजिकच विडंबनातील सामान्यताही जाणवते आहे (जरी विडंबनाचा विषय वेगळा असला तरी). विडंबनासठी मूळ रचना निवडताना ठेवायचे भान, यातून मला हेच सुचवायचे आहे की आधी अशा रचनेची ताकद अजमावणे आवश्यक आणि त्यामुळे पर्यायाने ती रचना कोणी लिहिली आहे, हे पाहणेही ओघाओघाने येतेच. म्हणूनच मनोगत, मिसळपाव किंवा इतर संकेतस्थळांवरील हौशी किंवा सराईत गझलकारांच्या, कवींच्या रचना घेऊन लेंड्यांगत विडंबने पाडणे/पडणे वेगळे आणि सुरेश भट, पाडगावकर प्रभृतींच्या रचनांची विडंबने करणे वेगळे, असे मला वाटते. मूळ रचनेइतक्या ताकदीचे विडंबन झाले आहे का, हे पाहण्याची जबाबदारी विडंबनकाराने स्वतः उचलावी. कदाचित प्रस्तुत विडंबनात आपण ही जबाबदारी पेललेली नाही (असे निदान मला तरी वाटते) मूळ रचनेतून मूळ रचनाकर्त्याला जे सुचवायचे आहे, त्याच्याशी कितपत न्याय झाला आहे; आणि विडंबनातून आपण ज्या विषयातील व्यंगाकडे बोट दाखवतो आहोत, त्या उद्दिष्टाशी आपले शब्द, ओळी कितपत न्याय करीत आहेत, यांच्या तुल्यबळतेची विडंबनकाराकडून पडताळणी व्हायला हवी. आणि म्हणूनच विडंबन हे 'धोरण' नसावे .दुर्दैवाने सगळ्याच मराठी संकेतस्थळांवर अशा धोरणी विडंबनकारांची भूछत्रे उगवल्याचे आज आपण सगळेच पाहत आहोत.तुमचे ते 'धोरण' नाही, हे मी जाणतो, पण तुमचे हे विडंबन माझ्या मूळ रचनेची ताकद, विषय व उद्दिष्टांशी केलेला न्याय या मुद्द्यांच्या मोजपट्टीवर कमी पडते आहे, असे माझे मत. आणि यासाठीच मूळ रचना - भाव नि ताकद, मूळ कवी, रचनेचा विषय यांचा सारासार विचार, यांचे भान असणे अत्यावश्यक आहे, असे मला वाटते. चित्तंनी वर म्हटल्याप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रकृती किंवा खयाल अपना पसंद अपनी या निसर्गनियमानुसार मी मांडलेली मते पटतीलच, पटावीतच असा हट्ट/अपेक्षा नाही. या प्रतिसादाच्या अनुषंगाने माझे प्रामाणिक मत मांडण्याची संधी मिळाली, याचे समाधान आहे. जे पटेल ते घ्यावे, नाहीतर सोडून द्यावे, इतके सगळे सोपे आहे/असते. (समाधानी)बेसनलाडू

In reply to by अविनाश ओगले

उदय सप्रे Wed, 03/19/2008 - 20:08
अविनाश जी, एक अतिशय सुन्दर विडम्बन ! अभिनन्दन ! "देखावे बघण्याचे" ही मूळ गझलच आहे, कविता नव्हे , तुमचा समज अगदी बरोबर आहे, जमल्यास तुम्ही सुरेश भट यान्चे "एल्गार" हे पुस्तक वाचा त्यात आहे ही गझल. मूळ कवितेचि जरि खिल्लि उडवली गेली असेल तरी पण त्यात मूळ कवीचा अपमान करण्याची कुणाची इच्छा असेल असे मल तरी वाटत नाही, तुमच्या हातऊन तर असे काही मुळीच झलेले नाहिये ! जमल्यास माझ्या "काहि लेख आणि एक कविता"ह्या लिन्क्स वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा ही "सप्रे"म विनन्ती. उदय सप्रे

In reply to by अविनाश ओगले

चतुरंग Wed, 03/19/2008 - 21:20
बे.ला. ने त्याचे म्हणणे विस्तृतपणे मांडलेच आहे. त्यातले सर्व मुद्दे पटण्यासारखे आहेत. मी फार विडंबने केलेली नाहीत. पण जी काही आहेत त्याच्या अनुषंगाने बोलतोय. मुळात हा प्रकार अवघड आहे आणि तो नीट करायला धाडस लागते असे माझे मत. कारण मूळ रचना तुमच्यासमोर असते त्याबद्दल तुमचे आणि वाचकांचे एक मत बनलेले असते आणि त्यावर हा दुसरा ठसा उमटवणे कठिण काम असते. मुळात काव्य सशक्त आहे की नाही ह्याची चांगली जाण, त्यानंतर शब्दसंपत्ती, भाषेवरची पकड ह्या अत्यावश्यक गोष्टी आहेत. त्याखेरीज लय, ताल, मात्रा, ठेका ह्यांची जाण असेल तर विडंबन हास्यास्पद न होता जमून येते. वाचकांना भावते. आता ह्या गोष्टी जमाव्यात कशा? कुठेतरी सुरुवात करणे भाग आहे. तेव्हा विडंबनकाराने हा विचार करुन एखादे साधे नवख्या कवीचे काव्य 'गिनीपिग' म्हणून वापरुन बघावे त्यात काही गैर आहे असे वाटत नाही. आणि त्यावेळी काही 'लेंड्या पडल्या' तरी घाबरुन जाण्याचे कारण नाही.;) (अर्थात उठसूट कोणतेही काव्य घेऊन लेंड्या टाकत हिंडणेही फारसे प्रशस्त नाहीच;). हा शेवटी तारतम्याचा भाग आहे. तो अनुभवानेच येतो, शिकवून नाही! प्रथितयश कवी/कवयित्रींचे काव्य घेताना मात्र फारच जागरुक रहावे लागते. कारण मूळ काव्यातला विचार, त्यातल्या प्रतिमा, शब्दांचे नेमके अर्थ, कंगोरे, छटा, नादमयता, गेयता, वृत्त, ताल, मात्रा हे सगळे समजून घ्यायचा प्रयत्न व्हायलाच हवा. त्याशिवाय, विडंबन का करणार आहात त्याचा स्पष्ट उद्देश डोळ्यांसमोर पाहिजे. त्यातून काय द्यायचे आहे हे नक्की नसेल तर ते करु नये. त्यात तुम्ही वापरणार आहात त्या प्रतिमा, उपमा मूळ काव्याला बाध आणणार्‍या नसाव्यात. मूळ काव्य अनेक वेळा वाचावे, दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेला वाचावे त्यातले अर्थ उमगत जातात तसे आपल्याला त्याला न्याय देणे सोपे जाते. विडंबन करुन झाले की ते तसेच मुरवत ठेवावे (लोणच्यासारखे;). मग पुन्हा काही काळाने वाचून बघावे त्यातल्या त्रुटी बर्‍याच वेळा ध्यानात येतात. काही वेळा उगीच केले असे वाटते त्यावेळी सरळ पुसून टाकावे. आणि जर मनासारखे झाले आहे ह्याची खात्री पटली तरच प्रसिध्द करावे. त्यावर येणार्‍या प्रतिक्रियाही मोकळेपणाने घेता आल्या पाहिजेत. असे झाले तर खर्‍या अर्थाने विडंबन समृध्द होण्यास हातभार (कि काव्यभार?) लागेल असे वाटते. चतुरंग

जे खावे पचण्याचे वय निघून गेले पैजेवर चरण्याचे वय निघून गेले... बघत काही देखणे, कट्ट्यावर खात चणे तास तास बसण्याचे वय निघून गेले अविनाशकाका विडंबन खुप छान जमलयं पण, चुइंगम, चने असे काही पदार्थ असते तर अजुन मजा आला असता.

(विडंबना सकट) सर्व काव्यांत तीन प्रकारचे सौंदर्य अपेक्षित असते. (१) भाव सौंदर्य / कल्पनेचे सौंदर्य (२) शब्द सौंदर्य (३) लय/ रिदम/मात्रा यांचे सौंदर्य . आपण सामान्य कवी तर जाऊ द्या पण जेष्ठ /श्रेष्ठ कवींच्या प्रत्येक रचने च्या बाबतीत परिपूर्णता (परफेक्शन) अपेक्षिणे बरोबर आहे कां ? आपण साहित्य निर्माण करतांना त्याचा जास्त विचार केल्यास ते निर्माणच होणार नाही.एक विडंबनकार म्हणून माझा अनुभव सांगतो. एखादि शिळा पाहिली की जसे मुर्तीकाराला त्यातून होऊ शकणारी मुर्ती दिसते तसे एखादे चांगले गीत ऐकले की त्याच्या शब्द व चालीतून विडंबनाचा मुखडा तायार होतो. बाकिच्या ओळी मग मूळ शब्दावरून सुचत जातात. आचार्य अत्रेंच्या झेंडूची फुले पुस्तकातील प्रस्तावना आपण पुन्हा पुन्हा वाचली पाहिजे.

अविनाश ओगले Wed, 03/19/2008 - 20:43
बेसनलाडूजी, मी आपला अत्यंत आभारी आहे. तुम्ही तुमचे म्हणणे अत्यंत नेमक्या शब्दात मांडलेत. या निमित्ताने विडंबनाकडेही किती गांभीर्याने पाहता येते हे समजले. ही चर्चा तुम्ही समृद्ध केलीत. अशाच आशयसंपन्न चर्चा मि.पा.वर घडत रहाव्यात. अन्य सहभागी सदस्यांचेही आभार.

सुधीर कांदळकर Wed, 03/19/2008 - 20:46
त्या कविचा अथवा कवितेचा अनादर किंवा चेष्टा नसते अशी माझी समजूत आहे. अविनाशरावांच्या यामताशी मी सहमत आहे. बे.ला. च्या पण मूळ रचनेतली ताकद विडंबनातही असेल, तर विडंबन खुलते आधी अशा रचनेची ताकद अजमावणे आवश्यक हे तर खरेच. उत्कृष्ट तेच सादर करावे. गाळ फेकावाच. उत्कृष्टतेच्या ध्यासाला अंत नसावाच. बेलाची फूटपट्टी प्रत्येकानेच जरूर वापरावी. प्रा. सुरेश खेडकरांचे मतहि आवडले. यावर खरे म्हणजे खुद्द विडंबनकारांचे मत जाणून घेण्यास आवडेल. मी तर फक्त आस्वादक आहे. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

प्रा सुरेश खेडकर गुरुवार, 03/20/2008 - 02:24
(खुलासा: खालील उतारा इतर एका ठिकाणी अनेक दिवसा पूर्वी लिहिला होता व तो प्रस्तुत चर्चेशी संयुक्तिक वाटला म्हणून इथे उध्रूत केला आहे. कुणाचाहि अपमान करण्याचा मानस नाही, क्षमस्व.) अनेक समीक्षक स्वतः एकही ओळ न लिहिता साहित्यिकांना व त्यातल्या त्यात लोकप्रिय साहित्यिकांना व त्यांच्या साहित्याला तुच्छ लेखतात.परंतु कै.म.वा.धोंड(जे नुकतेच वयाच्या ९३व्या वर्षी वारले)याला अपवाद होते.ते लेखकाच्या कलाकृतीला आपल्या समीक्षेपेक्षा मोठे समजत.आपली समीक्षा परिपूर्ण नाही ह्याचे भान ठेवतांना त्यांनी आपल्या समीक्षा पुस्तकाला नाव ठेवले "जाळ्यातील चंद्र". या नावाचे स्पष्टीकरण देतांना त्यांनी ज्ञानेश्वरीतील पुढील ओवी दिली आहे. "जे जालं जली पांगिले|तेथ प्रतिबिंब दिसे कीरू आतुडले| मग थडिये काढूनि झाडिले|तेव्हलि बिंब के सांघै ||" (अर्थात,कोणतेही व्यक्तिमत्त्व किंवा काव्य स्वतःच्या शब्दात पकडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे समुद्रात जाळे पांगून त्यात आकाशातील चंद्राचे प्रतिबिंब पकडण्याचा प्रयास करणे.जाळे पांगलेले असेपर्यंत त्यात प्रतिबिंब अडकल्याचा भास होतो.परंतु किना~यावर आणून ते झटकले की त्यातून ते निसटल्याचे आढळून येते.

In reply to by प्रा सुरेश खेडकर

चतुरंग गुरुवार, 03/20/2008 - 02:48
बर्‍याचवेळा आढळणारी समीक्षेतली अकलेची दिवाळखोरी अत्यंत समर्पक शब्दात तुम्ही दाखवून दिलीत त्याबद्दल तुमचे आभार. कै.म.वा.धोंड ह्यांच्याबद्दलही नवीन माहिती मिळाली. 'जाळ्यातला चंद्र' नावामागचा दृष्टांत केवढा मौलिक आहे, म्हणूनच ते ज्ञानेश्वर होते! चतुरंग

प्रा सुरेश खेडकर गुरुवार, 03/20/2008 - 14:56
सुधीरजी व चतुरंगजी , तसेच इतरांचेहि आभार. खुलासा : मी नागपूरच्या एका कॉलेजात इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग शिकवितो, म्हणजेच मी मराठीच काय कोणत्याहि भाषेचा प्राध्यापक नाही. म्हटलं पितळ(की तांबं?) उघडं पडायच्या आधीच सांगून टाकालेलं बरं. नाही कां?

धनाधीश Sun, 03/16/2008 - 21:28
दुरुनी ये वास जरी, गरम भजी कोण करी शोध घेत फिरण्याचे वय निघून गेले खुणाविले `पिझ्झा'ने,`चायनीज' दे आव्हाने हाय, पुरे पडण्याचे वय निघून गेले छान !! मस्त आहे विडंबन !! मूळ गझलही छान आहे.

इसम Sun, 03/16/2008 - 22:29
अविनाशजी, जे खावे पचण्याचे वय निघून गेले पैजेवर चरण्याचे वय निघून गेले जे वाचले ते उमजण्याचे वय खुणावते आहे ज्ञानोबा सार्त्र पचवणे, अजूनी बाकी आहे तंबाखू कुणी मळता, स्वत:सही न कळता हात पुढे करण्याचे वय निघून गेले काम कवडीचे न करण्याचे वय खुणावते आहे निवांत पेन्शन घेणे, अजूनी बाकी आहे बघत काही देखणे, कट्ट्यावर खात चणे तास तास बसण्याचे वय निघून गेले अनुभवी नजरेने घेणे, कट्ट्यावर मित्रांसवे पुन्हा 'निर्मळ' नेत्रसुख, अजूनी बाकी आहे -एक इसम

नन्दु Sun, 03/16/2008 - 22:58
तंबाखू कुणी मळता, स्वत:सही न कळता हात पुढे करण्याचे वय निघून गेले दुरुनी ये वास जरी, गरम भजी कोण करी शोध घेत फिरण्याचे वय निघून गेले वा !!! सुरेख आणि सफायि दार विडंबन मि. पा. कुटुबातील शेडेफळ नन्दु

प्राजु Sun, 03/16/2008 - 23:25
बघत काही देखणे, कट्ट्यावर खात चणे तास तास बसण्याचे वय निघून गेले खातांना रोज मिसळ, ओतुन कट लालजाळ नेत्रनाक पुसण्याचे वय निघून गेले हे मस्तच... - (सर्वव्यापी)प्राजु

पिवळा डांबिस Mon, 03/17/2008 - 05:43
तंबाखू कुणी मळता, स्वत:सही न कळता हात पुढे करण्याचे वय निघून गेले क्या बात है! आम्ही स्वतः तंबाखू खात नाही, पण भावना जाणू शकतो.:)) आम्ही म्हणू, नेहेमीच्या वेटरने, "काय पिणार?" पुसता, त्याच्यावर चिडायचे वय निघून गेले... -डांबिसकाका

सृष्टीलावण्या Mon, 03/17/2008 - 08:33
पूर्वी एका ठिकाणी लिहिले होते "अविनाश ओगले - मद्य = शून्य भोपळा". पण माझे हे शब्द (बिनशर्त) सपशेल पाठी. तुमचे विडंबन मूळ काव्यापेक्षा जास्ती छान. म्हणून तुमच्या काव्यप्रतिभेला कुनिर्सात. > > आत आपुल्या झरा झुळझुळे, निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...

In reply to by सृष्टीलावण्या

अविनाश ओगले Mon, 03/17/2008 - 21:13
पूर्वी एका ठिकाणी लिहिले होते "अविनाश ओगले - मद्य = शून्य भोपळा". पण माझे हे शब्द (बिनशर्त) सपशेल पाठी. तुमचे विडंबन मूळ काव्यापेक्षा जास्ती छान. म्हणून तुमच्या काव्यप्रतिभेला कुनिर्सात. मद्य या विषयावर जास्त लिहितो हे मान्य.. पण अन्य विषय वर्ज्य आहेत, असे नाही. माझी मि.पा. वरची अन्य विडंबने व कविता अवश्य वाचाव्यात ही विनंती. विषेशतः चाळीमधल्या खोलीमधली राजा आणिक राणी संथ चालते मालिका ही

In reply to by सृष्टीलावण्या

चित्तरंजन भट Tue, 03/18/2008 - 12:44
'देखावे बघण्याचे' ही कविता आहे. गझल नाही. एकंदर विडंबन फार सुमार आहे. पहिली ओळ आवडली. सृष्टीलावण्य ह्यांनी "तुमचे विडंबन मूळ काव्यापेक्षा जास्ती छान" हे लिहिलेले वाचून अतिशय हसू आले. आपल्या मातृभाषेतलेच चांगले काव्य कुठले हे कुणाला कळत नसेल तर त्याला संस्कृतकाव्यातले काही कळत असेलसे वाटत नाही, असे मी म्हणणार नाही. एका प्रतिसादावरून कुठलाही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. असो. एखाद्याला गुळाची चव नसली म्हणून काय झाले! अखेर पंसद अपनी अपनी, खयाल अपना अपना!

In reply to by चित्तरंजन भट

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 12:47
आपल्या मातृभाषेतलेच चांगले काव्य कुठले हे कुणाला कळत नसेल तर त्याला संस्कृतकाव्यातले काही कळत असेलसे वाटत नाही, असे मी म्हणणार नाही. हा हा हा! हे बाकी लै भारी! :) तात्या.

बेसनलाडू Tue, 03/18/2008 - 10:03
मागे कुणी विद्वानांनी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे पसायदानाचे विडंबन, झालंच तर जन गण मन चे विडंबन यांचीच आता मिपावर प्रतीक्षा आहे :) माझे या रचनेवरचे प्रामाणिक मत - १. तुमच्या इतर रचनांच्या तुलनेत तितकी उजवी रचना वाटली नाही; मात्र विषय मजेशीर आणि सुसह्य आहे. २. विडंबनासाठी मूळ रचना निवडताना ठेवायचे भान या ठिकाणी जरा सुटले, असे वाटते. असो. पुढील लेखनासाठी अनेकोत्तम शुभेच्छा. प्रामाणिक मत; राग नसावा. (प्रामाणिक)बेसनलाडू

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 12:20
खातांना रोज मिसळ, ओतुन कट लालजाळ नेत्रनाक पुसण्याचे वय निघून गेले वा, क्या बात है! आपला, (वयस्कर) तात्या.

अविनाश ओगले Tue, 03/18/2008 - 19:58
या विडंबनावर बर्‍यावाईट प्रतिक्रिया देणार्‍या सर्वांचे आभार! काही प्रश्न. १.'देखावे बघण्याचे' ही कविता आहे. गझल नाही. (चित्तर) ही गझल कशी नाही हे जरा स्पष्ट कराल काय? मी ती गझल आहे या समजूतीत आहे. २. विडंबनासाठी मूळ रचना निवडताना ठेवायचे भान या ठिकाणी जरा सुटले, असे वाटते. (बेसनलाडू) एखाद्या कवितेचे विडंबन म्हणजे त्या कविचा अथवा कवितेचा अनादर किंवा चेष्टा नसते अशी माझी समजूत आहे. असे मानल्यास विडंबन लिहिता येणे अशक्य होईल. वरील विडंबनात असे काही झाले आहे का? कृपया `विडंबनासाठी मूळ रचना निवडताना ठेवायचे भान' ही कल्पना अधिक स्पष्ट करावी. सर्व सदस्यांनी मोकळेपणाने या चर्चेत मते मांडावीत. एक चांगली चर्चा घडेल. मला टिकेचे वावडे नाही.

In reply to by अविनाश ओगले

बेसनलाडू Tue, 03/18/2008 - 15:39
नुसते दात काढून हसायला लावणारे असे नाही, तर त्याहीपेक्षा काहीतरी जास्त असे शाब्दिक, मार्मिक व्यंगचित्र अशी माझी भाबडी समजूत आहे. मूळ कवितेचा त्यात अनादर नसावा, चेष्टा नसावी. तुमच्या इतर विडंबनांमध्ये किंवा येथेही ती झाली आहे, असे मी म्हटलेले नाही, म्हणणारही नाही. पण मूळ रचनेतली ताकद विडंबनातही असेल, तर विडंबन खुलते, असे मला वाटते. वानगीदाखल देखावे बघण्याचे वय निघून गेले आणि भातुकलीच्या खेळामधली पाहू. दोन भिन्न रचना, भिन्न ताकदीच्या रचना. पाडगावकरांची समजण्यास अधिक सोपी, त्यामुळे तिच्यातले भाव, ताकद सहज समजण्याजोगी. त्यामुळे 'चाळीमधल्या खोलीमधली' हे तुमचे विडंबनही साजेसे झाले, खुलले. मात्र देखावे बघण्याचे ची केस वेगळी आहे. पहिल्या वाचनात किंवा दोन वाचनांत कळेल, पूर्ण समजेल, अशी ती रचना नाही. ओळीओळींमधून अर्थाचे अनेक पदर, भावांचे हजार कंगोरे ही दादांच्या जवळपास सगळ्याच रचनांची वैशिष्ट्ये आहेत. ती येथेही आहेत. साहजिकच विडंबनातील सामान्यताही जाणवते आहे (जरी विडंबनाचा विषय वेगळा असला तरी). विडंबनासठी मूळ रचना निवडताना ठेवायचे भान, यातून मला हेच सुचवायचे आहे की आधी अशा रचनेची ताकद अजमावणे आवश्यक आणि त्यामुळे पर्यायाने ती रचना कोणी लिहिली आहे, हे पाहणेही ओघाओघाने येतेच. म्हणूनच मनोगत, मिसळपाव किंवा इतर संकेतस्थळांवरील हौशी किंवा सराईत गझलकारांच्या, कवींच्या रचना घेऊन लेंड्यांगत विडंबने पाडणे/पडणे वेगळे आणि सुरेश भट, पाडगावकर प्रभृतींच्या रचनांची विडंबने करणे वेगळे, असे मला वाटते. मूळ रचनेइतक्या ताकदीचे विडंबन झाले आहे का, हे पाहण्याची जबाबदारी विडंबनकाराने स्वतः उचलावी. कदाचित प्रस्तुत विडंबनात आपण ही जबाबदारी पेललेली नाही (असे निदान मला तरी वाटते) मूळ रचनेतून मूळ रचनाकर्त्याला जे सुचवायचे आहे, त्याच्याशी कितपत न्याय झाला आहे; आणि विडंबनातून आपण ज्या विषयातील व्यंगाकडे बोट दाखवतो आहोत, त्या उद्दिष्टाशी आपले शब्द, ओळी कितपत न्याय करीत आहेत, यांच्या तुल्यबळतेची विडंबनकाराकडून पडताळणी व्हायला हवी. आणि म्हणूनच विडंबन हे 'धोरण' नसावे .दुर्दैवाने सगळ्याच मराठी संकेतस्थळांवर अशा धोरणी विडंबनकारांची भूछत्रे उगवल्याचे आज आपण सगळेच पाहत आहोत.तुमचे ते 'धोरण' नाही, हे मी जाणतो, पण तुमचे हे विडंबन माझ्या मूळ रचनेची ताकद, विषय व उद्दिष्टांशी केलेला न्याय या मुद्द्यांच्या मोजपट्टीवर कमी पडते आहे, असे माझे मत. आणि यासाठीच मूळ रचना - भाव नि ताकद, मूळ कवी, रचनेचा विषय यांचा सारासार विचार, यांचे भान असणे अत्यावश्यक आहे, असे मला वाटते. चित्तंनी वर म्हटल्याप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रकृती किंवा खयाल अपना पसंद अपनी या निसर्गनियमानुसार मी मांडलेली मते पटतीलच, पटावीतच असा हट्ट/अपेक्षा नाही. या प्रतिसादाच्या अनुषंगाने माझे प्रामाणिक मत मांडण्याची संधी मिळाली, याचे समाधान आहे. जे पटेल ते घ्यावे, नाहीतर सोडून द्यावे, इतके सगळे सोपे आहे/असते. (समाधानी)बेसनलाडू

In reply to by अविनाश ओगले

उदय सप्रे Wed, 03/19/2008 - 20:08
अविनाश जी, एक अतिशय सुन्दर विडम्बन ! अभिनन्दन ! "देखावे बघण्याचे" ही मूळ गझलच आहे, कविता नव्हे , तुमचा समज अगदी बरोबर आहे, जमल्यास तुम्ही सुरेश भट यान्चे "एल्गार" हे पुस्तक वाचा त्यात आहे ही गझल. मूळ कवितेचि जरि खिल्लि उडवली गेली असेल तरी पण त्यात मूळ कवीचा अपमान करण्याची कुणाची इच्छा असेल असे मल तरी वाटत नाही, तुमच्या हातऊन तर असे काही मुळीच झलेले नाहिये ! जमल्यास माझ्या "काहि लेख आणि एक कविता"ह्या लिन्क्स वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा ही "सप्रे"म विनन्ती. उदय सप्रे

In reply to by अविनाश ओगले

चतुरंग Wed, 03/19/2008 - 21:20
बे.ला. ने त्याचे म्हणणे विस्तृतपणे मांडलेच आहे. त्यातले सर्व मुद्दे पटण्यासारखे आहेत. मी फार विडंबने केलेली नाहीत. पण जी काही आहेत त्याच्या अनुषंगाने बोलतोय. मुळात हा प्रकार अवघड आहे आणि तो नीट करायला धाडस लागते असे माझे मत. कारण मूळ रचना तुमच्यासमोर असते त्याबद्दल तुमचे आणि वाचकांचे एक मत बनलेले असते आणि त्यावर हा दुसरा ठसा उमटवणे कठिण काम असते. मुळात काव्य सशक्त आहे की नाही ह्याची चांगली जाण, त्यानंतर शब्दसंपत्ती, भाषेवरची पकड ह्या अत्यावश्यक गोष्टी आहेत. त्याखेरीज लय, ताल, मात्रा, ठेका ह्यांची जाण असेल तर विडंबन हास्यास्पद न होता जमून येते. वाचकांना भावते. आता ह्या गोष्टी जमाव्यात कशा? कुठेतरी सुरुवात करणे भाग आहे. तेव्हा विडंबनकाराने हा विचार करुन एखादे साधे नवख्या कवीचे काव्य 'गिनीपिग' म्हणून वापरुन बघावे त्यात काही गैर आहे असे वाटत नाही. आणि त्यावेळी काही 'लेंड्या पडल्या' तरी घाबरुन जाण्याचे कारण नाही.;) (अर्थात उठसूट कोणतेही काव्य घेऊन लेंड्या टाकत हिंडणेही फारसे प्रशस्त नाहीच;). हा शेवटी तारतम्याचा भाग आहे. तो अनुभवानेच येतो, शिकवून नाही! प्रथितयश कवी/कवयित्रींचे काव्य घेताना मात्र फारच जागरुक रहावे लागते. कारण मूळ काव्यातला विचार, त्यातल्या प्रतिमा, शब्दांचे नेमके अर्थ, कंगोरे, छटा, नादमयता, गेयता, वृत्त, ताल, मात्रा हे सगळे समजून घ्यायचा प्रयत्न व्हायलाच हवा. त्याशिवाय, विडंबन का करणार आहात त्याचा स्पष्ट उद्देश डोळ्यांसमोर पाहिजे. त्यातून काय द्यायचे आहे हे नक्की नसेल तर ते करु नये. त्यात तुम्ही वापरणार आहात त्या प्रतिमा, उपमा मूळ काव्याला बाध आणणार्‍या नसाव्यात. मूळ काव्य अनेक वेळा वाचावे, दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेला वाचावे त्यातले अर्थ उमगत जातात तसे आपल्याला त्याला न्याय देणे सोपे जाते. विडंबन करुन झाले की ते तसेच मुरवत ठेवावे (लोणच्यासारखे;). मग पुन्हा काही काळाने वाचून बघावे त्यातल्या त्रुटी बर्‍याच वेळा ध्यानात येतात. काही वेळा उगीच केले असे वाटते त्यावेळी सरळ पुसून टाकावे. आणि जर मनासारखे झाले आहे ह्याची खात्री पटली तरच प्रसिध्द करावे. त्यावर येणार्‍या प्रतिक्रियाही मोकळेपणाने घेता आल्या पाहिजेत. असे झाले तर खर्‍या अर्थाने विडंबन समृध्द होण्यास हातभार (कि काव्यभार?) लागेल असे वाटते. चतुरंग

जे खावे पचण्याचे वय निघून गेले पैजेवर चरण्याचे वय निघून गेले... बघत काही देखणे, कट्ट्यावर खात चणे तास तास बसण्याचे वय निघून गेले अविनाशकाका विडंबन खुप छान जमलयं पण, चुइंगम, चने असे काही पदार्थ असते तर अजुन मजा आला असता.

(विडंबना सकट) सर्व काव्यांत तीन प्रकारचे सौंदर्य अपेक्षित असते. (१) भाव सौंदर्य / कल्पनेचे सौंदर्य (२) शब्द सौंदर्य (३) लय/ रिदम/मात्रा यांचे सौंदर्य . आपण सामान्य कवी तर जाऊ द्या पण जेष्ठ /श्रेष्ठ कवींच्या प्रत्येक रचने च्या बाबतीत परिपूर्णता (परफेक्शन) अपेक्षिणे बरोबर आहे कां ? आपण साहित्य निर्माण करतांना त्याचा जास्त विचार केल्यास ते निर्माणच होणार नाही.एक विडंबनकार म्हणून माझा अनुभव सांगतो. एखादि शिळा पाहिली की जसे मुर्तीकाराला त्यातून होऊ शकणारी मुर्ती दिसते तसे एखादे चांगले गीत ऐकले की त्याच्या शब्द व चालीतून विडंबनाचा मुखडा तायार होतो. बाकिच्या ओळी मग मूळ शब्दावरून सुचत जातात. आचार्य अत्रेंच्या झेंडूची फुले पुस्तकातील प्रस्तावना आपण पुन्हा पुन्हा वाचली पाहिजे.

अविनाश ओगले Wed, 03/19/2008 - 20:43
बेसनलाडूजी, मी आपला अत्यंत आभारी आहे. तुम्ही तुमचे म्हणणे अत्यंत नेमक्या शब्दात मांडलेत. या निमित्ताने विडंबनाकडेही किती गांभीर्याने पाहता येते हे समजले. ही चर्चा तुम्ही समृद्ध केलीत. अशाच आशयसंपन्न चर्चा मि.पा.वर घडत रहाव्यात. अन्य सहभागी सदस्यांचेही आभार.

सुधीर कांदळकर Wed, 03/19/2008 - 20:46
त्या कविचा अथवा कवितेचा अनादर किंवा चेष्टा नसते अशी माझी समजूत आहे. अविनाशरावांच्या यामताशी मी सहमत आहे. बे.ला. च्या पण मूळ रचनेतली ताकद विडंबनातही असेल, तर विडंबन खुलते आधी अशा रचनेची ताकद अजमावणे आवश्यक हे तर खरेच. उत्कृष्ट तेच सादर करावे. गाळ फेकावाच. उत्कृष्टतेच्या ध्यासाला अंत नसावाच. बेलाची फूटपट्टी प्रत्येकानेच जरूर वापरावी. प्रा. सुरेश खेडकरांचे मतहि आवडले. यावर खरे म्हणजे खुद्द विडंबनकारांचे मत जाणून घेण्यास आवडेल. मी तर फक्त आस्वादक आहे. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

प्रा सुरेश खेडकर गुरुवार, 03/20/2008 - 02:24
(खुलासा: खालील उतारा इतर एका ठिकाणी अनेक दिवसा पूर्वी लिहिला होता व तो प्रस्तुत चर्चेशी संयुक्तिक वाटला म्हणून इथे उध्रूत केला आहे. कुणाचाहि अपमान करण्याचा मानस नाही, क्षमस्व.) अनेक समीक्षक स्वतः एकही ओळ न लिहिता साहित्यिकांना व त्यातल्या त्यात लोकप्रिय साहित्यिकांना व त्यांच्या साहित्याला तुच्छ लेखतात.परंतु कै.म.वा.धोंड(जे नुकतेच वयाच्या ९३व्या वर्षी वारले)याला अपवाद होते.ते लेखकाच्या कलाकृतीला आपल्या समीक्षेपेक्षा मोठे समजत.आपली समीक्षा परिपूर्ण नाही ह्याचे भान ठेवतांना त्यांनी आपल्या समीक्षा पुस्तकाला नाव ठेवले "जाळ्यातील चंद्र". या नावाचे स्पष्टीकरण देतांना त्यांनी ज्ञानेश्वरीतील पुढील ओवी दिली आहे. "जे जालं जली पांगिले|तेथ प्रतिबिंब दिसे कीरू आतुडले| मग थडिये काढूनि झाडिले|तेव्हलि बिंब के सांघै ||" (अर्थात,कोणतेही व्यक्तिमत्त्व किंवा काव्य स्वतःच्या शब्दात पकडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे समुद्रात जाळे पांगून त्यात आकाशातील चंद्राचे प्रतिबिंब पकडण्याचा प्रयास करणे.जाळे पांगलेले असेपर्यंत त्यात प्रतिबिंब अडकल्याचा भास होतो.परंतु किना~यावर आणून ते झटकले की त्यातून ते निसटल्याचे आढळून येते.

In reply to by प्रा सुरेश खेडकर

चतुरंग गुरुवार, 03/20/2008 - 02:48
बर्‍याचवेळा आढळणारी समीक्षेतली अकलेची दिवाळखोरी अत्यंत समर्पक शब्दात तुम्ही दाखवून दिलीत त्याबद्दल तुमचे आभार. कै.म.वा.धोंड ह्यांच्याबद्दलही नवीन माहिती मिळाली. 'जाळ्यातला चंद्र' नावामागचा दृष्टांत केवढा मौलिक आहे, म्हणूनच ते ज्ञानेश्वर होते! चतुरंग

प्रा सुरेश खेडकर गुरुवार, 03/20/2008 - 14:56
सुधीरजी व चतुरंगजी , तसेच इतरांचेहि आभार. खुलासा : मी नागपूरच्या एका कॉलेजात इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग शिकवितो, म्हणजेच मी मराठीच काय कोणत्याहि भाषेचा प्राध्यापक नाही. म्हटलं पितळ(की तांबं?) उघडं पडायच्या आधीच सांगून टाकालेलं बरं. नाही कां?
आमची प्रेरणा.. सुरेश भटांची गझल देखावे बघण्याचे वय निघून गेले आमची शिफारस..

बसंतचं लग्न - बारावा भाग!

विसोबा खेचर ·

अमित.कुलकर्णी Sun, 03/16/2008 - 23:38
लेखमालेचे सर्व भाग आवडले! -अमित ------------------------------------------ Doing what you don't like is being employed and not liking what you do is common human nature!

प्राजु Sun, 03/16/2008 - 23:53
अहिरभैरव.... मलाही अतिशय आवडतो... गंभिर पण तितकाच खेळकर वाटतो हा राग मला. तुम्ही लिहिलेले.. हा राग मला एखाद्या साधूपुरुषासारखा दिसतो. विरागी वृत्तीचा. पण कसा आहे हा साधूपुरुष? हा नुसतीच जपमाळ घेऊन वैराग्याची भाषा करत नाही तर उलट 'आयुष्यातले सगळे भोग अगदी यथेच्छ भोगा परंतु चित्ती मात्र सतत वैराग्याचीच जाणीव असू द्या' हे सांगणारा आहे! मंडळी, अगदी नेमक्या शब्दात वर्णन करायचं म्हटलं तर 'आहे मनोहर तरी गमते उदास!' अश्याच वृत्तीचा हा राग आहे असं मला वाटतं! मला हा साधूपुरुष थोडा प्रवासी, भटक्या वृत्तीचा, एका जागी फार वेळ न थांबणारा वाटतो. हा अवचित कधी दाराशी येईल आणि 'सांगेन गोष्टी युक्तिच्या चार..' या न्यायाने आपल्यालाच आयुष्य सावरणारे चार प्रेमळ सल्ले देईल आणि पुन्हा कुठेतरी दूर निघून जाईल! वर उल्लेख केल्याप्रमाणे या रागात गायली जाणारी 'अलबेला साजन आये..ही पारंपारिक बंदिश इथे ऐका आणि पाहा. 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात संगीतकाराने या बंदिशीचा खूप छान उपयोग करून घेतला आहे. गाण्याचं पिक्चराझेशनही खूप चांगलं आहे! विक्रम गोखले गुरुजी ऐश्वर्याला आणि सल्लूबाबाला या रागाची तालीम देत आहेत! :) (अवांतर - हा शिणेमाही मला खूप आवडला होता! असो..) मंडळी, माणसाचं मन हे अनेक गोष्टींनी भरलेलं असतं. त्यात आनंद असतो, दु:ख असतं, लोभ, मत्सर, माया, ममता, अगदी सारं काही असतं. परंतु या सगळ्या भावभावानांकडे शेवटी एका विरागी वृत्तीनेच पाहावं, किंबहुना मनातील प्रत्येक भावभावनेला विरागी वृत्तीची झालर असावी, असंच अहीरभैरव हा राग आपल्याला सांगतो किंवा शिकवतो. मग ती भावभावना कुठलिही असो, आनंद असो वा दु:ख असो, अंगी जर मूलभूत विरागी वृत्ती असेल तर या सगळ्या भावनांचा समतोल योग्य रितीने राखला जातो आणि ही विरागीवृत्ती आपल्याला अहीरभैरवकडून मिळते असं मला वाटतं. 'आयुष्यात सगळं काही कर परंतु शेवटी वृत्ती मात्र विरागीच ठेव' असंच हा राग सतत सांगत असतो आणि हीच या रागाची फार मोठी ताकद आहे असं मला वाटतं! मंडळी, मी काही कुणी मोठा धर्माचा गाढा अभ्यासक नाही की मोठमोठे ग्रंथ पठण केलेला, गीता-ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलेला कुणी शास्त्री-पंडित नाही. आपलं हिदुस्थानी रागसंगीत हीच आमची गीता आणि त्यातले एकापेक्षा एक मौल्यवान असे राग हेच आमचे वेद! आणि हेच वेद व गीता आम्हाला बरंच काही शिकवून जातात असा माझा तरी अनुभव आहे! मंडळी, खरंच मला तरी अहीरभैरव असाच दिसला, असाच भावला! तात्या... निव्वळ अप्रतिम.. काय सांगू दुसरं? - (सर्वव्यापी)प्राजु

सहज Mon, 03/17/2008 - 08:26
मला शास्त्रीय संगीतातील काही कळत नाही (कृपया कोणि लगेच "परवा मिपावरील एका प्रतिसादकू महाशयांनी विधान केले की त्यांना शास्त्रिय संगीत अजिबात कळत नाही." असे म्हणुन कुठली नवी लेखमाला सुरू करुन नये.) पण अधुन मधुन नक्कीच एकावेसे वाटते, काही अभंग, गाणी मोहुन टाकतात मग कधीतरी वाचनात येते की अमुक रागात बांधलेले गाणे आहे. तात्या बसंतचं लग्न ह्या लेखमाले बद्दल धन्यवाद.

प्रमोद देव Mon, 03/17/2008 - 08:41
मलाही हा राग खूप आवडतो. तात्या तू इथे दिलेले अलबेला साजन आयो हे तर झकासच आहे. हीच चीज माझ्याकडे बसवराज राजगुरु ह्यांच्या मधुर आवाजातली आहे. कितीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही. खूप हुरहुर लावणारा राग असावा असे मला वाटते. पुछो ना कैसे बद्दल तर काही बोलायलाच नको. तेही एक सदाबहार गाणे आहे आणि माझ्या खास पसंतीच्या गाण्यांपैकी एक आहे. मंदारमाला नाटकातले संगीतभूषण रामभाऊ मराठे ह्यांनी गाजवलेले जय शंकरा हे नाट्यपदही ह्याच रागातले आहे आणि तेही माझ्या खास आवडीचे आहे हे जाता जाता सांगू इच्छितो. अहिर भैरव रागाचे वर्णन करताना तू पुलंच्या तुझे आहे तुज पाशी मधल्या आचार्य आणि काकाजींमधल्या संवादांचा अगदी नेमका उपयोग केलेला आहेस हे जाणवते. जियो,तात्या जियो. तुझ्याकडून उत्तरोत्तर भारतीय अभिजात संगीताची अशीच सेवा घडो आणि त्या निमित्ताने आमच्या सारख्या रसिक पण अज्ञ लोकांच्यामध्ये त्याची जाण निर्माण होवो अशी सदिच्छा व्यक्त करतो.

In reply to by प्रमोद देव

बेसनलाडू Mon, 03/17/2008 - 09:01
मलाही हा राग खूप आवडतो. तात्या तू इथे दिलेले अलबेला साजन आयो हे तर झकासच आहे. कितीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही. खूप हुरहुर लावणारा राग असावा असे मला वाटते. पुछो ना कैसे बद्दल तर काही बोलायलाच नको. तेही एक सदाबहार गाणे आहे आणि माझ्या खास पसंतीच्या गाण्यांपैकी एक आहे. अहिर भैरव रागाचे वर्णन करताना तू पुलंच्या तुझे आहे तुज पाशी मधल्या आचार्य आणि काकाजींमधल्या संवादांचा अगदी नेमका उपयोग केलेला आहेस हे जाणवते. जियो,तात्या जियो. तुझ्याकडून उत्तरोत्तर भारतीय अभिजात संगीताची अशीच सेवा घडो आणि त्या निमित्ताने आमच्या सारख्या रसिक पण अज्ञ लोकांच्यामध्ये त्याची जाण निर्माण होवो अशी सदिच्छा व्यक्त करतो. (सहमत)बेसनलाडू

आनंदयात्री Mon, 03/17/2008 - 12:13
या लेखमालेतला हा अजुन एक चांगला लेख. आवडला ! रागदारीच्या बाबतीत सर्वसामान्य असणार्‍यांना समजेल असे "अलबेला .. " चे उदाहरण दिल्यामुळे आम्हाला चांगले समजुन घेता आले. धन्यवाद. (हिंदुस्थानी रागदारीत अज्ञ असणारा पण जाणुन घेण्याची इच्छा असणारा) -आनंदयात्री

In reply to by आनंदयात्री

नंदन Mon, 03/17/2008 - 14:30
म्हणतो. 'अलबेला...'चे उदाहरण आणि रागांना दिलेला व्यक्तीचा स्वभाव यातून काय म्हणायचं आहे, ते बरोबर समजतं. (ते का म्हटलंय, हे समजायला अर्थातच कान तयार हवेत.) बाकी, इस्निप्सवर पं. हरिप्रसाद चौरसियांच्या बासरीवादनाचा (अहिरभैरवातले) हा दुवा मिळाला - http://www.esnips.com/doc/9926a1b1-1843-41c1-a258-c99313f5aa71/Ahir-Bhairav---Flute

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

विसुनाना Mon, 03/17/2008 - 12:34
तात्या, विसोबा खेचर ऊर्फ श्री. शेखर अभ्यंकर यांना नम्र विनंती की आपण या लेखमालेचे छापील पुस्तकात रुपांतर करावे. पुस्तकात दिलेल्या दुवा-उदाहरणांची एक तबकडी बनवून पुस्तकाच्या मलपृष्ठाच्या आतील भागात पाकीट डकवून त्यातून वितरीत करावी. नव्या, होतकरू कलाकारांना एक आदर्श संदर्भ तयार होईल.शिवाय त्यातून आपली 'कडक' मतेही त्यांच्यापर्यंत पोचतील.('प्लीज, प्लीज, मला समस करा हो' म्हणून भिका मागताना ते विचार करतील.) शिवाय आमच्यासारख्या 'कानसेन' मंडळींची उत्तरभा.शा.संगीताशी चांगली ओळख होईल. पहा, काही प्रकाशकांशी बोलून तर पहा. दोन अडीचशे पानांचे अत्यंत रमणीय पुस्तक सहज तयार होईल आणि हातोहात खपेलही!

विजुभाऊ Mon, 03/17/2008 - 15:34
अहीर भैरव रागातले अजुन एक गाणे तेरी सासों को जो महका रही है ये पहले प्यार की खूशबू तेरी सासोंसे शायद आ रही है.. आणि जागो मोहन प्यारे........ मराठी गाणे जीवलगा राहीले दूर घर माझे........... हे गाणे अहीर भैरव चा जवळचा राग बैरागी भैरव आहे दया घना..............चा राग नक्कि माहीत नाही पण भैरव कुटुंबा मधला आहे "लेकीन "सिनेमात याच चालीची एक बंदीश आहे. रसुल अल्लाह्..........अशी काही तरी (तात्या थोडासा खुलासा) आपला किंचित कानसेन विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर Mon, 03/17/2008 - 19:18
अहीर भैरव रागातले अजुन एक गाणे तेरी सासों को जो महका रही है ये पहले प्यार की खूशबू तेरी सासोंसे शायद आ रही है.. मराठी गाणे जीवलगा राहीले दूर घर माझे........... हे गाणे अहीर भैरव चा जवळचा राग बैरागी भैरव आहे असहमत आहे, सवडीने खुलासा करतो.. "लेकीन "सिनेमात याच चालीची एक बंदीश आहे. रसुल अल्लाह्..........अशी काही तरी (तात्या थोडासा खुलासा) ही पूर्वी रागातली बंदिश आहे... परंतु विजूभाऊ, आपण इंटरेस्ट घेताय ही मात्र कौतुकास्पद बाब आहे... आपला, (आनंदीत) तात्या.

सर्किट Mon, 03/17/2008 - 23:08
तात्या, अहिर भैरव च्या निमित्ताने बसंतचे लग्न पुन्हा सुरू झाले, ह्याचा अत्यानंद झाला. किशोरीताईंचा अहिर भैरव हा अहिर भैरवाच्या आजवर दिसलेल्या दर्शनांत तर अग्रक्रमी येतोच, पण किशोरी ताईंच्या कलाकृतींतही तो (माझ्या दृष्टीने) अग्रक्रमी आहे. - (रसिक) सर्किट ता. क. विजूभाऊ, रसूलिल्लाह... ही पूर्वी मधली पारंपारिक बंदिश आहे. त्यावरूनच बाळासाहेबांनी "दयाघना.." बांधले आहे. बैरागी भैरवची तबियत अहिर भैरवपेक्षा क्खूपच वेगळी आहे.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Tue, 03/18/2008 - 02:19
...म्हणतो!
विजूभाऊ, रसूलिल्लाह... ही पूर्वी मधली पारंपारिक बंदिश आहे. त्यावरूनच बाळासाहेबांनी "दयाघना.." बांधले आहे.
मंगेशकर त्यांच्या 'भावसरगम' कार्यक्रमात त्यांचा मूड असेल तर हे सप्रात्यक्षीक दाखवायचे/(दाखवतात?).

In reply to by कोलबेर

चतुरंग Tue, 03/18/2008 - 02:23
त्यातल्या बारकाव्यांसह ऐकायचा योग आला होता. .आणि 'दयाघना' च्या निर्मितीमागची प्रक्रिया जाणून घेताना फारच छान वाटले होते! चतुरंग

चित्तरंजन भट Mon, 03/17/2008 - 23:14
तात्यासाहेब, तुमच्या रसाळ शैलीचे आम्ही चाहते आहोत. तुम्ही नुसते 'मंडळी' म्हटले की अगदी माधुर्यरसकल्लोल सुरू होतो. बाकी शास्त्रीय संगीत आम्हाला फारसे कळत नाही. पण तुमचे लेख वाचल्यावर बरेच काही कळल्यासारखे वाटते. वसंताची अशीच लग्ने लावत राहा. आम्ही हजर राहूच.

चतुरंग Tue, 03/18/2008 - 00:04
तात्या, बसंतच्या लग्नातल्या आजवरच्या मैफिलितली सर्वात आवडलेली मैफल असे मी ह्याचे वर्णन करेन! अत्यंत नेटक्या शब्दात यथार्थ चित्रण करुन रागाचे शब्दरुप आमच्यासमोर उभे करण्याचे कसब निव्वळ लाजवाब. रागसंगीतात असलेली रुची तुमच्या अशा लेखनाने वाढत जाणार हे नक्की. मुकेशच्या शांत आणि कसकभर्‍या आवाजातलं 'दिल ने कहा' मधलं 'वक्त़ करता जो वफा' हे ही गाणं ह्याच रागातलं! चतुरंग

शास्त्रीय संगीतातले तसे फारसे काही कळत नाही मला. पण तरीही मला ते ऐकायला आवडते. मी 'अहीर भैरव' वसंतराव देशपांडे यांचा ऐकला आहे. द्रुत लयीतली बंदीश 'कैसे मनाऊं' अशी आहे. या रागाचे आरोह-अवरोह, पकड, वादी-समवादी याची माहीती मिळाली तर अजून आनंद होईल. पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर Wed, 03/19/2008 - 12:18
प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकवरांचा मी ऋणी आहे... असाच लोभ असू द्यावा... तात्या.

सुधीर कांदळकर Wed, 03/19/2008 - 20:13
लुटायला काढलात. आपण रेखाटलेली रागचित्रे सुरेख. जो राग ऐकतांना ज्या भावाचे अव्यक्त (ऍबस्ट्रॅक्ट) चित्र मनांत उमटते त्याच भावाचे आपण मूर्त चित्रण केले आहे. त्यामुळे स्वतःच्या मनातीलच अव्यक्त भाव आपल्या प्रासादिक लेखणीतून उमटले आहेत. रागस्वरूप समजायलाच वर्षे खर्च करावी लागतात. ती समजून शब्दरूपात चित्रित करणे येरागबाळ्याचे काम नाही. अभिनंदन आणि धन्यवाद. आज दुवे गायब आहेत. गेले दोन दिवस हपिसातून उशिरा घरी येतोय. त्यामुळे वेळेवर प्रतिसाद देता आला नाही. सुरश्री केसरबाईंचा आवाज ऐकण्यासाठी आपल्या ब्लॉगवरील दुव्यावर टिचकी मारली. परंतु सर्व श्राव्य दुवे काल कार्यरत नव्हते. काल घईघाईत १२हि भाग वाचले. आणि नशीब आज आप्ल्या ब्लॉगवरून अकराहि भाग गायब आहेत. सारंगाच्या भागातून वृंदावनी सारंग आणि मधुमाघ सारंग राहून गेले असावेत असे वाटते. तरी किमान ब्लॉगवर एकेका रागाबद्दल विस्तृत माहिती असेल तर बरे होईल. उदा. शुद्ध सारंगाहून गौड सारंगाचे कोणते स्वर वेगळे आहेत. वादी संवादी कोणते आहेत, चलन कसे वेगळे आहे. तर माझ्यासारख्या इच्छुकांची सोय होईल. कारण मला हे ठाऊक नाही. मला अजून मारवा, पूरिया आणि सोहनी वेगळे करता येत नाही. शुद्ध कल्याण व भूप ओळखण्यात गल्लत होते. अशा अनेक गफलती होतात. एवढे पुराण मिपावर फार अगडबंब होईल. पण ब्लॉगवर हरकत नाही. माझा सर्वात आवडता राग मारुबिहाग. याची वाट पाहात आहे. खरे म्हणजे जो राग आपण ऐकत आहोत तोच त्यावेळी सर्वोत्तम असे नेहमीच वाटते. तरी अभोगी, दरबारी, जोग, मधुकंस वगैरे मतब्बर सरदार आहेतच. तेदेखील आले तर माझ्यासारख्या अर्धवटांची सोय होईल. असो. अपार आनंद मिळाला. आता अपेक्षा वाढलेल्या आहेत हे खरे. संगीतातील अर्धवटराव सुधीर कांदळकर. ता. क. : सुरश्रीचा दुवा जरूर द्या. मी अद्याप त्यांचा आवाजदेखील ऐकलेला नाही.

In reply to by सुधीर कांदळकर

तसेच या अहीरभैरवा बरोबरच 'नट भैरव, शिवमत भैरव, एज़ाज़ भैरव, भवमत भैरव ' असे ५ राग वसंतराव "नुसते भैरवाचे प्रकार गातो हं!" असे म्हणून गायचे. त्यामुळे या सर्व रागांची ओळख झाली तर फार बरे होईल हो. तात्या तुमच्या उत्तराच्या प्रतिक्षेत! पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विसोबा खेचर गुरुवार, 03/20/2008 - 09:09
मिराशीबुवा, वरील पैकी नटभैरवाबद्दल माझा थोडाफार विचार झालेला आहे, सवडीने केव्हातरी नक्की लिहीन नटभैरवावर. वसंतराव "नुसते भैरवाचे प्रकार गातो हं!" असे म्हणून गायचे. तो एक सिद्धपुरुषच होता..! असो, प्रतिसादाबद्दल मी आपला आभारी आहे.. आपला, (भैरवप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Fri, 03/21/2008 - 08:16
वसंतराव "नुसते भैरवाचे प्रकार गातो हं!" असे म्हणून गायचे. तो एक सिद्धपुरुषच होता..! तात्या, आपण वापरलेला सिद्धपुरुष हा शब्द भावला.. गदगदलो.. वसंतराव, एक अवलिया सिद्धपुरुष.. शीर्षक दिलंय, आता लिहा , प्लीज.. - सर्किट

चतुरंग Wed, 03/19/2008 - 21:32
आय.टी.सी. (इंडियन टोबॅको.कं) ने 'संगीत रिसर्च अकादमी' असा एक छान उपक्रम केलेला आहे. हिंदुस्तानी अभिजात संगीताबद्दल, घराणी, गुरुकुल परंपरा, राग, रागांचे वेळेबरोबरचे नाते इ. बरीच रंजक माहिती तिथे आहे. रसिकांनी जरुर पहावी. चतुरंग

अमित.कुलकर्णी Sun, 03/16/2008 - 23:38
लेखमालेचे सर्व भाग आवडले! -अमित ------------------------------------------ Doing what you don't like is being employed and not liking what you do is common human nature!

प्राजु Sun, 03/16/2008 - 23:53
अहिरभैरव.... मलाही अतिशय आवडतो... गंभिर पण तितकाच खेळकर वाटतो हा राग मला. तुम्ही लिहिलेले.. हा राग मला एखाद्या साधूपुरुषासारखा दिसतो. विरागी वृत्तीचा. पण कसा आहे हा साधूपुरुष? हा नुसतीच जपमाळ घेऊन वैराग्याची भाषा करत नाही तर उलट 'आयुष्यातले सगळे भोग अगदी यथेच्छ भोगा परंतु चित्ती मात्र सतत वैराग्याचीच जाणीव असू द्या' हे सांगणारा आहे! मंडळी, अगदी नेमक्या शब्दात वर्णन करायचं म्हटलं तर 'आहे मनोहर तरी गमते उदास!' अश्याच वृत्तीचा हा राग आहे असं मला वाटतं! मला हा साधूपुरुष थोडा प्रवासी, भटक्या वृत्तीचा, एका जागी फार वेळ न थांबणारा वाटतो. हा अवचित कधी दाराशी येईल आणि 'सांगेन गोष्टी युक्तिच्या चार..' या न्यायाने आपल्यालाच आयुष्य सावरणारे चार प्रेमळ सल्ले देईल आणि पुन्हा कुठेतरी दूर निघून जाईल! वर उल्लेख केल्याप्रमाणे या रागात गायली जाणारी 'अलबेला साजन आये..ही पारंपारिक बंदिश इथे ऐका आणि पाहा. 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात संगीतकाराने या बंदिशीचा खूप छान उपयोग करून घेतला आहे. गाण्याचं पिक्चराझेशनही खूप चांगलं आहे! विक्रम गोखले गुरुजी ऐश्वर्याला आणि सल्लूबाबाला या रागाची तालीम देत आहेत! :) (अवांतर - हा शिणेमाही मला खूप आवडला होता! असो..) मंडळी, माणसाचं मन हे अनेक गोष्टींनी भरलेलं असतं. त्यात आनंद असतो, दु:ख असतं, लोभ, मत्सर, माया, ममता, अगदी सारं काही असतं. परंतु या सगळ्या भावभावानांकडे शेवटी एका विरागी वृत्तीनेच पाहावं, किंबहुना मनातील प्रत्येक भावभावनेला विरागी वृत्तीची झालर असावी, असंच अहीरभैरव हा राग आपल्याला सांगतो किंवा शिकवतो. मग ती भावभावना कुठलिही असो, आनंद असो वा दु:ख असो, अंगी जर मूलभूत विरागी वृत्ती असेल तर या सगळ्या भावनांचा समतोल योग्य रितीने राखला जातो आणि ही विरागीवृत्ती आपल्याला अहीरभैरवकडून मिळते असं मला वाटतं. 'आयुष्यात सगळं काही कर परंतु शेवटी वृत्ती मात्र विरागीच ठेव' असंच हा राग सतत सांगत असतो आणि हीच या रागाची फार मोठी ताकद आहे असं मला वाटतं! मंडळी, मी काही कुणी मोठा धर्माचा गाढा अभ्यासक नाही की मोठमोठे ग्रंथ पठण केलेला, गीता-ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलेला कुणी शास्त्री-पंडित नाही. आपलं हिदुस्थानी रागसंगीत हीच आमची गीता आणि त्यातले एकापेक्षा एक मौल्यवान असे राग हेच आमचे वेद! आणि हेच वेद व गीता आम्हाला बरंच काही शिकवून जातात असा माझा तरी अनुभव आहे! मंडळी, खरंच मला तरी अहीरभैरव असाच दिसला, असाच भावला! तात्या... निव्वळ अप्रतिम.. काय सांगू दुसरं? - (सर्वव्यापी)प्राजु

सहज Mon, 03/17/2008 - 08:26
मला शास्त्रीय संगीतातील काही कळत नाही (कृपया कोणि लगेच "परवा मिपावरील एका प्रतिसादकू महाशयांनी विधान केले की त्यांना शास्त्रिय संगीत अजिबात कळत नाही." असे म्हणुन कुठली नवी लेखमाला सुरू करुन नये.) पण अधुन मधुन नक्कीच एकावेसे वाटते, काही अभंग, गाणी मोहुन टाकतात मग कधीतरी वाचनात येते की अमुक रागात बांधलेले गाणे आहे. तात्या बसंतचं लग्न ह्या लेखमाले बद्दल धन्यवाद.

प्रमोद देव Mon, 03/17/2008 - 08:41
मलाही हा राग खूप आवडतो. तात्या तू इथे दिलेले अलबेला साजन आयो हे तर झकासच आहे. हीच चीज माझ्याकडे बसवराज राजगुरु ह्यांच्या मधुर आवाजातली आहे. कितीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही. खूप हुरहुर लावणारा राग असावा असे मला वाटते. पुछो ना कैसे बद्दल तर काही बोलायलाच नको. तेही एक सदाबहार गाणे आहे आणि माझ्या खास पसंतीच्या गाण्यांपैकी एक आहे. मंदारमाला नाटकातले संगीतभूषण रामभाऊ मराठे ह्यांनी गाजवलेले जय शंकरा हे नाट्यपदही ह्याच रागातले आहे आणि तेही माझ्या खास आवडीचे आहे हे जाता जाता सांगू इच्छितो. अहिर भैरव रागाचे वर्णन करताना तू पुलंच्या तुझे आहे तुज पाशी मधल्या आचार्य आणि काकाजींमधल्या संवादांचा अगदी नेमका उपयोग केलेला आहेस हे जाणवते. जियो,तात्या जियो. तुझ्याकडून उत्तरोत्तर भारतीय अभिजात संगीताची अशीच सेवा घडो आणि त्या निमित्ताने आमच्या सारख्या रसिक पण अज्ञ लोकांच्यामध्ये त्याची जाण निर्माण होवो अशी सदिच्छा व्यक्त करतो.

In reply to by प्रमोद देव

बेसनलाडू Mon, 03/17/2008 - 09:01
मलाही हा राग खूप आवडतो. तात्या तू इथे दिलेले अलबेला साजन आयो हे तर झकासच आहे. कितीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही. खूप हुरहुर लावणारा राग असावा असे मला वाटते. पुछो ना कैसे बद्दल तर काही बोलायलाच नको. तेही एक सदाबहार गाणे आहे आणि माझ्या खास पसंतीच्या गाण्यांपैकी एक आहे. अहिर भैरव रागाचे वर्णन करताना तू पुलंच्या तुझे आहे तुज पाशी मधल्या आचार्य आणि काकाजींमधल्या संवादांचा अगदी नेमका उपयोग केलेला आहेस हे जाणवते. जियो,तात्या जियो. तुझ्याकडून उत्तरोत्तर भारतीय अभिजात संगीताची अशीच सेवा घडो आणि त्या निमित्ताने आमच्या सारख्या रसिक पण अज्ञ लोकांच्यामध्ये त्याची जाण निर्माण होवो अशी सदिच्छा व्यक्त करतो. (सहमत)बेसनलाडू

आनंदयात्री Mon, 03/17/2008 - 12:13
या लेखमालेतला हा अजुन एक चांगला लेख. आवडला ! रागदारीच्या बाबतीत सर्वसामान्य असणार्‍यांना समजेल असे "अलबेला .. " चे उदाहरण दिल्यामुळे आम्हाला चांगले समजुन घेता आले. धन्यवाद. (हिंदुस्थानी रागदारीत अज्ञ असणारा पण जाणुन घेण्याची इच्छा असणारा) -आनंदयात्री

In reply to by आनंदयात्री

नंदन Mon, 03/17/2008 - 14:30
म्हणतो. 'अलबेला...'चे उदाहरण आणि रागांना दिलेला व्यक्तीचा स्वभाव यातून काय म्हणायचं आहे, ते बरोबर समजतं. (ते का म्हटलंय, हे समजायला अर्थातच कान तयार हवेत.) बाकी, इस्निप्सवर पं. हरिप्रसाद चौरसियांच्या बासरीवादनाचा (अहिरभैरवातले) हा दुवा मिळाला - http://www.esnips.com/doc/9926a1b1-1843-41c1-a258-c99313f5aa71/Ahir-Bhairav---Flute

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

विसुनाना Mon, 03/17/2008 - 12:34
तात्या, विसोबा खेचर ऊर्फ श्री. शेखर अभ्यंकर यांना नम्र विनंती की आपण या लेखमालेचे छापील पुस्तकात रुपांतर करावे. पुस्तकात दिलेल्या दुवा-उदाहरणांची एक तबकडी बनवून पुस्तकाच्या मलपृष्ठाच्या आतील भागात पाकीट डकवून त्यातून वितरीत करावी. नव्या, होतकरू कलाकारांना एक आदर्श संदर्भ तयार होईल.शिवाय त्यातून आपली 'कडक' मतेही त्यांच्यापर्यंत पोचतील.('प्लीज, प्लीज, मला समस करा हो' म्हणून भिका मागताना ते विचार करतील.) शिवाय आमच्यासारख्या 'कानसेन' मंडळींची उत्तरभा.शा.संगीताशी चांगली ओळख होईल. पहा, काही प्रकाशकांशी बोलून तर पहा. दोन अडीचशे पानांचे अत्यंत रमणीय पुस्तक सहज तयार होईल आणि हातोहात खपेलही!

विजुभाऊ Mon, 03/17/2008 - 15:34
अहीर भैरव रागातले अजुन एक गाणे तेरी सासों को जो महका रही है ये पहले प्यार की खूशबू तेरी सासोंसे शायद आ रही है.. आणि जागो मोहन प्यारे........ मराठी गाणे जीवलगा राहीले दूर घर माझे........... हे गाणे अहीर भैरव चा जवळचा राग बैरागी भैरव आहे दया घना..............चा राग नक्कि माहीत नाही पण भैरव कुटुंबा मधला आहे "लेकीन "सिनेमात याच चालीची एक बंदीश आहे. रसुल अल्लाह्..........अशी काही तरी (तात्या थोडासा खुलासा) आपला किंचित कानसेन विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर Mon, 03/17/2008 - 19:18
अहीर भैरव रागातले अजुन एक गाणे तेरी सासों को जो महका रही है ये पहले प्यार की खूशबू तेरी सासोंसे शायद आ रही है.. मराठी गाणे जीवलगा राहीले दूर घर माझे........... हे गाणे अहीर भैरव चा जवळचा राग बैरागी भैरव आहे असहमत आहे, सवडीने खुलासा करतो.. "लेकीन "सिनेमात याच चालीची एक बंदीश आहे. रसुल अल्लाह्..........अशी काही तरी (तात्या थोडासा खुलासा) ही पूर्वी रागातली बंदिश आहे... परंतु विजूभाऊ, आपण इंटरेस्ट घेताय ही मात्र कौतुकास्पद बाब आहे... आपला, (आनंदीत) तात्या.

सर्किट Mon, 03/17/2008 - 23:08
तात्या, अहिर भैरव च्या निमित्ताने बसंतचे लग्न पुन्हा सुरू झाले, ह्याचा अत्यानंद झाला. किशोरीताईंचा अहिर भैरव हा अहिर भैरवाच्या आजवर दिसलेल्या दर्शनांत तर अग्रक्रमी येतोच, पण किशोरी ताईंच्या कलाकृतींतही तो (माझ्या दृष्टीने) अग्रक्रमी आहे. - (रसिक) सर्किट ता. क. विजूभाऊ, रसूलिल्लाह... ही पूर्वी मधली पारंपारिक बंदिश आहे. त्यावरूनच बाळासाहेबांनी "दयाघना.." बांधले आहे. बैरागी भैरवची तबियत अहिर भैरवपेक्षा क्खूपच वेगळी आहे.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Tue, 03/18/2008 - 02:19
...म्हणतो!
विजूभाऊ, रसूलिल्लाह... ही पूर्वी मधली पारंपारिक बंदिश आहे. त्यावरूनच बाळासाहेबांनी "दयाघना.." बांधले आहे.
मंगेशकर त्यांच्या 'भावसरगम' कार्यक्रमात त्यांचा मूड असेल तर हे सप्रात्यक्षीक दाखवायचे/(दाखवतात?).

In reply to by कोलबेर

चतुरंग Tue, 03/18/2008 - 02:23
त्यातल्या बारकाव्यांसह ऐकायचा योग आला होता. .आणि 'दयाघना' च्या निर्मितीमागची प्रक्रिया जाणून घेताना फारच छान वाटले होते! चतुरंग

चित्तरंजन भट Mon, 03/17/2008 - 23:14
तात्यासाहेब, तुमच्या रसाळ शैलीचे आम्ही चाहते आहोत. तुम्ही नुसते 'मंडळी' म्हटले की अगदी माधुर्यरसकल्लोल सुरू होतो. बाकी शास्त्रीय संगीत आम्हाला फारसे कळत नाही. पण तुमचे लेख वाचल्यावर बरेच काही कळल्यासारखे वाटते. वसंताची अशीच लग्ने लावत राहा. आम्ही हजर राहूच.

चतुरंग Tue, 03/18/2008 - 00:04
तात्या, बसंतच्या लग्नातल्या आजवरच्या मैफिलितली सर्वात आवडलेली मैफल असे मी ह्याचे वर्णन करेन! अत्यंत नेटक्या शब्दात यथार्थ चित्रण करुन रागाचे शब्दरुप आमच्यासमोर उभे करण्याचे कसब निव्वळ लाजवाब. रागसंगीतात असलेली रुची तुमच्या अशा लेखनाने वाढत जाणार हे नक्की. मुकेशच्या शांत आणि कसकभर्‍या आवाजातलं 'दिल ने कहा' मधलं 'वक्त़ करता जो वफा' हे ही गाणं ह्याच रागातलं! चतुरंग

शास्त्रीय संगीतातले तसे फारसे काही कळत नाही मला. पण तरीही मला ते ऐकायला आवडते. मी 'अहीर भैरव' वसंतराव देशपांडे यांचा ऐकला आहे. द्रुत लयीतली बंदीश 'कैसे मनाऊं' अशी आहे. या रागाचे आरोह-अवरोह, पकड, वादी-समवादी याची माहीती मिळाली तर अजून आनंद होईल. पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर Wed, 03/19/2008 - 12:18
प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकवरांचा मी ऋणी आहे... असाच लोभ असू द्यावा... तात्या.

सुधीर कांदळकर Wed, 03/19/2008 - 20:13
लुटायला काढलात. आपण रेखाटलेली रागचित्रे सुरेख. जो राग ऐकतांना ज्या भावाचे अव्यक्त (ऍबस्ट्रॅक्ट) चित्र मनांत उमटते त्याच भावाचे आपण मूर्त चित्रण केले आहे. त्यामुळे स्वतःच्या मनातीलच अव्यक्त भाव आपल्या प्रासादिक लेखणीतून उमटले आहेत. रागस्वरूप समजायलाच वर्षे खर्च करावी लागतात. ती समजून शब्दरूपात चित्रित करणे येरागबाळ्याचे काम नाही. अभिनंदन आणि धन्यवाद. आज दुवे गायब आहेत. गेले दोन दिवस हपिसातून उशिरा घरी येतोय. त्यामुळे वेळेवर प्रतिसाद देता आला नाही. सुरश्री केसरबाईंचा आवाज ऐकण्यासाठी आपल्या ब्लॉगवरील दुव्यावर टिचकी मारली. परंतु सर्व श्राव्य दुवे काल कार्यरत नव्हते. काल घईघाईत १२हि भाग वाचले. आणि नशीब आज आप्ल्या ब्लॉगवरून अकराहि भाग गायब आहेत. सारंगाच्या भागातून वृंदावनी सारंग आणि मधुमाघ सारंग राहून गेले असावेत असे वाटते. तरी किमान ब्लॉगवर एकेका रागाबद्दल विस्तृत माहिती असेल तर बरे होईल. उदा. शुद्ध सारंगाहून गौड सारंगाचे कोणते स्वर वेगळे आहेत. वादी संवादी कोणते आहेत, चलन कसे वेगळे आहे. तर माझ्यासारख्या इच्छुकांची सोय होईल. कारण मला हे ठाऊक नाही. मला अजून मारवा, पूरिया आणि सोहनी वेगळे करता येत नाही. शुद्ध कल्याण व भूप ओळखण्यात गल्लत होते. अशा अनेक गफलती होतात. एवढे पुराण मिपावर फार अगडबंब होईल. पण ब्लॉगवर हरकत नाही. माझा सर्वात आवडता राग मारुबिहाग. याची वाट पाहात आहे. खरे म्हणजे जो राग आपण ऐकत आहोत तोच त्यावेळी सर्वोत्तम असे नेहमीच वाटते. तरी अभोगी, दरबारी, जोग, मधुकंस वगैरे मतब्बर सरदार आहेतच. तेदेखील आले तर माझ्यासारख्या अर्धवटांची सोय होईल. असो. अपार आनंद मिळाला. आता अपेक्षा वाढलेल्या आहेत हे खरे. संगीतातील अर्धवटराव सुधीर कांदळकर. ता. क. : सुरश्रीचा दुवा जरूर द्या. मी अद्याप त्यांचा आवाजदेखील ऐकलेला नाही.

In reply to by सुधीर कांदळकर

तसेच या अहीरभैरवा बरोबरच 'नट भैरव, शिवमत भैरव, एज़ाज़ भैरव, भवमत भैरव ' असे ५ राग वसंतराव "नुसते भैरवाचे प्रकार गातो हं!" असे म्हणून गायचे. त्यामुळे या सर्व रागांची ओळख झाली तर फार बरे होईल हो. तात्या तुमच्या उत्तराच्या प्रतिक्षेत! पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विसोबा खेचर गुरुवार, 03/20/2008 - 09:09
मिराशीबुवा, वरील पैकी नटभैरवाबद्दल माझा थोडाफार विचार झालेला आहे, सवडीने केव्हातरी नक्की लिहीन नटभैरवावर. वसंतराव "नुसते भैरवाचे प्रकार गातो हं!" असे म्हणून गायचे. तो एक सिद्धपुरुषच होता..! असो, प्रतिसादाबद्दल मी आपला आभारी आहे.. आपला, (भैरवप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Fri, 03/21/2008 - 08:16
वसंतराव "नुसते भैरवाचे प्रकार गातो हं!" असे म्हणून गायचे. तो एक सिद्धपुरुषच होता..! तात्या, आपण वापरलेला सिद्धपुरुष हा शब्द भावला.. गदगदलो.. वसंतराव, एक अवलिया सिद्धपुरुष.. शीर्षक दिलंय, आता लिहा , प्लीज.. - सर्किट

चतुरंग Wed, 03/19/2008 - 21:32
आय.टी.सी. (इंडियन टोबॅको.कं) ने 'संगीत रिसर्च अकादमी' असा एक छान उपक्रम केलेला आहे. हिंदुस्तानी अभिजात संगीताबद्दल, घराणी, गुरुकुल परंपरा, राग, रागांचे वेळेबरोबरचे नाते इ. बरीच रंजक माहिती तिथे आहे. रसिकांनी जरुर पहावी. चतुरंग
II स्वरभास्कर पं भीमसेन जोशी प्रसन्न II
राम राम मंडळी, आज बर्‍याच दिवसांनी बसंतच्या लग्नाचा हा बारावा भाग लिहिण्याचा योग आला आहे. बसंतच्या लग्नाच्या पहिल्या अकरा भागांना मनोगताने प्रसिद्धी दिली होती त्याबद्दल मी मनोगत प्रशासनाचा अत्यंत ऋणी आहे. मनोगतावर ही मालिका लोकांना खूप आवडली होती असे आठवते! असो, आज हे सर्व भाग इच्छुकांना आमच्या ब्लॉगवर वाचायला मिळतील.

चित्रकळा - १

ॐकार ·

सहज Sun, 03/16/2008 - 11:22
१) गळ? ३) सारखा? सामुदायिक? सावरखाली? (बळचकर प्रयत्न) ५) पाचर

सचिन Sun, 03/16/2008 - 11:50
बकाल ? घरघर ? (=> प्रमोदकाका) सावरकर ? कोरडा ? (=> प्रमोदकाका) पाचर ? (=> सहज)

In reply to by सचिन

विसोबा खेचर Sun, 03/16/2008 - 12:12
माझेही उत्तर सचिनप्रमाणेच! बाय द वे ॐकारा, चित्रांतून कोडी घालायची तुझी कल्पना बाकी आवडली! :) तात्या.

नंदन Sun, 03/16/2008 - 14:11
ही कोड्यांची कल्पना आवडली. शीर्षकही समर्पक आहे. २-५ घरघर, सावरखाली, कोरडा, पाचर ही उत्तरे वरील प्रतिसादींनी दिल्याप्रमाणेच. पहिले 'बदल' आहे का?

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

ॐकार Mon, 03/17/2008 - 18:02
१) बगळे (ब गळे) २) घरघर ३)सापडलेले (सा पडलेले) ४)कोरडे (को रडे) ५)पाचर (पाच र)

लिखाळ Mon, 03/17/2008 - 20:57
मस्त... सुपीक डोके :) पुढ्च्या चित्रकळेच्या प्रतिक्षेत. --लिखाळ.

सचिन Mon, 03/17/2008 - 22:44
एकदम सुडोकू !! (सुपीक डोक्याला जपानीत हेच म्हणतात ना ?)

पिवळा डांबिस Tue, 03/18/2008 - 07:20
१. बदक २.बत्ती ३. सरगम ४. बायको ५. घरघर मला ४ तर माझ्याकडे रोखून बघतो आहे असेच वाटते, त्यामुळे ५ = घरघर!!! -पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग Tue, 03/18/2008 - 08:24
'ही' (पक्षी : ऑन द रॉक्स) जास्त झाल्यामुळे तुमची '२' गुल होऊन आपसूक '३' गाणे चालू झाले त्यावेळी '४' ने रोखून बघितल्यामुळे तुमचे '१' झाले आणि त्यामुळे जिवाला '५' लागली?!!?!!:)))) चतुरंग

सहज Sun, 03/16/2008 - 11:22
१) गळ? ३) सारखा? सामुदायिक? सावरखाली? (बळचकर प्रयत्न) ५) पाचर

सचिन Sun, 03/16/2008 - 11:50
बकाल ? घरघर ? (=> प्रमोदकाका) सावरकर ? कोरडा ? (=> प्रमोदकाका) पाचर ? (=> सहज)

In reply to by सचिन

विसोबा खेचर Sun, 03/16/2008 - 12:12
माझेही उत्तर सचिनप्रमाणेच! बाय द वे ॐकारा, चित्रांतून कोडी घालायची तुझी कल्पना बाकी आवडली! :) तात्या.

नंदन Sun, 03/16/2008 - 14:11
ही कोड्यांची कल्पना आवडली. शीर्षकही समर्पक आहे. २-५ घरघर, सावरखाली, कोरडा, पाचर ही उत्तरे वरील प्रतिसादींनी दिल्याप्रमाणेच. पहिले 'बदल' आहे का?

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

ॐकार Mon, 03/17/2008 - 18:02
१) बगळे (ब गळे) २) घरघर ३)सापडलेले (सा पडलेले) ४)कोरडे (को रडे) ५)पाचर (पाच र)

लिखाळ Mon, 03/17/2008 - 20:57
मस्त... सुपीक डोके :) पुढ्च्या चित्रकळेच्या प्रतिक्षेत. --लिखाळ.

सचिन Mon, 03/17/2008 - 22:44
एकदम सुडोकू !! (सुपीक डोक्याला जपानीत हेच म्हणतात ना ?)

पिवळा डांबिस Tue, 03/18/2008 - 07:20
१. बदक २.बत्ती ३. सरगम ४. बायको ५. घरघर मला ४ तर माझ्याकडे रोखून बघतो आहे असेच वाटते, त्यामुळे ५ = घरघर!!! -पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग Tue, 03/18/2008 - 08:24
'ही' (पक्षी : ऑन द रॉक्स) जास्त झाल्यामुळे तुमची '२' गुल होऊन आपसूक '३' गाणे चालू झाले त्यावेळी '४' ने रोखून बघितल्यामुळे तुमचे '१' झाले आणि त्यामुळे जिवाला '५' लागली?!!?!!:)))) चतुरंग
लेखनविषय:
3

चांदण्यात रात्र रात्र...

सृष्टीलावण्या ·

ॐकार Sun, 03/16/2008 - 11:13
माझ्या ऐकण्यात कॅनेस्ट्रा हे नाव आले आहे. चूक/बरोबर काय ते ठाऊक नाही. राणी डाव (hearts), लॅडिज, मेंढीकोट, नॉट-ऍट-होम, ३०४, झब्बू (एकेरी, गड्डेरी, इलेक्ट्रीक, बेरीज), कॅनेस्ट्रा/कॅनवेस्टा, गटारउपशी (मुंगूस), च्यॅलेंज(!), गुलामचोर,५-३-२, ७-८, बदाम-७ असे बरेच खेळ खेळत कित्येक मे महिन्यांच्या सुट्ट्या घालवल्या आहेत.

विसोबा खेचर Sun, 03/16/2008 - 12:18
च्यॅलेंज आणि झब्बू हे आमचे अतिशय आवडते खेळ! परंतु आमचं खरं मन रमतं ते तीन पत्तीत! बुद्धीला चालना देणारा खेळ आहे हा! त्या खेळाची मजा काही औरच, तशीच सजाही काही औरच! :) आपला, (जुगारी) तात्या.

सृष्टीलावण्या Sun, 03/16/2008 - 13:19
जजमेंटला विसरून चालायचेच नाही (मुंगुस तर आता कसे खेळतात ते विसरायलाच झाले). खरी गम्मत येते ती लहान मुलांशी भिकार सावकार खेळताना. त्यांना जिंकायला देताना धमाल वाटते. पत्त्यांची नशीली, सृला. मेंढीकोट रमवानुं, ज्युस पिवानुं, शुं मज्जानी लाईफ... > > सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

पुष्कर Sun, 03/16/2008 - 14:30
हा एक नव्यानेच कळलेला खेळ. ७-८-९ आणि ७-८ ह्या खेळांचा काही संबंध नाही. ७-८-९ हा थोडा रम्मी सारखा आणि फार 'उनो' सारखा आहे. ७--८--९ ही पत्त्यांमधली जणू ट्वेंटी-ट्वेंटी आहे. खेळताना खूप मजा येते. ह्याला कोणतीही पाने वर्ज्य नाहीत. पाच-पाच पाने वाटून डाव सुरू होतो. हातातले गुण कमित कमी ठेवणे हे मुख्य उद्दिष्ट. रम्मी प्रमाणे मध्ये उरलेल्या पानांचा गठ्ठा ठेवायचा. रम्मीच्या उलट खेळायचे, म्हणजे आधी हाततले पान टाकायचे आणि मग गठ्ठ्यातून उचलायचे.पानांच्या जोड्या टाकायला परवानगी आहे. (२ एक्के, २ गुलाम इ. ; राजा-राणी ही जोडी नाही). तसेच ३ किंवा जास्त पानांचा सिक्वेंस टाकू शकतो. घेताना मात्र एकच पान उचलायचे. सत्ती, आठ्ठी, नश्शी ही ह्या खेळाची मुख्य हत्यारं. समजा एखाद्याने सत्ती टाकली, तर त्याच्या पुढच्या भिडूने काहीही न खेळता समोरच्या गठ्ठ्यातून २ पाने उचलायची आणि त्याच्याही पुढच्या भिडूने नेहमीप्रमाणे खेळ चालू ठेवावा. एखाद्याने आठ्ठी टाकली, तर ज्या क्रमाने खेळ चालत आला, त्याच्या उलट सुरु करावा (क्लॉकवाईज खेळत असाल तर अँटीक्लॉकवाईज). एखाद्याने नश्शी टाकली, तर त्याच्या पुढचा भिडू एकावेळेसाठी स्किप (थोडक्यात, त्याची एक उतारी चुकते). एक्क्याला १, दुर्रीला२, अश्या क्रमाने दश्शीला १० गुण. सर्व चित्रांना १०-१० गुण असतात. डावाचा शेवट हा खेळाडूंच्या मनावर असतो. जर एखाद्याला असे वाटले की आपल्या हातात सर्वांपेक्षा कमी गुण आहेत, तर त्याने त्याची उतारी आल्यावर उतारी करण्यापूर्वी "शो" करावा. तो जर बरोबर निघाला, तर त्याला ० गुण आणि इतरांचे जे झाले असतील तेगुण लिहावेत. प्रत्येक डावात गुणांची बेरीज करत रहावे. जो २५० चा टप्पा पार करेल, तो खेळातून बाहेर. उरलेले भिडू खेळ चालू ठेवतील. अश्या रितीने एक एक गडी कमी होत शेवटी जो एक राहील तो जिंकला. मुख्य लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे हातात कमी पाने ठेवणे हे उद्दिष्ट नसून कमी गुण ठेवणे हे आहे. ह खेळ १ पेक्षा जास्त कितीही जणांत खेळता येतो. ४ पेक्षा जास्त जण असतील तर जास्त कॅट घ्यावेत. एकदा हा खेळ जमू लागला, की तो व्यसन लावतो. वर्षानुवर्षे मेंढीकोट खेळणार्‍यांचा सवयी ह्याने मोडल्या आहेत.कोणाला अधिक माहिती हवी असेल ह्या खेळाबद्दल तर मला कळवा.

ॐकार Sun, 03/16/2008 - 11:13
माझ्या ऐकण्यात कॅनेस्ट्रा हे नाव आले आहे. चूक/बरोबर काय ते ठाऊक नाही. राणी डाव (hearts), लॅडिज, मेंढीकोट, नॉट-ऍट-होम, ३०४, झब्बू (एकेरी, गड्डेरी, इलेक्ट्रीक, बेरीज), कॅनेस्ट्रा/कॅनवेस्टा, गटारउपशी (मुंगूस), च्यॅलेंज(!), गुलामचोर,५-३-२, ७-८, बदाम-७ असे बरेच खेळ खेळत कित्येक मे महिन्यांच्या सुट्ट्या घालवल्या आहेत.

विसोबा खेचर Sun, 03/16/2008 - 12:18
च्यॅलेंज आणि झब्बू हे आमचे अतिशय आवडते खेळ! परंतु आमचं खरं मन रमतं ते तीन पत्तीत! बुद्धीला चालना देणारा खेळ आहे हा! त्या खेळाची मजा काही औरच, तशीच सजाही काही औरच! :) आपला, (जुगारी) तात्या.

सृष्टीलावण्या Sun, 03/16/2008 - 13:19
जजमेंटला विसरून चालायचेच नाही (मुंगुस तर आता कसे खेळतात ते विसरायलाच झाले). खरी गम्मत येते ती लहान मुलांशी भिकार सावकार खेळताना. त्यांना जिंकायला देताना धमाल वाटते. पत्त्यांची नशीली, सृला. मेंढीकोट रमवानुं, ज्युस पिवानुं, शुं मज्जानी लाईफ... > > सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

पुष्कर Sun, 03/16/2008 - 14:30
हा एक नव्यानेच कळलेला खेळ. ७-८-९ आणि ७-८ ह्या खेळांचा काही संबंध नाही. ७-८-९ हा थोडा रम्मी सारखा आणि फार 'उनो' सारखा आहे. ७--८--९ ही पत्त्यांमधली जणू ट्वेंटी-ट्वेंटी आहे. खेळताना खूप मजा येते. ह्याला कोणतीही पाने वर्ज्य नाहीत. पाच-पाच पाने वाटून डाव सुरू होतो. हातातले गुण कमित कमी ठेवणे हे मुख्य उद्दिष्ट. रम्मी प्रमाणे मध्ये उरलेल्या पानांचा गठ्ठा ठेवायचा. रम्मीच्या उलट खेळायचे, म्हणजे आधी हाततले पान टाकायचे आणि मग गठ्ठ्यातून उचलायचे.पानांच्या जोड्या टाकायला परवानगी आहे. (२ एक्के, २ गुलाम इ. ; राजा-राणी ही जोडी नाही). तसेच ३ किंवा जास्त पानांचा सिक्वेंस टाकू शकतो. घेताना मात्र एकच पान उचलायचे. सत्ती, आठ्ठी, नश्शी ही ह्या खेळाची मुख्य हत्यारं. समजा एखाद्याने सत्ती टाकली, तर त्याच्या पुढच्या भिडूने काहीही न खेळता समोरच्या गठ्ठ्यातून २ पाने उचलायची आणि त्याच्याही पुढच्या भिडूने नेहमीप्रमाणे खेळ चालू ठेवावा. एखाद्याने आठ्ठी टाकली, तर ज्या क्रमाने खेळ चालत आला, त्याच्या उलट सुरु करावा (क्लॉकवाईज खेळत असाल तर अँटीक्लॉकवाईज). एखाद्याने नश्शी टाकली, तर त्याच्या पुढचा भिडू एकावेळेसाठी स्किप (थोडक्यात, त्याची एक उतारी चुकते). एक्क्याला १, दुर्रीला२, अश्या क्रमाने दश्शीला १० गुण. सर्व चित्रांना १०-१० गुण असतात. डावाचा शेवट हा खेळाडूंच्या मनावर असतो. जर एखाद्याला असे वाटले की आपल्या हातात सर्वांपेक्षा कमी गुण आहेत, तर त्याने त्याची उतारी आल्यावर उतारी करण्यापूर्वी "शो" करावा. तो जर बरोबर निघाला, तर त्याला ० गुण आणि इतरांचे जे झाले असतील तेगुण लिहावेत. प्रत्येक डावात गुणांची बेरीज करत रहावे. जो २५० चा टप्पा पार करेल, तो खेळातून बाहेर. उरलेले भिडू खेळ चालू ठेवतील. अश्या रितीने एक एक गडी कमी होत शेवटी जो एक राहील तो जिंकला. मुख्य लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे हातात कमी पाने ठेवणे हे उद्दिष्ट नसून कमी गुण ठेवणे हे आहे. ह खेळ १ पेक्षा जास्त कितीही जणांत खेळता येतो. ४ पेक्षा जास्त जण असतील तर जास्त कॅट घ्यावेत. एकदा हा खेळ जमू लागला, की तो व्यसन लावतो. वर्षानुवर्षे मेंढीकोट खेळणार्‍यांचा सवयी ह्याने मोडल्या आहेत.कोणाला अधिक माहिती हवी असेल ह्या खेळाबद्दल तर मला कळवा.
चॅलेंज खेळ मस्तच. योग्यवेळी चॅलेंज म्हणायचे, योग्यवेळी पास म्हणायचे आणि निरागस चेहरा ठेऊन बिनचूक खोटी पाने घुसडायची. तसे आम्ही बदाम ७, गुलामचोर, ५-३-२, रमी, ७-८, छब्बु, ३०४, लॅडिस सुद्धा खेळतो. पण खरी मजा मेंढीकोट आणि कॅनवेस्टा खेळताना येते ती. एका पावसाळ्यात गाड्या बंद पडल्याने २५-३० जण आमच्याकडे अडकली होती. २ रात्रंदिवस मेंढीकोट. सोबत डबेभरून चिवडा आणि चकल्या. आजही आम्ही कोकणात गेलो की चांदण्यात रात्र रात्र पत्ते खेळतो. १५-१६ जण, ३ कॅट घेऊन मेंढीकोट आणि जर तरुण पिढीतील खेळाडू जास्त असतील तर कॅनवेस्टा.