अर्थसंकल्प-२०१४
आज श्री.अरुण जेटली संसदेत बजेट सादर करत आहे . अर्थसंकल्पाविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा !!
वाचने
21635
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
१.
असेच ना ?
In reply to असेच ना ? by विटेकर
येस्स
चालेल..
आणि सब्सिडी
सौजन्यः इ-सकाळ
सौजन्यः इ-सकाळ
त्यो कन्व्हेयन्स अलाऊन्स का
एक प्रश्न
"दिखाऊ" बजेट असे याचे वर्णन
In reply to "दिखाऊ" बजेट असे याचे वर्णन by ऋषिकेश
का?
In reply to का? by प्रचेतस
वर वर पाहता प्रत्येक बाबतीत
In reply to वर वर पाहता प्रत्येक बाबतीत by ऋषिकेश
GST म्हणजे काय ?
In reply to GST म्हणजे काय ? by धन्या
गुड्स अँड सर्विस टॅक्स
In reply to गुड्स अँड सर्विस टॅक्स by ऋषिकेश
नुस्त्या सर्वीस टॅक्सला नाही.
In reply to नुस्त्या सर्वीस टॅक्सला नाही. by अनुप ढेरे
खरंतर
In reply to खरंतर by प्रसाद गोडबोले
जी एस टी
In reply to जी एस टी by चौकटराजा
दुवा
In reply to वर वर पाहता प्रत्येक बाबतीत by ऋषिकेश
धन्स रे.
In reply to धन्स रे. by प्रचेतस
सरदार पटेलांच्या पुतळ्याने
In reply to सरदार पटेलांच्या पुतळ्याने by मराठी कथालेखक
गंगासफाई बहुतेक उत्तराखंड,
नी त्याच वेळी दुसरीकडे गंगा
नी त्याच वेळी दुसरीकडे गंगा साफसफाईला दोन हजार कोटी+ बजेट!!गंगासफाईकडे (राजकारणाच्या चाललेल्या अतिरेकाने सहजपणे प्रथम मनात येणार्या विचारांमुळे) धार्मिक परिमाण लाऊन बधितले तरच तसे वाटेल. व्यापारी दृष्टीने पाहिल्यास या योजनेचे खालील फक्त काही फायदे लक्षात येऊन मतपरिवर्तन होईल असे वाटते... १. जलवाहतूक की जगातली सर्वात स्वस्त आणि पर्यावरणाचा कमीतकमी र्हास करणारी माणसे आणि मालाची वाहतूक करणारी व्यवस्था आहे. सर्व सुधारलेल्या आणि इतरही देशांत ही पद्धत यशस्वीपणे वापरात आणली गेली आहे. भारताने आतापर्यंत गंगेच्या रुपांत असलेल्या आपल्या याप्रकारच्या सर्वात मोठ्या संसाधनाकडे (अॅसेट) पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. २. वहातुकव्यवस्था सुधारण्याने एकंदर अर्थव्यवस्थेवर आणि जनतेच्या वाहतुकीच्या सोईवर किती सखोल फायदेशीर परिणाम होतो हे सांगायलाच पाहिजे असे नाही. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचे उदाहरण समोर आहेच. ३. साधारण १००० किलोमीटर लांबीच्या गंगासफाईने भारताच्या काही कोटीच्या आसपास जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी आणि काही लाख एकर जमिनीला स्वच्छ पाणी मिळेल. तसेच गंगेच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून ते समुद्रात जाण्याऐवजी वळवून इतर नद्यांत सोडता आले तर फायदे जमेस धरले तर या प्रकल्पाच्या फायद्यांची व्याप्ती प्रचंड प्रमाणात वाढेल. फक्त वरच्याच फायद्यांची गोळाबेरीज केली तरी दोन हजार कोटीची गुंतवणूक मोठी वाटू नये... किंबहुना हे बजेट पुढे योग्य तर्हेने वाढवावे लागेलही आणि त्यापासून होणारे फायदे त्याचे समर्थन करू शकतील. अजूनही संशयाचे निराकरण झाले नसल्यास तुलनेसाठी ९३ किलोमीटर लांबीच्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेसाठी दशकभरापेक्षा जास्त पूर्वी ११,४६० कोटी खर्च केले होते हे ध्यानात घेण्याजोगे आणि पुरेसे आहे असे वाटते... (स्वगत : भारतात केवळ खर्चाच्या आधारे (expense-oriented) नसून फलनिष्पत्तीच्या आधारे (outcome-oriented) अर्थसंकल्प तयार करणे व त्याचे मूल्यमापन होणे सुरू होईल तेव्हाच खरे अच्छे दिन येतील.)In reply to नी त्याच वेळी दुसरीकडे गंगा by डॉ सुहास म्हात्रे
माझा आक्षेप गंगेच्या सफाईला
In reply to माझा आक्षेप गंगेच्या सफाईला by ऋषिकेश
अधिक स्पष्ट करायला थोडे
माझे मत…
लोकसत्ता विश्लेषण
रुपा नितसुरे-रेगे
चालायचेच
In reply to चालायचेच by पुण्याचे वटवाघूळ
कोणाला विचारवंत ही शिवी
हे गिरिजाकाका फटाफट नावं का
बजेट असा का?
In reply to बजेट असा का? by आयुर्हित
वित्तमंत्री अरुण जेटली यांचा बजेट असा का?