विवाह मुहुर्त
लग्न ठरले कि लग्नाचा मुहूर्त पाहीला जातो.
तो मुहूर्त मुलगा आणि मुलगी यांच्या नावराशीवरून ठरवला जातो का?
मला यातले काही कळत नाही म्हणून जाणून घ्यायचे आहे कि
मुहूर्त का पहिला जातो?
खूप वेळा ठरलेल्या मुहूर्तावर लग्न लागत नाहीत,मग त्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्यात काही नुकसान किंवा विपरीत होते का?
(हं आता लग्न लागायला उशीर झाला तर जाणाऱ्या पाहुण्यांची पंचाईत होते हा भाग निराळा.)
साखरपुड्याचा विधी न केल्याने किंवा हळद न लावता लग्न केल्याने काही फरक पडतो का?
(प्रेमविवाहात तर या गोष्टी सहसा होतंच नाहीत.)
भारतिय संस्कृतीत याचे विशेष महत्व आहे का?
या विषयावर शास्त्रोक्त माहिती कोणी देईल का?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
.
२०० +
हम्म मियां बिवी राजी तो क्या
मला यातले काही कळत नाही ..
सुमुहूर्त सावधान!
लग्न मुहूर्तावर लागलं काय किंवा नाहि लागलं काय
आँ?
हि हि हि
मुहूर्त टळला काय, साधला काय..
माझी मतं, माझी उत्तरं. :)
विवाहासाठी मुहूर्ताने शष्प फरक पडत नाही
+११११११११११११११११११११११११११११
घंटा याच शब्दाच्या अर्थाचा मराठी प्रतिशब्द आहे
शष्प म्हणजे गवत.
फक्त मुहूर्तावर लग्न यशस्वी होत असते...
लेख लिहिताना
[बाकीचे लोक मुहूर्त बघत नाहीत
अग्गं बै ... तर हे टेन्शन हाय
मिपावरचा प्रसिद्ध काथ्याकूट
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
भिंगरी..हे वाचा
लेख वाचला
विवाह लागताना भटजी आपला ओरडून
ते आजवर फक्त एकट्याला कळालं
त्याच्या वाग्दत्तवधुचे काय
झालं हो लग्न तिचं. त्याच
सोडुन द्या हो
@थोरल्या भावाला ठाऊक होतं ३८०
>>सिंहस्थामुळे मधल्या
भिंगरी आपल्याला या वर काही
साखरपुडा हे लग्नाच्या बंधनात