क्या अच्छे दिन आ गये ?
In reply to याची दखल घ्या ! by चौकटराजा
In reply to रिक्षा आणि टॅक्सी यांचे दर हे by बोका-ए-आझम
In reply to अरे हो ! by hitesh
In reply to अहो माईसाहब, आधी ६० च दिवस by विश्वजीत भोसले पाटील
In reply to अहो माईसाहब, आधी ६० च दिवस by विश्वजीत भोसले पाटील
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- एक आँख मारु तो... ;) { Tohfa 1984 }In reply to वेळ जाऊद्या थोडा अजून.... by नितिन थत्ते
In reply to मोदिशेठ प्रचारात सांगायचे कि by दुश्यन्त
In reply to मोदिशेठ प्रचारात सांगायचे कि by दुश्यन्त
In reply to तेच तर ! by hitesh
In reply to . by hitesh
In reply to मनमोहनांसमोर कमरेत झुकून by बोका-ए-आझम
In reply to . by hitesh
In reply to ते by प्रदीप
In reply to . by hitesh
In reply to थोडेसे झुकून आदर देणे.. by टवाळ कार्टा
In reply to थोडेसे झुकून आदर देणे.. by टवाळ कार्टा
In reply to . by hitesh
हेच अंबानी मनमोहनांसमोर कंबरेत झुकुन उभे रहायचे.
मनमोहन सिंग आणि अंबानी एकमेकाना योग्य तो आदर देत होतेदोन्ही वाक्यांतला फरक समजतो का?
In reply to हेच अंबानी मनमोहनांसमोर by टवाळ कार्टा
In reply to . by hitesh
मनमोहन सिंगदेखील प्रतिनमस्कार करुन सुहास्य वदनाने वार्तालाप करायचे.=))
In reply to मनमोहन सिंगदेखील प्रतिनमस्कार by टवाळ कार्टा
In reply to . by hitesh
In reply to मारली का कोलांटी उडी by टवाळ कार्टा
In reply to . by hitesh
In reply to ममो बोलतात? by टवाळ कार्टा
In reply to ममो बोलतात? by टवाळ कार्टा
In reply to . by hitesh
In reply to @ हितेशभाऊ by बोका-ए-आझम
In reply to हितेस्भाईला कोनी मीटी मारत by टवाळ कार्टा
In reply to हितेस भाई, by जेपी
In reply to मनमोहनांसमोर कमरेत झुकून by बोका-ए-आझम
In reply to 'अच्छे दिन' मनमोहन यांच्या काळातील एक उदाहरण.... by चौकटराजा
ही सर्व कनेक्शन शोधून रद्द करण्यात आली व आता त्यामुळे इंधनाचा पुरवठा नीट होत आहे.जास्तीचे कनेक्शन तुम्ही पुरवठा नीट होत नव्हता म्हणुनच घेत होता ना ? नंबर लावलेले सिलेंडर वेळच्यावेळी उपलब्ध झाले तर कोणि जास्तीचे कनेक्शन का घेतील ?
In reply to अवांतर: by अर्धवटराव
In reply to . by hitesh
In reply to मग जास्तीचे कनेक्श्न्स का हवेत ? by अर्धवटराव
In reply to इन्स्टंट फक्त मॅगी असतं हितेश by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to इन्स्टंट फक्त मॅगी असतं हितेश by कॅप्टन जॅक स्पॅरो
एटीएम मधुन पैसे काढण्यालाही आता ५ प्रयत्नांनंतर चाजेस भरावे लागतील.हे जुनंच आहे.. ज्यावेळी कुठल्याही / दुसर्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढणे फ्री केलं गेलं, त्याच्या सहा महीन्यांच्या आतच हा ५ प्रयत्नवाला रुल आला.. बाकी चालू द्या..
In reply to हम्म.. by चिगो
In reply to हम्म.. by चिगो
In reply to आपल्याच बँकेच्या ATM मधून एका by असंका
In reply to मुळातला प्रश्न मग हा होतो की by बोका-ए-आझम
युपीए सरकारचे ६ महिने पूर्ण झाल्यावर इतका आरडाओरडा झाला होता कात्यांनी १०० दिवसात यंव करू आणि त्यंव करू अशा बाता मारल्या नव्हत्या म्हणून नाही झाला
In reply to ६ महिने आणि ओरडं by कपिलमुनी
त्यांनी १०० दिवसात यंव करू आणि त्यंव करू अशा बाता मारल्या नव्हत्या म्हणून नाही झालामला वाटते युपीएने १०० दिवसात महागाई कमी करू असे आश्वासन दिले होते. १९९१ च्या जाहिरनाम्यात काँग्रेसने सत्तेत येताच १०० दिवसात अन्नधान्यांचे दर जुलै १९९० मध्ये होते त्या दराला आणू असे आश्वासन दिले होते असे आठवते. मला वाटते की नरेंद्र मोदी सरकारचे पहिले ५ महिने १०० पैकी १०० मार्क देण्याच्या योग्यतेचे नक्कीच नाहीत. तरीही मी स्वतः ७५ पर्यंत मार्क देऊ शकेन. ७५ मार्कच का १०० का नाही हा प्रश्न रास्त आहे.अपेक्षा १०० काय १२० मार्कांची ठेवा आणि ती अपेक्षा पूर्ण झाली नाही तर टिका जरूर करा.पण तेच करताना इतर पर्याय १० मार्क द्यायच्याही लायकीचे नाहीत हे विसरले जाऊ नये ही अपेक्षा. आणि २५ मार्क कुठे गेले म्हणून टिका करताना मुळात २५ मार्कही मिळवू शकणार नाही त्यांना नकळत पाठिंबा दिला जाऊ नये ही काळजी घेतली की झाले.
In reply to मुळातला प्रश्न मग हा होतो की by बोका-ए-आझम
In reply to . by hitesh
In reply to हेलो by इरसाल
उदयन. मायबोलीवरचा नवा आयडी काय आहे ?अच्छा म्हणजे 'मी कधीच हवेत लिहित नाही' असे अभिमानाने लिहिणारे तेच का हे? बरं मग वाजपेयी अफझलला फाशी न देताच सिंहासन सोडून पळून गेले असे हवेत कसे काय लिहू शकले बाबा हे?असो. सध्या पंतप्रधान पिकनिकवर तीन देशांच्या दौर्यावर गेले आहेत.बहुदा हे पण पिकनिकच्याच मूडमध्ये असावेत :)
In reply to काँग्रेसनेही २००४ मध्ये India by बोका-ए-आझम
In reply to . by hitesh
In reply to काँग्रेसनेही २००४ मध्ये India by बोका-ए-आझम
In reply to कसाब भारतात इतक्या सहजपणे येऊ by बोका-ए-आझम
In reply to . by hitesh
In reply to सिरीयल डुआयडीज मुळे मिपाचे by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to नाही. मलाही तसेच वाटते...कोण by खटपट्या
In reply to नाही. मलाही तसेच वाटते...कोण by खटपट्या
In reply to सिरीयल डुआयडीज मुळे मिपाचे by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to @ विमे.... by मुक्त विहारि
In reply to सिरीयल डुआयडीज मुळे मिपाचे by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to सिरीयल डुआयडीज मुळे मिपाचे by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to . by hitesh
In reply to . by hitesh
In reply to सूतपुत्र स्वता सूतपुत्र by टवाळ कार्टा
In reply to यदाकदाचित. by बॅटमॅन
In reply to यदाकदाचित. by बॅटमॅन
In reply to . by hitesh
अफजलगुरुची केस कोर्टात नेऊन त्याला शिक्षा सुनावण्ण हे काम करायला त्याना तीन वर्षे लागली. त्यानंतरही त्याला फाशी न देताच ते सिंहासन सोडुन गेले.फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरच होऊ शकते हे तुम्हाला माहित आहे का? सर्वोच्च न्यायालयाने अफझल गुरूला फाशी द्यायचा निकाल दिला होता ४ ऑगस्ट २००५ रोजी.त्यावेळी कोण बरे पंतप्रधान होते? पृथ्वीवरच्या कालगणनेनुसार मनमोहनच पंतप्रधान होते. तुमच्या स्वप्नाळू जगात त्यावेळीही वाजपेयीच पंतप्रधान असतील तर कल्पना नाही. सुरवातीला तो राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करणार नाही असे म्हणत होता त्यामुळे ऑक्टोबर २००६ मध्ये त्याच्या फाशीची तारीख ठरलीही होती. पण शेवटच्या एक-दोन दिवसात त्याच्या वतीने त्याच्या बायकोने दयेचा अर्ज केला आणि फाशी लांबणीवर पडली. त्याला प्रत्यक्षात फाशी दिले कधी? फेब्रुवारी २०१३ मध्ये. कोणत्याही दयेच्या अर्जावर केंद्रीय गृहमंत्रालयाचे मत आल्याशिवाय राष्ट्रपती त्यावर निर्णय देऊ शकत नाहीत.ते मत देण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने जवळपास ४ वर्षांची दिरंगाई केली. गृहमंत्रालयाचे मत मिळाल्यानंतरही तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटीलही त्यावर काही बोलायला तयार नव्हत्या.म्हणजे ऑक्टोबर २००६ ते फेब्रुवारी २०१३ या काळात तुमचेच मनमोहन सरकार आणि मुळातल्या तुमच्याच पक्षाच्या राष्ट्रपती झोपून होत्या त्याचे काय?
फाशीवर पक्के शिक्केमोर्तब आणि प्रत्यक्ष फाशी हे काँग्रेसच्याच कारकिर्दीत घडले.मग काय उपकार केले का? देशाच्या कायद्याने दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी करणे हे सरकारचे कामच होते.त्याची काय मातब्बरी सांगता?
बरोबर ना ?साफ चूक
तपशिलात चुका असतील तर दुरुस्ती करावी.हहपुवा
अफजलगुरुची केस कोर्टात नेऊन त्याला शिक्षा सुनावण्ण हे काम करायला त्याना तीन वर्षे लागली. त्यानंतरही त्याला फाशी न देताच ते सिंहासन सोडुन गेले.यातील पहिल्या मुद्द्याचे उत्तर दिले आहेच. त्यातील सगळे मुद्दे चुकीचे आहेत हे वर लिहिलेच आहे.तरीही ते बरोबर आहेत हे क्षणभर गृहित धरले तरी "त्याला फाशी न देताच ते सिंहासन सोडून गेले" या म्हणण्याला काय अर्थ आहे? वाजपेयी सरकारचा निवडणुकांमध्ये पराभव झाला म्हणून ते सिंहासन सोडून गेले. पराभव झाल्यावर त्यांना जायलाच हवे. हा लोकशाहीचा भाग आहे. वाजपेयी सिंहासन सोडून गेले या शब्दप्रयोगावरून नक्की काय म्हणायचे हे समजत नाही.केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्रीपदाचे सिंहासन सोडून पळून गेला तसे वाजपेयी पळून गेले असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या वंडरलँडमध्ये तुम्हीच सुखात रहा.
In reply to हहपुवा by क्लिंटन
In reply to . by hitesh
In reply to . by hitesh
In reply to अफझल गुरू आणि कसाब by बोका-ए-आझम
In reply to . by hitesh
सरकार आले आणि चारच दिवसात शंकराचार्य बोलले ... साईबाबा हिंदु नाहीत , ते संतही नाहीत. त्यांची पुजा करु नका.. पुढे काय झाले माहीत नाही.साईबाबांची (किंवा अन्य कोणाचीही) पूजा करावी किंवा करू नये हा ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि याविषयी इतर कोणीही काहीही सांगितले तरी त्याला भारतीय समाज फाट्यावर मारतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे. यापुढेही त्यात काही बदल होईल असे वाटत नाही-- अगदी शंकराचार्यांनी सांगितले तरी. आणि कुंभमेळ्यांमध्ये कोणी अंघोळ आधी करायची यावरून मारामारी करणार्या अखाड्यातील साधूंवरही ज्या शंकराचार्यांचा वचक चालत नाही (की अशी मारामारी करणे यात काही वावगे आहे असे त्यांना वाटत नसेल तर) अशा शंकराचार्यांना कितपत महत्व द्यायचे हे भारतीयांना नक्कीच कळते. त्यामुळे शंकराचार्य जे काही बोलले ते बोलले त्याचे पुढे काही झाले नाही आणि होणारही नाही.
पण मोदींच्या सिंहासनारोहण समारंभाला मोदीनी देखील इमामाना बोलावले नव्हते. इतर धर्मगुरुना मात्र आमंत्रणे धाडलेली होती. याबाबत कुणी काही बोलत नाही.नक्की कोणते धर्मगुरू मोदींच्या शपथग्रहण समारंभासाठी आले होते? नावे सांगू शकाल का?
In reply to ?? by क्लिंटन
नक्की कोणते धर्मगुरू मोदींच्या शपथग्रहण समारंभासाठी आले होते? नावे सांगू शकाल का?आलेले हे खरे आहे पण ते देवेंद्रसाठी....नरेंद्रसाठी माहीत नाही
In reply to ?? by क्लिंटन
In reply to . by hitesh
In reply to आमचे अच्छे दिन- by जेपी
In reply to . by hitesh
In reply to 100 वा प्रतिसाद by जेपी
In reply to . by hitesh
याची दखल घ्या !