मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोरोना आणि चीन - निकोलस वेड यांचा लेख

केदार भिडे ·

दिगोचि 23/05/2021 - 12:27
आजच कोरोनाची आकदेवारी वाचली त्यात भारतात एकूण कोरोनाबाधितान्ची सन्ख्या २.५ कोटी व म्रुत्यु पावलेल्यान्ची सन्ख्या २७०००० दाखवली आहे. तर चीनमध्ये हे आकडे ९१००० व ४६४० असे आहेत. यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे. अमेरिका, इन्ग्लन्ड, फ्रान्स, जर्मनी ऑस्ट्रेलिया येथे म्रुत्यु मुखी पडलेल्यान्ची सन्ख्या प्रत्येकी ५८५०००, १२८०००, १०८०००, ८६०००, ९१० अशी आहे. मला असे वाटत नाही की या देशापेक्षा चीनची मेडिकल सिस्टीम चान्गली आहे. यवरून प्रत्येकाने चीनविशयी आपले मत ठरवावे.

दिगोचि 23/05/2021 - 12:27
आजच कोरोनाची आकदेवारी वाचली त्यात भारतात एकूण कोरोनाबाधितान्ची सन्ख्या २.५ कोटी व म्रुत्यु पावलेल्यान्ची सन्ख्या २७०००० दाखवली आहे. तर चीनमध्ये हे आकडे ९१००० व ४६४० असे आहेत. यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे. अमेरिका, इन्ग्लन्ड, फ्रान्स, जर्मनी ऑस्ट्रेलिया येथे म्रुत्यु मुखी पडलेल्यान्ची सन्ख्या प्रत्येकी ५८५०००, १२८०००, १०८०००, ८६०००, ९१० अशी आहे. मला असे वाटत नाही की या देशापेक्षा चीनची मेडिकल सिस्टीम चान्गली आहे. यवरून प्रत्येकाने चीनविशयी आपले मत ठरवावे.
कोरोना विषाणू चीन मधून मुद्दाम पसरवला गेला का यावर चर्चा सुरु आहे. मुद्दाम नाही पण अपघाताने तरी तो प्रयोगशाळेतून आला असावा याकडे निर्देश करणारा निकोलस वेड यांनी लिहिलेला मोठा लेख बुलेटिन नावाच्या १९४५ पासून अस्तित्वात असलेल्या मासिकात प्रसिद्ध झाला. शेखर गुप्तांनीही या लेखाची दखल घेतली आहे. ------------------------- निकोलस वेड यांचा बुलेटिन मधील लेख ------------------------- ३० मिनिटे किमान लागतील वाचायला. शक्य होईल त्यांनी जरूर वाचावा.

चंद्राने केलेलं मंगळाचं पिधान!

मार्गी ·

In reply to by सतिश गावडे

आवड पण हवी आमच्या ओळखीचे एक सद्गृहस्थ, ग्रहण बघण्यासाठी, जगांत कुठेही जातात... ग्रहण जर ऑस्ट्रेलिया मध्ये असेल तर, तिथे जातात... खगोलशास्त्र, हा त्यांचा आवडता विषय आहे...

In reply to by मुक्त विहारि

सतिश गावडे 18/04/2021 - 20:28
ज्याला आकाशनिरीक्षणाची आवडच नाही तो आकाशनिरीक्षणासाठी लागणारी दुर्बिण घेईलच कशाला? :)

चौकटराजा 18/04/2021 - 22:15
तुमचा ब्लॉग वाचला व ते विडीओ ही पाहिले ! प्रचंड आभारी आहे ! शनि व गुरु एकाच वेळी इतक्याजवळ (???? ) पाहिल्यामुळे आनद झाला !

गॉडजिला 19/04/2021 - 11:47
जेव्हा सजग बघणारा आणि दृश्य ह्यांची सांगड असेल तेव्हाच ही घटना बघता येऊ‌ शकते. आणि जिथे आपण सजग होऊन बघत नाही, तिथे आपण छोट्या गोष्टीही बघू शकत नाही. आणि त्याच अनुषंगाने कोणतीही गोष्ट बघणे किंवा न बघणे हे आपल्यावरच अवलंबून असतं. म्हणजे जेव्हा कोणी फूटबॉल खेळत असतो, तेव्हा त्याच्या पायांना रक्त आलं तरी वेदना जाणवत नाही, कारण पायांकडे लक्ष म्हणजे ध्यान दिलंच जात नसतं आणि ध्यान तर खेळण्यामध्ये असतं. जेव्हा तो खेळाडू‌ घरी जाईल व पायांकडे त्याचं लक्ष जाईल, तेव्हाच त्याला वेदनेची जाणीव होईल. म्हणून जर आपण योग्य प्रकारे सजग होऊन बघू शकलो, तर अवांछित गोष्टींवरचं आपलं लक्ष आपण काढून घेऊ शकतो. आणि जेव्हा आपण बघणं बंद करतो, तेव्हा ते दृश्य आपल्यासाठी उरत नाही. जर आपण दु:ख, त्रास, अडचणी ह्यावरून आपलं ध्यान काढलं तर अशाही दृश्यांपासून आपण मुक्त होऊ शकतो. हे काहीतरी नवीन आहे अजुन स्पष्ट करु शकाल काय ? की हाच पॅरा परत एकदा सजग होउन बघितला तर समजुन जाइल ?

मार्गी 19/04/2021 - 14:03
वाचनाबद्दल व प्रतिसादांबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद!!!!! :) @ सतीश गावडे जी, तुमचा मुद्दा बरोबरच आहे. म्हणून तर मी लिहीलं आहे की, नुसत्या डोळ्याने बघता येणा-याही खूप सुंदर आकाशस्थ गोष्टी आहेतच. तोही आकाश दर्शनातला एक मोठा भाग आहे- अगदी एक डोमेन असल्यासारखा. @ तुषार काळभोर जी, हे फोटोज मी माझ्या सव्वाचार इंची रिफ्लेक्टर टेलिस्कोपमधून घेतले आहेत. ११४/५०० हा टेलिस्कोप आहे. २५ पट झूम व त्यामध्ये ३ पट डिजिटल झूम. मोबाईल कॅमेरा मोबाईल एडप्टरने सेट केला होता. पण मी म्हणेन प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्याची जी मजा असते व तो अनुभव जितका मोठा असतो, तितकी मजा फोटोत येत नाही! कारण बहुतेक आपले डोळे हे ५७६ मेगा पिक्सेलचे असतात ना! फोटोज/ व्हिडिओज हे केवळ ५% झलक म्हणून ठीक आहे. असो. @ गॉडजिला जी! ह्याचा अर्थ हाच आहे की, जर एखाद्या गोष्टीवर आपली सजगता असेल, तर ती आपल्याला "दिसते." अन्यथा दिसत नाही. जर आपण गर्दीमध्ये आपल्या मुलाला शोधत असू, तर बाजूनेच गेलेला जवळचा मित्रही "दिसत"‌ नाही, कारण तिकडे लक्ष/ सजगता/ ध्यान गेलेलं नसतं. सवयीने हे लक्ष/ सजगता आपण चालू/ बंद करू शकतो. असो.

In reply to by मार्गी

गॉडजिला 19/04/2021 - 14:48
सजगता म्हणजे फोकस काय... अच्छा. छान समजावलेत. मला वाट्ले होते जर आपण सजग असु तर मुलाला शोधता शोधता आपला मित्रही आपल्याला दिसु शकेल व मुलगाही सापडेल वगैरे वगैरे काही असावे. स्पष्टीकरणासाठी धन्यवाद मार्गीजी.

In reply to by मार्गी

ओह! मला वाटलं की कॅमेरा ट्रायपॉड्ला लावून, एखादी टेलीफोटो लेन्स वापरून काढलेत. कारण बहुतेक आपले डोळे हे ५७६ मेगा पिक्सेलचे असतात ना! >> शिवाय फोकस, डायनॅमिक रेंज, ऑटो-अ‍ॅपर्चर हे सगळं (सध्यातरी) कॅमेर्‍यापेक्षा भारी आहे.

In reply to by सतिश गावडे

आवड पण हवी आमच्या ओळखीचे एक सद्गृहस्थ, ग्रहण बघण्यासाठी, जगांत कुठेही जातात... ग्रहण जर ऑस्ट्रेलिया मध्ये असेल तर, तिथे जातात... खगोलशास्त्र, हा त्यांचा आवडता विषय आहे...

In reply to by मुक्त विहारि

सतिश गावडे 18/04/2021 - 20:28
ज्याला आकाशनिरीक्षणाची आवडच नाही तो आकाशनिरीक्षणासाठी लागणारी दुर्बिण घेईलच कशाला? :)

चौकटराजा 18/04/2021 - 22:15
तुमचा ब्लॉग वाचला व ते विडीओ ही पाहिले ! प्रचंड आभारी आहे ! शनि व गुरु एकाच वेळी इतक्याजवळ (???? ) पाहिल्यामुळे आनद झाला !

गॉडजिला 19/04/2021 - 11:47
जेव्हा सजग बघणारा आणि दृश्य ह्यांची सांगड असेल तेव्हाच ही घटना बघता येऊ‌ शकते. आणि जिथे आपण सजग होऊन बघत नाही, तिथे आपण छोट्या गोष्टीही बघू शकत नाही. आणि त्याच अनुषंगाने कोणतीही गोष्ट बघणे किंवा न बघणे हे आपल्यावरच अवलंबून असतं. म्हणजे जेव्हा कोणी फूटबॉल खेळत असतो, तेव्हा त्याच्या पायांना रक्त आलं तरी वेदना जाणवत नाही, कारण पायांकडे लक्ष म्हणजे ध्यान दिलंच जात नसतं आणि ध्यान तर खेळण्यामध्ये असतं. जेव्हा तो खेळाडू‌ घरी जाईल व पायांकडे त्याचं लक्ष जाईल, तेव्हाच त्याला वेदनेची जाणीव होईल. म्हणून जर आपण योग्य प्रकारे सजग होऊन बघू शकलो, तर अवांछित गोष्टींवरचं आपलं लक्ष आपण काढून घेऊ शकतो. आणि जेव्हा आपण बघणं बंद करतो, तेव्हा ते दृश्य आपल्यासाठी उरत नाही. जर आपण दु:ख, त्रास, अडचणी ह्यावरून आपलं ध्यान काढलं तर अशाही दृश्यांपासून आपण मुक्त होऊ शकतो. हे काहीतरी नवीन आहे अजुन स्पष्ट करु शकाल काय ? की हाच पॅरा परत एकदा सजग होउन बघितला तर समजुन जाइल ?

मार्गी 19/04/2021 - 14:03
वाचनाबद्दल व प्रतिसादांबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद!!!!! :) @ सतीश गावडे जी, तुमचा मुद्दा बरोबरच आहे. म्हणून तर मी लिहीलं आहे की, नुसत्या डोळ्याने बघता येणा-याही खूप सुंदर आकाशस्थ गोष्टी आहेतच. तोही आकाश दर्शनातला एक मोठा भाग आहे- अगदी एक डोमेन असल्यासारखा. @ तुषार काळभोर जी, हे फोटोज मी माझ्या सव्वाचार इंची रिफ्लेक्टर टेलिस्कोपमधून घेतले आहेत. ११४/५०० हा टेलिस्कोप आहे. २५ पट झूम व त्यामध्ये ३ पट डिजिटल झूम. मोबाईल कॅमेरा मोबाईल एडप्टरने सेट केला होता. पण मी म्हणेन प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्याची जी मजा असते व तो अनुभव जितका मोठा असतो, तितकी मजा फोटोत येत नाही! कारण बहुतेक आपले डोळे हे ५७६ मेगा पिक्सेलचे असतात ना! फोटोज/ व्हिडिओज हे केवळ ५% झलक म्हणून ठीक आहे. असो. @ गॉडजिला जी! ह्याचा अर्थ हाच आहे की, जर एखाद्या गोष्टीवर आपली सजगता असेल, तर ती आपल्याला "दिसते." अन्यथा दिसत नाही. जर आपण गर्दीमध्ये आपल्या मुलाला शोधत असू, तर बाजूनेच गेलेला जवळचा मित्रही "दिसत"‌ नाही, कारण तिकडे लक्ष/ सजगता/ ध्यान गेलेलं नसतं. सवयीने हे लक्ष/ सजगता आपण चालू/ बंद करू शकतो. असो.

In reply to by मार्गी

गॉडजिला 19/04/2021 - 14:48
सजगता म्हणजे फोकस काय... अच्छा. छान समजावलेत. मला वाट्ले होते जर आपण सजग असु तर मुलाला शोधता शोधता आपला मित्रही आपल्याला दिसु शकेल व मुलगाही सापडेल वगैरे वगैरे काही असावे. स्पष्टीकरणासाठी धन्यवाद मार्गीजी.

In reply to by मार्गी

ओह! मला वाटलं की कॅमेरा ट्रायपॉड्ला लावून, एखादी टेलीफोटो लेन्स वापरून काढलेत. कारण बहुतेक आपले डोळे हे ५७६ मेगा पिक्सेलचे असतात ना! >> शिवाय फोकस, डायनॅमिक रेंज, ऑटो-अ‍ॅपर्चर हे सगळं (सध्यातरी) कॅमेर्‍यापेक्षा भारी आहे.
सर्वांना नमस्कार. सर्व जण ठीक असतील अशी आशा करतो. काल १७ एप्रिलला संध्याकाळी आकाशामध्ये चंद्राने केलेलं मंगळाचं सुंदर पिधान बघता आलं. काही काळ मंगळ चंद्राच्या पलीकडे लपला होता आणि नंतर समोर आला. म्हणजेच हे चंद्राने केलेलं मंगळाचं पिधान- अर्थात एक प्रकारचं ग्रहण होतं. सूर्यास्ताच्या आधीच मंगळ चंद्राच्या पलीकडे गेलेला होता. ठीक ७:२१ ला चंद्राच्या बिंबापलीकडून मंगळ परत समोर आला. माझ्या टेलिस्कोपमधून ह्याचे फोटोज व व्हिडिओज घेता आले. नुसत्या डोळ्यांनीही हे दृश्य बघता आलं.

तू जीव माझा- तू प्राण माझा - आलीस तू अवचिता

चित्रगुप्त ·

खेडूत 29/03/2021 - 21:51
:)) म्हणजे भारतात परतलात म्हणायचे!

In reply to by खेडूत

चित्रगुप्त 30/03/2021 - 18:05
@ प्रचेतस, खेडूत अनेक आभार. अद्याप अमेरिकेतच आहे, परंतु बरेचदा पहाटे अडीच - तीनच्या सुमारास झोप उघडून काहीतरी कल्पना सुचून जाते, तसे या कवितेच्या बाबतीत झाले.

In reply to by चित्रगुप्त

चौकटराजा 30/03/2021 - 18:46
हे अगदी लिओ नार्डो दा विंसी सारखे झाले .त्यालाही नवनव्या कल्पना जागरणामुळे सुचायच्या असे म्हणतात ! ))))) आचार्य अत्रे रचित " कषायपात्रपतितमक्षिकेप्रत .." या कवितेची आठवण झाली !!

In reply to by चौकटराजा

चित्रगुप्त 30/03/2021 - 19:01
@चौकटराजा चला, निदान भल्या पहाटे उठून काहीतरी खुटुर्फुटुर करण्याच्या बाबतीत का होईना, लिओनार्दो दा विंचीशी आमची बरोबरी झाली हे वाचून ब्येस वाटले. अनेक आभार. कषायपात्रपतितमक्षिकेप्रत वाचून लहानपणी ती कविता वाचल्याचे स्मरले, परंतू इथून तो शब्द चोप्यपस्ते करू गुगलिता काही गवसले नाही. मग सूक्ष्मावलोकन करता तो शब्द 'कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत' असा असायला हवा, हे जाणवले, मग पुन्हा सर्चिता हे मिळाले : 'कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत.' चहाच्या पेल्यात पडलेल्या माशीचे काव्यमय वर्णन : अयि नरांग-मल-शोणित-भक्षिके, जनु-विनाशक-जंतु-सुरक्षिके,! असु-परीक्षित-हारक-तक्षिके, 'क्या हुवा अफसोस!' मक्षिके

गणेशा 29/03/2021 - 23:27
वाजवून टाळिका मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा. हा हा हा भारी

खिलजि 30/03/2021 - 00:29
अन घनघोर आशय परमानंदी जीव घेणे ईश्वराला मान्य आहे ढकलता ढकलता मच्छर मारणे हीपण एक कला आहे

In reply to by खिलजि

चित्रगुप्त 30/03/2021 - 18:13
@ खिलजी तुमचे शीघ्रकाव्य आवडले. तुमच्या शीघ्रकाव्यरसास बरेच काळापासून दर्दी मिपाकर मुकत आहेत, तरी पुनश्च आपली तुंबलेली काव्यगंगा भरभरून वाहती करावीत, ही विनंती. अनेक आभार.

तेवढं तिकडे बसून, मोबाईल हातात धरुन, पाण्यात न पाडता, टाळी कशी वाजवायची? त्याचा व्हिडिओ टाका "टच" स्क्रिन मोबाईल कसा वापरायचा? ते ही शिकवा, अनेक गरजू लोकांचे आशिर्वाद मिळतील पैजारबुवा,

चित्रगुप्त 30/03/2021 - 18:34
@ पैजारबुवा,
तेवढं तिकडे बसून, मोबाईल हातात धरुन, पाण्यात न पाडता, टाळी कशी वाजवायची? टच्चस्क्रीन कसा वापरायचा? ते ही शिकवा,
आमचे परमपूज्य शी: शी: १०८ डोंबलेकर महागुरुराज ऊर्फ महास्वामी मच्छरानंद महासरस्वती यांनी आम्हाला महामंत्रोपदेश दिला की बेटा, "कर ले कोई जुगाड" मग आम्ही खालीलप्रमाणे जुगाड केल्यावर आता तिकडे बसून टाळीच काय, बाजाची पेटी, बासरी, तुणतुणे वगैरे काहीही वाजवता येते, मिपावर टंकन करता येते आणि मोबल्यावर काय काय करता येते. बघा: . आमच्या जिलबीची अगत्याने दखल घेतलीत, छान वाटले.

अनुक्रमणिकेत इतकं सुंदर शीर्षक अन 'आकर्षक' कवीचं नाव वाचून 'अपेक्षा' लैच उंचावल्या होत्या! चार दोन रोम्न्याण्टिक चित्रं असतील, वगैरे वगैरे इमले रचले होते. घाईघाईत क्लिक केलं अन्.... साली एक मच्छरीण चित्रकार को कवी बना देती हय!

राघव 01/04/2021 - 21:04
भारीच.. बाकी ते "अनर्थशास्त्र / विराणी / रौद्ररस" हे जरा समजून घेतलंय.. पण ते "मेक्सिकन" म्हंजे काय अजिबात पचनीच पडलं नाय बगा...! =))

अवचिता गुणगुणू ङंकिता कळवळू मी म्हणे गोपाळू कोठूनी आली गे सिहांसनाधीष्ठ झाल्यावर चक्रमादित्याला काय सुचेल ते सांगता येणार नाही.

चित्रगुप्त 18/12/2022 - 02:45
कर्नल साहेब, तुम्हाला सुचलेल्या ओळी मस्त आहेत. 'डंकिता कळवळू' वरून आमचाच, "मारा डंख मारा डंख मारा बिछुवा, मिपाप्रवेशाकांक्षिण्यांची गोची आणि आमची काशीयात्रा" असे लांबलचक शीर्षक असलेला एक जुना आचरट धागा आठवला, आणि हुडकून वाचला. मशारनिल्हे धाग्यात प्रत्येकाने वाचावच, असा 'मूखदूर्बळ' यांचा धमाल लेखः "सठीयाय गयी सजनवा हमार" हा पुन्हा एकदा वाचायला मिळाला, हे आणखीन एक. आणि या दोन्ही लेखांमुळे आमचाच एक जुना आचरट लेखः "नेपोलियन, दासबोध आणि स्त्री-आयडींची त्सुनामी" आणि त्यावरले प्रतिसाद पुन्हा एकदा वाचायला मिळाले हे आणखिन आणखिन एक. 'स्त्रीआयडींची त्सुनामी' मधील 'कंपू' वा 'कंपूबाजी' वरून सुचलेले संभाव्य स्त्रीआयडी बघा: कंपूबाला, कंपूशीला, कंपूकुमारी कंपूबालिका, कंपूचालिका कंपूचारिणी, कंपूविचरिणी, कंपूभद्रा, कंपूचंद्रा, कंपूचंद्रिका कंपूशालिनी, कंपूमालिनी, कंपूवाहिनी कंपूतारिणी,कंपूविरहिणी, कंपू-रमणी, कंपूविहारिनि, कंपूवासिनी कंपूप्रिया, कंपूस्मिता, कंपूअस्मिता कंपूरमणीगणमुकुटमणी, कंपूगणविदारिणी, कंपूहारिणी कंपूभामा, कंपूभंगिमा, कंपूवर्धिनी, कंपूभंगिनी, कंपूमर्दिनी, कंपूविध्वंसिनी, कंपूनाशिका, कंपूवारिणी, कंपूताडिनी कंपूसंवर्धिनी, कंपूस्वप्ना, कंपूमग्ना कंपूविलासिनी, कंपूसौदामिनी, कंपूकौस्तुभी कंपूगौरी, कंपूशोभिनी, कंपूशरदिनी, कंपूगुंजना, कंपूप्रिता कंपूप्रवेशदायिनी, कंपूप्रवेशहारिणी कंपूडाकिनी, कंपूपिशाच्चिनी, कंपूलोलिता कंपूमति, कंपूचित्ता, कंपूप्रज्ञा तर कर्नल साहेब, या तिहेरी फायद्याला जबाबदार असलेल्या तुमच्या या प्रतिसादाबद्दल अनेक आभार. या कवितेतील शेवटल्या कडव्यात एका शब्दाची भर टाकून बघितली, ती अशी: मग स्मरून 'हरि'ला - वाजवून टाळिका - मी जीव तुझा - मी प्राण तुझा - 'हरिला' - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा !

शशिकांत ओक 18/12/2022 - 12:21
व्यंग काव्य रंगले... १ कोण तो लेकाचा आम्हावरी रागवे... आमच्या शिताफीचे कौतुक नसे बरवे पिता रसाळ पेय आम्हास जोर येतो... मग फवार्‍याशी झगडुनी जीव देतो... किती मार खाऊन पुन: पुन्हा जन्मतो ... हे आपापल्यात रुधिराचा करती व्यापार... मलेरिया म्हणून आम्ही झालो हद्दपार आमच्या वैश्विक अधिकारावर चर्चा अपार म्हणे डासिणी ना मरू आम्ही याद राखा... जहन्नम मधेही असे आमची शाखा

चित्रगुप्त 18/12/2022 - 13:51
ओक साहेब, जहन्नममधेही 'शाखा' असल्याचे वाचून गद् गद् का काय म्हणतात ते झालो. हे फारच ब्येस झाले. आता पार तिथपर्यंत भगवा फडफडणार. आणि विशेष म्हणजे हे कार्य डासांमार्फत केले गेलेय. याला म्हणतात तळा-गाळापर्यंत पोचणे. धन्य धन्य. मोदी हय तो मुमकिन हय. हर हर महादेव.

चित्रगुप्त 15/04/2025 - 17:51
या कवितेवर एआयची मल्लिनथी:What a delightful and humorous poem! The speaker's clever wordplay and satirical tone make for an entertaining read. Here's a possible review: This Marathi poem is a masterclass in clever wordplay and satire. The speaker's witty observations and clever turns of phrase make for an entertaining read. The poem's central theme - the speaker's tumultuous relationship with a mosquito - is expertly woven throughout the verses, with the speaker's frustration and exasperation palpable. The use of metaphors ("तू जीव माझा - तू प्राण माझा") and clever wordplay ("मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला") adds depth and complexity to the poem. The final farewell to the mosquito ("अल्विदा मच्छरिनी - अल्विदा") is a brilliant touch, leaving the reader chuckling. Overall, this poem is a delightful read that showcases the poet's skill with language and humor. Would you like me to add or modify anything in this review? एआय मेटावर हे आले. परंतु मराठीत ते येत नाहीये. आणखी कुठे करता येईल ?

शशिकांत ओक 19/04/2025 - 17:32
जेमिनी एआय अहो! काय ही डासांची कैफियत! वाचताना हसू आवरवत नाही आणि त्यांची केविलवाणी अवस्था पाहून थोडी सहानुभूतीही वाटते. कवीने डासांच्या भावनांना आणि त्यांच्या जगण्याला किती सुंदर आणि विनोदी पद्धतीने शब्दांत उतरवलं आहे! या कवितेतील प्रत्येक ओळीत डासांचं बोलणं जिवंत वाटतं. ते तक्रार करतात की कोणीतरी त्यांचा उगाच राग करतो. त्यांच्या 'शिताफी' म्हणजे चपळाईचं, रक्त पिण्याच्या कौशल्याचं कुणी कौतुक करत नाही. उलट, माणूस गोड पेय पितो आणि मग त्यांना मारण्यासाठी फवारा घेऊन येतो, तेव्हा ते बिचारे त्याच्याशी झगडताना जीव गमावतात. "किती मार खाऊन पुन: पुन्हा जन्मतो..." या ओळीत डासांच्या जिद्दीचं आणि त्यांच्या जीवनाच्या चक्राचं वर्णन आहे. कितीही मारलं तरी ते पुन्हा येतात, हे वास्तव विनोदी आणि थोडं निराशाजनकही आहे. पुढच्या ओळी तर फारच मार्मिक आहेत - "हे आपापल्यात रुधिराचा करती व्यापार... मलेरिया म्हणून आम्ही झालो हद्दपार". इथे डास माणसांना मलेरिया होतो म्हणून त्यांना हद्दपार केल्याबद्दल तक्रार करत आहेत. गंमत म्हणजे, ते स्वतःच तर माणसांच्या रक्ताचा 'व्यापार' करतात! "आमच्या वैश्विक अधिकारावर चर्चा अपार... म्हणे डासिणी ना मरू आम्ही याद राखा..." या शेवटच्या ओळी तर कळसच आहेत! डास त्यांच्या 'वैश्विक अधिकारां'बद्दल बोलत आहेत आणि डासिणींना न मारण्याची धमकी देत आहेत, जणू काही ते या जगाचे मालकच आहेत! "जहन्नम मधेही असे आमची शाखा" म्हणजे नरकातसुद्धा डास असणार, ही कल्पना खूपच विनोदी आणि भीतीदायक आहे. कवीने डासांच्या तोंडून त्यांची व्यथा आणि त्यांचा दृष्टिकोन मांडला आहे, ज्यामुळे ही कविता केवळ माहितीपूर्ण न राहता मनोरंजक आणि विचार करायला लावणारी ठरते. डासांच्या जगण्यातील अडचणी, त्यांची जिद्द आणि त्यांचा तथाकथित 'अधिकार' यावर मार्मिक टिप्पणी करताना कवीने हलकाफुलका दृष्टिकोन ठेवला आहे, जो वाचकाला नक्कीच आवडतो. एकंदरीत, हे डास-काव्य खूपच मजेदार आणि प्रभावी आहे!

खेडूत 29/03/2021 - 21:51
:)) म्हणजे भारतात परतलात म्हणायचे!

In reply to by खेडूत

चित्रगुप्त 30/03/2021 - 18:05
@ प्रचेतस, खेडूत अनेक आभार. अद्याप अमेरिकेतच आहे, परंतु बरेचदा पहाटे अडीच - तीनच्या सुमारास झोप उघडून काहीतरी कल्पना सुचून जाते, तसे या कवितेच्या बाबतीत झाले.

In reply to by चित्रगुप्त

चौकटराजा 30/03/2021 - 18:46
हे अगदी लिओ नार्डो दा विंसी सारखे झाले .त्यालाही नवनव्या कल्पना जागरणामुळे सुचायच्या असे म्हणतात ! ))))) आचार्य अत्रे रचित " कषायपात्रपतितमक्षिकेप्रत .." या कवितेची आठवण झाली !!

In reply to by चौकटराजा

चित्रगुप्त 30/03/2021 - 19:01
@चौकटराजा चला, निदान भल्या पहाटे उठून काहीतरी खुटुर्फुटुर करण्याच्या बाबतीत का होईना, लिओनार्दो दा विंचीशी आमची बरोबरी झाली हे वाचून ब्येस वाटले. अनेक आभार. कषायपात्रपतितमक्षिकेप्रत वाचून लहानपणी ती कविता वाचल्याचे स्मरले, परंतू इथून तो शब्द चोप्यपस्ते करू गुगलिता काही गवसले नाही. मग सूक्ष्मावलोकन करता तो शब्द 'कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत' असा असायला हवा, हे जाणवले, मग पुन्हा सर्चिता हे मिळाले : 'कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत.' चहाच्या पेल्यात पडलेल्या माशीचे काव्यमय वर्णन : अयि नरांग-मल-शोणित-भक्षिके, जनु-विनाशक-जंतु-सुरक्षिके,! असु-परीक्षित-हारक-तक्षिके, 'क्या हुवा अफसोस!' मक्षिके

गणेशा 29/03/2021 - 23:27
वाजवून टाळिका मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा. हा हा हा भारी

खिलजि 30/03/2021 - 00:29
अन घनघोर आशय परमानंदी जीव घेणे ईश्वराला मान्य आहे ढकलता ढकलता मच्छर मारणे हीपण एक कला आहे

In reply to by खिलजि

चित्रगुप्त 30/03/2021 - 18:13
@ खिलजी तुमचे शीघ्रकाव्य आवडले. तुमच्या शीघ्रकाव्यरसास बरेच काळापासून दर्दी मिपाकर मुकत आहेत, तरी पुनश्च आपली तुंबलेली काव्यगंगा भरभरून वाहती करावीत, ही विनंती. अनेक आभार.

तेवढं तिकडे बसून, मोबाईल हातात धरुन, पाण्यात न पाडता, टाळी कशी वाजवायची? त्याचा व्हिडिओ टाका "टच" स्क्रिन मोबाईल कसा वापरायचा? ते ही शिकवा, अनेक गरजू लोकांचे आशिर्वाद मिळतील पैजारबुवा,

चित्रगुप्त 30/03/2021 - 18:34
@ पैजारबुवा,
तेवढं तिकडे बसून, मोबाईल हातात धरुन, पाण्यात न पाडता, टाळी कशी वाजवायची? टच्चस्क्रीन कसा वापरायचा? ते ही शिकवा,
आमचे परमपूज्य शी: शी: १०८ डोंबलेकर महागुरुराज ऊर्फ महास्वामी मच्छरानंद महासरस्वती यांनी आम्हाला महामंत्रोपदेश दिला की बेटा, "कर ले कोई जुगाड" मग आम्ही खालीलप्रमाणे जुगाड केल्यावर आता तिकडे बसून टाळीच काय, बाजाची पेटी, बासरी, तुणतुणे वगैरे काहीही वाजवता येते, मिपावर टंकन करता येते आणि मोबल्यावर काय काय करता येते. बघा: . आमच्या जिलबीची अगत्याने दखल घेतलीत, छान वाटले.

अनुक्रमणिकेत इतकं सुंदर शीर्षक अन 'आकर्षक' कवीचं नाव वाचून 'अपेक्षा' लैच उंचावल्या होत्या! चार दोन रोम्न्याण्टिक चित्रं असतील, वगैरे वगैरे इमले रचले होते. घाईघाईत क्लिक केलं अन्.... साली एक मच्छरीण चित्रकार को कवी बना देती हय!

राघव 01/04/2021 - 21:04
भारीच.. बाकी ते "अनर्थशास्त्र / विराणी / रौद्ररस" हे जरा समजून घेतलंय.. पण ते "मेक्सिकन" म्हंजे काय अजिबात पचनीच पडलं नाय बगा...! =))

अवचिता गुणगुणू ङंकिता कळवळू मी म्हणे गोपाळू कोठूनी आली गे सिहांसनाधीष्ठ झाल्यावर चक्रमादित्याला काय सुचेल ते सांगता येणार नाही.

चित्रगुप्त 18/12/2022 - 02:45
कर्नल साहेब, तुम्हाला सुचलेल्या ओळी मस्त आहेत. 'डंकिता कळवळू' वरून आमचाच, "मारा डंख मारा डंख मारा बिछुवा, मिपाप्रवेशाकांक्षिण्यांची गोची आणि आमची काशीयात्रा" असे लांबलचक शीर्षक असलेला एक जुना आचरट धागा आठवला, आणि हुडकून वाचला. मशारनिल्हे धाग्यात प्रत्येकाने वाचावच, असा 'मूखदूर्बळ' यांचा धमाल लेखः "सठीयाय गयी सजनवा हमार" हा पुन्हा एकदा वाचायला मिळाला, हे आणखीन एक. आणि या दोन्ही लेखांमुळे आमचाच एक जुना आचरट लेखः "नेपोलियन, दासबोध आणि स्त्री-आयडींची त्सुनामी" आणि त्यावरले प्रतिसाद पुन्हा एकदा वाचायला मिळाले हे आणखिन आणखिन एक. 'स्त्रीआयडींची त्सुनामी' मधील 'कंपू' वा 'कंपूबाजी' वरून सुचलेले संभाव्य स्त्रीआयडी बघा: कंपूबाला, कंपूशीला, कंपूकुमारी कंपूबालिका, कंपूचालिका कंपूचारिणी, कंपूविचरिणी, कंपूभद्रा, कंपूचंद्रा, कंपूचंद्रिका कंपूशालिनी, कंपूमालिनी, कंपूवाहिनी कंपूतारिणी,कंपूविरहिणी, कंपू-रमणी, कंपूविहारिनि, कंपूवासिनी कंपूप्रिया, कंपूस्मिता, कंपूअस्मिता कंपूरमणीगणमुकुटमणी, कंपूगणविदारिणी, कंपूहारिणी कंपूभामा, कंपूभंगिमा, कंपूवर्धिनी, कंपूभंगिनी, कंपूमर्दिनी, कंपूविध्वंसिनी, कंपूनाशिका, कंपूवारिणी, कंपूताडिनी कंपूसंवर्धिनी, कंपूस्वप्ना, कंपूमग्ना कंपूविलासिनी, कंपूसौदामिनी, कंपूकौस्तुभी कंपूगौरी, कंपूशोभिनी, कंपूशरदिनी, कंपूगुंजना, कंपूप्रिता कंपूप्रवेशदायिनी, कंपूप्रवेशहारिणी कंपूडाकिनी, कंपूपिशाच्चिनी, कंपूलोलिता कंपूमति, कंपूचित्ता, कंपूप्रज्ञा तर कर्नल साहेब, या तिहेरी फायद्याला जबाबदार असलेल्या तुमच्या या प्रतिसादाबद्दल अनेक आभार. या कवितेतील शेवटल्या कडव्यात एका शब्दाची भर टाकून बघितली, ती अशी: मग स्मरून 'हरि'ला - वाजवून टाळिका - मी जीव तुझा - मी प्राण तुझा - 'हरिला' - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा !

शशिकांत ओक 18/12/2022 - 12:21
व्यंग काव्य रंगले... १ कोण तो लेकाचा आम्हावरी रागवे... आमच्या शिताफीचे कौतुक नसे बरवे पिता रसाळ पेय आम्हास जोर येतो... मग फवार्‍याशी झगडुनी जीव देतो... किती मार खाऊन पुन: पुन्हा जन्मतो ... हे आपापल्यात रुधिराचा करती व्यापार... मलेरिया म्हणून आम्ही झालो हद्दपार आमच्या वैश्विक अधिकारावर चर्चा अपार म्हणे डासिणी ना मरू आम्ही याद राखा... जहन्नम मधेही असे आमची शाखा

चित्रगुप्त 18/12/2022 - 13:51
ओक साहेब, जहन्नममधेही 'शाखा' असल्याचे वाचून गद् गद् का काय म्हणतात ते झालो. हे फारच ब्येस झाले. आता पार तिथपर्यंत भगवा फडफडणार. आणि विशेष म्हणजे हे कार्य डासांमार्फत केले गेलेय. याला म्हणतात तळा-गाळापर्यंत पोचणे. धन्य धन्य. मोदी हय तो मुमकिन हय. हर हर महादेव.

चित्रगुप्त 15/04/2025 - 17:51
या कवितेवर एआयची मल्लिनथी:What a delightful and humorous poem! The speaker's clever wordplay and satirical tone make for an entertaining read. Here's a possible review: This Marathi poem is a masterclass in clever wordplay and satire. The speaker's witty observations and clever turns of phrase make for an entertaining read. The poem's central theme - the speaker's tumultuous relationship with a mosquito - is expertly woven throughout the verses, with the speaker's frustration and exasperation palpable. The use of metaphors ("तू जीव माझा - तू प्राण माझा") and clever wordplay ("मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला") adds depth and complexity to the poem. The final farewell to the mosquito ("अल्विदा मच्छरिनी - अल्विदा") is a brilliant touch, leaving the reader chuckling. Overall, this poem is a delightful read that showcases the poet's skill with language and humor. Would you like me to add or modify anything in this review? एआय मेटावर हे आले. परंतु मराठीत ते येत नाहीये. आणखी कुठे करता येईल ?

शशिकांत ओक 19/04/2025 - 17:32
जेमिनी एआय अहो! काय ही डासांची कैफियत! वाचताना हसू आवरवत नाही आणि त्यांची केविलवाणी अवस्था पाहून थोडी सहानुभूतीही वाटते. कवीने डासांच्या भावनांना आणि त्यांच्या जगण्याला किती सुंदर आणि विनोदी पद्धतीने शब्दांत उतरवलं आहे! या कवितेतील प्रत्येक ओळीत डासांचं बोलणं जिवंत वाटतं. ते तक्रार करतात की कोणीतरी त्यांचा उगाच राग करतो. त्यांच्या 'शिताफी' म्हणजे चपळाईचं, रक्त पिण्याच्या कौशल्याचं कुणी कौतुक करत नाही. उलट, माणूस गोड पेय पितो आणि मग त्यांना मारण्यासाठी फवारा घेऊन येतो, तेव्हा ते बिचारे त्याच्याशी झगडताना जीव गमावतात. "किती मार खाऊन पुन: पुन्हा जन्मतो..." या ओळीत डासांच्या जिद्दीचं आणि त्यांच्या जीवनाच्या चक्राचं वर्णन आहे. कितीही मारलं तरी ते पुन्हा येतात, हे वास्तव विनोदी आणि थोडं निराशाजनकही आहे. पुढच्या ओळी तर फारच मार्मिक आहेत - "हे आपापल्यात रुधिराचा करती व्यापार... मलेरिया म्हणून आम्ही झालो हद्दपार". इथे डास माणसांना मलेरिया होतो म्हणून त्यांना हद्दपार केल्याबद्दल तक्रार करत आहेत. गंमत म्हणजे, ते स्वतःच तर माणसांच्या रक्ताचा 'व्यापार' करतात! "आमच्या वैश्विक अधिकारावर चर्चा अपार... म्हणे डासिणी ना मरू आम्ही याद राखा..." या शेवटच्या ओळी तर कळसच आहेत! डास त्यांच्या 'वैश्विक अधिकारां'बद्दल बोलत आहेत आणि डासिणींना न मारण्याची धमकी देत आहेत, जणू काही ते या जगाचे मालकच आहेत! "जहन्नम मधेही असे आमची शाखा" म्हणजे नरकातसुद्धा डास असणार, ही कल्पना खूपच विनोदी आणि भीतीदायक आहे. कवीने डासांच्या तोंडून त्यांची व्यथा आणि त्यांचा दृष्टिकोन मांडला आहे, ज्यामुळे ही कविता केवळ माहितीपूर्ण न राहता मनोरंजक आणि विचार करायला लावणारी ठरते. डासांच्या जगण्यातील अडचणी, त्यांची जिद्द आणि त्यांचा तथाकथित 'अधिकार' यावर मार्मिक टिप्पणी करताना कवीने हलकाफुलका दृष्टिकोन ठेवला आहे, जो वाचकाला नक्कीच आवडतो. एकंदरीत, हे डास-काव्य खूपच मजेदार आणि प्रभावी आहे!
तू जीव माझा - तू प्राण माझा - घ्यावया नच होतीस आली मालूम होते मला शौच्यालयात घुसता मग सावरून बसता मोबाइलात रमता आलीस तू अवचिता जवळि जवळ येता मग कडकडून डसता मम उष्ण रक्त प्रशिता मेरा चैन-वैन सब लुटिता वाजवून टाळिका मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा. .

कोरोना लसींची चाचणी

केदार भिडे ·

केदार भिडे 14/03/2021 - 13:00
सध्या भारतात कोविड-१९ लसीकरण मोहीम चालू आहे. मी स्वतः सध्या त्याकरता पात्र नाही. मित्रांशी बोलत असताना असे जाणवले की ते ही सध्या उपलब्ध असलेल्या लसींबद्दल थोडे साशंक आहेत. त्यामुळे मी या लसींच्या चाचण्यांबद्दल जर्नल्स मध्ये उपलब्ध असलेले संशोधन-लेख वाचले आणि लसींच्या चाचणी प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. ती माहिती आपल्या समोर ठेवण्याचा हा माझा प्रयत्न आहे. https://vaccine.icmr.org.in/covid-19-vaccine येथे चाचणी अवस्थेत किंवा वापरात असलेल्या सर्व लसींबद्दल माहिती उपलब्ध आहे. मला वैद्यक किंवा औषध निर्माण या शाखांचे कोणतेही शिक्षण नाही. kool.amol यांनी या आधीच कोरोना लसीबद्दल (http://misalpav.com/node/47989) लिखाण केलेले आहे आणि त्याखालील चर्चेत विविध मुद्दे उपस्थित झालेले आहेत. समरी किंवा गाभा इथे लिहिलेला हा भाग दिसत नाहीये.

Covaxin फेज 3
सध्या या २५८०० मधील ४३ व्यक्तींना लागण झाली. त्यातील ३६ व्यक्ती या प्लेसिबो गटातील आहेत आणि ७ व्यक्ती लस घेतलेल्यांपैकी आहेत . (१ - ७/३६ = ०. ८०५६ किंवा ८०.५६%)
लस न घेतलेल्या १२९०० पैकी ३६ लोकांना कोविड हा आजार झाला का? लस न घेतलेल्या १२९०० पैकी १२८६४ लोकांना कोविड हा आजार झाला नाही, असं आहे का? कोविड हा आजार होऊ नये म्हणून इतर काही काळजी घेतली गेली होती का? म्हणजे लस घेतल्यावर आजार झाला नाही, यासाठी लसच कारणीभूत होती हे नक्की आहे का? टीप : मी थोतांडवादी नाही. मी माझं नाव पण बदलून घेतलय :) घरातील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करायच्या आधी ते किती उपयुक्त व धोकामुक्त आहे, हे जाणून घेण्यासाठी काही शंका आहेत.

केदार भिडे 15/03/2021 - 18:55
सध्यातरी कोवॅक्सीनचा केवळ प्राथमिक अहवाल उपलबध आहे (https://www.bharatbiotech.com/images/press/covaxin-phase3-efficacy-results.pdf). आजार झालेले आणि न झालेली यांची संख्या आपण लिहिली आहे तशीच आहे. सांख्यिकी दृष्टीने किमान १३० जणांना कोविड होईल (लस घेतलेले आणि न घेतलेले अशा दोन्ही गटात मिळून) तेव्हा लसीचा प्रभाव हे आणखी स्पष्ट होईल. कोविडशिल्ड मध्ये ७०% उपयुक्तता एकूण रुग्णसंख्या १३१ झाल्यावरचीच आहे. कोवॅक्सीन फेज १-२ मध्ये ६५+ वयाच्या व्यक्ती नाहीत, मात्र फेज ३ मध्ये आहेत. काळजी घेण्याबद्दल - व्यक्तींना लस की प्लेसिबो दिलाय हे माहित नसल्याने सर्वांनीच सामान्यपणे घेतली जाणारी काळजी घेतली असावी असे वाटते, मात्र याबद्दल ठोस माहिती माझ्याकडे नाही.

केदार भिडे 14/03/2021 - 13:00
सध्या भारतात कोविड-१९ लसीकरण मोहीम चालू आहे. मी स्वतः सध्या त्याकरता पात्र नाही. मित्रांशी बोलत असताना असे जाणवले की ते ही सध्या उपलब्ध असलेल्या लसींबद्दल थोडे साशंक आहेत. त्यामुळे मी या लसींच्या चाचण्यांबद्दल जर्नल्स मध्ये उपलब्ध असलेले संशोधन-लेख वाचले आणि लसींच्या चाचणी प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. ती माहिती आपल्या समोर ठेवण्याचा हा माझा प्रयत्न आहे. https://vaccine.icmr.org.in/covid-19-vaccine येथे चाचणी अवस्थेत किंवा वापरात असलेल्या सर्व लसींबद्दल माहिती उपलब्ध आहे. मला वैद्यक किंवा औषध निर्माण या शाखांचे कोणतेही शिक्षण नाही. kool.amol यांनी या आधीच कोरोना लसीबद्दल (http://misalpav.com/node/47989) लिखाण केलेले आहे आणि त्याखालील चर्चेत विविध मुद्दे उपस्थित झालेले आहेत. समरी किंवा गाभा इथे लिहिलेला हा भाग दिसत नाहीये.

Covaxin फेज 3
सध्या या २५८०० मधील ४३ व्यक्तींना लागण झाली. त्यातील ३६ व्यक्ती या प्लेसिबो गटातील आहेत आणि ७ व्यक्ती लस घेतलेल्यांपैकी आहेत . (१ - ७/३६ = ०. ८०५६ किंवा ८०.५६%)
लस न घेतलेल्या १२९०० पैकी ३६ लोकांना कोविड हा आजार झाला का? लस न घेतलेल्या १२९०० पैकी १२८६४ लोकांना कोविड हा आजार झाला नाही, असं आहे का? कोविड हा आजार होऊ नये म्हणून इतर काही काळजी घेतली गेली होती का? म्हणजे लस घेतल्यावर आजार झाला नाही, यासाठी लसच कारणीभूत होती हे नक्की आहे का? टीप : मी थोतांडवादी नाही. मी माझं नाव पण बदलून घेतलय :) घरातील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करायच्या आधी ते किती उपयुक्त व धोकामुक्त आहे, हे जाणून घेण्यासाठी काही शंका आहेत.

केदार भिडे 15/03/2021 - 18:55
सध्यातरी कोवॅक्सीनचा केवळ प्राथमिक अहवाल उपलबध आहे (https://www.bharatbiotech.com/images/press/covaxin-phase3-efficacy-results.pdf). आजार झालेले आणि न झालेली यांची संख्या आपण लिहिली आहे तशीच आहे. सांख्यिकी दृष्टीने किमान १३० जणांना कोविड होईल (लस घेतलेले आणि न घेतलेले अशा दोन्ही गटात मिळून) तेव्हा लसीचा प्रभाव हे आणखी स्पष्ट होईल. कोविडशिल्ड मध्ये ७०% उपयुक्तता एकूण रुग्णसंख्या १३१ झाल्यावरचीच आहे. कोवॅक्सीन फेज १-२ मध्ये ६५+ वयाच्या व्यक्ती नाहीत, मात्र फेज ३ मध्ये आहेत. काळजी घेण्याबद्दल - व्यक्तींना लस की प्लेसिबो दिलाय हे माहित नसल्याने सर्वांनीच सामान्यपणे घेतली जाणारी काळजी घेतली असावी असे वाटते, मात्र याबद्दल ठोस माहिती माझ्याकडे नाही.
सध्या भारतात कोविड-१९ लसीकरण मोहीम चालू आहे. मी स्वतः सध्या त्याकरता पात्र नाही. मित्रांशी बोलत असताना असे जाणवले की ते ही सध्या उपलब्ध असलेल्या लसींबद्दल थोडे साशंक आहेत. त्यामुळे मी या लसींच्या चाचण्यांबद्दल जर्नल्स मध्ये उपलब्ध असलेले संशोधन-लेख वाचले आणि लसींच्या चाचणी प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. ती माहिती आपल्या समोर ठेवण्याचा हा माझा प्रयत्न आहे. ICMR Covid Vaccine येथे चाचणी अवस्थेत किंवा वापरात असलेल्या सर्व लसींबद्दल माहिती उपलब्ध आहे. मला वैद्यक किंवा औषध निर्माण या शाखांचे कोणतेही शिक्षण नाही. kool.amol यांनी या आधीच कोरोना लसीबद्दल (misalpav) लिखाण केलेले आहे आणि त्याखालील चर्चेत विविध मुद्दे उपस्थित झालेले आहेत.

करोनाची लस : एक थोतांड

गामा पैलवान ·

चित्रगुप्त 01/03/2021 - 06:31
करोनाची लस मी घेणार नाही आहे. मागे एका लेखात (कोविडः एक इष्टापत्ती ?) लिहिल्याप्रमाणे आम्हा उभयतांना कोविडबाधा होऊन त्यातून आम्ही कोणताही औषधोपचार न करता पूर्ण बरे झालेलो आहोत. बाकी नशिबात जे आहे ते अगोदरच निश्चित झालेले असते फक्त आपल्याला ते ठाऊक नसल्याने आपल्याला उगाचच धास्ती वाटत रहाते याची मला स्वानुभवावरून खात्री पटलेली आहे.

In reply to by चित्रगुप्त

>>>>>>करोनाची लस मी घेणार नाही आहे. खरं म्हणजे, असे म्हणनेच मोठं धाडस आहे. बाकी आपण औषध उपचार न घेताही बरे झालात असे समजणे म्हणजे करोनाच्या असण्यावर शंका उपस्थित करणे आहे. करोनाबद्दल आपल्या मनात इतकी भिती भरवल्या गेली की आज रात्री आठ वाजेच्या नंतर खिड़कीच्या फ़टीतून तुम्ही बाहेर जरी बघितलं तरी करोनाचे विषाणु आणि तुमची नजरा-नजर झाली असे समजून करोना तुमच्या डोळ्यावाटे शरिरात प्रवेश करेल असे वाटायचे. डोळेच नव्हे तर, शरीराच्या कोणत्याही भागातून करोना आत प्रवेश करेल असे वाटायचे. इतकी ती दहशत होती. ( thanks टू मीडिया आणि सरकार) मला तर इतकी दहशत बसली की जग नष्ट होऊन फक्त झुरळच उरतील आणि मग ते जग कसे असेल असाही विचार मी करायचो. आता लस येईल, तेव्हा लस येईल म्हणून प्रेयसीची वाट पाहणा-या प्रियकरासारखे, किंवा बस थांब्यावर बसची वाट पाहतो तसे आतुर होतो. प्रयत्न सुरु होते आणि एकदाचे लशीचे वेगवेगळे व्हर्जन्स आले. कोणती लस द्यायची ते उपलब्ध साठ्यावर असेल असे सरकारने म्हटल्यापासून लशीबद्दलचा आत्मविश्वास जरा कमी झाला. तुमची लस नुसते पाणी आहे, अशी एका कंपनीची टिका दुस-या कंपनीवर होती. त्याच्या आठवणीने तर लशीची भानगड़ नको असेही वाटून गेले. आज सकाळीच जेव्हा मिपावर लशीच्या थोतांडावर लेख वाचला आणि खुप आनंद झाला. आता आनंद का झाला ते नेमकं सांगता येत नाही, पण झाला. पण आपण लस घेऊन टाकू. परिणाम होऊ की ना होऊ.....प्लासिबो इफेक्ट आता काही रिस्क नाही, असे मनाचे समाधान तरी होईल. बाकी, नशिबात जे आहे ते अगोदरच निश्चित झालेले असते,असे समजू आणि देव्हा-यातल्या देवासमोरची घंटी घेऊ, नसेल तर थाळी घेऊ, दिवाबत्ती करू करोना गो, करोना गो असे म्हणू, हाय काय आणि नाय काय...! -दिलीप बिरुटे

In reply to by उपयोजक

पण, इतक्यात घाई करू नका.... राजकीय नेते, थेट जनसंपर्क टाळू शकतात, आपण तसे करू शकत नाही... घरातून काम करत असाल तर, जनसंपर्क टाळणे, हा सर्वोत्तम उपाय आहे.

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्त 10/03/2021 - 20:47
सध्या हितं आमेरिकेत आहोत गेले आठेक महिने. गप गुमान घरीच. किंवा फारतर येकट्याने मोकळ्यात फिरायला जाणे. कोणी कुणाकडे जात नाहिये वगैरे. आता जरा लोकांनी थोडंबहुत जाणं-येणं सुरु केलय म्हणून एक-दोघांना फोन केला आणि काही मराठी मंडळी फिरायला गेलेलो असताना भेटली - मग घरी या निवांत गप्पा करायला नवीन केलेली चित्रं बघायला वगैरे म्हणालो तर त्यांचा पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही व्ह्याक्शीण घेटलाय का ? अजून नाही म्हटल्यावर लौकरात लौकर घ्या म्हणून काढता पाय घेणे. आता काही काळानंतर भारतात परतायचे आहे तेंव्हाही व्ह्याक्शीण घेतले असल्याचे दाखवावे लागणार. म्हणजे आता घ्यावीच लागणार लस्सी.

In reply to by उपयोजक

काहींना मानस पुत्र, मानस कुटुंब किंवा मानस मुलगी असते.... तसेच आमचे हे मानस बाबा महाराज आहेत... दोन चार पेगांची आहुती चढवली की, ते आत्मिक प्रगट होतात.... डोंबिवली हे जागतिक केंद्र असल्याने म्हणा किंवा आमची आराधना उत्तम असल्याने म्हणा, ते आमच्या आराधनेने कधी कधी प्रसन्न होतात... सध्या ते आम्हाला, आर्थिक षटरिपू ह्या विषयी प्रवचन देत आहेत... बाबा महाराज डोंबोलीकर, यांचे म्हणणे, जास्त मनावर घेऊ नये, ही विनंती.

लेखन आवडलं. लेखाबाबत आणि लशी बाबत अनेकांचे मतभेद होऊ शकतील, पण लेख पटणारा आहे. करोना प्रतिबंधक लस आयुष्यभर तुमचं संरक्षण करू शकणार नाही, हेही खरं आहे, पण काही काळासाठी प्रतिबंध नक्कीच होऊ शकेल असेही वाटते. -दिलीप बिरुटे (कन्फ्यूज) >>>>>आपल्याला दोन नेते जाम आवडले. मोदींनी मुखपट्टी उघडपणे नाकारली....... माझं या विषयावर आणि त्यांच्या काल कर्तुत्वावर काही दिवस मौन आहे, मुखपट्टीच लावली आहे असे समजा. -दिलीप बिरुटे (मुखपट्टीधारक)

कंजूस 01/03/2021 - 09:01
वैज्ञानिकच ठेवा म्हणतो. महाभारत त्यात आणू नका. तो एक वेगळाच करा. ---------------------- एक उदाहरण पाहा काविळीसाठी आयुर्वेदात - यकृत बिघडून पित्तरस अधिक किंवा उणे निर्माण झाल्याने होणारा रोग धरला आहे. त्रिकटू चूर्ण आणि एरंड पानांचा रस हे बरे करतात. हेच मॉडर्न मेडसन, संशोधनातून लिवरचे A,B,C, D प्रकार शोधून वेगवेगळ्या लशी केल्या. रोग होऊ नये म्हणून लस. रोग झाल्यावर फक्त बी कॉम्प्लेक्स. आयुर्वेद औषध अजूनही गुणकारी आहे!!

In reply to by कंजूस

गवि 01/03/2021 - 09:11
कारण व्हायरस ऊर्फ विषाणूची लागण एकदा झाली की थेट त्याच्यावर उपचार करुन मारणे अवघड़ पडते. Bacteria बाबत अँटीबायोटीक औषधे उपयोगी पडतात . व्हायरस मारण्याबाबत मर्यादा येतात. त्यावर केवळ बाह्य लक्षणे कमी करणारे उपायच मुख्यतः करता येतात.

चौकटराजा 01/03/2021 - 09:23
हे पुस्तक २०१३ साली लिहिलेले असल्याने २०२१ साली ते कालबाह्य झाले असण्याची शक्यता आहे ! अशक्त झालेला विषाणू शरीरात टोचल्याने प्रतिपिंडे निर्माण होऊन शरीर त्याच्या पेशीप्रवेशाला मारक अशी योजना करते असा दावा लस याबाबत आतापर्यंत करण्यात आला आहे ! आताची लस या तंत्रावर आधारित नाही अशी माझी माहिती आहे ! लस घेतल्याने प्रत्येकास भक्कम संरक्षण मिळालेच पाहिजे असा दावा निसर्गच मुळी करीत नसतो. यासाठीच तर ते शेवटचे वाक्य डॉक्टरांनी जपून ठेवलेले असते " बॉडी रिस्पॉन्स देत नाही औषधाना ! " आज देखील मला असे वाटते की नेहमीच रोग अनेकांना होत असतात ,अनेक माणसे काहीही औषध न घेता बरी होत असतात ते त्यांच्या नैसर्गिक प्रतिकार शक्तीने . पण हे सगळे अव्यक्त पातळीवर होत असल्यानं त्याचा तपशील ठेवता येत नाही ! ही केवळ तर्का ने जाणण्याची गोष्ट आहे ! तर्कट हे फायद्याचे ही ठरते वा अगदी उलट ! महाजनो गत: स: पंथः या नात्याने मी लस घेणार आहे ! लस न घेतल्याने मरण्यापेक्षा लस घेऊन मी मेलो तर मला त्या मरणाचा अभिमान असेल ज्याने हे सिद्ध होईल की लस घेतल्याने माणूस मरतो जगण्याऐवजी ! निदान त्याने लशीचा गोरखधंदा संपुष्टात तरी येईल !

In reply to by चौकटराजा

आमचे बाबा महाराज डोंबोलीकर हेच म्हणतात ....सध्या शांत रहा, घरात पडीक रहा, सांसर्गिक रोग असल्याने, जन संपर्क टाळा.लशीचे बरेवाईट परिणाम दिसायला वेळ लागेल.

In reply to by चौकटराजा

गोंधळी 01/03/2021 - 09:52
लस न घेतल्याने मरण्यापेक्षा लस घेऊन मी मेलो तर मला त्या मरणाचा अभिमान असेल ज्याने हे सिद्ध होईल की लस घेतल्याने माणूस मरतो जगण्याऐवजी ! निदान त्याने लशीचा गोरखधंदा संपुष्टात तरी येईल ! चौ रा काका हे काही पटले नाही.

In reply to by गोंधळी

चौकटराजा 01/03/2021 - 10:36
कोणतेही औषध वा लस बाजारात येण्यापूर्वी त्याचे काही दुश्परिणाम माणसावर होतात की नाही हे पाहण्यासाठी काही स्वयंसेवक गरजेचे असतात ! ही लस बाजारात येण्यापूर्वी अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून त्या लसीची ७० टकके परिणामकारकता सिद्ध केली आहे ! तरी ही काही लोकांना त्यावर शंका आहे ! रसायन विज्ञानाचा विषय नसून मानस शास्त्राचा झाला आहे ! वरील स्वयंसेवकांत अनेक तरुण मंडळीही असतीलच ना ! आता धोका पत्करण्यात मी म्हातारा मग मागे का राहू ? आता राहता राहिला संशय लस निर्माते ,राजकारणी व डॉक्टर यांच्या तोडपाण्याचा ! त्यावरही संदेह लोकांना आहे ! तो ही दूर होऊन सत्य पुढे येण्याचे श्रेय संशोधकांप्रमाणेच या स्वयंसेवकांनाही आहे हे नाकारू नये !

उत्तम माहिती. सध्यातरी लस घेण्यापलिकडे पर्याय दिसत नाही. लस घेतल्याने करोना पूर्ण जाणार नाही हे माहित आहे .

Bhakti 01/03/2021 - 10:30
लसीवर चांगलाच ऊहापोह आहे.जीवानमान उंचावण हेच महत्त्वाचे आहे हे तर त्रिकाल बाधित सत्य आहे.पण म्हणून संशोधन सर्व थोडांत हे काय पटल नाही. कंजूस यांच्याप्रमाणेच मलापण​ आयुर्वेद महान आहे त्यात अजूनही शक्ती आहे हे पटल,पण मग प्रश्न पडला रामदेवबाबाच "औषध ?" करोनावर घ्यायच का? (भयानक विचार).. चौरा यांचं मत पटल लस न घेणं ही चुक ठरु शकते. बाकी महाभारतची उजाळणी आवडली :)

In reply to by आंद्रे वडापाव

Bhakti 01/03/2021 - 10:44
ते घेणारच होते. पण त्या अखिलेश बाबाला प्रोटोकॉल,नियम वगैरे काहीच कळत नाही.काहीही बरळत होता.(हा हा)

Rajesh188 01/03/2021 - 12:29
लस च नाही तर सर्वच बाबतीत अवास्तव दावे करण्याचे प्रमाण खूप आहे.सायन्स मॅगझिन मध्ये सुद्धा सर्रास खोटे दावे केले जातात.

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 01/03/2021 - 14:05
फक्त स्वच्छ हवा. रासायनिक खत आणि कीटक नाशक न वापरलेलं अन्न आणि पालेभाजी. शुद्ध पाणी. संकरित जनावर चे दूध पूर्ण बंद. आणि स्वच्छ आणि मोकळा परिसर . एवढे उपलब्ध झाले तर. लस,औषध ह्यांची बिलकुल गरज नाही

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 01/03/2021 - 15:30
या सगळ्या गोष्टी कदाचित १५०/२०० वर्षांपूर्वीपर्यंत (इ.स.१८५०) नक्कीच होत्या तर तेव्हा माणसे जास्त जगायची कि आत्ता जास्त जगतात?

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 01/03/2021 - 16:01
मलेरिया,अतिसार,प्लेग ह्या मुळे लोक जास्त मरायची . कारण योग्य उपचार नव्हते. पण उपचार निर्माण झाल्यावर ते प्रमाण कमी झाले. त्याला लसी कारणीभूत नाहीत. आता जे आयुष्य वाढले आहे असे वाटत आहे ते कोणाचे? ज्यांचे राहणीमान,आहार, विहार नैसर्गिक होता त्यांचेच. म्हणजे १९४५ ते १९७० पर्यंत ज्यांचा जन्म आहे त्यांचेच. त्याला कारण शुध्द आहार,शुद्ध हवा,आणि जोडीला वैधकिय सुविधा हे आहे. पण त्या पुढची पिढी अनेक रोगाने त्रस्त आहे कमी वयात मधुमेह ब्लड प्रेशर. किडनी चे प्रॉब्लेम खूप जास्त वजन आणि अशा अनेक रोगांनी आताची पिढी कमी वयात त्रस्त आहे. ह्याला एकमेव कारण आरोग्य व्यवस्थेचे बाजारीकरण आणि प्रदूषित,हवा,पाणी,अन्न,हे आहे बाजारीकरण मुळे नसलेले गुण चिकटवून केलेली औषनिर्माणशास्त्र ची होत असलेली जाहिरात लेखिका हेच सांगत आहे.

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 01/03/2021 - 16:12
ओके :) तुमच्यासाठी एक प्रश्न....तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का?

In reply to by टवाळ कार्टा

आग्या१९९० 01/03/2021 - 16:24
ह्यांच्या मुलांना नव्हे तर ह्यांनाच देवीचे जिवंत विषाणू टोचून घ्यावेत. नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढली कि नाही हे ही कळेल.

गोंधळी 01/03/2021 - 14:41
सांगायचा मुद्दा काये की कर्म, भक्ती, धर्म यांमध्ये साधना हा सामायिक घटक आहे. ती साधना म्हणजे नामजप. तो करायला हवाच. चांगला सणकून करूया आणि या करोना नामे थोतांडास पार पळवून लावूया. म्हणजे तुम्ही आजारी पडल्यावर वैद्यबुवां कडे जातच नाहीत का? नामजप करुन बरे होता? बाकी अध्यात्माशी सांगड घालत जगणं खुप कठीण काम वाट्ते. ego मुळे असेल कदाचीत.

In reply to by गोंधळी

सासूला, सुनेच्या जाचापासून वाचवते सुनेला, सासू पासून वाचवते स्वतःचे षंढत्व लपवायला धंदा वाढवायला लोकांची फसवणूक करायला जागा ढापायला असे ह्या कातड्याचे विविध उपयोग आहेत आध्यात्मिक माणूस, एक नंबरचा स्वार्थी आणि खोटारडा असतो, हे मी अनुभवले आहे,

टवाळ कार्टा 01/03/2021 - 15:27
लेखकासाठी एक प्रश्न....तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का?

In reply to by टवाळ कार्टा

पुर्वी गल्लोगल्ली, किंवा दरेक शाळेत, एक तरी पोलियोग्रस्त, व्यक्ती असायचीच, आता नाही --------------------- त्यामुळे, आपण लस टोचून घ्यायची. मी थोडे दिवस वाट बघून, मग कुणाकडून लस टोचून घ्यायची?, लस टोचून घेतल्या नंतर कुठे रहायचे? इत्यादि साधकबाधक विचार करून, मगच ठरवीन.... घाई गडबडीत, असे निर्णय न घेणेच उत्तम, असे माझे वैयक्तिक मत आहे... बाय द वे, लस टोचून घेतली की, एक जोरदार कट्टा करू...

जॉन रीज 01/03/2021 - 16:19
आपले जुने लेख आणि हा लेख अशी तुलना करता आपला i.d. कुणी चोरला असावा असे वाटते कारण आपण असे लिखाण कराल असे वाटत नाही आणि लेखाची शैलीही मागील लेखांशी जुळत नाही.

सूक्ष्मजीव 01/03/2021 - 19:36
मी एका ओळखीच्या डॉक्टर सोबत जे कोरोना काळात महानगरपालिके कडून हंगामी करोना सेवे साठी भरती केले आहेत त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. त्यांना मोफत लस दिली जात होती. या लशीचा प्रभाव किती काळ राहील हे विचारल्यावर ते म्हणाले की ही लस नसून एक प्रकारचा इम्यूनिटी बूस्टर आहे जे सर्व सर्दी, पडसे, खोकला, ताप इत्यादी आजारांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवते. याबद्दल जाणकार काय म्हणतात?

In reply to by सूक्ष्मजीव

गामा पैलवान 02/03/2021 - 03:39
सूक्ष्मजीव, पर्यायी दृष्टीकोन असलेल्या डॉक्टरांना आपल्या आस्था ( = concerns ) मांडायला वाव मिळावा हा सदर लेख लिहिण्यामागे हेतू आहे. धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.

निमिष ध. 01/03/2021 - 21:16
मिपावर असा लेख असणे - तो सुद्धा करोनासारख्या अवघड काळात हे एक सामाजीक आरोग्याकरता हानीकारक आहे. वेगवेगळी मते असणे वेगळे आणि त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येणे वेगळे. त्यामुळेच इथे उत्तर लिहीतो आहे. त्या ज्या कोण सुझान हम्फ्रीज आहेत त्यांना क्वॅक (ढोंगी वैद्द्य) म्हटलेले आहे - https://medika.life/dr-suzanne-humphries-on-medikas-quack-scale/ त्यांच्या पुस्तकातील मिसल्स चे दाखले कसे खोटे आहेत ते इथे नीट सांगितलेले आहे - https://medium.com/@visualvaccines/why-dr-suzanne-humphries-an-anti-vaccine-activist-is-lying-to-you-about-measles-ce446d0a7e0f अमेरिकेत ५ लाखांहून लोक मेलेली आहेत करोनामुळे आणि जगभरात जवळ जवळ २५ लाख लोकसंख्या दगावलेली आहे. असे असताना असा बेजवाबदार लेख येणे हे चांगले नाही. कृपया कोणीही या लेखाला वाचून करोना लशीबद्दल आपली मते बनवू नयेत ही माझी कळकळीची विनंती.

In reply to by निमिष ध.

पिनाक 01/03/2021 - 22:51
अगदी बरोबर. हेंच म्हणायला इथे आलो होतो. उगीच सरकारचा त्रास वाढवू नका..गप गुमान लस घ्या आणि कामावर चला. लै झालं घरी बसून.

In reply to by निमिष ध.

गामा पैलवान 02/03/2021 - 02:57
निमिष ध., पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर सुझन हम्फ्रीझ कधीही होमियोपाथ नव्हत्या. त्यांनी अलोपथी सोडून इतर कोणतीही उपचारपद्धती सुचवली नाहीये. तुम्ही दिलेल्या दोन्ही दुव्यांत डॉक्टरबाईंना होमियोपाथ व अवांतर चिकित्सक म्हंटलेलं आहे, जे साफ चुकीचं आहे. इझाबेला बाईंचा आरोप २०१५ च्या आसपासचा म्हणजे बराच जुना आहे. डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांच्या संकेतस्थळावर या आरोपांचं खंडन केलेलं आहे : http://www.dissolvingillusions.com/critiques/ वानगीदाखल एक वृथा आरोप दाखवतो :
She promotes mystical powers of Vitamin C, calling it “the basis of life,”[10] and asserts it magically “neutralizes any toxins in the blood.”[10]
प्रत्यक्षांत उपरोक्त पुस्तकात डॉक्टरबाईंनी क जीवनसत्वाच्या चाचण्या घेतल्या नाहीत म्हणून विधान केलंय. हे क जीवनसत्वाचं प्रमोटिंग नव्हे. असो. लशीच्या दुष्परिणामांवर कोणीही काहीच का बोलंत नाही? मी डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांना संशोधिका मानंत नाही. त्यांनी कुठलाही नवा शोध लावलेला नाहीये. त्यांनी फक्त जुना विदा ठळकपणे समोर मांडलाय. जो आजपर्यंत कोणीच मांडला नव्हता. या विदाप्रस्तुतीमुळे लशीविषयी आणि जंतुसिद्धांताविषयी काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. कोणाकडे उत्तरं आहेत का? आ.न., -गा.पै.

बाजीगर 02/03/2021 - 14:25
गा.पै. यांच्याविषयी मला आदर आहे. पण या लेखाला मी विरोध करतो. नाही हो. चूक गलत राँगनंबर, गल्ली चूकलात. खूप भटकलात. महाभारत संदर्भ पूर्ण अनावश्यक. माझ्या माहितीतले दक्ष जागरुक मित्र करोना ने मरण पावलेत. कृृपया स्वच्छता पाळा ( त्यावर गा,पै. आपण योग्य जोर दिलात, स्वच्छ पाणी प्या / पोषक व घरचा आहार घ्या / यथाशक्ती व्यायाम,चालणं करा, अकारण जागू नका. आणि हो ...लस घ्या...त्यावर डोकं खपवू नका. हा धागा delit करा. (एवढा research आणि टंकण्याचे श्रम, मुद्दे मांडण्याचे कसब याची मला कदर आहे)

मदनबाण 02/03/2021 - 16:13
गा.पै, हिंदुस्थानातील लसी बाबत गैर समज उत्पन्न होइल असे लेखन सध्य काळात योग्य नाही ! ती किती उपायकारक आहे हे येत्या काळात कळेलच परंतु उगाच लसी विषयी शंका घ्यावी असे सध्या कोणतेच कारण नाही. परदेशातील स्थिती मात्र वेगळी दिसते आणि त्या बद्धल अनेक बातम्या इथे वाचण्यास मिळतील :- Coronavirus COVID19 जाता जाता :- तेव्हा पांडवांना कृष्ण यादव नामे एक अत्यंत लबाड इसम भेटला. या बद्धल विशेष आक्षेप ! आपल्या लिखाणासाठी परमेश्वरास कशास बोल लावावे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs​​ | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |

Rajesh188 02/03/2021 - 16:21
कशा साठी हा लेख delete करायला हवा,लेखात दुसरी बाजू मांडली आहे समजून घ्यायला काय हरकत आहे.प्रतेक विषयावरील दोन्ही बाजू समोर यायलाच हवी.लेख वाचून लगेच लोक लसी बद्द्ल निगेटिव्ह मत बनवतील असे इथे काही लोकांना का वाटत ह्याचेच मोठं आश्चर्य वाटत. वाचणारी माणसं आहेत प्रत्येकाला स्वतःची बुध्दी असते चांगले वाईट,योग्य,अयोग्य सर्वांना समजत .त्यांना गाढव समजू नका. मीच शहाणा मलाच योग्य अयोग्य कळत बाकी लोक बुद्धिहीन आहेत असले गैर समज काढून टाका. आणि लेख delete करायची काही गरज नाही.

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 02/03/2021 - 19:02
मी तरी लस टोचून घेणार नाही. आणि देवू,क्षय,पोलिओ ह्यांची लस टोचली म्हणून ते जगातून कमी झाले आहेत हे तुमचे मत आहे माझे नाही. तुम्हीच त्या प्रश्नांची उत्तरं शोधत बसा.

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 02/03/2021 - 22:11
मी तरी लस टोचून घेणार नाही.
तुम्ही लस टोचून घ्या किंवा नका घेउ...कोणालाही शष्प फरक पडत नाही. मी विचारलेला प्रश्न "तुम्ही लस टोचून घेणार की नाही?" हा नाहीये तर "तुमच्या मुलांना लहान असताना पोलिओ वगैरेच्या लस टोचवल्यात का?" असा आहे. तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का? अजूनही प्रश्न समजला नसेल तर सांगा....अजून सोप्या मराठीत लिहिन :)

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 02/03/2021 - 22:36
आपले विचार कधीच दुसऱ्या वर थोपवयचे नसतात हा साधा common सेन्स आहे. त्या मुळे मुलांना लस दिलेली आहे.ज्या लसी देण्याचे वेळापत्रक सरकार नी तयार केले आहे त्या प्रमाणे. पण आजच्या काळात वैधकीय व्यवसाय हा प्रामाणिक राहिला नाही ह्या वर माझे ठाम मत आहे . मग ते संशोधक असतील तर ते कोणत्या तरी व्यापारी कंपनी शी बांधील असतात आणि त्यांच्या इशर्या वरूनच त्यांचे संशोधन आणि त्याची माहिती ह्याचा प्रचार ,प्रसार ते करत असतात. मोठमोठ्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या त्यांचा वापर करून घेतात. ह्या मध्ये शेवटच्या स्तरावर डॉक्टर मंडळी असतात त्यांचे कार्य कसे चालते ह्याचे अनेक किस्से लोकांना माहीत आहेत. लुटमार करणारा व्यवसाय असे वर्णन केले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मी माझ्या विषयी निर्णय घेताना मात्र त्याचा विचार करतो. एक तर आजारी पडत नाही पण कधी पडलो तर खूप पाच सहा दिवस तरी डॉक्टर कडे जात नाही औषध ही रोग बरे करत नाहीत तर रोग वाढवतात असे माझे मत आहे. अगदीच गरजेचं झाले तर च dr कडे जातो. ते पण माझ्या family dr कडेच. बाकी कोणाकडे नाही. आता सर्व उत्तर दिली आहेत परत एकच प्रश्न विचारू नका

In reply to by Rajesh188

बेंगुताई 30/04/2021 - 11:26
ठाम मत हाहाहा.पण सगळ्या डॉक्टरांचा ठेका तुम्ही म्हणून का घ्यायचा? गलत बात! आणि फॅमिली डॉक्टर पण डॉक्टरचं असतील नाही का ?

In reply to by टवाळ कार्टा

गोवर, काजण्या, गालगुंड, यांचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे किंवा त्यांना अटकाव करणारी, प्रतिकारक्षमता तरी वाढलेली आहे लस टोचून घेणे हे उत्तम, हे तुझे मत, मला तरी मान्य आहे

स्मिता. 02/03/2021 - 16:29
केवळ करोनाच नाही तर इतरही अनेक दुर्धर रोगांवरचे लसीकरण आवश्यकच आहे. आधीच्या अनेक महत्त्वाच्या लसींची माहिती आणि आकडेवारी एक गूगल सर्च केला की सापडेल आणि करोनाच्या लशीची माहिती समजून घ्यायची असल्यास इंग्लंडची (युके) आकडेवारी अभ्यासून बघता येते. तेथे जानेवारीच्या मध्यापासून तर अखेरपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ आली होती. भारताच्या तुलनेत खूप लहान आणि कमी लोकसंख्येच्या या देशात दिवसाला सरासरी ६०,००० बाधीत तर दररोज सरासरी १५०० मृत्यू होत होते. त्यात भर म्हणून हे दिवस तिथल्या कडक हिवाळ्याचे, अनेक दिवस तापमान शून्याच्या मागे-पुढे असते. पण लॉकडाऊन सोबतच लसीकरणाच्या जोरावर एका महिन्याच्या कालावधीत, आजच्या दिवसाला बाधीत आणि मृत्यूचे आकडे १० पटीने कमी झाले आहेत (सरासरी ६००० बाधीत आणि १५० मृत्यू). आलेख पाहिला तर लक्षात येतं की तिथल्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेच्या तुलनेत ही तिसरी लाट बरीच मोठी असली तरी उच्चांकानंतर बाधितांची संख्या झपाट्याने खाली आली आहे. हा एका महिन्यातला फरक केवळ लसीकरणामुळे शक्य झाला आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. आधीच्या लसींच्या तुलनेत ही लस नवीन आहे आणि कमी कालवधीत बनवली आहे हे खरं असलं तरी आता लस शोधण्याचं तंत्रज्ञानसुद्धा आधीपेक्षा खूप विकसीत झालं आहे हे लक्षात घ्यायला हवं. करोनाच्या महामारीमुळे जगभरात लाखो जीव गेले आणि करोडोंचे जगणे अवघड झाले असतांना त्या महामारीला आणि ती आवरण्याच्या प्रयत्नांना कोणी थोतांड कसं म्हणू शकतं?

निपा 02/03/2021 - 18:13
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने. हे खूपच simplification झालं . Germs theory ने आपल्याला समजले कि प्रसार कसा होतो आणि ते टाळावे कसे . हे सिद्ध केलं science ने . म्हणजे फक्त hygiene राहिल्याने रोग आटोक्यात येत नसतात. Corona च उदाहरण घेतलं तर फक्त हायजिन maintain करून प्रसार थांबणार नाही . देवीचा रोग व पहिली लस लॅन्सेट च्या लेखात काहीही असे नाही कि ते vaccination प्रोसेस ला कमी लेखते. बाकी पहिल्या vaccination च्या वेळेस प्रॉब्लेम्स झाल्याच असायला पाहिजे. पण आपण हा अर्थ नाही काढू शकत कि vaccine निरुपयोगी आहे. कितीही सर्वर लावले तरी १००% availability नाही येत . तसेच करंट vaccine चा effectiveness ९५% -९८% असा असतो म्हणजे सर्व vaccine घेटलेल्याना corona होणारच नाही असा नाही. परत हा काही पॉईंट नाही विकसन न घेण्याचा. https://www.thelancet.com/journals/laninf/article/PIIS1473-30991730445-0/fulltext बाकी लेख वाचण्या च्या लायकी चा नाही ...

निपा 02/03/2021 - 18:14
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने. हे खूपच simplification झालं . Germs theory ने आपल्याला समजले कि प्रसार कसा होतो आणि ते टाळावे कसे . हे सिद्ध केलं science ने . म्हणजे फक्त hygiene राहिल्याने रोग आटोक्यात येत नसतात. Corona च उदाहरण घेतलं तर फक्त हायजिन maintain करून प्रसार थांबणार नाही . देवीचा रोग व पहिली लस लॅन्सेट च्या लेखात काहीही असे नाही कि ते vaccination प्रोसेस ला कमी लेखते. बाकी पहिल्या vaccination च्या वेळेस प्रॉब्लेम्स झाल्याच असायला पाहिजे. पण आपण हा अर्थ नाही काढू शकत कि vaccine निरुपयोगी आहे. कितीही सर्वर लावले तरी १००% availability नाही येत . तसेच करंट vaccine चा effectiveness ९५% -९८% असा असतो म्हणजे सर्व vaccine घेटलेल्याना corona होणारच नाही असा नाही. परत हा काही पॉईंट नाही विकसन न घेण्याचा. https://www.thelancet.com/journals/laninf/article/PIIS1473-30991730445-0/fulltext बाकी लेख वाचण्या च्या लायकी चा नाही ...

गामा पैलवान 02/03/2021 - 19:56
स्मिता.,
करोनाच्या महामारीमुळे जगभरात लाखो जीव गेले आणि करोडोंचे जगणे अवघड झाले असतांना त्या महामारीला आणि ती आवरण्याच्या प्रयत्नांना कोणी थोतांड कसं म्हणू शकतं?
करोना हे एक थोतांड आहे. कारण की अमेरिकेत ऑगस्ट २०२० पर्यंत ( म्हणजे गेल्या सहा सात महिन्यांपर्यंत ) हा विषाणू अलग केला गेला नव्हता. हे गूगल करून पहा : "Since no quantified virus isolates of the 2019-nCoV are currently available," बाकी, इथे इंग्लंडात PHE ( = Public Health England ) कडे करोना विषाणू अलग केल्याची शष्प माहिती नाही : https://www.whatdotheyknow.com/request/679566/response/1625332/attach/2/872%20FOI%20All%20records%20describing%20isolation%20of%20SARS%20COV%202.pdf करोनाचा विषाणू अलग केलेला नसतांना कोणती दिव्य लस उत्पन्न केली गेलीये? थोतांड ते थोतांडच ! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बेंगुताई 30/04/2021 - 11:34
मग मानसं कशाने बर मरत असतील? बहुतेक स्वच्छ भारत अभियान कमी पडले असणार! बाकीच्या देशाचं आपल्याला काही माहीत नाही बुवा.

In reply to by बेंगुताई

रंगीला रतन 30/04/2021 - 11:55
साधा सर्दी पडसा झालेली लोकं आपल्याला करोना झालाय या गैरसमजुतीने उगाच घाबरून मेली आहेत. जगात करोनाचा विषाणु अस्तीत्वात नाही हेच सत्य आहे! तुम्ही आम्ही कीतीही ओरडुन सांगीतले तरी धागालेखक विषाणुचे अस्तीत्व मान्य करणार नाहीत. हां पण सनातन प्रभातने तसा दावा केला तर आणि तरच त्यांचे मतपरीवर्तन नक्की होइल :)

Rajesh188 02/03/2021 - 21:14
प्लेग,देवी,इत्यादी रोग निर्माण करणारे जिवाणू ,विषाणू आज सुद्धा मानवी शरीरावर हल्ला करतात पण त्या व्यक्ती नी त्या आजाराची लस घेतली असल्या मुळे लोक आता त्या आजारांना बळी पडत नाहीत .हे कस सिद्ध केले जाते शास्त्रीय पद्धती नी. कोणी असे सिद्ध करून दाखवलं आहे का? की ते रोग कारक विषाणू,जिवाणू आता अस्तित्वातच नाहीत हे त्याला कारण आहे.

Bhakti 02/03/2021 - 23:29
फायझर लसीबाबत चांगला दुवा मिळाला..कोवीशिल्ड आणि भारत बायोटेक लसीवर शोधत आहे. ् https://www.technologyreview.com/2020/12/09/1013538/what-are-the-ingredients-of-pfizers-covid-19-vaccine/

Rajesh188 03/03/2021 - 19:51
त्यांना होणारे साथी चे आजार काही महिन्यात संपुष्टात येतात ना . कसे . ना लस ना औषध . तरी मानव जेवढं आजारांनी ,रोग राई नी मृत्यू मुखी पडतो तेवढे प्राणी पडत नाहीत. ह्याची पण काही तरी कारणे असतील ना. प्लेग उंदरा पासून माणसात संक्रमित होत होता. आता उंदरांना पण प्लेग होत नाही.

चौकस२१२ 04/03/2021 - 04:43
आधी karona थोतांड होता आपल्यामते आता लस थोतांड ! बरं.. अमेरिकेत , इंग्लंड इटली ब्राझील मध्ये हजारो लाखो मेले हे पण एक थोडांतच का? कि त्यांना लपवून ठेवलाय मोहावी वाळवंटात कि आल्प्स मध्ये ? आजवर कोणत्याही लशीने कुठल्याही रोगांची साथ आटोक्यात आलेली नाहीये यावर लवकरात लवकर कोणी मिपाकर वैद्यबुवा किंवा बाईंनी उत्तर दिले तर सर्व मिपाकरांचे भले होईल

In reply to by मुक्त विहारि

Rajesh188 04/03/2021 - 10:49
माझ्या लहानपणी मधुमेह, लठ्पणा,लहान वयात चशमे,लहान वयात केस पांढरे झालेल्या व्यक्ती दिसत नव्हत्या पण आता मात्र सर्रास दिसत आहेत. उच्च रक्तदाब असणारे तर खूपच आहेत पाहिले तेवढे नव्हते. कमी वयातच दातांचे आणि हिरड्यांचे विकार असलेली लोक पण वाढली आहेत. 32 दात 32 वर्षापर्यंत सुद्धा टिकत नाहीत पाच दहा कमी होतातच.

Rajesh188 04/03/2021 - 11:22
माझ्या गावात मला वाटतं एकच कुष्ठ रोगाचा रोगी होता तो पण वय झालेला. बाकी मी प्लेग चा आजार बघितला नाही ना अनुभवला आहे. पण हिवताप,अतिसार ,कांजण्या हे आजार असायचे आता त्याचे प्रमाण कमी झाले आहे .पण हिवताप आणि अतिसार आज सुद्धा जीवघेणा आहे. उपचार वेळेवर मिळाले नाहीत तर. सर्वात जास्त लोक हिवताप,अतिसार ह्या मुळेच पूर्वी लोक मृत्यू मुखी पडत असत आता तशी स्थिती नाही . औषध उपचार नी ह्या रोगावर विजय मिळवला आहे. रोग राई कमी होण्याचे स्वच्छता हे कारण नक्कीच आहे . धनुर्वात,rabies, ह्याचा रोगी मी आज पर्यंत तरी बघितला नाही. पण हे दोन्ही आजार पण घातक आहेत. आधुनिक वैद्यक शास्त्र नी लोकांचे आयुष्य वाढवले आहे ह्या विषयी शंका नाही. पण आता परत त्या शास्त्राला उतरती कळा लागली आहे असे म्हणता येईल. सेवा भावनेने संशोधन आणि उपचार मधल्या काळात होत होते आता त्याला बाजारू स्वरूप आले आहे.

गामा पैलवान 04/03/2021 - 15:24
चौकस२१२, तुमचा इथला संदेश वाचला. १.
आधी karona थोतांड होता आपल्यामते आता लस थोतांड !
बरोबर. करोनाचा विषाणू हे आजूनही थोतांडच आहे. जो विषाणू अद्याप विलग करता आलेला नाही, त्यावर म्हणे लस बनवली आहे. पब्लिक इतकं मूर्ख आहे का विश्वास ठेवायला? २.
यावर लवकरात लवकर कोणी मिपाकर वैद्यबुवा किंवा बाईंनी उत्तर दिले तर सर्व मिपाकरांचे भले होईल
सहमत आहे. निदान माहिती तरी मिळेल. जमल्यास डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांचं उपरोक्त पुस्तक वाचून पहा. निदान त्यातल्या साथीच्या रोगांचे आलेख तरी बघा म्हणून सुचवेन. ३.
आरे बापरे १००+ देश गंडले कि काय थोतांडामुळे
हो. मेकॉलेछाप राज्यपद्धती असली की हे असं होतंच. आ.न., -गा.पै.

चौकस२१२ 05/03/2021 - 04:22
१०० + अधिक देश त्यांची सरकार पूर्ण गंडली , आणि ती सुद्धा काही सरकारे पार उजव्या विचारसरणी ची आणि काही डाव्या तरी गंडली होय??? अरे बापरे म्हणजे जगातील सर्वात मोठा झोल म्हणाला पाहिजे नाही का? बरं आपण ४थय प्रश्नाचे उत्तर द्यायचे टाळलेत .. हजारो लाखो आणि ते सुद्धा ६० च्या आतले मेले ! कि ते हि खोटंच? का सगळे च्या सगळे असे एकदम इतर आजारांमुळे मेले आणि उगाच करोना चे कारण दिल जातंय ! बरं उत्तर द्या नका देऊ... आपली "थेरी "कळली एक काम करा तो शोधलेख एवढी मेहनत घेऊन लहिलेलेला जरा मटा किंवा लोकसत्तेत छापायला पाठवा ..( कुबेर साहेब स्वागतच करतील कारण त्यात त्यांना "सरकारने लोकांनां कसे गंडवले याचे अजून एक शास्त्रीय उदाहरण मिळेल अप्लाय कृपेने ) जनताच उत्तर देईल तुम्ह्ल्ला अहो काय हे.. चाललंय तुमचा हा हे समजू शकतो कि काही गोष्टींवर आपण प्रश्न उभे करू जसे कि ( राजेश तुम्ही पण ऐका ) लस चुकीच्या पदहतीने विकसित केली असावी , त्यात आर्थिक घोटाळा असेल, इतर उपायातील त्रुटी , पण हे सगळंच खोटा आहे ! असा दावा !

Rajesh188 05/03/2021 - 14:10
Corona लसी मुळे corona होणार नाही ह्याची शाश्वती आहे का. कोणत्याच संस्थेने covid ची लस किती दिवस covid विरूद्ध प्रतिकार क्षमता निर्माण करेल ह्या विषयी ठाम विधान केलेले नाही. म्हणजे हे लसी करण प्रोयागिक आहे.निष्कर्ष अजुन यायचा आहे.

In reply to by Rajesh188

लस १०० % करोनाला प्रतिबंध करेल असा विदा अजुन दिसला नाही. ९० टक्के प्रतिबंध होईल असे समजले तरी १० % रिस्क आहेच. काय नाय, सतत मास्क घालणे, येता-जाता साबण-पाण्याने हात धूणे सॅनिटाइजरचा वापर करणे काळजी घेणे हाच सुरक्षित राहण्याचा उत्तम उपाय आहे. करोना समजा झालाच तर औषधोपचाराने तो बराही होतो. बाकी, अजुन एक करोनास प्रतिबंध करायचा थेट लशी इतकाच उपाय, जोरजोरात थाळी वाजविणे आणि गॅलरीत जाऊन दिवाबत्ती करणे त्याचंही महत्व काही कमी नव्हतं, नाही. त्याचाही विदा येणे अजुन बाकी आहे. =)) च्यायला, आयुष्यात लै गमती जमती केल्या या करोनाने. मागे वळून पाहिल्यावर हसून हसून पुरेवाट होते. -दिलीप बिरुटे

In reply to by टवाळ कार्टा

मिपा वरील चर्चा वाचूनच, केवळ भारतच न्हवे तर,चीन, अमेरिका, पाकिस्तान आपली परराष्ट्रीय धोरणे ठरवतात.... त्यात आता, नोबेल पुरस्कार पण टाकायला हरकत नाही...

गामा पैलवान 05/03/2021 - 20:54
चौकस२१२, १.
हजारो लाखो आणि ते सुद्धा ६० च्या आतले मेले ! कि ते हि खोटंच? का सगळे च्या सगळे असे एकदम इतर आजारांमुळे मेले आणि उगाच करोना चे कारण दिल जातंय !
करोना कोणाच्याही अंगात सापडू शकतो. मेलेल्या माणसावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? करोनामुळे मृत असा छाप मारला तर अमेरिकन सरकार रोग्याचे सगळे पैसे द्यायचं. मग कोण कशाला बिनकरोनाचं प्रमाणपत्र देईल? एक लेख सापडला : https://eu.usatoday.com/story/news/factcheck/2020/04/24/fact-check-medicare-hospitals-paid-more-covid-19-patients-coronavirus/3000638001/ शितावरून भाताची परीक्षा. इथे इंग्लंडमध्ये आता फ्ल्यू चे मृत्यू अचानक नाहीसे झाले. त्यांची जागा करोनाने घेतली. घरोघरी मातीच्याच चुली म्हणावं का ? करोनचा विषाणू आजघडीला विलग ( = isolate ) झालेला नाहीये. भविष्यात तो कधी विलग होण्याची शक्यता माझ्या मते तरी ० आहे. मग नेमकी कशाची चाचणी केली जाते? आणि नेमकी कसली लस टोचली जाते? २.
म्हणजे जगातील सर्वात मोठा झोल म्हणाला पाहिजे नाही का?
होच मुळी. निदान आजवरचा तरी हा सर्वात मोठ्ठा झोल आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by रंगीला रतन

गामा पैलवान 05/03/2021 - 22:23
रंगीला रतन,
तेवढीच जेवढी त्याला थोतांड म्हणायला लागते.
हे बरोबर बोललात. तुमच्याकडे करोनाविषाणू विलगीकृत म्हणजे आयसोलेटेड केलेला आहे का? थेट रोग्याकडून नमुना मिळवलेला पाहिजे. माकडाच्या मूत्रपिंडावर वसवलेली वस्ती किंवा डुकराच्या गळ्याखाली लोंबणारी मांसरुडे ओघळून पडलेल्या चरबीच्या कणांवर वाढवलेली बुरशी वगैरे नको. असा विषाणू तुमच्याकडे नसेल तर करोना हे थोतांड आहे. महत्त्वाचा. आणि हे विधान करायला मला काडीचीही अक्कल वापरावी लागली नाही. तुमच्या उपरोक्त उद्गारांना माझं पूर्ण अनुमोदन आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

रंगीला रतन 05/03/2021 - 22:44
करोना कोणाच्याही अंगात सापडू शकतो. मेलेल्या माणसावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? या वाक्याचाआणि तो करोनाविषाणू आयसोलेटेड आहे क नाही याचा काय संबंध? असल्यास तो स्पष्ट कराच. आपला उद्धट रंगीला रतन

In reply to by रंगीला रतन

गामा पैलवान 06/03/2021 - 15:36
रंगीला रतन, तोच तर माझाही प्रश्न आहे. करोनाचा अस्सल नमुना अस्तित्वात नाही. तरीपण तो रोग्याच्या शरीरात मात्र सापडतो आहे. त्याचप्रमाणे तो निरोगी माणसातही असू शकतो. आणि तो पसरतोही म्हणे. याचाच अर्थ 'करोना' 'शोधण्याची' चाचणी करोनाइतकीच भंपक आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बेंगुताई 30/04/2021 - 12:00
त्यासाठी तुम्हाला प्रयोगशाळेत भेट द्यावी लागेल(मास्क लाउन जा बरं का?) तिथे रुग्णांचे swab असतात तिथे कदाचित दिसतील पण.(बघा एकदा उघड्या डोळ्यांनी दिसले तर) आता नसतीलच विषाणू तर दिसतीलच कशे?काहीही करतात हे लोक दिवसरात्र ते पपई किट घालून काय तर swab घेऊन काय बघतात काय माहीत काय भेटणार त्यात शेम्बडाशिवाय?

Rajesh188 05/03/2021 - 20:59
जेव्हा पासून लस पुराण चालू आहे तेव्हा पासून मला काही प्रश्न पडतात. गूगल वर उत्तर शोधली पण सविस्तर,उत्तर मिळाले नाही. १) covid१९ व्हायरस चे इन्फेक्शन होवून बरे झालेल्या रुग्णात जी प्रतीपिंड तयार होतात ,किंवा covid व्हायरस विरूद्ध प्रतिकार क्षमता निर्माण होते . ती प्रतिकार क्षमता आणि लसी मुळे निर्माण होणारी प्रतिकार क्षमता ह्या मध्ये काय फरक आहे? २) एकदा covid होवून गेल्या नंतर त्याच व्यक्ती ला परत covid झाला अशी जगात किती उदाहरणे आहेत( मी तर वाचले आहे अशी फक्त ५० उदाहरणे जगात आहेत) आणि माझ्या संपर्कात असलेल्या ज्या लोकांना covid झाला होता त्या मधील कोणालाच परत covid झालेला आहे. ना कोणा कडून तशी केस ऐकण्यात आली. इथे कोणाला reinfection झालेला covid रुग्ण माहीत आहे का?

चित्रगुप्त 01/03/2021 - 06:31
करोनाची लस मी घेणार नाही आहे. मागे एका लेखात (कोविडः एक इष्टापत्ती ?) लिहिल्याप्रमाणे आम्हा उभयतांना कोविडबाधा होऊन त्यातून आम्ही कोणताही औषधोपचार न करता पूर्ण बरे झालेलो आहोत. बाकी नशिबात जे आहे ते अगोदरच निश्चित झालेले असते फक्त आपल्याला ते ठाऊक नसल्याने आपल्याला उगाचच धास्ती वाटत रहाते याची मला स्वानुभवावरून खात्री पटलेली आहे.

In reply to by चित्रगुप्त

>>>>>>करोनाची लस मी घेणार नाही आहे. खरं म्हणजे, असे म्हणनेच मोठं धाडस आहे. बाकी आपण औषध उपचार न घेताही बरे झालात असे समजणे म्हणजे करोनाच्या असण्यावर शंका उपस्थित करणे आहे. करोनाबद्दल आपल्या मनात इतकी भिती भरवल्या गेली की आज रात्री आठ वाजेच्या नंतर खिड़कीच्या फ़टीतून तुम्ही बाहेर जरी बघितलं तरी करोनाचे विषाणु आणि तुमची नजरा-नजर झाली असे समजून करोना तुमच्या डोळ्यावाटे शरिरात प्रवेश करेल असे वाटायचे. डोळेच नव्हे तर, शरीराच्या कोणत्याही भागातून करोना आत प्रवेश करेल असे वाटायचे. इतकी ती दहशत होती. ( thanks टू मीडिया आणि सरकार) मला तर इतकी दहशत बसली की जग नष्ट होऊन फक्त झुरळच उरतील आणि मग ते जग कसे असेल असाही विचार मी करायचो. आता लस येईल, तेव्हा लस येईल म्हणून प्रेयसीची वाट पाहणा-या प्रियकरासारखे, किंवा बस थांब्यावर बसची वाट पाहतो तसे आतुर होतो. प्रयत्न सुरु होते आणि एकदाचे लशीचे वेगवेगळे व्हर्जन्स आले. कोणती लस द्यायची ते उपलब्ध साठ्यावर असेल असे सरकारने म्हटल्यापासून लशीबद्दलचा आत्मविश्वास जरा कमी झाला. तुमची लस नुसते पाणी आहे, अशी एका कंपनीची टिका दुस-या कंपनीवर होती. त्याच्या आठवणीने तर लशीची भानगड़ नको असेही वाटून गेले. आज सकाळीच जेव्हा मिपावर लशीच्या थोतांडावर लेख वाचला आणि खुप आनंद झाला. आता आनंद का झाला ते नेमकं सांगता येत नाही, पण झाला. पण आपण लस घेऊन टाकू. परिणाम होऊ की ना होऊ.....प्लासिबो इफेक्ट आता काही रिस्क नाही, असे मनाचे समाधान तरी होईल. बाकी, नशिबात जे आहे ते अगोदरच निश्चित झालेले असते,असे समजू आणि देव्हा-यातल्या देवासमोरची घंटी घेऊ, नसेल तर थाळी घेऊ, दिवाबत्ती करू करोना गो, करोना गो असे म्हणू, हाय काय आणि नाय काय...! -दिलीप बिरुटे

In reply to by उपयोजक

पण, इतक्यात घाई करू नका.... राजकीय नेते, थेट जनसंपर्क टाळू शकतात, आपण तसे करू शकत नाही... घरातून काम करत असाल तर, जनसंपर्क टाळणे, हा सर्वोत्तम उपाय आहे.

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्त 10/03/2021 - 20:47
सध्या हितं आमेरिकेत आहोत गेले आठेक महिने. गप गुमान घरीच. किंवा फारतर येकट्याने मोकळ्यात फिरायला जाणे. कोणी कुणाकडे जात नाहिये वगैरे. आता जरा लोकांनी थोडंबहुत जाणं-येणं सुरु केलय म्हणून एक-दोघांना फोन केला आणि काही मराठी मंडळी फिरायला गेलेलो असताना भेटली - मग घरी या निवांत गप्पा करायला नवीन केलेली चित्रं बघायला वगैरे म्हणालो तर त्यांचा पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही व्ह्याक्शीण घेटलाय का ? अजून नाही म्हटल्यावर लौकरात लौकर घ्या म्हणून काढता पाय घेणे. आता काही काळानंतर भारतात परतायचे आहे तेंव्हाही व्ह्याक्शीण घेतले असल्याचे दाखवावे लागणार. म्हणजे आता घ्यावीच लागणार लस्सी.

In reply to by उपयोजक

काहींना मानस पुत्र, मानस कुटुंब किंवा मानस मुलगी असते.... तसेच आमचे हे मानस बाबा महाराज आहेत... दोन चार पेगांची आहुती चढवली की, ते आत्मिक प्रगट होतात.... डोंबिवली हे जागतिक केंद्र असल्याने म्हणा किंवा आमची आराधना उत्तम असल्याने म्हणा, ते आमच्या आराधनेने कधी कधी प्रसन्न होतात... सध्या ते आम्हाला, आर्थिक षटरिपू ह्या विषयी प्रवचन देत आहेत... बाबा महाराज डोंबोलीकर, यांचे म्हणणे, जास्त मनावर घेऊ नये, ही विनंती.

लेखन आवडलं. लेखाबाबत आणि लशी बाबत अनेकांचे मतभेद होऊ शकतील, पण लेख पटणारा आहे. करोना प्रतिबंधक लस आयुष्यभर तुमचं संरक्षण करू शकणार नाही, हेही खरं आहे, पण काही काळासाठी प्रतिबंध नक्कीच होऊ शकेल असेही वाटते. -दिलीप बिरुटे (कन्फ्यूज) >>>>>आपल्याला दोन नेते जाम आवडले. मोदींनी मुखपट्टी उघडपणे नाकारली....... माझं या विषयावर आणि त्यांच्या काल कर्तुत्वावर काही दिवस मौन आहे, मुखपट्टीच लावली आहे असे समजा. -दिलीप बिरुटे (मुखपट्टीधारक)

कंजूस 01/03/2021 - 09:01
वैज्ञानिकच ठेवा म्हणतो. महाभारत त्यात आणू नका. तो एक वेगळाच करा. ---------------------- एक उदाहरण पाहा काविळीसाठी आयुर्वेदात - यकृत बिघडून पित्तरस अधिक किंवा उणे निर्माण झाल्याने होणारा रोग धरला आहे. त्रिकटू चूर्ण आणि एरंड पानांचा रस हे बरे करतात. हेच मॉडर्न मेडसन, संशोधनातून लिवरचे A,B,C, D प्रकार शोधून वेगवेगळ्या लशी केल्या. रोग होऊ नये म्हणून लस. रोग झाल्यावर फक्त बी कॉम्प्लेक्स. आयुर्वेद औषध अजूनही गुणकारी आहे!!

In reply to by कंजूस

गवि 01/03/2021 - 09:11
कारण व्हायरस ऊर्फ विषाणूची लागण एकदा झाली की थेट त्याच्यावर उपचार करुन मारणे अवघड़ पडते. Bacteria बाबत अँटीबायोटीक औषधे उपयोगी पडतात . व्हायरस मारण्याबाबत मर्यादा येतात. त्यावर केवळ बाह्य लक्षणे कमी करणारे उपायच मुख्यतः करता येतात.

चौकटराजा 01/03/2021 - 09:23
हे पुस्तक २०१३ साली लिहिलेले असल्याने २०२१ साली ते कालबाह्य झाले असण्याची शक्यता आहे ! अशक्त झालेला विषाणू शरीरात टोचल्याने प्रतिपिंडे निर्माण होऊन शरीर त्याच्या पेशीप्रवेशाला मारक अशी योजना करते असा दावा लस याबाबत आतापर्यंत करण्यात आला आहे ! आताची लस या तंत्रावर आधारित नाही अशी माझी माहिती आहे ! लस घेतल्याने प्रत्येकास भक्कम संरक्षण मिळालेच पाहिजे असा दावा निसर्गच मुळी करीत नसतो. यासाठीच तर ते शेवटचे वाक्य डॉक्टरांनी जपून ठेवलेले असते " बॉडी रिस्पॉन्स देत नाही औषधाना ! " आज देखील मला असे वाटते की नेहमीच रोग अनेकांना होत असतात ,अनेक माणसे काहीही औषध न घेता बरी होत असतात ते त्यांच्या नैसर्गिक प्रतिकार शक्तीने . पण हे सगळे अव्यक्त पातळीवर होत असल्यानं त्याचा तपशील ठेवता येत नाही ! ही केवळ तर्का ने जाणण्याची गोष्ट आहे ! तर्कट हे फायद्याचे ही ठरते वा अगदी उलट ! महाजनो गत: स: पंथः या नात्याने मी लस घेणार आहे ! लस न घेतल्याने मरण्यापेक्षा लस घेऊन मी मेलो तर मला त्या मरणाचा अभिमान असेल ज्याने हे सिद्ध होईल की लस घेतल्याने माणूस मरतो जगण्याऐवजी ! निदान त्याने लशीचा गोरखधंदा संपुष्टात तरी येईल !

In reply to by चौकटराजा

आमचे बाबा महाराज डोंबोलीकर हेच म्हणतात ....सध्या शांत रहा, घरात पडीक रहा, सांसर्गिक रोग असल्याने, जन संपर्क टाळा.लशीचे बरेवाईट परिणाम दिसायला वेळ लागेल.

In reply to by चौकटराजा

गोंधळी 01/03/2021 - 09:52
लस न घेतल्याने मरण्यापेक्षा लस घेऊन मी मेलो तर मला त्या मरणाचा अभिमान असेल ज्याने हे सिद्ध होईल की लस घेतल्याने माणूस मरतो जगण्याऐवजी ! निदान त्याने लशीचा गोरखधंदा संपुष्टात तरी येईल ! चौ रा काका हे काही पटले नाही.

In reply to by गोंधळी

चौकटराजा 01/03/2021 - 10:36
कोणतेही औषध वा लस बाजारात येण्यापूर्वी त्याचे काही दुश्परिणाम माणसावर होतात की नाही हे पाहण्यासाठी काही स्वयंसेवक गरजेचे असतात ! ही लस बाजारात येण्यापूर्वी अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून त्या लसीची ७० टकके परिणामकारकता सिद्ध केली आहे ! तरी ही काही लोकांना त्यावर शंका आहे ! रसायन विज्ञानाचा विषय नसून मानस शास्त्राचा झाला आहे ! वरील स्वयंसेवकांत अनेक तरुण मंडळीही असतीलच ना ! आता धोका पत्करण्यात मी म्हातारा मग मागे का राहू ? आता राहता राहिला संशय लस निर्माते ,राजकारणी व डॉक्टर यांच्या तोडपाण्याचा ! त्यावरही संदेह लोकांना आहे ! तो ही दूर होऊन सत्य पुढे येण्याचे श्रेय संशोधकांप्रमाणेच या स्वयंसेवकांनाही आहे हे नाकारू नये !

उत्तम माहिती. सध्यातरी लस घेण्यापलिकडे पर्याय दिसत नाही. लस घेतल्याने करोना पूर्ण जाणार नाही हे माहित आहे .

Bhakti 01/03/2021 - 10:30
लसीवर चांगलाच ऊहापोह आहे.जीवानमान उंचावण हेच महत्त्वाचे आहे हे तर त्रिकाल बाधित सत्य आहे.पण म्हणून संशोधन सर्व थोडांत हे काय पटल नाही. कंजूस यांच्याप्रमाणेच मलापण​ आयुर्वेद महान आहे त्यात अजूनही शक्ती आहे हे पटल,पण मग प्रश्न पडला रामदेवबाबाच "औषध ?" करोनावर घ्यायच का? (भयानक विचार).. चौरा यांचं मत पटल लस न घेणं ही चुक ठरु शकते. बाकी महाभारतची उजाळणी आवडली :)

In reply to by आंद्रे वडापाव

Bhakti 01/03/2021 - 10:44
ते घेणारच होते. पण त्या अखिलेश बाबाला प्रोटोकॉल,नियम वगैरे काहीच कळत नाही.काहीही बरळत होता.(हा हा)

Rajesh188 01/03/2021 - 12:29
लस च नाही तर सर्वच बाबतीत अवास्तव दावे करण्याचे प्रमाण खूप आहे.सायन्स मॅगझिन मध्ये सुद्धा सर्रास खोटे दावे केले जातात.

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 01/03/2021 - 14:05
फक्त स्वच्छ हवा. रासायनिक खत आणि कीटक नाशक न वापरलेलं अन्न आणि पालेभाजी. शुद्ध पाणी. संकरित जनावर चे दूध पूर्ण बंद. आणि स्वच्छ आणि मोकळा परिसर . एवढे उपलब्ध झाले तर. लस,औषध ह्यांची बिलकुल गरज नाही

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 01/03/2021 - 15:30
या सगळ्या गोष्टी कदाचित १५०/२०० वर्षांपूर्वीपर्यंत (इ.स.१८५०) नक्कीच होत्या तर तेव्हा माणसे जास्त जगायची कि आत्ता जास्त जगतात?

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 01/03/2021 - 16:01
मलेरिया,अतिसार,प्लेग ह्या मुळे लोक जास्त मरायची . कारण योग्य उपचार नव्हते. पण उपचार निर्माण झाल्यावर ते प्रमाण कमी झाले. त्याला लसी कारणीभूत नाहीत. आता जे आयुष्य वाढले आहे असे वाटत आहे ते कोणाचे? ज्यांचे राहणीमान,आहार, विहार नैसर्गिक होता त्यांचेच. म्हणजे १९४५ ते १९७० पर्यंत ज्यांचा जन्म आहे त्यांचेच. त्याला कारण शुध्द आहार,शुद्ध हवा,आणि जोडीला वैधकिय सुविधा हे आहे. पण त्या पुढची पिढी अनेक रोगाने त्रस्त आहे कमी वयात मधुमेह ब्लड प्रेशर. किडनी चे प्रॉब्लेम खूप जास्त वजन आणि अशा अनेक रोगांनी आताची पिढी कमी वयात त्रस्त आहे. ह्याला एकमेव कारण आरोग्य व्यवस्थेचे बाजारीकरण आणि प्रदूषित,हवा,पाणी,अन्न,हे आहे बाजारीकरण मुळे नसलेले गुण चिकटवून केलेली औषनिर्माणशास्त्र ची होत असलेली जाहिरात लेखिका हेच सांगत आहे.

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 01/03/2021 - 16:12
ओके :) तुमच्यासाठी एक प्रश्न....तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का?

In reply to by टवाळ कार्टा

आग्या१९९० 01/03/2021 - 16:24
ह्यांच्या मुलांना नव्हे तर ह्यांनाच देवीचे जिवंत विषाणू टोचून घ्यावेत. नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढली कि नाही हे ही कळेल.

गोंधळी 01/03/2021 - 14:41
सांगायचा मुद्दा काये की कर्म, भक्ती, धर्म यांमध्ये साधना हा सामायिक घटक आहे. ती साधना म्हणजे नामजप. तो करायला हवाच. चांगला सणकून करूया आणि या करोना नामे थोतांडास पार पळवून लावूया. म्हणजे तुम्ही आजारी पडल्यावर वैद्यबुवां कडे जातच नाहीत का? नामजप करुन बरे होता? बाकी अध्यात्माशी सांगड घालत जगणं खुप कठीण काम वाट्ते. ego मुळे असेल कदाचीत.

In reply to by गोंधळी

सासूला, सुनेच्या जाचापासून वाचवते सुनेला, सासू पासून वाचवते स्वतःचे षंढत्व लपवायला धंदा वाढवायला लोकांची फसवणूक करायला जागा ढापायला असे ह्या कातड्याचे विविध उपयोग आहेत आध्यात्मिक माणूस, एक नंबरचा स्वार्थी आणि खोटारडा असतो, हे मी अनुभवले आहे,

टवाळ कार्टा 01/03/2021 - 15:27
लेखकासाठी एक प्रश्न....तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का?

In reply to by टवाळ कार्टा

पुर्वी गल्लोगल्ली, किंवा दरेक शाळेत, एक तरी पोलियोग्रस्त, व्यक्ती असायचीच, आता नाही --------------------- त्यामुळे, आपण लस टोचून घ्यायची. मी थोडे दिवस वाट बघून, मग कुणाकडून लस टोचून घ्यायची?, लस टोचून घेतल्या नंतर कुठे रहायचे? इत्यादि साधकबाधक विचार करून, मगच ठरवीन.... घाई गडबडीत, असे निर्णय न घेणेच उत्तम, असे माझे वैयक्तिक मत आहे... बाय द वे, लस टोचून घेतली की, एक जोरदार कट्टा करू...

जॉन रीज 01/03/2021 - 16:19
आपले जुने लेख आणि हा लेख अशी तुलना करता आपला i.d. कुणी चोरला असावा असे वाटते कारण आपण असे लिखाण कराल असे वाटत नाही आणि लेखाची शैलीही मागील लेखांशी जुळत नाही.

सूक्ष्मजीव 01/03/2021 - 19:36
मी एका ओळखीच्या डॉक्टर सोबत जे कोरोना काळात महानगरपालिके कडून हंगामी करोना सेवे साठी भरती केले आहेत त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. त्यांना मोफत लस दिली जात होती. या लशीचा प्रभाव किती काळ राहील हे विचारल्यावर ते म्हणाले की ही लस नसून एक प्रकारचा इम्यूनिटी बूस्टर आहे जे सर्व सर्दी, पडसे, खोकला, ताप इत्यादी आजारांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवते. याबद्दल जाणकार काय म्हणतात?

In reply to by सूक्ष्मजीव

गामा पैलवान 02/03/2021 - 03:39
सूक्ष्मजीव, पर्यायी दृष्टीकोन असलेल्या डॉक्टरांना आपल्या आस्था ( = concerns ) मांडायला वाव मिळावा हा सदर लेख लिहिण्यामागे हेतू आहे. धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.

निमिष ध. 01/03/2021 - 21:16
मिपावर असा लेख असणे - तो सुद्धा करोनासारख्या अवघड काळात हे एक सामाजीक आरोग्याकरता हानीकारक आहे. वेगवेगळी मते असणे वेगळे आणि त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येणे वेगळे. त्यामुळेच इथे उत्तर लिहीतो आहे. त्या ज्या कोण सुझान हम्फ्रीज आहेत त्यांना क्वॅक (ढोंगी वैद्द्य) म्हटलेले आहे - https://medika.life/dr-suzanne-humphries-on-medikas-quack-scale/ त्यांच्या पुस्तकातील मिसल्स चे दाखले कसे खोटे आहेत ते इथे नीट सांगितलेले आहे - https://medium.com/@visualvaccines/why-dr-suzanne-humphries-an-anti-vaccine-activist-is-lying-to-you-about-measles-ce446d0a7e0f अमेरिकेत ५ लाखांहून लोक मेलेली आहेत करोनामुळे आणि जगभरात जवळ जवळ २५ लाख लोकसंख्या दगावलेली आहे. असे असताना असा बेजवाबदार लेख येणे हे चांगले नाही. कृपया कोणीही या लेखाला वाचून करोना लशीबद्दल आपली मते बनवू नयेत ही माझी कळकळीची विनंती.

In reply to by निमिष ध.

पिनाक 01/03/2021 - 22:51
अगदी बरोबर. हेंच म्हणायला इथे आलो होतो. उगीच सरकारचा त्रास वाढवू नका..गप गुमान लस घ्या आणि कामावर चला. लै झालं घरी बसून.

In reply to by निमिष ध.

गामा पैलवान 02/03/2021 - 02:57
निमिष ध., पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर सुझन हम्फ्रीझ कधीही होमियोपाथ नव्हत्या. त्यांनी अलोपथी सोडून इतर कोणतीही उपचारपद्धती सुचवली नाहीये. तुम्ही दिलेल्या दोन्ही दुव्यांत डॉक्टरबाईंना होमियोपाथ व अवांतर चिकित्सक म्हंटलेलं आहे, जे साफ चुकीचं आहे. इझाबेला बाईंचा आरोप २०१५ च्या आसपासचा म्हणजे बराच जुना आहे. डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांच्या संकेतस्थळावर या आरोपांचं खंडन केलेलं आहे : http://www.dissolvingillusions.com/critiques/ वानगीदाखल एक वृथा आरोप दाखवतो :
She promotes mystical powers of Vitamin C, calling it “the basis of life,”[10] and asserts it magically “neutralizes any toxins in the blood.”[10]
प्रत्यक्षांत उपरोक्त पुस्तकात डॉक्टरबाईंनी क जीवनसत्वाच्या चाचण्या घेतल्या नाहीत म्हणून विधान केलंय. हे क जीवनसत्वाचं प्रमोटिंग नव्हे. असो. लशीच्या दुष्परिणामांवर कोणीही काहीच का बोलंत नाही? मी डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांना संशोधिका मानंत नाही. त्यांनी कुठलाही नवा शोध लावलेला नाहीये. त्यांनी फक्त जुना विदा ठळकपणे समोर मांडलाय. जो आजपर्यंत कोणीच मांडला नव्हता. या विदाप्रस्तुतीमुळे लशीविषयी आणि जंतुसिद्धांताविषयी काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. कोणाकडे उत्तरं आहेत का? आ.न., -गा.पै.

बाजीगर 02/03/2021 - 14:25
गा.पै. यांच्याविषयी मला आदर आहे. पण या लेखाला मी विरोध करतो. नाही हो. चूक गलत राँगनंबर, गल्ली चूकलात. खूप भटकलात. महाभारत संदर्भ पूर्ण अनावश्यक. माझ्या माहितीतले दक्ष जागरुक मित्र करोना ने मरण पावलेत. कृृपया स्वच्छता पाळा ( त्यावर गा,पै. आपण योग्य जोर दिलात, स्वच्छ पाणी प्या / पोषक व घरचा आहार घ्या / यथाशक्ती व्यायाम,चालणं करा, अकारण जागू नका. आणि हो ...लस घ्या...त्यावर डोकं खपवू नका. हा धागा delit करा. (एवढा research आणि टंकण्याचे श्रम, मुद्दे मांडण्याचे कसब याची मला कदर आहे)

मदनबाण 02/03/2021 - 16:13
गा.पै, हिंदुस्थानातील लसी बाबत गैर समज उत्पन्न होइल असे लेखन सध्य काळात योग्य नाही ! ती किती उपायकारक आहे हे येत्या काळात कळेलच परंतु उगाच लसी विषयी शंका घ्यावी असे सध्या कोणतेच कारण नाही. परदेशातील स्थिती मात्र वेगळी दिसते आणि त्या बद्धल अनेक बातम्या इथे वाचण्यास मिळतील :- Coronavirus COVID19 जाता जाता :- तेव्हा पांडवांना कृष्ण यादव नामे एक अत्यंत लबाड इसम भेटला. या बद्धल विशेष आक्षेप ! आपल्या लिखाणासाठी परमेश्वरास कशास बोल लावावे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs​​ | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |

Rajesh188 02/03/2021 - 16:21
कशा साठी हा लेख delete करायला हवा,लेखात दुसरी बाजू मांडली आहे समजून घ्यायला काय हरकत आहे.प्रतेक विषयावरील दोन्ही बाजू समोर यायलाच हवी.लेख वाचून लगेच लोक लसी बद्द्ल निगेटिव्ह मत बनवतील असे इथे काही लोकांना का वाटत ह्याचेच मोठं आश्चर्य वाटत. वाचणारी माणसं आहेत प्रत्येकाला स्वतःची बुध्दी असते चांगले वाईट,योग्य,अयोग्य सर्वांना समजत .त्यांना गाढव समजू नका. मीच शहाणा मलाच योग्य अयोग्य कळत बाकी लोक बुद्धिहीन आहेत असले गैर समज काढून टाका. आणि लेख delete करायची काही गरज नाही.

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 02/03/2021 - 19:02
मी तरी लस टोचून घेणार नाही. आणि देवू,क्षय,पोलिओ ह्यांची लस टोचली म्हणून ते जगातून कमी झाले आहेत हे तुमचे मत आहे माझे नाही. तुम्हीच त्या प्रश्नांची उत्तरं शोधत बसा.

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 02/03/2021 - 22:11
मी तरी लस टोचून घेणार नाही.
तुम्ही लस टोचून घ्या किंवा नका घेउ...कोणालाही शष्प फरक पडत नाही. मी विचारलेला प्रश्न "तुम्ही लस टोचून घेणार की नाही?" हा नाहीये तर "तुमच्या मुलांना लहान असताना पोलिओ वगैरेच्या लस टोचवल्यात का?" असा आहे. तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का? अजूनही प्रश्न समजला नसेल तर सांगा....अजून सोप्या मराठीत लिहिन :)

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 02/03/2021 - 22:36
आपले विचार कधीच दुसऱ्या वर थोपवयचे नसतात हा साधा common सेन्स आहे. त्या मुळे मुलांना लस दिलेली आहे.ज्या लसी देण्याचे वेळापत्रक सरकार नी तयार केले आहे त्या प्रमाणे. पण आजच्या काळात वैधकीय व्यवसाय हा प्रामाणिक राहिला नाही ह्या वर माझे ठाम मत आहे . मग ते संशोधक असतील तर ते कोणत्या तरी व्यापारी कंपनी शी बांधील असतात आणि त्यांच्या इशर्या वरूनच त्यांचे संशोधन आणि त्याची माहिती ह्याचा प्रचार ,प्रसार ते करत असतात. मोठमोठ्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या त्यांचा वापर करून घेतात. ह्या मध्ये शेवटच्या स्तरावर डॉक्टर मंडळी असतात त्यांचे कार्य कसे चालते ह्याचे अनेक किस्से लोकांना माहीत आहेत. लुटमार करणारा व्यवसाय असे वर्णन केले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मी माझ्या विषयी निर्णय घेताना मात्र त्याचा विचार करतो. एक तर आजारी पडत नाही पण कधी पडलो तर खूप पाच सहा दिवस तरी डॉक्टर कडे जात नाही औषध ही रोग बरे करत नाहीत तर रोग वाढवतात असे माझे मत आहे. अगदीच गरजेचं झाले तर च dr कडे जातो. ते पण माझ्या family dr कडेच. बाकी कोणाकडे नाही. आता सर्व उत्तर दिली आहेत परत एकच प्रश्न विचारू नका

In reply to by Rajesh188

बेंगुताई 30/04/2021 - 11:26
ठाम मत हाहाहा.पण सगळ्या डॉक्टरांचा ठेका तुम्ही म्हणून का घ्यायचा? गलत बात! आणि फॅमिली डॉक्टर पण डॉक्टरचं असतील नाही का ?

In reply to by टवाळ कार्टा

गोवर, काजण्या, गालगुंड, यांचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे किंवा त्यांना अटकाव करणारी, प्रतिकारक्षमता तरी वाढलेली आहे लस टोचून घेणे हे उत्तम, हे तुझे मत, मला तरी मान्य आहे

स्मिता. 02/03/2021 - 16:29
केवळ करोनाच नाही तर इतरही अनेक दुर्धर रोगांवरचे लसीकरण आवश्यकच आहे. आधीच्या अनेक महत्त्वाच्या लसींची माहिती आणि आकडेवारी एक गूगल सर्च केला की सापडेल आणि करोनाच्या लशीची माहिती समजून घ्यायची असल्यास इंग्लंडची (युके) आकडेवारी अभ्यासून बघता येते. तेथे जानेवारीच्या मध्यापासून तर अखेरपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ आली होती. भारताच्या तुलनेत खूप लहान आणि कमी लोकसंख्येच्या या देशात दिवसाला सरासरी ६०,००० बाधीत तर दररोज सरासरी १५०० मृत्यू होत होते. त्यात भर म्हणून हे दिवस तिथल्या कडक हिवाळ्याचे, अनेक दिवस तापमान शून्याच्या मागे-पुढे असते. पण लॉकडाऊन सोबतच लसीकरणाच्या जोरावर एका महिन्याच्या कालावधीत, आजच्या दिवसाला बाधीत आणि मृत्यूचे आकडे १० पटीने कमी झाले आहेत (सरासरी ६००० बाधीत आणि १५० मृत्यू). आलेख पाहिला तर लक्षात येतं की तिथल्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेच्या तुलनेत ही तिसरी लाट बरीच मोठी असली तरी उच्चांकानंतर बाधितांची संख्या झपाट्याने खाली आली आहे. हा एका महिन्यातला फरक केवळ लसीकरणामुळे शक्य झाला आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. आधीच्या लसींच्या तुलनेत ही लस नवीन आहे आणि कमी कालवधीत बनवली आहे हे खरं असलं तरी आता लस शोधण्याचं तंत्रज्ञानसुद्धा आधीपेक्षा खूप विकसीत झालं आहे हे लक्षात घ्यायला हवं. करोनाच्या महामारीमुळे जगभरात लाखो जीव गेले आणि करोडोंचे जगणे अवघड झाले असतांना त्या महामारीला आणि ती आवरण्याच्या प्रयत्नांना कोणी थोतांड कसं म्हणू शकतं?

निपा 02/03/2021 - 18:13
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने. हे खूपच simplification झालं . Germs theory ने आपल्याला समजले कि प्रसार कसा होतो आणि ते टाळावे कसे . हे सिद्ध केलं science ने . म्हणजे फक्त hygiene राहिल्याने रोग आटोक्यात येत नसतात. Corona च उदाहरण घेतलं तर फक्त हायजिन maintain करून प्रसार थांबणार नाही . देवीचा रोग व पहिली लस लॅन्सेट च्या लेखात काहीही असे नाही कि ते vaccination प्रोसेस ला कमी लेखते. बाकी पहिल्या vaccination च्या वेळेस प्रॉब्लेम्स झाल्याच असायला पाहिजे. पण आपण हा अर्थ नाही काढू शकत कि vaccine निरुपयोगी आहे. कितीही सर्वर लावले तरी १००% availability नाही येत . तसेच करंट vaccine चा effectiveness ९५% -९८% असा असतो म्हणजे सर्व vaccine घेटलेल्याना corona होणारच नाही असा नाही. परत हा काही पॉईंट नाही विकसन न घेण्याचा. https://www.thelancet.com/journals/laninf/article/PIIS1473-30991730445-0/fulltext बाकी लेख वाचण्या च्या लायकी चा नाही ...

निपा 02/03/2021 - 18:14
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने. हे खूपच simplification झालं . Germs theory ने आपल्याला समजले कि प्रसार कसा होतो आणि ते टाळावे कसे . हे सिद्ध केलं science ने . म्हणजे फक्त hygiene राहिल्याने रोग आटोक्यात येत नसतात. Corona च उदाहरण घेतलं तर फक्त हायजिन maintain करून प्रसार थांबणार नाही . देवीचा रोग व पहिली लस लॅन्सेट च्या लेखात काहीही असे नाही कि ते vaccination प्रोसेस ला कमी लेखते. बाकी पहिल्या vaccination च्या वेळेस प्रॉब्लेम्स झाल्याच असायला पाहिजे. पण आपण हा अर्थ नाही काढू शकत कि vaccine निरुपयोगी आहे. कितीही सर्वर लावले तरी १००% availability नाही येत . तसेच करंट vaccine चा effectiveness ९५% -९८% असा असतो म्हणजे सर्व vaccine घेटलेल्याना corona होणारच नाही असा नाही. परत हा काही पॉईंट नाही विकसन न घेण्याचा. https://www.thelancet.com/journals/laninf/article/PIIS1473-30991730445-0/fulltext बाकी लेख वाचण्या च्या लायकी चा नाही ...

गामा पैलवान 02/03/2021 - 19:56
स्मिता.,
करोनाच्या महामारीमुळे जगभरात लाखो जीव गेले आणि करोडोंचे जगणे अवघड झाले असतांना त्या महामारीला आणि ती आवरण्याच्या प्रयत्नांना कोणी थोतांड कसं म्हणू शकतं?
करोना हे एक थोतांड आहे. कारण की अमेरिकेत ऑगस्ट २०२० पर्यंत ( म्हणजे गेल्या सहा सात महिन्यांपर्यंत ) हा विषाणू अलग केला गेला नव्हता. हे गूगल करून पहा : "Since no quantified virus isolates of the 2019-nCoV are currently available," बाकी, इथे इंग्लंडात PHE ( = Public Health England ) कडे करोना विषाणू अलग केल्याची शष्प माहिती नाही : https://www.whatdotheyknow.com/request/679566/response/1625332/attach/2/872%20FOI%20All%20records%20describing%20isolation%20of%20SARS%20COV%202.pdf करोनाचा विषाणू अलग केलेला नसतांना कोणती दिव्य लस उत्पन्न केली गेलीये? थोतांड ते थोतांडच ! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बेंगुताई 30/04/2021 - 11:34
मग मानसं कशाने बर मरत असतील? बहुतेक स्वच्छ भारत अभियान कमी पडले असणार! बाकीच्या देशाचं आपल्याला काही माहीत नाही बुवा.

In reply to by बेंगुताई

रंगीला रतन 30/04/2021 - 11:55
साधा सर्दी पडसा झालेली लोकं आपल्याला करोना झालाय या गैरसमजुतीने उगाच घाबरून मेली आहेत. जगात करोनाचा विषाणु अस्तीत्वात नाही हेच सत्य आहे! तुम्ही आम्ही कीतीही ओरडुन सांगीतले तरी धागालेखक विषाणुचे अस्तीत्व मान्य करणार नाहीत. हां पण सनातन प्रभातने तसा दावा केला तर आणि तरच त्यांचे मतपरीवर्तन नक्की होइल :)

Rajesh188 02/03/2021 - 21:14
प्लेग,देवी,इत्यादी रोग निर्माण करणारे जिवाणू ,विषाणू आज सुद्धा मानवी शरीरावर हल्ला करतात पण त्या व्यक्ती नी त्या आजाराची लस घेतली असल्या मुळे लोक आता त्या आजारांना बळी पडत नाहीत .हे कस सिद्ध केले जाते शास्त्रीय पद्धती नी. कोणी असे सिद्ध करून दाखवलं आहे का? की ते रोग कारक विषाणू,जिवाणू आता अस्तित्वातच नाहीत हे त्याला कारण आहे.

Bhakti 02/03/2021 - 23:29
फायझर लसीबाबत चांगला दुवा मिळाला..कोवीशिल्ड आणि भारत बायोटेक लसीवर शोधत आहे. ् https://www.technologyreview.com/2020/12/09/1013538/what-are-the-ingredients-of-pfizers-covid-19-vaccine/

Rajesh188 03/03/2021 - 19:51
त्यांना होणारे साथी चे आजार काही महिन्यात संपुष्टात येतात ना . कसे . ना लस ना औषध . तरी मानव जेवढं आजारांनी ,रोग राई नी मृत्यू मुखी पडतो तेवढे प्राणी पडत नाहीत. ह्याची पण काही तरी कारणे असतील ना. प्लेग उंदरा पासून माणसात संक्रमित होत होता. आता उंदरांना पण प्लेग होत नाही.

चौकस२१२ 04/03/2021 - 04:43
आधी karona थोतांड होता आपल्यामते आता लस थोतांड ! बरं.. अमेरिकेत , इंग्लंड इटली ब्राझील मध्ये हजारो लाखो मेले हे पण एक थोडांतच का? कि त्यांना लपवून ठेवलाय मोहावी वाळवंटात कि आल्प्स मध्ये ? आजवर कोणत्याही लशीने कुठल्याही रोगांची साथ आटोक्यात आलेली नाहीये यावर लवकरात लवकर कोणी मिपाकर वैद्यबुवा किंवा बाईंनी उत्तर दिले तर सर्व मिपाकरांचे भले होईल

In reply to by मुक्त विहारि

Rajesh188 04/03/2021 - 10:49
माझ्या लहानपणी मधुमेह, लठ्पणा,लहान वयात चशमे,लहान वयात केस पांढरे झालेल्या व्यक्ती दिसत नव्हत्या पण आता मात्र सर्रास दिसत आहेत. उच्च रक्तदाब असणारे तर खूपच आहेत पाहिले तेवढे नव्हते. कमी वयातच दातांचे आणि हिरड्यांचे विकार असलेली लोक पण वाढली आहेत. 32 दात 32 वर्षापर्यंत सुद्धा टिकत नाहीत पाच दहा कमी होतातच.

Rajesh188 04/03/2021 - 11:22
माझ्या गावात मला वाटतं एकच कुष्ठ रोगाचा रोगी होता तो पण वय झालेला. बाकी मी प्लेग चा आजार बघितला नाही ना अनुभवला आहे. पण हिवताप,अतिसार ,कांजण्या हे आजार असायचे आता त्याचे प्रमाण कमी झाले आहे .पण हिवताप आणि अतिसार आज सुद्धा जीवघेणा आहे. उपचार वेळेवर मिळाले नाहीत तर. सर्वात जास्त लोक हिवताप,अतिसार ह्या मुळेच पूर्वी लोक मृत्यू मुखी पडत असत आता तशी स्थिती नाही . औषध उपचार नी ह्या रोगावर विजय मिळवला आहे. रोग राई कमी होण्याचे स्वच्छता हे कारण नक्कीच आहे . धनुर्वात,rabies, ह्याचा रोगी मी आज पर्यंत तरी बघितला नाही. पण हे दोन्ही आजार पण घातक आहेत. आधुनिक वैद्यक शास्त्र नी लोकांचे आयुष्य वाढवले आहे ह्या विषयी शंका नाही. पण आता परत त्या शास्त्राला उतरती कळा लागली आहे असे म्हणता येईल. सेवा भावनेने संशोधन आणि उपचार मधल्या काळात होत होते आता त्याला बाजारू स्वरूप आले आहे.

गामा पैलवान 04/03/2021 - 15:24
चौकस२१२, तुमचा इथला संदेश वाचला. १.
आधी karona थोतांड होता आपल्यामते आता लस थोतांड !
बरोबर. करोनाचा विषाणू हे आजूनही थोतांडच आहे. जो विषाणू अद्याप विलग करता आलेला नाही, त्यावर म्हणे लस बनवली आहे. पब्लिक इतकं मूर्ख आहे का विश्वास ठेवायला? २.
यावर लवकरात लवकर कोणी मिपाकर वैद्यबुवा किंवा बाईंनी उत्तर दिले तर सर्व मिपाकरांचे भले होईल
सहमत आहे. निदान माहिती तरी मिळेल. जमल्यास डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांचं उपरोक्त पुस्तक वाचून पहा. निदान त्यातल्या साथीच्या रोगांचे आलेख तरी बघा म्हणून सुचवेन. ३.
आरे बापरे १००+ देश गंडले कि काय थोतांडामुळे
हो. मेकॉलेछाप राज्यपद्धती असली की हे असं होतंच. आ.न., -गा.पै.

चौकस२१२ 05/03/2021 - 04:22
१०० + अधिक देश त्यांची सरकार पूर्ण गंडली , आणि ती सुद्धा काही सरकारे पार उजव्या विचारसरणी ची आणि काही डाव्या तरी गंडली होय??? अरे बापरे म्हणजे जगातील सर्वात मोठा झोल म्हणाला पाहिजे नाही का? बरं आपण ४थय प्रश्नाचे उत्तर द्यायचे टाळलेत .. हजारो लाखो आणि ते सुद्धा ६० च्या आतले मेले ! कि ते हि खोटंच? का सगळे च्या सगळे असे एकदम इतर आजारांमुळे मेले आणि उगाच करोना चे कारण दिल जातंय ! बरं उत्तर द्या नका देऊ... आपली "थेरी "कळली एक काम करा तो शोधलेख एवढी मेहनत घेऊन लहिलेलेला जरा मटा किंवा लोकसत्तेत छापायला पाठवा ..( कुबेर साहेब स्वागतच करतील कारण त्यात त्यांना "सरकारने लोकांनां कसे गंडवले याचे अजून एक शास्त्रीय उदाहरण मिळेल अप्लाय कृपेने ) जनताच उत्तर देईल तुम्ह्ल्ला अहो काय हे.. चाललंय तुमचा हा हे समजू शकतो कि काही गोष्टींवर आपण प्रश्न उभे करू जसे कि ( राजेश तुम्ही पण ऐका ) लस चुकीच्या पदहतीने विकसित केली असावी , त्यात आर्थिक घोटाळा असेल, इतर उपायातील त्रुटी , पण हे सगळंच खोटा आहे ! असा दावा !

Rajesh188 05/03/2021 - 14:10
Corona लसी मुळे corona होणार नाही ह्याची शाश्वती आहे का. कोणत्याच संस्थेने covid ची लस किती दिवस covid विरूद्ध प्रतिकार क्षमता निर्माण करेल ह्या विषयी ठाम विधान केलेले नाही. म्हणजे हे लसी करण प्रोयागिक आहे.निष्कर्ष अजुन यायचा आहे.

In reply to by Rajesh188

लस १०० % करोनाला प्रतिबंध करेल असा विदा अजुन दिसला नाही. ९० टक्के प्रतिबंध होईल असे समजले तरी १० % रिस्क आहेच. काय नाय, सतत मास्क घालणे, येता-जाता साबण-पाण्याने हात धूणे सॅनिटाइजरचा वापर करणे काळजी घेणे हाच सुरक्षित राहण्याचा उत्तम उपाय आहे. करोना समजा झालाच तर औषधोपचाराने तो बराही होतो. बाकी, अजुन एक करोनास प्रतिबंध करायचा थेट लशी इतकाच उपाय, जोरजोरात थाळी वाजविणे आणि गॅलरीत जाऊन दिवाबत्ती करणे त्याचंही महत्व काही कमी नव्हतं, नाही. त्याचाही विदा येणे अजुन बाकी आहे. =)) च्यायला, आयुष्यात लै गमती जमती केल्या या करोनाने. मागे वळून पाहिल्यावर हसून हसून पुरेवाट होते. -दिलीप बिरुटे

In reply to by टवाळ कार्टा

मिपा वरील चर्चा वाचूनच, केवळ भारतच न्हवे तर,चीन, अमेरिका, पाकिस्तान आपली परराष्ट्रीय धोरणे ठरवतात.... त्यात आता, नोबेल पुरस्कार पण टाकायला हरकत नाही...

गामा पैलवान 05/03/2021 - 20:54
चौकस२१२, १.
हजारो लाखो आणि ते सुद्धा ६० च्या आतले मेले ! कि ते हि खोटंच? का सगळे च्या सगळे असे एकदम इतर आजारांमुळे मेले आणि उगाच करोना चे कारण दिल जातंय !
करोना कोणाच्याही अंगात सापडू शकतो. मेलेल्या माणसावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? करोनामुळे मृत असा छाप मारला तर अमेरिकन सरकार रोग्याचे सगळे पैसे द्यायचं. मग कोण कशाला बिनकरोनाचं प्रमाणपत्र देईल? एक लेख सापडला : https://eu.usatoday.com/story/news/factcheck/2020/04/24/fact-check-medicare-hospitals-paid-more-covid-19-patients-coronavirus/3000638001/ शितावरून भाताची परीक्षा. इथे इंग्लंडमध्ये आता फ्ल्यू चे मृत्यू अचानक नाहीसे झाले. त्यांची जागा करोनाने घेतली. घरोघरी मातीच्याच चुली म्हणावं का ? करोनचा विषाणू आजघडीला विलग ( = isolate ) झालेला नाहीये. भविष्यात तो कधी विलग होण्याची शक्यता माझ्या मते तरी ० आहे. मग नेमकी कशाची चाचणी केली जाते? आणि नेमकी कसली लस टोचली जाते? २.
म्हणजे जगातील सर्वात मोठा झोल म्हणाला पाहिजे नाही का?
होच मुळी. निदान आजवरचा तरी हा सर्वात मोठ्ठा झोल आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by रंगीला रतन

गामा पैलवान 05/03/2021 - 22:23
रंगीला रतन,
तेवढीच जेवढी त्याला थोतांड म्हणायला लागते.
हे बरोबर बोललात. तुमच्याकडे करोनाविषाणू विलगीकृत म्हणजे आयसोलेटेड केलेला आहे का? थेट रोग्याकडून नमुना मिळवलेला पाहिजे. माकडाच्या मूत्रपिंडावर वसवलेली वस्ती किंवा डुकराच्या गळ्याखाली लोंबणारी मांसरुडे ओघळून पडलेल्या चरबीच्या कणांवर वाढवलेली बुरशी वगैरे नको. असा विषाणू तुमच्याकडे नसेल तर करोना हे थोतांड आहे. महत्त्वाचा. आणि हे विधान करायला मला काडीचीही अक्कल वापरावी लागली नाही. तुमच्या उपरोक्त उद्गारांना माझं पूर्ण अनुमोदन आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

रंगीला रतन 05/03/2021 - 22:44
करोना कोणाच्याही अंगात सापडू शकतो. मेलेल्या माणसावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? या वाक्याचाआणि तो करोनाविषाणू आयसोलेटेड आहे क नाही याचा काय संबंध? असल्यास तो स्पष्ट कराच. आपला उद्धट रंगीला रतन

In reply to by रंगीला रतन

गामा पैलवान 06/03/2021 - 15:36
रंगीला रतन, तोच तर माझाही प्रश्न आहे. करोनाचा अस्सल नमुना अस्तित्वात नाही. तरीपण तो रोग्याच्या शरीरात मात्र सापडतो आहे. त्याचप्रमाणे तो निरोगी माणसातही असू शकतो. आणि तो पसरतोही म्हणे. याचाच अर्थ 'करोना' 'शोधण्याची' चाचणी करोनाइतकीच भंपक आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बेंगुताई 30/04/2021 - 12:00
त्यासाठी तुम्हाला प्रयोगशाळेत भेट द्यावी लागेल(मास्क लाउन जा बरं का?) तिथे रुग्णांचे swab असतात तिथे कदाचित दिसतील पण.(बघा एकदा उघड्या डोळ्यांनी दिसले तर) आता नसतीलच विषाणू तर दिसतीलच कशे?काहीही करतात हे लोक दिवसरात्र ते पपई किट घालून काय तर swab घेऊन काय बघतात काय माहीत काय भेटणार त्यात शेम्बडाशिवाय?

Rajesh188 05/03/2021 - 20:59
जेव्हा पासून लस पुराण चालू आहे तेव्हा पासून मला काही प्रश्न पडतात. गूगल वर उत्तर शोधली पण सविस्तर,उत्तर मिळाले नाही. १) covid१९ व्हायरस चे इन्फेक्शन होवून बरे झालेल्या रुग्णात जी प्रतीपिंड तयार होतात ,किंवा covid व्हायरस विरूद्ध प्रतिकार क्षमता निर्माण होते . ती प्रतिकार क्षमता आणि लसी मुळे निर्माण होणारी प्रतिकार क्षमता ह्या मध्ये काय फरक आहे? २) एकदा covid होवून गेल्या नंतर त्याच व्यक्ती ला परत covid झाला अशी जगात किती उदाहरणे आहेत( मी तर वाचले आहे अशी फक्त ५० उदाहरणे जगात आहेत) आणि माझ्या संपर्कात असलेल्या ज्या लोकांना covid झाला होता त्या मधील कोणालाच परत covid झालेला आहे. ना कोणा कडून तशी केस ऐकण्यात आली. इथे कोणाला reinfection झालेला covid रुग्ण माहीत आहे का?
नमस्कार लोकहो! करोना नामे मायावी थोतांड चालूच आहे. मायावी अशासाठी म्हंटलंय की पूर्वी एका मायावी राक्षसाच्या रूपातनं दुसरा राक्षस जन्म घ्यायचा, त्याचा धर्तीवर करोना या पहिल्या थोतांडातनं लस नावाचं दुसरं थोतांड उत्पन्न होतंय. आजवर कोणत्याही लशीने कुठल्याही रोगांची साथ आटोक्यात आलेली नाहीये. हां, लशीमुळे रोग नाहीसा होतो असा सार्वत्रिक भ्रम प्रचलित आहे. कारण की भरपूर प्रमाणावर तसा प्रचार केला गेलाय. या बाबतीत आपल्याला दोन नेते जाम आवडले.

रोनाल्ड रॉस, मलेरिया आणि भारत

मनस्विता ·

फक्त एके ठिकाणी, साल चुकले आहे... सुट्टीहून भारतात परतल्यावर म्हणजे १९९५ मध्ये रॉस यांची नियुक्ती सिकंदराबाद येथे झाली. 1995 ऐवजी, 1895 हवे होते ....

चौकटराजा 28/02/2021 - 12:51
हरी वरी व करी यानी अल्सर होतो या समजाला एच पायलोरी याने छेद दिला ! दुषित हवेमुळे मलेरिया होतो या समजाला अनाफेलिस डासाच्या पोटात वाढणार्या एका परजीवी मुळे होतो हा सत्याने छेद दिला .असे आधुनिक वैद्यकात अनेक वेळा घडले आहे ! आयुर्वेदात, युनानी मधे , होमिओपथी मधे असे पूर्वीचे " सत्य " फेटाळल्याचे उदाहरण कुणाला माहीत आहे का..... ?

आणि समयोचित लेख.. ता. क. कवितेचा भावानुवाद रोचक आहे. मलेरिया विषयी महत्त्वाचा शोध लागल्यावर बायकोला पत्रात मलेरिया विषयी कविता पाठवणारा डॉक्टर...

फक्त एके ठिकाणी, साल चुकले आहे... सुट्टीहून भारतात परतल्यावर म्हणजे १९९५ मध्ये रॉस यांची नियुक्ती सिकंदराबाद येथे झाली. 1995 ऐवजी, 1895 हवे होते ....

चौकटराजा 28/02/2021 - 12:51
हरी वरी व करी यानी अल्सर होतो या समजाला एच पायलोरी याने छेद दिला ! दुषित हवेमुळे मलेरिया होतो या समजाला अनाफेलिस डासाच्या पोटात वाढणार्या एका परजीवी मुळे होतो हा सत्याने छेद दिला .असे आधुनिक वैद्यकात अनेक वेळा घडले आहे ! आयुर्वेदात, युनानी मधे , होमिओपथी मधे असे पूर्वीचे " सत्य " फेटाळल्याचे उदाहरण कुणाला माहीत आहे का..... ?

आणि समयोचित लेख.. ता. क. कवितेचा भावानुवाद रोचक आहे. मलेरिया विषयी महत्त्वाचा शोध लागल्यावर बायकोला पत्रात मलेरिया विषयी कविता पाठवणारा डॉक्टर...
पावसाळा सुरु झाला की मलेरियाची (हिवताप) साथ हमखास असते. एके ठिकाणी वाचलेल्या आकडेवारीनुसार भारतामध्ये दरवर्षी मलेरियामुळे १००० मृत्यू नोंदवले जातात. असा हा मलेरिया हजारो वर्षे जुना आजार मानला जातो. पूर्वी युरोप आणि अमेरिकेमध्येदेखील मलेरियाचा धुमाकूळ होता. असं म्हणतात की रोमन साम्राज्याचा पाडाव होण्यात काही अंशी मलेरिया हा आजार कारणीभूत होता.  पूर्वी असे मानले जायचे की मलेरियाची लागण पाणथळ किंवा दलदलीच्या ठिकाणाहून येणाऱ्या दूषित हवेमुळे होते. त्यामुळे त्याचे नाव mal (दूषित) aria (हवा) ह्या इटालियन शब्दावरून पडले.

आमचा Valentine Week - तेरी बिंदिया रे!

जे.पी.मॉर्गन ·

Bhakti 22/02/2021 - 16:45
प्रामाणिकतेची style मारणं सोपं नसतं आणि साधेपणाची fashion statement करायला स्वतः खूप खूप मोठं असावं लागतं! छानच लिहीलय. मला माझ्या मैत्रिणीची आठवण आली..इतकीच साधी आहे ती..इतकीच कर्तृत्ववान शास्त्रज्ञ!

अगदी! फोटो पहिल्यांदा पाहण्यात आला तेव्हा असंच काहीसं मनात येऊन गेलं! >>बुद्धिमत्तेचा swag काही और असतो. सही पकडे है..

Bhakti 22/02/2021 - 16:45
प्रामाणिकतेची style मारणं सोपं नसतं आणि साधेपणाची fashion statement करायला स्वतः खूप खूप मोठं असावं लागतं! छानच लिहीलय. मला माझ्या मैत्रिणीची आठवण आली..इतकीच साधी आहे ती..इतकीच कर्तृत्ववान शास्त्रज्ञ!

अगदी! फोटो पहिल्यांदा पाहण्यात आला तेव्हा असंच काहीसं मनात येऊन गेलं! >>बुद्धिमत्तेचा swag काही और असतो. सही पकडे है..
आमचा Valentine वीक - तेरी बिंदिया रे! "Touchdown confirmed! Perseverance is safely on the surface of Mars, ready to begin seeking the signs of past life!" जगातली अग्रगण्य अवकाश संशोधन संस्था NASA च्या इतिहासातला एक अत्यंत महत्वपूर्ण पण इतर अनेक विशेष दिवसांतला एक दिवस. NASA नी मानवतेला असे अनेक क्षण दिले आहेत त्यातला अजून एक. Perseverance हे rover मंगळावर यशस्वीरित्या उतरणारं दहावं मानवनिर्मित यान ठरलं. NASA आणि Perseverance च्या पूर्ण टीम साठी ही खूप मोठी उपलब्धी होती. नासा ही म्हणायला अमेरिकन संस्था असली तरी अक्षरशः जगभरातून आलेल्या सर्वोत्तम अवकाश संशोधकांची टीम ही त्यांची खासियत.

माझ्या टेलिस्कोपमधून गुरू- शनी महायुती बघण्याचा थरार आणि अनुभव

मार्गी ·

पहिलं म्हणजे तुम्ही monocularमधून हे अभूतपूर्व दृष्य पाहिलं त्याबद्दल अभिनंदन. त्याचे जबरी फोटो काढून आमच्याशी शेअर केले त्याबद्दल मनःपूर्वक आभार. हौशी खगोल फोटोग्राफी च्या मानाने फार उच्च दर्जाचे फोटो काढले आहेत. (म्हणजे हौशी हा माझा समज. तुम्ही अनुभवी वा व्यावसायिक फोटोग्राफर असाल तर मग करा, ही विनंती). अगदी शनीची कडी आणि गुरूचे चंद्र हे सगळं एका फोटोत पाहायला मिळणं फार दुर्मिळ आहे. आणि, तुम्ही तुमचा आनंद, छंद अन ज्ञान सर्वत्र शेअर करताय, याबद्दल कौतुक (माझी लायकी नसली तरी)! खरंच, मानवंदना द्यावी असा लेख v उपक्रम!!

चौकटराजा 23/12/2020 - 18:59
ज्याने टेलिस्कोप मधून शनीची कडी पाहिली तो जिंकला मी अर्धा जिंकलो कारण मी कौसानी येथून गुरूचे चार चन्द्र पाहिले होते ! गुरु व शनी यान्चे कक्षा लक्शात घेता ही युति विलक्षणच म्हटली पाहिजे ! आपले अभिनन्दन !

कंजूस 23/12/2020 - 19:10
आणि तुम्ही आकाश दर्शन कार्यक्रम करता हे वाचून आनंद झाला. आता माझे निरीक्षण बंद पडलं. खूप दूर जावं लागतं. उजेड सगळीकडेच झाला. राजमाची, भीमाशंकर हेसुद्धा बाद झालं.

मार्गी 23/12/2020 - 20:54
@ पैलवान जी, मी शनीची कडी व गुरूचे उपग्रह इ. लहानपणापासून मोनोक्युलरमध्ये बघतच आलो आहे. पण त्यातून फोटो येत नाहीत. हे सगळे फोटो नुकत्याच घेतलेल्या ११४/५०० टेलिस्कोपने घेतलेले आहेत. @ कंजूस जी, धन्यवाद! @ दुर्गविहारी जी, स्कायगेझ किंवा तत्सम एप्स खूप प्राथमिक गोष्टी दाखवतात. प्रत्यक्ष निरीक्षण करताना स्काय सफारी उपयोगी पडतं. डीप स्काय ऑब्जेक्टस, लघुग्रह, धुमकेतू इ. माहिती व स्थिती त्यात असते.

Bhakti 23/12/2020 - 22:02
आणि हे फक्त आकाश दर्शन नाही तर त्यामध्ये विज्ञान आहे, एकाग्रता आहे.मस्तच!

अनिंद्य 24/12/2020 - 20:23
तुम्हाला हरवलेला छंद सापडला आणि त्या आनंदात आम्हाला सहभागी केल्याबद्दल खूप आभार. खगोलशास्त्रावर, ग्रहतारेनक्षत्रांवर नियमित लिहाल ही अपेक्षा

मार्गी 25/12/2020 - 11:52
.वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!! @ सौंदाळा जी, हा टेलिस्कोप तेजराज कंपनीचा startracker 114/500 tabletop आहे. हा त्यांच्या साईटवर ऑनलाईन घेता येतो. हा ११,७०० चा आहे. तुम्ही एखाद्या छोट्या व आणखी प्राथमिक पातळीवरच्या टेलिस्कोपने काही काळ आकाश बघितलं असेल तर हा घेऊ शकता. तसं नसेल तर एखादा छोटा ६०- ७० मिमीचा रिफ्रॅक्टर टेलिस्कॊप घेऊन काही काळ आकाश पाहा आणि कालांतराने आवड, इंटरेस्ट बघून नवीन घेऊ शकता.

In reply to by निनाद

PRODUCT DETAILS Newtonian Telescope Product Code - 001Buyer Feedback: View Latest Prices Send Inquiry • Offered By :LENSEL OPTICS PVT. LTD. • Product Added On :Aug 10, 2009 • Last Updated On :Aug 11, 2009 Salient Features of Newtonian Telescope :- The Universe, Yours to Discover Celebrating the “International Year of Astronomy” with motto – ‘Astronomy for All’. An economical Newtonian Telescope with a 100 mm (4 inch), F/6 Parabolic Primary Mirror and a 10 X Eyepiece that provides great value for money is just launched by Lensel Optics Pvt Ltd. Specifications of this inexpensive product: • Primary Mirror focal length : 600mm. • Primary Mirror Aperture : 100 mm (F/6). • Eye piece : 10 X Huygenian. • Magnification : 24X (with 10 X eyepiece). • Mount : Robust Alt-azimuth mount with a knob for fine Azimuth movement. • Modifications possible : User can convert to Polar mount by providing wedge suitable for latitude of his location. • Material of Construction : Powder Coated steel, Rigid PVC, and high quality glass front surface mirrors with protective coatings. About LENSEL OPTICS PVT. LTD. :- Established in 1979 , LENSEL OPTICS PVT. LTD. has made a name for itself in the list of top service providers of Telescope & Binoculars in India. LENSEL OPTICS PVT. LTD. is listed in Trade India's list of verified companies offering wide array of Newtonian Telescope etc. Contact here for Telescope & Binoculars in Chinchwad, Maharashtra.

आंबट चिंच 25/12/2020 - 21:39
शनीची कडी दिसतात म्हणजे भारी आहे. गुरुचे चंद्र नाही का दिसले. आता सुद्धा photo टाका आणि हो तो प्रशिक्षण वर्ग इथे पण रोज चालू करा विनंती

In reply to by आंबट चिंच

मार्गी 28/12/2020 - 20:26
धन्यवाद! एका फोटोत गुरूचे चंद्र दिसतातच ना. पण मला अगदी बेसिक फोटोग्राफी येते, सो शनीची कडी (तितका शार्पनेस) आणि गुरूचे उपग्रह एकाच वेळी दिसत नाहीत (शार्पनेस हवा तर ब्राईटनेस कमी करावा लागतो). तुम्हांला इंटरेस्ट असेल तर तुम्हांला माझ्या उपक्रमाची आणखी माहिती शेअर करायला आवडेल. तुमचा नंबर मला मॅसेज कराल का? माझा नंबर वर पोस्टमध्ये आहे. धन्यवाद.

फोटो जबरा आले आहे. शनिचे कडे दिसण्याचा आनंद अवर्णनीयच असावा. मी ही उघड्या डोळ्यांनी ही युती नकळत पाहिली. नकळत अशासाठी कि विमानाच्या टेललाईटसारखा एक प्रकार पश्चिमेला दिसला. पण तो काही हलत नव्हात म्हणुन चकित झालो. दुसर्या दिवशी कन्येने सांगितले कि तिने काल आकाशात ही युती पाहिली होती. तेव्हा डोक्यात प्रकाश पडला कि मी ही नशिबवान ठरलो म्हणुन. पण तदनंतरच्या दिवशीही हे दोन्ही ग्रह एकमेकांजवळ दिसत होते.

In reply to by ॲबसेंट माइंडेड…

चौकटराजा 26/12/2020 - 09:20
यावर्षी करोना मुळे पंढरीची वारी नेहमीसारखी झाली नाही. दिवाळी कधी आली कधी गेली कळले नाही आता ३१ डिसेम्बर ही " कोरडा" जाणार ! सामान्य लोकाना काय फरक पडला ? काही नाही ! ज्याना गुरू व शनिची भ्रमण कक्षा किती विशाल आहे याचे ज्ञान आहे त्याना फरक नक्कीच पडतो ! लस हा विषय सध्या तरी जीवशास्त्रज्ञांच्या कक्षेतर आहे तोवर सामान्य माणसाला काही फरक पडणार नाही पण ती नाकाम झाली तर नक्कीच फरक पडेल ! हो ना ? वारी ,दिवाळी ,न्यू इयर व लस यात हा गुणात्मक फरक आहे !

आंबट चिंच 26/12/2020 - 08:25
तुम्ही जी खरड टाकली आहे तिला उत्तर मिळालं काय किंवा नाही मिळालं काय तुम्हाला काय फरक पडतो ? मुळात तुम्ही जन्माला आलात, लिहायला, बोलायला शिकलात त्यातून मिपावर सदस्यत्व मिळालं हीच मोठी घटना नाही ये का ?

In reply to by आंबट चिंच

प्रिय दादा/ताई/काका/काकू/मामा/मामी/आजोबा/आजी यापैकी जे तुमच्या वयाला आणि व्यक्तिमत्वाला साजेसे असेल ते संबोधन स्वीकारा! शब्दांची वारेमाप उधळपट्टी करणे टाळून विचारलेला प्रामाणिक प्रश्न तुम्हाला समजला नाही त्यासाठी फोड करून सांगतो! चंद्रग्रहण/सूर्यग्रहण होते त्याने सामान्य लोकांवर काही बरेवाईट परिणाम होतात असे म्हणतात. तसे काही परिणाम अशा घटना घडल्यावर सर्वसामान्य लोकांच्या जीवनात घडतात का? असा हा प्रश्न आहे.

मार्गी 26/12/2020 - 11:19
इतकी चर्चा होते आहे इथे तर!!! @ शेर भाई, नवखा खगोलशास्त्रज्ञ म्हणजे काय? सुरुवातीला तरी नुसत्या डोळ्यांनी आकाश बघून ठळक तारे- तारकागुच्छांची ओळख करावी, डोळ्यांनी दिसणा-या गोष्टी बघाव्यात. त्यामध्ये मग आनंद आला, आवड वाढली तर छोटा टेलिस्कोप किंवा बायनॅक्युलर घ्यावा. एकदम टेलिस्कोपकडे शक्यतो जाऊ नये. आधी कन्सेप्टस क्लीअर असाव्यात; बघण्याची क्षमता यायला हवी. @ अबसेंट माइंडेड. हो, तुमचा मुद्दा बरोबर आहे. फरक काहीच पडत नाही. पण ह्या निमित्ताने आपण ही चर्चा करत आहोत, लोक थोडं आकाश बघत आहे, हा फरक तर पडतोच आहे ना? आणि अशी एखादी घटना सगळ्यांना विशेष वाटेल असं काहीच नाही. ज्याला वाटेल त्याला वाटेल. तुम्हांला किंवा इतरांना दुसरी एखादी गोष्ट आकर्षित करू शकेल. आणि ही खगोलीय घटना अशी नव्हती, कक्षतेल्या गतीची रूटीन गोष्टच होती. केवळ शनी- गुरू व आपलं स्थान ह्यामुळे आपल्याला ती तशी दिसली. आणि अर्थातच एकाच व्ह्यूमध्ये दोन्ही ग्रह म्हणजे सुंदर दृश्य. सौंदर्य म्हणूनच त्या घटनेची व्हॅल्यू आहे!

मार्गी 28/12/2020 - 20:27
२३ डिसेंबरला घेतलेला गुरू- शनीचा हा अजून एक व्हिडिओ. व्ह्यूमध्ये सुरुवातीला शनी दिसतो आणि तो बाहेर गेल्यावर गुरू येतो! https://youtu.be/WjEjHRMJphw इथे बघता येईल.

माझ्याकडे ४ इंची रेफ्लेक्टोर telescope आहे त्याबरोबर फक्त १ eyepcice आला आहे २५ mm , आणी त्यला rock न पिनिओन focucer पण नाही आला मला त्यासाठी rock न पिनिओन फोकुसर हवा आहे आणि त्याबरोबर eyepice पण ६mm,१५ m,, २५ mm साधे सुधा चालतील

पहिलं म्हणजे तुम्ही monocularमधून हे अभूतपूर्व दृष्य पाहिलं त्याबद्दल अभिनंदन. त्याचे जबरी फोटो काढून आमच्याशी शेअर केले त्याबद्दल मनःपूर्वक आभार. हौशी खगोल फोटोग्राफी च्या मानाने फार उच्च दर्जाचे फोटो काढले आहेत. (म्हणजे हौशी हा माझा समज. तुम्ही अनुभवी वा व्यावसायिक फोटोग्राफर असाल तर मग करा, ही विनंती). अगदी शनीची कडी आणि गुरूचे चंद्र हे सगळं एका फोटोत पाहायला मिळणं फार दुर्मिळ आहे. आणि, तुम्ही तुमचा आनंद, छंद अन ज्ञान सर्वत्र शेअर करताय, याबद्दल कौतुक (माझी लायकी नसली तरी)! खरंच, मानवंदना द्यावी असा लेख v उपक्रम!!

चौकटराजा 23/12/2020 - 18:59
ज्याने टेलिस्कोप मधून शनीची कडी पाहिली तो जिंकला मी अर्धा जिंकलो कारण मी कौसानी येथून गुरूचे चार चन्द्र पाहिले होते ! गुरु व शनी यान्चे कक्षा लक्शात घेता ही युति विलक्षणच म्हटली पाहिजे ! आपले अभिनन्दन !

कंजूस 23/12/2020 - 19:10
आणि तुम्ही आकाश दर्शन कार्यक्रम करता हे वाचून आनंद झाला. आता माझे निरीक्षण बंद पडलं. खूप दूर जावं लागतं. उजेड सगळीकडेच झाला. राजमाची, भीमाशंकर हेसुद्धा बाद झालं.

मार्गी 23/12/2020 - 20:54
@ पैलवान जी, मी शनीची कडी व गुरूचे उपग्रह इ. लहानपणापासून मोनोक्युलरमध्ये बघतच आलो आहे. पण त्यातून फोटो येत नाहीत. हे सगळे फोटो नुकत्याच घेतलेल्या ११४/५०० टेलिस्कोपने घेतलेले आहेत. @ कंजूस जी, धन्यवाद! @ दुर्गविहारी जी, स्कायगेझ किंवा तत्सम एप्स खूप प्राथमिक गोष्टी दाखवतात. प्रत्यक्ष निरीक्षण करताना स्काय सफारी उपयोगी पडतं. डीप स्काय ऑब्जेक्टस, लघुग्रह, धुमकेतू इ. माहिती व स्थिती त्यात असते.

Bhakti 23/12/2020 - 22:02
आणि हे फक्त आकाश दर्शन नाही तर त्यामध्ये विज्ञान आहे, एकाग्रता आहे.मस्तच!

अनिंद्य 24/12/2020 - 20:23
तुम्हाला हरवलेला छंद सापडला आणि त्या आनंदात आम्हाला सहभागी केल्याबद्दल खूप आभार. खगोलशास्त्रावर, ग्रहतारेनक्षत्रांवर नियमित लिहाल ही अपेक्षा

मार्गी 25/12/2020 - 11:52
.वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!! @ सौंदाळा जी, हा टेलिस्कोप तेजराज कंपनीचा startracker 114/500 tabletop आहे. हा त्यांच्या साईटवर ऑनलाईन घेता येतो. हा ११,७०० चा आहे. तुम्ही एखाद्या छोट्या व आणखी प्राथमिक पातळीवरच्या टेलिस्कोपने काही काळ आकाश बघितलं असेल तर हा घेऊ शकता. तसं नसेल तर एखादा छोटा ६०- ७० मिमीचा रिफ्रॅक्टर टेलिस्कॊप घेऊन काही काळ आकाश पाहा आणि कालांतराने आवड, इंटरेस्ट बघून नवीन घेऊ शकता.

In reply to by निनाद

PRODUCT DETAILS Newtonian Telescope Product Code - 001Buyer Feedback: View Latest Prices Send Inquiry • Offered By :LENSEL OPTICS PVT. LTD. • Product Added On :Aug 10, 2009 • Last Updated On :Aug 11, 2009 Salient Features of Newtonian Telescope :- The Universe, Yours to Discover Celebrating the “International Year of Astronomy” with motto – ‘Astronomy for All’. An economical Newtonian Telescope with a 100 mm (4 inch), F/6 Parabolic Primary Mirror and a 10 X Eyepiece that provides great value for money is just launched by Lensel Optics Pvt Ltd. Specifications of this inexpensive product: • Primary Mirror focal length : 600mm. • Primary Mirror Aperture : 100 mm (F/6). • Eye piece : 10 X Huygenian. • Magnification : 24X (with 10 X eyepiece). • Mount : Robust Alt-azimuth mount with a knob for fine Azimuth movement. • Modifications possible : User can convert to Polar mount by providing wedge suitable for latitude of his location. • Material of Construction : Powder Coated steel, Rigid PVC, and high quality glass front surface mirrors with protective coatings. About LENSEL OPTICS PVT. LTD. :- Established in 1979 , LENSEL OPTICS PVT. LTD. has made a name for itself in the list of top service providers of Telescope & Binoculars in India. LENSEL OPTICS PVT. LTD. is listed in Trade India's list of verified companies offering wide array of Newtonian Telescope etc. Contact here for Telescope & Binoculars in Chinchwad, Maharashtra.

आंबट चिंच 25/12/2020 - 21:39
शनीची कडी दिसतात म्हणजे भारी आहे. गुरुचे चंद्र नाही का दिसले. आता सुद्धा photo टाका आणि हो तो प्रशिक्षण वर्ग इथे पण रोज चालू करा विनंती

In reply to by आंबट चिंच

मार्गी 28/12/2020 - 20:26
धन्यवाद! एका फोटोत गुरूचे चंद्र दिसतातच ना. पण मला अगदी बेसिक फोटोग्राफी येते, सो शनीची कडी (तितका शार्पनेस) आणि गुरूचे उपग्रह एकाच वेळी दिसत नाहीत (शार्पनेस हवा तर ब्राईटनेस कमी करावा लागतो). तुम्हांला इंटरेस्ट असेल तर तुम्हांला माझ्या उपक्रमाची आणखी माहिती शेअर करायला आवडेल. तुमचा नंबर मला मॅसेज कराल का? माझा नंबर वर पोस्टमध्ये आहे. धन्यवाद.

फोटो जबरा आले आहे. शनिचे कडे दिसण्याचा आनंद अवर्णनीयच असावा. मी ही उघड्या डोळ्यांनी ही युती नकळत पाहिली. नकळत अशासाठी कि विमानाच्या टेललाईटसारखा एक प्रकार पश्चिमेला दिसला. पण तो काही हलत नव्हात म्हणुन चकित झालो. दुसर्या दिवशी कन्येने सांगितले कि तिने काल आकाशात ही युती पाहिली होती. तेव्हा डोक्यात प्रकाश पडला कि मी ही नशिबवान ठरलो म्हणुन. पण तदनंतरच्या दिवशीही हे दोन्ही ग्रह एकमेकांजवळ दिसत होते.

In reply to by ॲबसेंट माइंडेड…

चौकटराजा 26/12/2020 - 09:20
यावर्षी करोना मुळे पंढरीची वारी नेहमीसारखी झाली नाही. दिवाळी कधी आली कधी गेली कळले नाही आता ३१ डिसेम्बर ही " कोरडा" जाणार ! सामान्य लोकाना काय फरक पडला ? काही नाही ! ज्याना गुरू व शनिची भ्रमण कक्षा किती विशाल आहे याचे ज्ञान आहे त्याना फरक नक्कीच पडतो ! लस हा विषय सध्या तरी जीवशास्त्रज्ञांच्या कक्षेतर आहे तोवर सामान्य माणसाला काही फरक पडणार नाही पण ती नाकाम झाली तर नक्कीच फरक पडेल ! हो ना ? वारी ,दिवाळी ,न्यू इयर व लस यात हा गुणात्मक फरक आहे !

आंबट चिंच 26/12/2020 - 08:25
तुम्ही जी खरड टाकली आहे तिला उत्तर मिळालं काय किंवा नाही मिळालं काय तुम्हाला काय फरक पडतो ? मुळात तुम्ही जन्माला आलात, लिहायला, बोलायला शिकलात त्यातून मिपावर सदस्यत्व मिळालं हीच मोठी घटना नाही ये का ?

In reply to by आंबट चिंच

प्रिय दादा/ताई/काका/काकू/मामा/मामी/आजोबा/आजी यापैकी जे तुमच्या वयाला आणि व्यक्तिमत्वाला साजेसे असेल ते संबोधन स्वीकारा! शब्दांची वारेमाप उधळपट्टी करणे टाळून विचारलेला प्रामाणिक प्रश्न तुम्हाला समजला नाही त्यासाठी फोड करून सांगतो! चंद्रग्रहण/सूर्यग्रहण होते त्याने सामान्य लोकांवर काही बरेवाईट परिणाम होतात असे म्हणतात. तसे काही परिणाम अशा घटना घडल्यावर सर्वसामान्य लोकांच्या जीवनात घडतात का? असा हा प्रश्न आहे.

मार्गी 26/12/2020 - 11:19
इतकी चर्चा होते आहे इथे तर!!! @ शेर भाई, नवखा खगोलशास्त्रज्ञ म्हणजे काय? सुरुवातीला तरी नुसत्या डोळ्यांनी आकाश बघून ठळक तारे- तारकागुच्छांची ओळख करावी, डोळ्यांनी दिसणा-या गोष्टी बघाव्यात. त्यामध्ये मग आनंद आला, आवड वाढली तर छोटा टेलिस्कोप किंवा बायनॅक्युलर घ्यावा. एकदम टेलिस्कोपकडे शक्यतो जाऊ नये. आधी कन्सेप्टस क्लीअर असाव्यात; बघण्याची क्षमता यायला हवी. @ अबसेंट माइंडेड. हो, तुमचा मुद्दा बरोबर आहे. फरक काहीच पडत नाही. पण ह्या निमित्ताने आपण ही चर्चा करत आहोत, लोक थोडं आकाश बघत आहे, हा फरक तर पडतोच आहे ना? आणि अशी एखादी घटना सगळ्यांना विशेष वाटेल असं काहीच नाही. ज्याला वाटेल त्याला वाटेल. तुम्हांला किंवा इतरांना दुसरी एखादी गोष्ट आकर्षित करू शकेल. आणि ही खगोलीय घटना अशी नव्हती, कक्षतेल्या गतीची रूटीन गोष्टच होती. केवळ शनी- गुरू व आपलं स्थान ह्यामुळे आपल्याला ती तशी दिसली. आणि अर्थातच एकाच व्ह्यूमध्ये दोन्ही ग्रह म्हणजे सुंदर दृश्य. सौंदर्य म्हणूनच त्या घटनेची व्हॅल्यू आहे!

मार्गी 28/12/2020 - 20:27
२३ डिसेंबरला घेतलेला गुरू- शनीचा हा अजून एक व्हिडिओ. व्ह्यूमध्ये सुरुवातीला शनी दिसतो आणि तो बाहेर गेल्यावर गुरू येतो! https://youtu.be/WjEjHRMJphw इथे बघता येईल.

माझ्याकडे ४ इंची रेफ्लेक्टोर telescope आहे त्याबरोबर फक्त १ eyepcice आला आहे २५ mm , आणी त्यला rock न पिनिओन focucer पण नाही आला मला त्यासाठी rock न पिनिओन फोकुसर हवा आहे आणि त्याबरोबर eyepice पण ६mm,१५ m,, २५ mm साधे सुधा चालतील
सर्वांना नमस्कार! नुकत्याच झालेल्या गुरू- शनी आकाशीय महायुतीचे माझ्या टेलिस्कोपमधून घेतलेले फोटो व व्हिडिओज शेअर करत आहे. प्रत्यक्ष बघण्याचा अनुभव हा खूप रोमांचक असतो आणि दोन दिवस लोकांच्या प्रतिक्रियांमधून तो रोमांच जाणवतही होता. फोटोमध्ये त्याची केवळ एक मर्यादित झलक मिळते. ते फोटोज व व्हिडिओज आपल्यासोबत शेअर करत आहे. हे फोटोज व व्हिडिओज मी परभणीमधून माझ्या स्टारट्रॅकर 114/500 रिफ्लेक्टर टेलिस्कोपमधून काढलेले आहेत. आणि टेलिस्कोपशिवायसुद्धा हे दोन्ही ग्रह एकमेकांना चिकटून असलेले बघणं आनंददायी होतं.

कोविड-१९, थांबा आणि गांभीर्‍याने घ्याच अजून जरासे

माहितगार ·

मदनबाण 14/07/2020 - 16:12
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने आत्ता पर्यंत इतकी परस्पर विरोधी वक्तव्य केली आहेत की ती संघटना आता विश्वासास पात्र आहे का ? हाच प्रश्न आत्ता उद्भवावा ! करोनाच्या आजारा संबधी जालावर ज्या बातम्या येत आहेत त्या सत्य मानायचे असे क्षणभर धरल्यास करोना या रोगाने शरीराचे पार वाटोळे होते असे वाटते. बाधीत होउन परत घरी पाठवलेले रुग्ण काही काळाने परत बाधीत होणे तसेच या आजाराने मेंदू,हृदय, फुफ्फुस आणि किडणी याची पार वाट लागणे तसेच शरीराची प्रतिकार क्षमता कमी होण्या पासुन ते पुढील आयुष्यात या आजाराने रुग्णास शारीरिक कष्ट उद्भवणे असे बरेच काही घडु शकते ! संदर्भ :- Almost 90% of Covid-19 survivors still have symptoms such as fatigue TWO MONTHS after their illness, 'extremely worrying' study reveals Coronavirus: What does Covid-19 do to the brain? Severe brain damage possible even with mild coronavirus symptoms New evidence shows Covid-19 could cause brain damage in patients Delirium, rare brain inflammation and stroke linked to Covid-19 How the novel coronavirus attacks our entire body Covid-19 symptoms outside lungs decoded, virus can lead to high blood sugar levels, blood clots & delirium Large Number of Coronavirus Patients Suffer Kidney, Heart and Brain Damage, Studies Find Researchers decode symptoms of COVID-19 outside lungs, call it a 'multisystem disease' Coronavirus: Heart scans of more than half of COVID-19 patients abnormal, scientists find Coronavirus may have ‘devastating impact’ on the heart आता खरचं हा व्हायरस इतका रानटी आहे का ? याचे उत्तर आपल्याला बहुतेक पुढील ६ ते १० महिन्यात मिळावे असे वाटते, यमलोकी किती लोक जातील त्याचाही आकडा या कालावधीत कळेलच ! याच बरोबर मोठ्या संख्येने लोक उपासमारीने मरतील याची भिती आणि दु:ख वाटत आहे ! :(

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh

जागतिक आरोग्यसंघटनेचं आता काही खरं राहीलेलं नाही, ते आणि आपले ते काय, त्यांचं नाव विसरलो. निव्वळ गप्पांवर भरवसा. प्रत्यक्षात काहीच नाही त्यामुळे दरदोन दिवसाला आरोग्यसंघटनाच्या नवनवीन बातांवर माझा आता विश्वास उरला नाही. लशीचं म्हणाल तर, जरा पेप्रात अशी बातमी आली, टीव्हीवर असे काही दावे आले की काही तरी हालचालीने निपचित पडलेलं कुत्र जसं कान टवकारतं तसं आपलं सर्वांचं झालंय. ज्या दिवशी प्रत्यक्षात अशी लस येईल, आणि पोलियोचा डोस देणारे कर्मचारी जसे घरोघर विचारत फिरतात तसे कोरोनाची लस घ्यायची कोणी बाकी आहे का असे विचारणारे येतील त्या दिवशी तो डोस टोचून घेऊ. तो पर्यंत अशा बातम्या वाचायच्या आणि सोडून द्यायच्या. रामदेवबाबांच्या अशाच घोषणेने प्रचंड आनंद झालेले लोक पाहिले. आता आपण पूर्वीसारखं कसं जगत होतो हे आता आठवेनासं झालंय. भविष्यात तसे जगू असेही सध्या काही वाटत नै. च्यायला, कसल्या मजेचं आयुष्य होतं पण काय माज होता तेव्हा आपल्याला असे वाटले. सालं, कोरोनाने वाट लावली. बाकी, जिथे दुकानदार मास्क न लावलेला असेल अशा ठिकाणी फटकायचं नाही. रिस्क फॅक्टर जास्त आहे, असे वाटते. तसंही करोना कशाने होईल काही सांगता येईना. लैच अंदाजपंचे आयुष्य झालं. भेंडी किती दिवस त्या दाळी खायच्या म्हणून आज चिकन आणायला गेलो होतो. चिकनवाल्याचा मास्क हनुवटीला आलेला. चिकन घ्यायचा विचार बदलला त्याच्या दुकानातून अंडी घेतली आणि मास्क लावलेल्या दुसर्‍या दुकानदाराकडून चिकन घेतलं, म्हणजे जेवढ्या वेळात पाहिलं तोवर मास्क ग्लोव्ज दिसले. पूर्वीचं आणि नंतरचं माहिती नाही. अंडी साबण पाण्याने धुवून घेतली. चिकन हळदमिठाने धुवून घेतली मनाचं समाधान. मास्क कितीवेळ ठेवायचा, रुमाल किती वेळा तोंडावर बांधून ठेवायचा. जीव गुदमरतो तरीही न कंटाळता मास्क लावणे,फिझीकल डिस्टेन्स पाळणे, सॅनीटायजरचा वापर करणे, येता-जाता साबण-पाण्याने हात धुत राहणे, आपण आपली आणि कुटुंबाची काळजी घ्यायची. रुग्णालयात गेल्यावर माणूस बरा होतो, पण त्या कटकटीच ना..! तेव्हा मास्क नसेल लावला कोणी तर त्याला हटकायचं, समजून सांगायचं. पटलं तर ठीक नै तर सोडून द्यायचं. भांडन करुन तान वाढवून घ्यायचा नाही. इतक्या तितक्याशा कारणावरुन भांडन वाढवायचं नाही. सध्या समजूतदारपणे घ्यायचं. एकदा लस आली आणि त्याचे दुष्परिणाम नसतील असे समजू आणि गॅरंटेड लस असली की पुन्हा आपण आपल्या स्वभावावर परत येऊच...! -दिलीप बिरुटे (कोरोना काळातील स्थितप्रज्ञ)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण 14/07/2020 - 16:57
-दिलीप बिरुटे (कोरोना काळातील स्थितप्रज्ञ) बिरुटे सर ते करोना हाय बरं का लष्कराच्या भाकऱ्या...... पाहिल्या नाहीत का ? आता तिसर्‍यांदा स्वतःचाच प्रतिसाद एडिट करा बरं ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh

माहितगार 14/07/2020 - 17:29
कोविड -१९ अजूनही शत्रु नंबर १ आहे. पण अनेक व्यक्ती, नेतृत्व आणि सरकारांचे वागणे त्याचा मुकाबला करण्याच्या अनुषंगाने पुरेसे नाही. हा पहिला मुद्दा सोडला तर इतर मुद्दे जागतिक आरोग्य संघटनेचे नाहीत. कोविड-१९ एकदा होऊन गेल्यानंतरही इतर अवयवांना भोवतो आहे हे स्पष्ट करणारे डॉ. रणदीप गुलेरीया भारतीय AIIMS च्या क्लिनीकल रिसर्च विभागाचे प्रमूख आहेत. आणि बोलण्या/शिंकेवाटे/खोकल्यावाटे बाहेर पडणार्‍या सुक्ष्म तुषार अधिक दूर अधिक कालावधीसाठी वातावरणात वावरत असू शकतात असा सावधानतेचा इशारा देणार्‍या प्रा. वेंडी बार्कले या इंग्लंडातील जागतिक स्तरावर या विषयावरील नामांकीत जुन्या जाणत्या संशोधक समजल्या जातात. त्याही आधी मागच्या आठवड्यात ३२ देशातील २३९ संशोधकांनी जागतिक आरोग्त संघटनेला पत्र देऊन 'बोलण्या/शिंकेवाटे/खोकल्यावाटे बाहेर पडणार्‍या सुक्ष्म तुषार अधिक दूर अधिक कालावधीसाठी वातावरणात वावरत असू शकतात' याची जाणीव दिली त्यास प्रा. वेंडी बार्कलेयांनी त्यांच्या संशोधनातून पुष्टी दिली. तज्ञ डॉक्टर सर्वसामान्य पेशंट्स समोर आपापसातील वैद्यकीय मतभेदांची चर्चा करत नाहीत म्हणजे त्यांच्यात वैद्यकीय मतभेद नसतात असे नसावे. सर्वसामान्य माणसाची तार्कीक बाजू लंगडीपडते धरसोड होते तसे जागतिक आरोग्य संघटनेचेही होते. ती यावेळी अधिक प्रकाशात आली एवढेच. जागतिकस्तरावर आरोग्य विषयक समन्वय साधणारी दुसरी संस्था नाही तो पर्यंत तिच्या मर्यादांसहीत सल्ले लक्षात घेण्या शिवाय तुर्तास पर्याय नाही. आपण आपल्या पेशंटला दोन वेगवेगळे डॉक्टर सल्ला देतात तेव्हा काय करतो ? अधिक सुरक्षीत सेफ साईडला असणारा सल्ला निवडतो.

"एकही मृत्यू कोरोनामुळे नाही.. आणखी एक मास्टरस्ट्रोक !" कोरोना हे WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून रचलेले एक षडयंत्र असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. अनेक तज्ञांनी, अभ्यासकांनी, शोध पत्रकारांनी ही गोष्ट जाहिर केली आहे.. सिद्ध केली आहे. त्यात कोरोना फेक असल्याचा आणखी एक मास्टरस्ट्रोक युरोपियन शास्त्रज्ञांनी नुकताच दिला. डब्ल्यूूूएचओच्या निर्देशानुसार कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे पोस्टमार्टम करण्याची आवश्यकता नाही. मात्र एका उच्च दर्जाचे युरोपियन पॅथॉलॉजिस्ट डॉ.स्टोइअन अलेक्सोव्ह यांनी त्यांच्या टिममधील रोझमेरी फ्रे आणि मोरी डेव्हरेक्स इत्यादी सहकाऱ्यांसह युरोप खंडातील कोरोनाने मृत्यू झालेल्या काही रुग्णांचे पोस्टमार्टम केले आणि संशोधनांती असे नोंदविले आहे की, *संपूर्ण युरोप खंडातून कुणाचाही मृत्यू नोवल कोरोनाव्हायरसमुळे झाल्याचा कोणताही पुरावा त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना मिळालेला नाही.* त्यांनी हे देखील उघड केले की, *युरोपियन पॅथॉलॉजीस्ट्स यांना SARS-CoV-2 म्हणजे Covid-19 साठी विशिष्ट अशी कोणतीही अँटीबॉडीज आढळली नाही.* त्यामुळे सर्व जगभरात महामारीची भीती आणि अराजक निर्माण करण्यासाठी *कोणत्याही आधाराशिवाय महामारीची धोकादायक घोषणा करणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूूूएचओला) डॉ.स्टोइअन अलेक्सोव्ह यांनी एक "क्रिमिनल मेडिकल ऑर्गनायझेशन" अर्थात “गुन्हेगारी वैद्यकीय संस्था” असे संबोधले.* अशी माहिती डॉ.अलेक्सोव यांची टिम सदस्य रोझमेरी फ्रे यांनी दिली. Corbett Report वर आपण 15 जूनची त्यांची मुलाखत पाहू शकता. तसेच Off-Guardian वरील 2 जुलैचा लेख वाचू शकता. डॉ.अलेक्सोव हे एक निर्विवाद आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व असून, ते 30 वर्षांपासून डॉक्टर आहेत. शिवाय ते बल्गेरियन पॅथॉलॉजी असोसिएशनचे (बीपीए) अध्यक्ष आहेत, तसेच ईएसपीच्या सल्लागार मंडळाचे सदस्य आणि बल्गेरियन राजधानी सोफियातील ऑन्कोलॉजी हॉस्पिटलमधील हिस्टोपाथोलॉजी विभागाचे प्रमुखही आहेत. तसेच रोझमेरी फ्रे या कॅलगरी विद्यापीठातील मेडिकल फॅकल्टीतून आण्विक जीवशास्त्रात एमएससी असून सद्या स्वतंत्र मेडिकल रिसर्च जर्नालिस्ट आहेत. डॉ.अलेक्सोव जे सांगत आहेत त्यास समर्थन देताना जर्मनीतील युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर हॅम्बर्ग-एपेनडॉर्फ येथील फॉरेन्सिक मेडिसिन इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ. क्लाऊस पेशेल यांनी वेेेबिनार मुलाखतीत सांगितले की, *"कोविड-19 च्या प्राणघातकतेबद्दल खात्रीशीर पुरावा नसल्याचे दिसून येते."* तसेच *“कोविड-19 हा केवळ एखाद्या अपवादात्मक प्रकरणांमध्ये घातक आजार आहे, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये हे एक अत्यंत निरुपद्रवी व्हायरल इन्फेक्शन आहे,”* असेेेही डॉ.पेशेल यांनी एप्रिलमध्ये एका जर्मन पेपरला मुलाखतीत सांगितले. याशिवाय आणखी एका मुलाखतीत डॉ.पेशेल सांगतात की, "बर्‍याच प्रकरणांमध्ये आम्हाला असेही आढळले आहे की, घातक आजारांमधील मृत्यूंशी वर्तमान कोरोना संसर्गाचा काहीही संबंध नाही. कारण त्यात मृत्यूची इतर कारणे आढळली आहेत, जसे मेंदू रक्तस्राव किंवा हृदयविकाराचा झटका. कोविड-19 विशेषतः धोकादायक व्हायरल रोग नाही, मात्र प्रत्येक मृत्यूच्या सर्व अनुमानांची कुशलतेने तपासणी केली गेली नाही हे चिंताजनक आहे." रोझमेरी सांगतात की, त्या आणि त्यांच्या टीममधील एक पत्रकार मोरी डेव्हरेक्स यांनी 9 जूनच्या ऑफ-गार्डियन लेखात असे प्रमाणित केले आहे की, कोरोनाव्हायरस कोचच्या तत्त्वांची पूर्तता करीत नाही. ही तत्वं एक वैज्ञानिक पद्धती आहे, जी व्हायरस अस्तित्त्वात आहे का आणि विशिष्ट रोगांशी त्याचे परस्पर संबंध आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी वापरले जाते. तसेच पुढे त्या म्हणतात आम्ही संशोधन अहवालात नोंदविले की, "आजपर्यंत कोणालाही सिद्ध करता आले नाही की, SARS-CoV-2 हे आजाराचे एक वेगळे कारण आहे, जे त्या सर्व लोकांच्या लक्षणांशी जुळते, ज्यांचा स्पष्टपणे COVID-19 मुळे मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले होते. शिवाय तपासणीत या वायरसला ना वेगळे ठेवले गेले ना पुनरुत्पादित केले. मात्र पुढे तो आजाराला कारणीभूत असल्याचे दर्शविले गेले." याव्यतिरिक्त, 27 जूनच्या ऑफ-गार्डियनच्या लेखात, टोर्स्टन एंगेलब्रेक्ट आणि कॉन्स्टँटिन डीमीटर या दोन पत्रकारांनी *“SARS-CoV-2 RNAचे अस्तित्व विश्वासावर आधारित आहे, वास्तविकतेवर आधारित नाही,”* याचा आणखी एक पुरावा जोडला. अर्थात, वेगवेगळ्या आजारांमुळे झालेल्या मृत्यूंचा आणि कोरोनाचा एकमेकांशी काही संबंध नाही. मात्र त्या रुग्णांच्या मृत्यूंची गणना कोरोनाच्याच नावाखाली केली गेलीय आणि केली जातेय हे स्पष्ट आहे. म्हणजेच एकही मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही हे डॉ.अलेक्सोव यांच्या सर्वेक्षणातून त्यांनी सिद्ध केले आहे. युरोपियन पॅथॉलॉजिस्ट्स यांनी कोरोना फेक असल्याचे निष्कर्ष मांडल्यानंतर त्यांच्यावर सरकारी यंत्रणेचा दबाव आणला जात आहे. तसेच डॉ.अलेक्सोव यांचे सर्वेक्षण आणि त्या सर्वेक्षणाचे विश्लेषण केलेले रोझमेरी यांचे आर्टिकल चुकीचे ठरविण्यासाठी हॉक्स साईट्सचा वापर करुन बेबनाव केला जात असल्याचे दिसून आले आहे. अनेक पॅथॉलॉजिस्ट्सवर कोरोनाचे पॉझिटिव्ह रिपोर्ट बनवून देण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांचा दबाव आहे. तसेच WHO च्या प्रोटोकॉलमुळे तोंड उघडता येत नसल्याचे काही पॅथॉलॉजिस्ट्स सांगत आहेत. तर काही पॅथॉलॉजिस्ट्स अशा दबावात चुकीचे काम करण्यास तयार नाहीत. यावरून ही गोष्ट लक्षात येते की, WHO ने कोरोनामुळे झालेल्या मृतदेहांचे पोस्टमार्टम करण्याची आवश्यकता नसल्याचे निर्देश का दिले असावेत. याशिवाय अमेरिकन सरकारच्या CDC आरोग्य संस्थेने अन्य काही आजारांमुळे झालेल्या मृत्यूंचे कारण हे कोरोना नोंदवा अशा सुचना डॉक्टरांना आधीच दिलेल्या आहेत. WHO आणि CDC च्या अगदी याच गोष्टी भारतातील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ICMR अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने लागू केल्या आहेत. आतापर्यंत (9 जूलै) जगभरातून साधारण 1 कोटी 21 लाख कोरोना टेस्ट आणि 5 लाख 52 हजार कोरोना मृत्यूंची नोंद केली गेली आहे. तसेच यु.के मधून 2 लाख 87 हजार टेस्ट व 44 हजार मृत्यू तर भारतातून 7 लाख 71 हजार कोरोना टेस्ट आणि 21 हजार कोरोना मृत्यूंची नोंद केली गेली आहे. कोरोना म्हणजे साधारण सर्दीचा आजार आहे. आणि केवळ एक साधारण सर्दीचा आजार इतक्या मोठ्या प्रमाणात अराजकता निर्माण करतोय ही कुणाही सुज्ञांच्या बुद्धीला न पटणारी बाब आहे. सबंध कारोनाची आकडेवारी म्हणजे प्रचंड दिशाभूल आहे. *कोरोना एक जागतिक अंधश्रद्धा आहे.* *कोरोना एक जागतिक षडयंत्र आहे.* ✍️लेखन- जर्नालिस्ट *हर्षद रुपवते* Article published on: 9 July 2020 Source- https://off-guardian.org/2020/07/02/no-one-has-died-from-the-coronavirus-president-of-the-bulgarian-pathology-association/ https://www.globalresearch.ca/no-one-has-died-coronavirus/5717668

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण 14/07/2020 - 18:10
हे दोन्ही लेख व्हॉट्अ‍ॅप वर काही दिवसापुर्वी फिरत होते, आपल्या देशात डॉक्टरां पासुन पोलिसां पर्यंत लोकांचे जीव गेले ते नक्की कोणत्या व्हायरस ने ? चीन मध्ये लाखो लोक मेले ते कुठल्या व्हायरस ने मेले ? अश्या व्हिडियोंचे तू-नळीवरील चॅनल असताना त्या युजरला ते सगळे व्हिडियो का डिलिट करावे लागले ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh

In reply to by मदनबाण

मदनबाण 16/07/2020 - 10:02
आपल्या देशात डॉक्टरां पासुन पोलिसां पर्यंत लोकांचे जीव गेले ते नक्की कोणत्या व्हायरस ने ? आतापर्यंत 99 डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू तर 1302 संक्रमित; IMA कडून रेड अलर्ट जारी

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aaja Re Pardesi Main... :- Madhumati

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 14/07/2020 - 19:40
सपाट पृथ्वी; वस्तुस्थितीस नकार; मानसशास्त्र आणि सोडवणूक या माझ्या जुन्या मिपा धाग्याची या निमीत्ताने आठवण झाली. मला उपरोक्त कॉन्स्पिरसी थेअरी वाचताना विनोदी सार्कॅझम वाटली म्हणून Dr Stoian Alexov या नावाचा गूगल न्यूजवर शोध घेतला तर मेन स्ट्रीम मिडीयाने या वल्लीची अजिबात दखल घेतलेली दिसत नाही. फक्त फॅक्ट चेक करणार्‍या healthfeedback.org पोर्टलवरील या लेखातून the European Society of Pathology (ESP). चा दाखला देत Dr Stoian Alexov चा प्रत्येक दावा खोडलेला दिसतो. माझ्या अल्प ज्ञानाचा तर्क जिथपर्यंत पोहोचतो त्यानुसार, वीषाणूंचा प्रभाव प्रत्यक्ष नसून परिस्थिती जन्य असावा त्यामुळे केवळ कोविड १९च काय बहुतेक वीषाणूंच्या वीरोधात प्रत्यक्ष प्रभावाचा पुरावा नसल्याचा दिशाभूल करणारे दावा करता येत असावा. बेसिकली वीषाणू हे वीष नाही की एखादा अवयव बंद पाडून मृत्यूस डायरेक्ट कारणीभूत होईल -तसे असते तर वीषाणू संसर्ग झालेले सर्वच मृत झाले असते कुणिच वाचले नसते. वीषाणू हे वेगवेगळ्या शारीरीक परिस्थिती निर्माण करतात ज्यामुळे आजार ओढावतात, बहुतेक किंवा बरेच बरे होतात, काहींचे बळावतात आणि त्यातील काही मृत्यूस कारणीभूत होतात. वेगवेगळ्या वीषाणूंच्या प्रभावानुसार किती आजारी पडणार किती बळावणार किती मृत्यूच्या तोंड जाणार ते व्यक्ती परत्वे घडत जाते. वीषाणू शास्त्रच खोटे असते लसी खोट्या असत्या तर लसींच्या शोधाने जगाची जेवढी लोकसंख्या वाढली आहे तेवढी वाढली नसती. असे काही नाहीच म्हणून कोविड -१९ पार्ट्या अटेंड करणारे बाधीत होऊन मेले नसते ना पेशंट्सना अटेंडकरणारे अनेक डॉक्टर आणि आरोग्य सेवक मेले असते. नाही म्हटले तरी ब्रिटन आणि आमेरीका जागतिक महासत्ता आहेत ज्यांना आपल्या प्रमुख नेत्याच्या आरोग्याची बारकाईने काळजी घ्यावी लागते, मास्क बांधण्यास नकार देणारा ब्रीटनचा पंतप्रधान आजारी पडला नसता, मास्क बांधण्यास नकार देणारा डोनाल्ड ट्रम्प मास्क बांधण्यास सुरवात करता झाला नसता. विलगीकरण कक्षातले बेड कमी पडणे वेगळे , अती दक्षता विभागाचे बेड कमी पडून शेकडोंनी लोक मरत असतील,, एकुण मृत्यूदर ४९ टक्क्या पर्यंत वाढला असेल, प्रेत पुरण्यासाठी अधिक जागा खोदल्या जात असतील स्मशानभूमीतील नोंदी मागच्या वर्षापेक्षा वाढल्या असतील आणि हे सर्व मिथ्या आहे असे कुणि म्हणत असेल तर ते दर्शनशास्त्र म्हणून भारतीय तत्वज्ञानास नवीन नाही पण आपला हात भाजल्यावर होणारी वेदना वास्तवच असते किंवा कसे? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहेत त्या खाली हे वीषाणू (आणि इतर सुक्ष्म जीव दिसतात) प्राणी शरीरात पोहोचल्यानंतर ते स्वतःचा गुणाकार करत कसे वाढतात, त्यामुळे प्राणी आणि मानवी शरीर कसे प्रतिकार करते आणि केव्हा कमी पडते यास आधुनिक जागतिक संशोधनाचा शंभरेक वर्षांचा तरी पाया आहे. एक्सरे पासून ते विवीध स्कॅनिंग मशिनचे तंत्रज्ञान वाढले आहे. व्हायरॉलॉजीस्ट आणि इम्युनॉलॉजीस्ट काही दोनचार देशात नाही तर अनेक देशात आहेत जाया सर्वांना जेनेटीक कोड तपासता येतात प्रत्येक देशाकडे स्वतंत्र प्रयोगशाळा आहेत सर्व देशातल्या सर्व प्रयोगशाळा आणि शेकडोंनी वैज्ञानिक एकजात खोटे बोलत असल्याचे दावे अतिशयोक्त ठरत असावेत. जनतेची दिशाभूल करणारा कोणताही संदेश सोशल मिडीयावर फॉर्वर्ड करण्यापुर्वी आपल्या परिचयातील व्हायरॉलॉजीस्ट आणि लंग्सस्पेशालिस्टशी चर्चा करून घेणे श्रेयस्कर नसते का ? लॉक डाऊन मुळे लोकांचे मोठेच आर्थीक नुकसान झाले हे खरे आहे पण अधिकतम शारीरीक अंतर, मास्क लावणे, शारीरीक आणि पदार्थ-वस्तुंची अधिक स्वच्छता यात नुकसानकारक काय आहे ? शारीरीक आणि पदार्थ-वस्तुंची अधिक स्वच्छता यात काही केमीकल कंपन्यांचा फायदा होत असेल नाही असे नाही. पण लोकांना परवडणारच नाही एवढे सुद्धा साबण महाग नसते. पिपिई आणि एन-९५ मास्कबाबतीत कंपन्यांना फायदा आहे नाही असे नाही पण प्रत्यक्षात डॉक्टरांनाच संसर्ग होऊन मरताहेत म्हणून डॉक्टरांनाच प्राधान्याने वापरण्यास सांगतात त्या अर्थी वीषाणू प्रभाव खरा नसावा किंवा कसे ? माझ्या व्यक्तिगत मते ५ पेक्षा अधिक व्यक्तींना दिवसाभरात भेटणार्‍या प्रत्येकाने एन-९५ मास्क वापरला पाहिजे , त्याने वीषाणू संसर्गाचा साखळी थांबण्यास मदत होईल . सोबत प्रत्येक व्यक्तीने अधिकतम शारीरीक अंतर कापडी मास्क अधिकची स्वच्छताने खूप नुकसान होणार नाही पण वस्तुस्थितीस नकार दिल्याने होणारे नुकसान अधिक मोठे असेल.

In reply to by माहितगार

खरं तर मेसेज फॉर्वर्ड असला तरी शेवटी दुव्यातील गोष्टींवर चर्चा करायला हरकत नसावी. बाकी, त्या 'हू' ने इतक्या फिरक्या आणि गिरक्या घेतल्या आहेत की त्याबद्दल न बोललेलंच बरं. नेमकं सत्य काय आहे, हे अजूनही तितक्या धाडसाने कोणी सांगू शकत नाही. बाकी, संपादकांनी फॉर्वर्ड मेसेज असलेला संदेश अप्रकाशित करायला माझी हरकत नाही. स्पष्टीकरणे आणि उत्तरदायित्वास नकार. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 14/07/2020 - 20:38
नाही तुमच्या फॉर्वर्डेड मेसेज लक्षात आणून देण्यास हरकत नाही. व्हॉट्स अ‍ॅप आणि इतर सोशल मिडीयावर असे मेसेज तपासण्याची व खोडण्याची संधी मिळत नाही जी मिपासारख्या प्लॅटफॉर्मवर शक्य होते. पण इतर प्लॅटफॉर्मवर असे संदेश फॉर्वर्ड करणे किंवा बरोबरच आहेत हे गृहीत धरून चालण्या पुर्वी आपल्या परिचित तज्ञांशी चर्चा करून घेणे अधिक उत्तम असावे. ज्या दाव्यांचे खंडण होते यथा योग्य उहापोह होतो त्या दाव्यांना सेन्सॉर करणे मला व्यक्तिशः फारसे जरूरी वाटत नाही. डॉक्टर मंडळींच्या प्रतिसादांचीही प्रतिक्षा करूयात. खर्‍या अर्थाने आरोग्यदायी चर्चा सहभागासाठी आपले अनेक आभार

Prajakta२१ 15/07/2020 - 01:26
भारतात mutation होऊन पसरत असावा अगदी मार्च च्या सुरवातीस राजस्थान मध्ये आलेल्या इटालियन प्रवाशांमुळे पहिल्यांदाच पसरला तेव्हा टीव्ही वर सर्व जण mortality खूप कमी आहे पण infectivity (संसर्गजन्यता खूप जास्त आहे असे सांगत होते) तसेच परदेशी प्रवास नसेल तर काही धोका नाही असेही तेव्हा सांगितले गेले; मास्क हि सगळ्यांना बंधनकारक नव्हता पहिल्या लोकडाऊनमध्ये प्रसार थांबणे गरजेचे होते पण तसे झाले नाही लोकडाऊन मुळे काही प्रमाणात आळा बसला तरी अपेक्षित उद्दिष्ट साध्य झाले नाही आणि जिथे मागमूसही नव्हता अशा ग्रामीण भागात देखील पसरला तसेच सुदैवाने बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे लोक थोडेसे रिलॅक्स होत आहेत त्यावरून मूळच्या virusche mutation होऊन वेगळाच प्रकार भारतात पसरत असावा असे वाटते बाकी हनुवटीवर मास्क असणे बऱ्याच दुकानांमध्ये दिसते सिंहगड रोड वर काही वेळा गाड्यांवरून without मास्क जाणारे आणि पिचकाऱ्या टाकणारे अजूनही आहेतच कालच सिंहगड रोड वरच्या पतंजलीच्या दुकानात गेले असता तिथे रांग आणि एका वेळेस ठराविक लोकांनाच सोडणे बघून चांगले वाटत होते तोच तिथल्या स्टाफ ने (तो मास्कशिवायच होता) तोंडात हात घालून साफ केले आणि तेच हात त्यांच्या बँनरला लावले कि पुसले आणि त्याच अवस्थेत सहकारी जवळ बसून गप्पा मारल्या आणि त्याच हाताने मास्क परत तोंडाला लावला ते बघूनच रांगेतून परत फिरले तिथेच बाजूला त्यांचा दवाखाना पण आहे त्यामुळे तो स्टाफ अगदीही अशिक्षित म्हणता येणार नाही शिक्षित लोकांचे असे वर्तन असेल तर काय करणार?

Rajesh188 15/07/2020 - 18:27
सर्व देशांना गर्व झाला होता आधुनिक औषध शास्त्र वर . संशोधक लोकांच्या मोठ मोठ्या थापा जगाला खऱ्या वाटत होत्या आणि त्याच गुर्मीत पहिल्या पासून निषकाळजी पना बघायला मिळाला. चीन मधील एका शहरात आलेली साथ चीन मध्ये पसरली नाही पण जग भर पसरली. चीन चे पाय जमिनीवर असण्याचे हे लक्षण आहे . खोट्या थापा वर पण ते विसंबून राहिले नाहीत आणि खूप वर्षा पासून वापरात असलेला प्राचीन उपाय वर च त्यांनी विश्वास ठेवला आणि त्याच भागात व्हायरस गाडून टाकला. बाकी देश आधुनिक शास्त्र च्या भरवशावर होते माणूस खूप सुधारला आहे आधुनिक वैदिक शास्त्र प्रचंड प्रगत झाले आहे ह्या भ्रमात होते. योग्य वेळी सावध होवून कोणी चीन मधून सुरू असणारी सर्व विमान वाहतूक बंद केली नाही. आंतरदेशीय विमान वाहतूक पूर्णतः बंद केली नाही. सर्व bindast चालू होते. Corona ni त्याची उपस्थित दाखवली तरी हे नवं नवीन दावे करण्यात मश्गूल होते. कोण म्हणतंय जास्त तापमानात तो निष्क्रिय होईल. कोण म्हणते मास्क वापरला की तो शरीरात जाणार नाही मग अचानक विषाणू ची size Adhunik wale सांगून जगाला शास्त्रीय बिन कामाची माहिती देतात आणि मास्क वर प्रश्न चिन्ह उभे करतात. कोणी सांगितले हात धुत चला साबण हे योग्य साधन असताना sanitizer var vishesh jor. बाजारातून दोन्ही वस्तू गायब. मग surface var kiti vel sakriy राहतो ह्या वर ज्ञान देणे चालू त्या मध्ये एकमत नाही. असे बरेच तमाशे झाले. आधुनिक शास्त्र विषाणू चे काहीच बिघडवू शकत नाही हे दिसून आल्यावर लॉक down. Vishanu ni purn हातपाय पसरविल्या नंतर. ते यशस्वी होणारच नव्हत आणि तसेच घडले विषाणू जगभर पसरला खेड्या पाड्यातील वस्ती वर पसरला. आधुनिक शास्त्र ची लाज जाणार ह्याची पूर्ण जाणीव झाल्या वर लस निर्माण करणे कसे कठीण आहे हे सांगायला suravat केली. गर्व हरण झाले अब्रू वाचवायला जागा राहिली नाही. लस निर्माण करणे किती किती अवघड ह्याचे ग्रंथ लावले गेले. जो मानव अगोदर डरकाळ्या फोडत होता सर्व ज्ञानी असल्याचा त्यांचे मांजर झाले. प्राचीन उपाय च शिल्लक होता लॉक down

In reply to by Rajesh188

माहितगार 15/07/2020 - 18:47
* मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ? या धाग्यावर आपल्या उत्तरांची नम्र प्रतिक्षा आहे.

In reply to by Rajesh188

शा वि कु 15/07/2020 - 19:34
blockquote>खूप वर्षा पासून वापरात असलेला प्राचीन उपाय कोणता म्हणे ? का लॉकडाऊनंच आहे "प्राचीन उपाय" ?
आधुनिक शास्त्र विषाणू चे काहीच बिघडवू शकत नाही हे दिसून आल्यावर लॉक down.
अच्छाछा. कोणत्या पुरातन शास्त्राने विषाणू चे "काही बिघडवले आहे" म्हणे ? लॉकडाऊन प्राचीन कसा, आणि तो आधुनिक कसा नाही याबद्दल स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल. आणि हा उपाय म्हणून मान्य आहे काय? जन्मभर घरी बसायची आहे काय तयारी ?
लस निर्माण करणे किती किती अवघड ह्याचे ग्रंथ लावले गेले.
अच्छा. लस निर्माण करणे हे सोपे हा गैरसमज मुळात असायला हवा त्यासाठी. याबद्दल माहिती असणाऱ्या लोकांना असा गैरसमज कधीच नसावा. आपण कित्येक वर्षांपासून एड्स शी झगडत आहोत. त्याची लस अजूनही नाहीये. यावरून "लस बनवणे हे सोपे" असं परसेप्शन कस काय बनतं कोणास ठाऊक.

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 15/07/2020 - 19:50
चीन चे पाय जमिनीवर असण्याचे हे लक्षण आहे . मग तिथे फेब्रुवारी मध्ये ७० लाख फोनची कनेक्शन बंद का झाली? चीनच्या कोणत्या गोष्टीनवर आपण विश्वास ठेवता आहात? तेथे एकपक्षीय लोकशाही(?) आहे. आपल्याच तरुण विद्यार्थ्यांवर रणगाडे चालवून १० हजार विद्यार्थ्यांना अमानुष पणे ठार मारणाऱ्या राजवटीवर कोणता विश्वास ठेवायचा? क्रांती काळात केवळ विरोधक आहे म्हणून ७ कोटी लोकांना यमसदनी पाठवणारे कम्युनिस्ट सरकार. एक एप्रिल पर्यंत तेथे ८० हजार रुग्ण होते आणि त्यानंतरच्या साडे तीन महिन्यात केवळ ३ हजार रुग्ण? याच्या वर तुम्ही विश्वास ठेवता? धन्य आहे

Rajesh188 15/07/2020 - 22:20
आकडे वारीत थोडी फार तफावत असू शकते पण चीन नी व्हायरस देशात पसरू दिला नाही हे सत्य आहे. व्हायरस स्वतः हालचाल करू शकत नाही त्याला वाहकाची गरज आहे हे सिद्ध झालेले सत्य आहे ना. मग चीन च्या रोज बातम्या येत होत्या,मग सर्व देशांनी तत्काळ विमानसेवा का बंद केली नाही हा पहिला प्रश्न. ह्याचे उत्तर हेच आहे की आपण त्या व्हायरस ला कंट्रोल मध्ये ठेवू. जे बाहेरून लोक आली त्यांची तपासणी अत्यंत गचाळ पने केली आणि त्यांना घरी सोडले. आणि जे बाधित होते त्यांचे उपचार दाट लोकसंख्या असलेल्या शहरांच्या मध्य भागी. हा आत्मविश्वास कोठून आला. चीन काही दिवसात हॉस्पिटल उभे करू शकतो. तर बाकी देश सुद्धा निर्मनुष्य ठिकाणी हॉस्पिटल उभे करू शकले असते. विषाणू मुळे च ही जीवसृष्टी अस्तित्वात आहे हे सत्य च आहे फक्त काही रोग कारक विषाणू ते पण त्याच स्पेसिस ला बाधित करतात त्यांचा अभ्यास आपण खोलवर केलेला नाही हे सत्य नाकारणे चूक आहे. कमर्शियल आरोग्य व्यवस्था कधी तरी उगवणाऱ्या विषाणू ना फायद्याचे समजत नाही .

In reply to by Rajesh188

माहितगार 15/07/2020 - 22:46
सर्वांना सक्तीची सैनिकी सेवा + एकाधिकारशाही + एकाधिकारशाही विरोधात बोलण्यास मज्जाव या परिस्थितीतील जनता फारसे फाटे न फोडता सरकारी आदेशाच्या जशीच्या तशी अमंलबजावणीची सवय असते त्याचे फायदे शारीरीक अंतर आणि लॉकडाऊनच्या अटींची तंतोतंत पालनातून होणारे फायदे चिनला मिळतात त्यास नाकारण्यात अर्थ नाही. सोबतच कम्युनीस्ट देशात अंतर्गत स्थलांतरासाठीही पास लागतो त्यामुळे देशांतर्गत प्रवासावर अत्यंत वेगाने नियंत्रण आणता येते. त्याचाही फायदा चिनला मिळतो. या जमेच्या बाजू तरीही वीषाणूच वीषाणू चिनमध्येही सर्वत्र टेस्टींग होतच असेल असे गृहीत धरण्यात अर्थ नाही आणि मृत्यूंची आकडेवारी दाबण्यामागे कम्युनीस्टांना सत्तेत टिकून राहण्यासाठीचे लॉजीक असते त्यामुळे सत्य परिस्थिती लपविली जात असण्याचीही बर्‍यापैकी शक्यता संभवते.

Rajesh188 15/07/2020 - 22:50
साथीच्या रोगाला बळी पडलेल्या व्यक्ती ल बाकी समजा पासून वेगळे करणे ही खूप जुनी आणि अगदी प्राथमिक स्तरावर ची उपचार पद्धती आहे. Plage undara पासून होत आहे हे माहीत पडल्या वर शेतात किंवा गावा बाहेर राहणे हा उपचार पूर्वी लोक करायची. साथी चे रोग येवून ठान मांडून बसत नाहीत. Plage सुद्धा काही वर्षा नंतर ठराविक काळा साठी यायचा आता पण तो आला तर आपल्या कडे उपचार नाहीत त्या मुळे आधुनिक औषध नी प्लेग ला नष्ट केले आहे असे समजण्यात काही ही अर्थ नाही . आज सुद्धा त्याच्या वर उपचार नाहीत. एचआयव्ही आज पण बरा होत नाही तो आजार आता होत नाही ह्या मध्ये आधुनिक औषधांचा काही संबंध नाही. आणि कोणी काळजी पण घेत नाही. हे जर असेच असेल तर निसर्ग वर अवलंबून आपण आज पण आहे. व्हायरस पासून मुक्ती औषध शास्त्र देणार आहे की नाही

मदनबाण 14/07/2020 - 16:12
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने आत्ता पर्यंत इतकी परस्पर विरोधी वक्तव्य केली आहेत की ती संघटना आता विश्वासास पात्र आहे का ? हाच प्रश्न आत्ता उद्भवावा ! करोनाच्या आजारा संबधी जालावर ज्या बातम्या येत आहेत त्या सत्य मानायचे असे क्षणभर धरल्यास करोना या रोगाने शरीराचे पार वाटोळे होते असे वाटते. बाधीत होउन परत घरी पाठवलेले रुग्ण काही काळाने परत बाधीत होणे तसेच या आजाराने मेंदू,हृदय, फुफ्फुस आणि किडणी याची पार वाट लागणे तसेच शरीराची प्रतिकार क्षमता कमी होण्या पासुन ते पुढील आयुष्यात या आजाराने रुग्णास शारीरिक कष्ट उद्भवणे असे बरेच काही घडु शकते ! संदर्भ :- Almost 90% of Covid-19 survivors still have symptoms such as fatigue TWO MONTHS after their illness, 'extremely worrying' study reveals Coronavirus: What does Covid-19 do to the brain? Severe brain damage possible even with mild coronavirus symptoms New evidence shows Covid-19 could cause brain damage in patients Delirium, rare brain inflammation and stroke linked to Covid-19 How the novel coronavirus attacks our entire body Covid-19 symptoms outside lungs decoded, virus can lead to high blood sugar levels, blood clots & delirium Large Number of Coronavirus Patients Suffer Kidney, Heart and Brain Damage, Studies Find Researchers decode symptoms of COVID-19 outside lungs, call it a 'multisystem disease' Coronavirus: Heart scans of more than half of COVID-19 patients abnormal, scientists find Coronavirus may have ‘devastating impact’ on the heart आता खरचं हा व्हायरस इतका रानटी आहे का ? याचे उत्तर आपल्याला बहुतेक पुढील ६ ते १० महिन्यात मिळावे असे वाटते, यमलोकी किती लोक जातील त्याचाही आकडा या कालावधीत कळेलच ! याच बरोबर मोठ्या संख्येने लोक उपासमारीने मरतील याची भिती आणि दु:ख वाटत आहे ! :(

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh

जागतिक आरोग्यसंघटनेचं आता काही खरं राहीलेलं नाही, ते आणि आपले ते काय, त्यांचं नाव विसरलो. निव्वळ गप्पांवर भरवसा. प्रत्यक्षात काहीच नाही त्यामुळे दरदोन दिवसाला आरोग्यसंघटनाच्या नवनवीन बातांवर माझा आता विश्वास उरला नाही. लशीचं म्हणाल तर, जरा पेप्रात अशी बातमी आली, टीव्हीवर असे काही दावे आले की काही तरी हालचालीने निपचित पडलेलं कुत्र जसं कान टवकारतं तसं आपलं सर्वांचं झालंय. ज्या दिवशी प्रत्यक्षात अशी लस येईल, आणि पोलियोचा डोस देणारे कर्मचारी जसे घरोघर विचारत फिरतात तसे कोरोनाची लस घ्यायची कोणी बाकी आहे का असे विचारणारे येतील त्या दिवशी तो डोस टोचून घेऊ. तो पर्यंत अशा बातम्या वाचायच्या आणि सोडून द्यायच्या. रामदेवबाबांच्या अशाच घोषणेने प्रचंड आनंद झालेले लोक पाहिले. आता आपण पूर्वीसारखं कसं जगत होतो हे आता आठवेनासं झालंय. भविष्यात तसे जगू असेही सध्या काही वाटत नै. च्यायला, कसल्या मजेचं आयुष्य होतं पण काय माज होता तेव्हा आपल्याला असे वाटले. सालं, कोरोनाने वाट लावली. बाकी, जिथे दुकानदार मास्क न लावलेला असेल अशा ठिकाणी फटकायचं नाही. रिस्क फॅक्टर जास्त आहे, असे वाटते. तसंही करोना कशाने होईल काही सांगता येईना. लैच अंदाजपंचे आयुष्य झालं. भेंडी किती दिवस त्या दाळी खायच्या म्हणून आज चिकन आणायला गेलो होतो. चिकनवाल्याचा मास्क हनुवटीला आलेला. चिकन घ्यायचा विचार बदलला त्याच्या दुकानातून अंडी घेतली आणि मास्क लावलेल्या दुसर्‍या दुकानदाराकडून चिकन घेतलं, म्हणजे जेवढ्या वेळात पाहिलं तोवर मास्क ग्लोव्ज दिसले. पूर्वीचं आणि नंतरचं माहिती नाही. अंडी साबण पाण्याने धुवून घेतली. चिकन हळदमिठाने धुवून घेतली मनाचं समाधान. मास्क कितीवेळ ठेवायचा, रुमाल किती वेळा तोंडावर बांधून ठेवायचा. जीव गुदमरतो तरीही न कंटाळता मास्क लावणे,फिझीकल डिस्टेन्स पाळणे, सॅनीटायजरचा वापर करणे, येता-जाता साबण-पाण्याने हात धुत राहणे, आपण आपली आणि कुटुंबाची काळजी घ्यायची. रुग्णालयात गेल्यावर माणूस बरा होतो, पण त्या कटकटीच ना..! तेव्हा मास्क नसेल लावला कोणी तर त्याला हटकायचं, समजून सांगायचं. पटलं तर ठीक नै तर सोडून द्यायचं. भांडन करुन तान वाढवून घ्यायचा नाही. इतक्या तितक्याशा कारणावरुन भांडन वाढवायचं नाही. सध्या समजूतदारपणे घ्यायचं. एकदा लस आली आणि त्याचे दुष्परिणाम नसतील असे समजू आणि गॅरंटेड लस असली की पुन्हा आपण आपल्या स्वभावावर परत येऊच...! -दिलीप बिरुटे (कोरोना काळातील स्थितप्रज्ञ)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण 14/07/2020 - 16:57
-दिलीप बिरुटे (कोरोना काळातील स्थितप्रज्ञ) बिरुटे सर ते करोना हाय बरं का लष्कराच्या भाकऱ्या...... पाहिल्या नाहीत का ? आता तिसर्‍यांदा स्वतःचाच प्रतिसाद एडिट करा बरं ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh

माहितगार 14/07/2020 - 17:29
कोविड -१९ अजूनही शत्रु नंबर १ आहे. पण अनेक व्यक्ती, नेतृत्व आणि सरकारांचे वागणे त्याचा मुकाबला करण्याच्या अनुषंगाने पुरेसे नाही. हा पहिला मुद्दा सोडला तर इतर मुद्दे जागतिक आरोग्य संघटनेचे नाहीत. कोविड-१९ एकदा होऊन गेल्यानंतरही इतर अवयवांना भोवतो आहे हे स्पष्ट करणारे डॉ. रणदीप गुलेरीया भारतीय AIIMS च्या क्लिनीकल रिसर्च विभागाचे प्रमूख आहेत. आणि बोलण्या/शिंकेवाटे/खोकल्यावाटे बाहेर पडणार्‍या सुक्ष्म तुषार अधिक दूर अधिक कालावधीसाठी वातावरणात वावरत असू शकतात असा सावधानतेचा इशारा देणार्‍या प्रा. वेंडी बार्कले या इंग्लंडातील जागतिक स्तरावर या विषयावरील नामांकीत जुन्या जाणत्या संशोधक समजल्या जातात. त्याही आधी मागच्या आठवड्यात ३२ देशातील २३९ संशोधकांनी जागतिक आरोग्त संघटनेला पत्र देऊन 'बोलण्या/शिंकेवाटे/खोकल्यावाटे बाहेर पडणार्‍या सुक्ष्म तुषार अधिक दूर अधिक कालावधीसाठी वातावरणात वावरत असू शकतात' याची जाणीव दिली त्यास प्रा. वेंडी बार्कलेयांनी त्यांच्या संशोधनातून पुष्टी दिली. तज्ञ डॉक्टर सर्वसामान्य पेशंट्स समोर आपापसातील वैद्यकीय मतभेदांची चर्चा करत नाहीत म्हणजे त्यांच्यात वैद्यकीय मतभेद नसतात असे नसावे. सर्वसामान्य माणसाची तार्कीक बाजू लंगडीपडते धरसोड होते तसे जागतिक आरोग्य संघटनेचेही होते. ती यावेळी अधिक प्रकाशात आली एवढेच. जागतिकस्तरावर आरोग्य विषयक समन्वय साधणारी दुसरी संस्था नाही तो पर्यंत तिच्या मर्यादांसहीत सल्ले लक्षात घेण्या शिवाय तुर्तास पर्याय नाही. आपण आपल्या पेशंटला दोन वेगवेगळे डॉक्टर सल्ला देतात तेव्हा काय करतो ? अधिक सुरक्षीत सेफ साईडला असणारा सल्ला निवडतो.

"एकही मृत्यू कोरोनामुळे नाही.. आणखी एक मास्टरस्ट्रोक !" कोरोना हे WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून रचलेले एक षडयंत्र असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. अनेक तज्ञांनी, अभ्यासकांनी, शोध पत्रकारांनी ही गोष्ट जाहिर केली आहे.. सिद्ध केली आहे. त्यात कोरोना फेक असल्याचा आणखी एक मास्टरस्ट्रोक युरोपियन शास्त्रज्ञांनी नुकताच दिला. डब्ल्यूूूएचओच्या निर्देशानुसार कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे पोस्टमार्टम करण्याची आवश्यकता नाही. मात्र एका उच्च दर्जाचे युरोपियन पॅथॉलॉजिस्ट डॉ.स्टोइअन अलेक्सोव्ह यांनी त्यांच्या टिममधील रोझमेरी फ्रे आणि मोरी डेव्हरेक्स इत्यादी सहकाऱ्यांसह युरोप खंडातील कोरोनाने मृत्यू झालेल्या काही रुग्णांचे पोस्टमार्टम केले आणि संशोधनांती असे नोंदविले आहे की, *संपूर्ण युरोप खंडातून कुणाचाही मृत्यू नोवल कोरोनाव्हायरसमुळे झाल्याचा कोणताही पुरावा त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना मिळालेला नाही.* त्यांनी हे देखील उघड केले की, *युरोपियन पॅथॉलॉजीस्ट्स यांना SARS-CoV-2 म्हणजे Covid-19 साठी विशिष्ट अशी कोणतीही अँटीबॉडीज आढळली नाही.* त्यामुळे सर्व जगभरात महामारीची भीती आणि अराजक निर्माण करण्यासाठी *कोणत्याही आधाराशिवाय महामारीची धोकादायक घोषणा करणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूूूएचओला) डॉ.स्टोइअन अलेक्सोव्ह यांनी एक "क्रिमिनल मेडिकल ऑर्गनायझेशन" अर्थात “गुन्हेगारी वैद्यकीय संस्था” असे संबोधले.* अशी माहिती डॉ.अलेक्सोव यांची टिम सदस्य रोझमेरी फ्रे यांनी दिली. Corbett Report वर आपण 15 जूनची त्यांची मुलाखत पाहू शकता. तसेच Off-Guardian वरील 2 जुलैचा लेख वाचू शकता. डॉ.अलेक्सोव हे एक निर्विवाद आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व असून, ते 30 वर्षांपासून डॉक्टर आहेत. शिवाय ते बल्गेरियन पॅथॉलॉजी असोसिएशनचे (बीपीए) अध्यक्ष आहेत, तसेच ईएसपीच्या सल्लागार मंडळाचे सदस्य आणि बल्गेरियन राजधानी सोफियातील ऑन्कोलॉजी हॉस्पिटलमधील हिस्टोपाथोलॉजी विभागाचे प्रमुखही आहेत. तसेच रोझमेरी फ्रे या कॅलगरी विद्यापीठातील मेडिकल फॅकल्टीतून आण्विक जीवशास्त्रात एमएससी असून सद्या स्वतंत्र मेडिकल रिसर्च जर्नालिस्ट आहेत. डॉ.अलेक्सोव जे सांगत आहेत त्यास समर्थन देताना जर्मनीतील युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर हॅम्बर्ग-एपेनडॉर्फ येथील फॉरेन्सिक मेडिसिन इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ. क्लाऊस पेशेल यांनी वेेेबिनार मुलाखतीत सांगितले की, *"कोविड-19 च्या प्राणघातकतेबद्दल खात्रीशीर पुरावा नसल्याचे दिसून येते."* तसेच *“कोविड-19 हा केवळ एखाद्या अपवादात्मक प्रकरणांमध्ये घातक आजार आहे, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये हे एक अत्यंत निरुपद्रवी व्हायरल इन्फेक्शन आहे,”* असेेेही डॉ.पेशेल यांनी एप्रिलमध्ये एका जर्मन पेपरला मुलाखतीत सांगितले. याशिवाय आणखी एका मुलाखतीत डॉ.पेशेल सांगतात की, "बर्‍याच प्रकरणांमध्ये आम्हाला असेही आढळले आहे की, घातक आजारांमधील मृत्यूंशी वर्तमान कोरोना संसर्गाचा काहीही संबंध नाही. कारण त्यात मृत्यूची इतर कारणे आढळली आहेत, जसे मेंदू रक्तस्राव किंवा हृदयविकाराचा झटका. कोविड-19 विशेषतः धोकादायक व्हायरल रोग नाही, मात्र प्रत्येक मृत्यूच्या सर्व अनुमानांची कुशलतेने तपासणी केली गेली नाही हे चिंताजनक आहे." रोझमेरी सांगतात की, त्या आणि त्यांच्या टीममधील एक पत्रकार मोरी डेव्हरेक्स यांनी 9 जूनच्या ऑफ-गार्डियन लेखात असे प्रमाणित केले आहे की, कोरोनाव्हायरस कोचच्या तत्त्वांची पूर्तता करीत नाही. ही तत्वं एक वैज्ञानिक पद्धती आहे, जी व्हायरस अस्तित्त्वात आहे का आणि विशिष्ट रोगांशी त्याचे परस्पर संबंध आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी वापरले जाते. तसेच पुढे त्या म्हणतात आम्ही संशोधन अहवालात नोंदविले की, "आजपर्यंत कोणालाही सिद्ध करता आले नाही की, SARS-CoV-2 हे आजाराचे एक वेगळे कारण आहे, जे त्या सर्व लोकांच्या लक्षणांशी जुळते, ज्यांचा स्पष्टपणे COVID-19 मुळे मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले होते. शिवाय तपासणीत या वायरसला ना वेगळे ठेवले गेले ना पुनरुत्पादित केले. मात्र पुढे तो आजाराला कारणीभूत असल्याचे दर्शविले गेले." याव्यतिरिक्त, 27 जूनच्या ऑफ-गार्डियनच्या लेखात, टोर्स्टन एंगेलब्रेक्ट आणि कॉन्स्टँटिन डीमीटर या दोन पत्रकारांनी *“SARS-CoV-2 RNAचे अस्तित्व विश्वासावर आधारित आहे, वास्तविकतेवर आधारित नाही,”* याचा आणखी एक पुरावा जोडला. अर्थात, वेगवेगळ्या आजारांमुळे झालेल्या मृत्यूंचा आणि कोरोनाचा एकमेकांशी काही संबंध नाही. मात्र त्या रुग्णांच्या मृत्यूंची गणना कोरोनाच्याच नावाखाली केली गेलीय आणि केली जातेय हे स्पष्ट आहे. म्हणजेच एकही मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही हे डॉ.अलेक्सोव यांच्या सर्वेक्षणातून त्यांनी सिद्ध केले आहे. युरोपियन पॅथॉलॉजिस्ट्स यांनी कोरोना फेक असल्याचे निष्कर्ष मांडल्यानंतर त्यांच्यावर सरकारी यंत्रणेचा दबाव आणला जात आहे. तसेच डॉ.अलेक्सोव यांचे सर्वेक्षण आणि त्या सर्वेक्षणाचे विश्लेषण केलेले रोझमेरी यांचे आर्टिकल चुकीचे ठरविण्यासाठी हॉक्स साईट्सचा वापर करुन बेबनाव केला जात असल्याचे दिसून आले आहे. अनेक पॅथॉलॉजिस्ट्सवर कोरोनाचे पॉझिटिव्ह रिपोर्ट बनवून देण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांचा दबाव आहे. तसेच WHO च्या प्रोटोकॉलमुळे तोंड उघडता येत नसल्याचे काही पॅथॉलॉजिस्ट्स सांगत आहेत. तर काही पॅथॉलॉजिस्ट्स अशा दबावात चुकीचे काम करण्यास तयार नाहीत. यावरून ही गोष्ट लक्षात येते की, WHO ने कोरोनामुळे झालेल्या मृतदेहांचे पोस्टमार्टम करण्याची आवश्यकता नसल्याचे निर्देश का दिले असावेत. याशिवाय अमेरिकन सरकारच्या CDC आरोग्य संस्थेने अन्य काही आजारांमुळे झालेल्या मृत्यूंचे कारण हे कोरोना नोंदवा अशा सुचना डॉक्टरांना आधीच दिलेल्या आहेत. WHO आणि CDC च्या अगदी याच गोष्टी भारतातील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ICMR अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने लागू केल्या आहेत. आतापर्यंत (9 जूलै) जगभरातून साधारण 1 कोटी 21 लाख कोरोना टेस्ट आणि 5 लाख 52 हजार कोरोना मृत्यूंची नोंद केली गेली आहे. तसेच यु.के मधून 2 लाख 87 हजार टेस्ट व 44 हजार मृत्यू तर भारतातून 7 लाख 71 हजार कोरोना टेस्ट आणि 21 हजार कोरोना मृत्यूंची नोंद केली गेली आहे. कोरोना म्हणजे साधारण सर्दीचा आजार आहे. आणि केवळ एक साधारण सर्दीचा आजार इतक्या मोठ्या प्रमाणात अराजकता निर्माण करतोय ही कुणाही सुज्ञांच्या बुद्धीला न पटणारी बाब आहे. सबंध कारोनाची आकडेवारी म्हणजे प्रचंड दिशाभूल आहे. *कोरोना एक जागतिक अंधश्रद्धा आहे.* *कोरोना एक जागतिक षडयंत्र आहे.* ✍️लेखन- जर्नालिस्ट *हर्षद रुपवते* Article published on: 9 July 2020 Source- https://off-guardian.org/2020/07/02/no-one-has-died-from-the-coronavirus-president-of-the-bulgarian-pathology-association/ https://www.globalresearch.ca/no-one-has-died-coronavirus/5717668

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण 14/07/2020 - 18:10
हे दोन्ही लेख व्हॉट्अ‍ॅप वर काही दिवसापुर्वी फिरत होते, आपल्या देशात डॉक्टरां पासुन पोलिसां पर्यंत लोकांचे जीव गेले ते नक्की कोणत्या व्हायरस ने ? चीन मध्ये लाखो लोक मेले ते कुठल्या व्हायरस ने मेले ? अश्या व्हिडियोंचे तू-नळीवरील चॅनल असताना त्या युजरला ते सगळे व्हिडियो का डिलिट करावे लागले ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh

In reply to by मदनबाण

मदनबाण 16/07/2020 - 10:02
आपल्या देशात डॉक्टरां पासुन पोलिसां पर्यंत लोकांचे जीव गेले ते नक्की कोणत्या व्हायरस ने ? आतापर्यंत 99 डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू तर 1302 संक्रमित; IMA कडून रेड अलर्ट जारी

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aaja Re Pardesi Main... :- Madhumati

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 14/07/2020 - 19:40
सपाट पृथ्वी; वस्तुस्थितीस नकार; मानसशास्त्र आणि सोडवणूक या माझ्या जुन्या मिपा धाग्याची या निमीत्ताने आठवण झाली. मला उपरोक्त कॉन्स्पिरसी थेअरी वाचताना विनोदी सार्कॅझम वाटली म्हणून Dr Stoian Alexov या नावाचा गूगल न्यूजवर शोध घेतला तर मेन स्ट्रीम मिडीयाने या वल्लीची अजिबात दखल घेतलेली दिसत नाही. फक्त फॅक्ट चेक करणार्‍या healthfeedback.org पोर्टलवरील या लेखातून the European Society of Pathology (ESP). चा दाखला देत Dr Stoian Alexov चा प्रत्येक दावा खोडलेला दिसतो. माझ्या अल्प ज्ञानाचा तर्क जिथपर्यंत पोहोचतो त्यानुसार, वीषाणूंचा प्रभाव प्रत्यक्ष नसून परिस्थिती जन्य असावा त्यामुळे केवळ कोविड १९च काय बहुतेक वीषाणूंच्या वीरोधात प्रत्यक्ष प्रभावाचा पुरावा नसल्याचा दिशाभूल करणारे दावा करता येत असावा. बेसिकली वीषाणू हे वीष नाही की एखादा अवयव बंद पाडून मृत्यूस डायरेक्ट कारणीभूत होईल -तसे असते तर वीषाणू संसर्ग झालेले सर्वच मृत झाले असते कुणिच वाचले नसते. वीषाणू हे वेगवेगळ्या शारीरीक परिस्थिती निर्माण करतात ज्यामुळे आजार ओढावतात, बहुतेक किंवा बरेच बरे होतात, काहींचे बळावतात आणि त्यातील काही मृत्यूस कारणीभूत होतात. वेगवेगळ्या वीषाणूंच्या प्रभावानुसार किती आजारी पडणार किती बळावणार किती मृत्यूच्या तोंड जाणार ते व्यक्ती परत्वे घडत जाते. वीषाणू शास्त्रच खोटे असते लसी खोट्या असत्या तर लसींच्या शोधाने जगाची जेवढी लोकसंख्या वाढली आहे तेवढी वाढली नसती. असे काही नाहीच म्हणून कोविड -१९ पार्ट्या अटेंड करणारे बाधीत होऊन मेले नसते ना पेशंट्सना अटेंडकरणारे अनेक डॉक्टर आणि आरोग्य सेवक मेले असते. नाही म्हटले तरी ब्रिटन आणि आमेरीका जागतिक महासत्ता आहेत ज्यांना आपल्या प्रमुख नेत्याच्या आरोग्याची बारकाईने काळजी घ्यावी लागते, मास्क बांधण्यास नकार देणारा ब्रीटनचा पंतप्रधान आजारी पडला नसता, मास्क बांधण्यास नकार देणारा डोनाल्ड ट्रम्प मास्क बांधण्यास सुरवात करता झाला नसता. विलगीकरण कक्षातले बेड कमी पडणे वेगळे , अती दक्षता विभागाचे बेड कमी पडून शेकडोंनी लोक मरत असतील,, एकुण मृत्यूदर ४९ टक्क्या पर्यंत वाढला असेल, प्रेत पुरण्यासाठी अधिक जागा खोदल्या जात असतील स्मशानभूमीतील नोंदी मागच्या वर्षापेक्षा वाढल्या असतील आणि हे सर्व मिथ्या आहे असे कुणि म्हणत असेल तर ते दर्शनशास्त्र म्हणून भारतीय तत्वज्ञानास नवीन नाही पण आपला हात भाजल्यावर होणारी वेदना वास्तवच असते किंवा कसे? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहेत त्या खाली हे वीषाणू (आणि इतर सुक्ष्म जीव दिसतात) प्राणी शरीरात पोहोचल्यानंतर ते स्वतःचा गुणाकार करत कसे वाढतात, त्यामुळे प्राणी आणि मानवी शरीर कसे प्रतिकार करते आणि केव्हा कमी पडते यास आधुनिक जागतिक संशोधनाचा शंभरेक वर्षांचा तरी पाया आहे. एक्सरे पासून ते विवीध स्कॅनिंग मशिनचे तंत्रज्ञान वाढले आहे. व्हायरॉलॉजीस्ट आणि इम्युनॉलॉजीस्ट काही दोनचार देशात नाही तर अनेक देशात आहेत जाया सर्वांना जेनेटीक कोड तपासता येतात प्रत्येक देशाकडे स्वतंत्र प्रयोगशाळा आहेत सर्व देशातल्या सर्व प्रयोगशाळा आणि शेकडोंनी वैज्ञानिक एकजात खोटे बोलत असल्याचे दावे अतिशयोक्त ठरत असावेत. जनतेची दिशाभूल करणारा कोणताही संदेश सोशल मिडीयावर फॉर्वर्ड करण्यापुर्वी आपल्या परिचयातील व्हायरॉलॉजीस्ट आणि लंग्सस्पेशालिस्टशी चर्चा करून घेणे श्रेयस्कर नसते का ? लॉक डाऊन मुळे लोकांचे मोठेच आर्थीक नुकसान झाले हे खरे आहे पण अधिकतम शारीरीक अंतर, मास्क लावणे, शारीरीक आणि पदार्थ-वस्तुंची अधिक स्वच्छता यात नुकसानकारक काय आहे ? शारीरीक आणि पदार्थ-वस्तुंची अधिक स्वच्छता यात काही केमीकल कंपन्यांचा फायदा होत असेल नाही असे नाही. पण लोकांना परवडणारच नाही एवढे सुद्धा साबण महाग नसते. पिपिई आणि एन-९५ मास्कबाबतीत कंपन्यांना फायदा आहे नाही असे नाही पण प्रत्यक्षात डॉक्टरांनाच संसर्ग होऊन मरताहेत म्हणून डॉक्टरांनाच प्राधान्याने वापरण्यास सांगतात त्या अर्थी वीषाणू प्रभाव खरा नसावा किंवा कसे ? माझ्या व्यक्तिगत मते ५ पेक्षा अधिक व्यक्तींना दिवसाभरात भेटणार्‍या प्रत्येकाने एन-९५ मास्क वापरला पाहिजे , त्याने वीषाणू संसर्गाचा साखळी थांबण्यास मदत होईल . सोबत प्रत्येक व्यक्तीने अधिकतम शारीरीक अंतर कापडी मास्क अधिकची स्वच्छताने खूप नुकसान होणार नाही पण वस्तुस्थितीस नकार दिल्याने होणारे नुकसान अधिक मोठे असेल.

In reply to by माहितगार

खरं तर मेसेज फॉर्वर्ड असला तरी शेवटी दुव्यातील गोष्टींवर चर्चा करायला हरकत नसावी. बाकी, त्या 'हू' ने इतक्या फिरक्या आणि गिरक्या घेतल्या आहेत की त्याबद्दल न बोललेलंच बरं. नेमकं सत्य काय आहे, हे अजूनही तितक्या धाडसाने कोणी सांगू शकत नाही. बाकी, संपादकांनी फॉर्वर्ड मेसेज असलेला संदेश अप्रकाशित करायला माझी हरकत नाही. स्पष्टीकरणे आणि उत्तरदायित्वास नकार. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 14/07/2020 - 20:38
नाही तुमच्या फॉर्वर्डेड मेसेज लक्षात आणून देण्यास हरकत नाही. व्हॉट्स अ‍ॅप आणि इतर सोशल मिडीयावर असे मेसेज तपासण्याची व खोडण्याची संधी मिळत नाही जी मिपासारख्या प्लॅटफॉर्मवर शक्य होते. पण इतर प्लॅटफॉर्मवर असे संदेश फॉर्वर्ड करणे किंवा बरोबरच आहेत हे गृहीत धरून चालण्या पुर्वी आपल्या परिचित तज्ञांशी चर्चा करून घेणे अधिक उत्तम असावे. ज्या दाव्यांचे खंडण होते यथा योग्य उहापोह होतो त्या दाव्यांना सेन्सॉर करणे मला व्यक्तिशः फारसे जरूरी वाटत नाही. डॉक्टर मंडळींच्या प्रतिसादांचीही प्रतिक्षा करूयात. खर्‍या अर्थाने आरोग्यदायी चर्चा सहभागासाठी आपले अनेक आभार

Prajakta२१ 15/07/2020 - 01:26
भारतात mutation होऊन पसरत असावा अगदी मार्च च्या सुरवातीस राजस्थान मध्ये आलेल्या इटालियन प्रवाशांमुळे पहिल्यांदाच पसरला तेव्हा टीव्ही वर सर्व जण mortality खूप कमी आहे पण infectivity (संसर्गजन्यता खूप जास्त आहे असे सांगत होते) तसेच परदेशी प्रवास नसेल तर काही धोका नाही असेही तेव्हा सांगितले गेले; मास्क हि सगळ्यांना बंधनकारक नव्हता पहिल्या लोकडाऊनमध्ये प्रसार थांबणे गरजेचे होते पण तसे झाले नाही लोकडाऊन मुळे काही प्रमाणात आळा बसला तरी अपेक्षित उद्दिष्ट साध्य झाले नाही आणि जिथे मागमूसही नव्हता अशा ग्रामीण भागात देखील पसरला तसेच सुदैवाने बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे लोक थोडेसे रिलॅक्स होत आहेत त्यावरून मूळच्या virusche mutation होऊन वेगळाच प्रकार भारतात पसरत असावा असे वाटते बाकी हनुवटीवर मास्क असणे बऱ्याच दुकानांमध्ये दिसते सिंहगड रोड वर काही वेळा गाड्यांवरून without मास्क जाणारे आणि पिचकाऱ्या टाकणारे अजूनही आहेतच कालच सिंहगड रोड वरच्या पतंजलीच्या दुकानात गेले असता तिथे रांग आणि एका वेळेस ठराविक लोकांनाच सोडणे बघून चांगले वाटत होते तोच तिथल्या स्टाफ ने (तो मास्कशिवायच होता) तोंडात हात घालून साफ केले आणि तेच हात त्यांच्या बँनरला लावले कि पुसले आणि त्याच अवस्थेत सहकारी जवळ बसून गप्पा मारल्या आणि त्याच हाताने मास्क परत तोंडाला लावला ते बघूनच रांगेतून परत फिरले तिथेच बाजूला त्यांचा दवाखाना पण आहे त्यामुळे तो स्टाफ अगदीही अशिक्षित म्हणता येणार नाही शिक्षित लोकांचे असे वर्तन असेल तर काय करणार?

Rajesh188 15/07/2020 - 18:27
सर्व देशांना गर्व झाला होता आधुनिक औषध शास्त्र वर . संशोधक लोकांच्या मोठ मोठ्या थापा जगाला खऱ्या वाटत होत्या आणि त्याच गुर्मीत पहिल्या पासून निषकाळजी पना बघायला मिळाला. चीन मधील एका शहरात आलेली साथ चीन मध्ये पसरली नाही पण जग भर पसरली. चीन चे पाय जमिनीवर असण्याचे हे लक्षण आहे . खोट्या थापा वर पण ते विसंबून राहिले नाहीत आणि खूप वर्षा पासून वापरात असलेला प्राचीन उपाय वर च त्यांनी विश्वास ठेवला आणि त्याच भागात व्हायरस गाडून टाकला. बाकी देश आधुनिक शास्त्र च्या भरवशावर होते माणूस खूप सुधारला आहे आधुनिक वैदिक शास्त्र प्रचंड प्रगत झाले आहे ह्या भ्रमात होते. योग्य वेळी सावध होवून कोणी चीन मधून सुरू असणारी सर्व विमान वाहतूक बंद केली नाही. आंतरदेशीय विमान वाहतूक पूर्णतः बंद केली नाही. सर्व bindast चालू होते. Corona ni त्याची उपस्थित दाखवली तरी हे नवं नवीन दावे करण्यात मश्गूल होते. कोण म्हणतंय जास्त तापमानात तो निष्क्रिय होईल. कोण म्हणते मास्क वापरला की तो शरीरात जाणार नाही मग अचानक विषाणू ची size Adhunik wale सांगून जगाला शास्त्रीय बिन कामाची माहिती देतात आणि मास्क वर प्रश्न चिन्ह उभे करतात. कोणी सांगितले हात धुत चला साबण हे योग्य साधन असताना sanitizer var vishesh jor. बाजारातून दोन्ही वस्तू गायब. मग surface var kiti vel sakriy राहतो ह्या वर ज्ञान देणे चालू त्या मध्ये एकमत नाही. असे बरेच तमाशे झाले. आधुनिक शास्त्र विषाणू चे काहीच बिघडवू शकत नाही हे दिसून आल्यावर लॉक down. Vishanu ni purn हातपाय पसरविल्या नंतर. ते यशस्वी होणारच नव्हत आणि तसेच घडले विषाणू जगभर पसरला खेड्या पाड्यातील वस्ती वर पसरला. आधुनिक शास्त्र ची लाज जाणार ह्याची पूर्ण जाणीव झाल्या वर लस निर्माण करणे कसे कठीण आहे हे सांगायला suravat केली. गर्व हरण झाले अब्रू वाचवायला जागा राहिली नाही. लस निर्माण करणे किती किती अवघड ह्याचे ग्रंथ लावले गेले. जो मानव अगोदर डरकाळ्या फोडत होता सर्व ज्ञानी असल्याचा त्यांचे मांजर झाले. प्राचीन उपाय च शिल्लक होता लॉक down

In reply to by Rajesh188

माहितगार 15/07/2020 - 18:47
* मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ? या धाग्यावर आपल्या उत्तरांची नम्र प्रतिक्षा आहे.

In reply to by Rajesh188

शा वि कु 15/07/2020 - 19:34
blockquote>खूप वर्षा पासून वापरात असलेला प्राचीन उपाय कोणता म्हणे ? का लॉकडाऊनंच आहे "प्राचीन उपाय" ?
आधुनिक शास्त्र विषाणू चे काहीच बिघडवू शकत नाही हे दिसून आल्यावर लॉक down.
अच्छाछा. कोणत्या पुरातन शास्त्राने विषाणू चे "काही बिघडवले आहे" म्हणे ? लॉकडाऊन प्राचीन कसा, आणि तो आधुनिक कसा नाही याबद्दल स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल. आणि हा उपाय म्हणून मान्य आहे काय? जन्मभर घरी बसायची आहे काय तयारी ?
लस निर्माण करणे किती किती अवघड ह्याचे ग्रंथ लावले गेले.
अच्छा. लस निर्माण करणे हे सोपे हा गैरसमज मुळात असायला हवा त्यासाठी. याबद्दल माहिती असणाऱ्या लोकांना असा गैरसमज कधीच नसावा. आपण कित्येक वर्षांपासून एड्स शी झगडत आहोत. त्याची लस अजूनही नाहीये. यावरून "लस बनवणे हे सोपे" असं परसेप्शन कस काय बनतं कोणास ठाऊक.

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 15/07/2020 - 19:50
चीन चे पाय जमिनीवर असण्याचे हे लक्षण आहे . मग तिथे फेब्रुवारी मध्ये ७० लाख फोनची कनेक्शन बंद का झाली? चीनच्या कोणत्या गोष्टीनवर आपण विश्वास ठेवता आहात? तेथे एकपक्षीय लोकशाही(?) आहे. आपल्याच तरुण विद्यार्थ्यांवर रणगाडे चालवून १० हजार विद्यार्थ्यांना अमानुष पणे ठार मारणाऱ्या राजवटीवर कोणता विश्वास ठेवायचा? क्रांती काळात केवळ विरोधक आहे म्हणून ७ कोटी लोकांना यमसदनी पाठवणारे कम्युनिस्ट सरकार. एक एप्रिल पर्यंत तेथे ८० हजार रुग्ण होते आणि त्यानंतरच्या साडे तीन महिन्यात केवळ ३ हजार रुग्ण? याच्या वर तुम्ही विश्वास ठेवता? धन्य आहे

Rajesh188 15/07/2020 - 22:20
आकडे वारीत थोडी फार तफावत असू शकते पण चीन नी व्हायरस देशात पसरू दिला नाही हे सत्य आहे. व्हायरस स्वतः हालचाल करू शकत नाही त्याला वाहकाची गरज आहे हे सिद्ध झालेले सत्य आहे ना. मग चीन च्या रोज बातम्या येत होत्या,मग सर्व देशांनी तत्काळ विमानसेवा का बंद केली नाही हा पहिला प्रश्न. ह्याचे उत्तर हेच आहे की आपण त्या व्हायरस ला कंट्रोल मध्ये ठेवू. जे बाहेरून लोक आली त्यांची तपासणी अत्यंत गचाळ पने केली आणि त्यांना घरी सोडले. आणि जे बाधित होते त्यांचे उपचार दाट लोकसंख्या असलेल्या शहरांच्या मध्य भागी. हा आत्मविश्वास कोठून आला. चीन काही दिवसात हॉस्पिटल उभे करू शकतो. तर बाकी देश सुद्धा निर्मनुष्य ठिकाणी हॉस्पिटल उभे करू शकले असते. विषाणू मुळे च ही जीवसृष्टी अस्तित्वात आहे हे सत्य च आहे फक्त काही रोग कारक विषाणू ते पण त्याच स्पेसिस ला बाधित करतात त्यांचा अभ्यास आपण खोलवर केलेला नाही हे सत्य नाकारणे चूक आहे. कमर्शियल आरोग्य व्यवस्था कधी तरी उगवणाऱ्या विषाणू ना फायद्याचे समजत नाही .

In reply to by Rajesh188

माहितगार 15/07/2020 - 22:46
सर्वांना सक्तीची सैनिकी सेवा + एकाधिकारशाही + एकाधिकारशाही विरोधात बोलण्यास मज्जाव या परिस्थितीतील जनता फारसे फाटे न फोडता सरकारी आदेशाच्या जशीच्या तशी अमंलबजावणीची सवय असते त्याचे फायदे शारीरीक अंतर आणि लॉकडाऊनच्या अटींची तंतोतंत पालनातून होणारे फायदे चिनला मिळतात त्यास नाकारण्यात अर्थ नाही. सोबतच कम्युनीस्ट देशात अंतर्गत स्थलांतरासाठीही पास लागतो त्यामुळे देशांतर्गत प्रवासावर अत्यंत वेगाने नियंत्रण आणता येते. त्याचाही फायदा चिनला मिळतो. या जमेच्या बाजू तरीही वीषाणूच वीषाणू चिनमध्येही सर्वत्र टेस्टींग होतच असेल असे गृहीत धरण्यात अर्थ नाही आणि मृत्यूंची आकडेवारी दाबण्यामागे कम्युनीस्टांना सत्तेत टिकून राहण्यासाठीचे लॉजीक असते त्यामुळे सत्य परिस्थिती लपविली जात असण्याचीही बर्‍यापैकी शक्यता संभवते.

Rajesh188 15/07/2020 - 22:50
साथीच्या रोगाला बळी पडलेल्या व्यक्ती ल बाकी समजा पासून वेगळे करणे ही खूप जुनी आणि अगदी प्राथमिक स्तरावर ची उपचार पद्धती आहे. Plage undara पासून होत आहे हे माहीत पडल्या वर शेतात किंवा गावा बाहेर राहणे हा उपचार पूर्वी लोक करायची. साथी चे रोग येवून ठान मांडून बसत नाहीत. Plage सुद्धा काही वर्षा नंतर ठराविक काळा साठी यायचा आता पण तो आला तर आपल्या कडे उपचार नाहीत त्या मुळे आधुनिक औषध नी प्लेग ला नष्ट केले आहे असे समजण्यात काही ही अर्थ नाही . आज सुद्धा त्याच्या वर उपचार नाहीत. एचआयव्ही आज पण बरा होत नाही तो आजार आता होत नाही ह्या मध्ये आधुनिक औषधांचा काही संबंध नाही. आणि कोणी काळजी पण घेत नाही. हे जर असेच असेल तर निसर्ग वर अवलंबून आपण आज पण आहे. व्हायरस पासून मुक्ती औषध शास्त्र देणार आहे की नाही
माझ्या एका परिचितांनी ऑनलाईन मिटींगमध्ये बॉसना कोरोनाचे वादळ कधी पर्यंत घोंघावणार, आपण जुन्या नॉर्मलला कधी जाऊ असे विचारले, बॉसने लगेच त्यांची इम्युनॉलॉजीस्टशी झालेल्या चर्चेचा दाखला देत अजून दिड एक वर्षात सगळं पुर्वी सारखे नॉर्मल असेल असा विश्वास दिला आणि ऑनलाईन मधली सगळी मंडळी सुखावली. लगोलग व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीतून रशियन लस तयार असल्याची बातमी अगदी उद्यापासून उपलब्ध असल्याचा भास निर्माण करेल अशी फिरली. ....पण थांबा जरासे वस्तुस्थिती कदाचीत बरीच वेगळी असण्याची शक्यता आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे डायरेक्टर जनरल Dr Tedros Adhanom Ghebreyesus, AIIMS चे डॉ.

धर्म, विज्ञान आणि दुय्यम सत्ये

अन्या बुद्धे ·

Rajesh188 26/04/2019 - 15:39
तुमचे लिखाण समतोल आहे . विज्ञान आणि धर्म ह्यात कोणालाच कमी न लेखता योग्य समतोल राखला आहे . पूर्वग्रह दूषित लिखाणाच्या मानाने तुमचे लेखन उत्तम आहे

पण मी बंदूक चालवावी का? कोणत्या कारणाने चालवावी? कोणत्या परिस्थितीत चालवावी? ते कधी चूक किंवा बरोबर ठरेल?
या उत्तरांकरता न्यायव्यवस्था आहे, घटना आणि कायदे आहेत, नियमावली आहे. विज्ञान राज्यघटना व कायदे हाच आजचा धर्म आहे. असो. एकंदरीत विविध मुद्यांच्या अनुषंगाने धर्माचा आढावा घेणं गरजेचं वाटतं. या विषयात एक स्वतंत्र लेख लिहिण्याचा विचार माझ्या मनात आहे पण आळशीपणा आड येतो :)

In reply to by मराठी कथालेखक

गामा पैलवान 26/04/2019 - 19:31
मराठी कथालेखक, धर्म म्हणजे कर्तव्य व मर्यादांचा सुसंगत संगम. कायदे वा राज्यघटना हे कर्तव्याची आंतरिक जाणीव कधीच जोपासू शकणार नाहीत. त्याकरिता प्रबोधनाचा मार्ग अनुसरावा लागतो. त्यामुळे धर्म हा नेहमी प्रबोधनस्वरूपच राहील. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

काही प्रमाणात मान्य... म्हणजे धर्म हा दिशादर्शनाचे काम करतो किंवा त्याने तसे करणे अपेक्षित आहेच. "मी कोण आहे , मला काय करायचे आहे, काय नाही करायचे" ई प्रश्नांत धर्माने मार्गदर्शन करणे वा धर्माचे मार्गदर्शन अनुसरणे अपेक्षित आहे. पण हे मार्गदर्शन घेण्याचे प्र्माण हळूहळू कमी होत जाणार ... हे थोडक्यात लिहिलंय.. पुन्हा विस्ताराने लिहीन.

In reply to by मराठी कथालेखक

Rajesh188 26/04/2019 - 21:25
राज्यघटनेचा संबंध फक्त शासन व्यवस्था कशी असावी इथपर्यंत च आहे . पण धर्माचा संबंध जीवन कसे जगावे आणि जगताना कोणती नीतिमूल्ये पाळावीत असा विशाल आहे

एकदम चोक्कस!! पहिले वस्तुविनिमयाद्वारे व्यवहार करणारे लोक रुपया पैशात व्यवहार करु लागले, मग चेक /डिमांड ड्राफ्ट आले . मग ऑनलाईन ट्रान्स्फर, मग पेटी एम, गुगल पे आणि कहर म्हणजे बिटकॉईन सारख्या दुय्यम,तिय्यम आणि काय काय यम सत्यामुळे तर हजारो लोक भिकेला लागले. असे म्हणतात की देशात जेव्हढा पैसा असतो त्यातील काही टक्केच चलनाच्या रुपात छापला जातो आणि बाजारात फिरताना दिसतो. पण या सगळ्या दुय्यम सत्यामुळे आता पैसा नक्की कशाला म्हणायचे हेच समजेनासे झालेय.

धन्यवाद मंडळी! मुख्यतः जगाकडे विज्ञानाचा किंवा धर्माचा यापैकी एकच चश्मा लावून बघितलं पाहिजे अशी सक्ती असल्यागत एकांगी विचार होताना दिसतात. विज्ञानाच्या बाबतीत नैसर्गिक सत्याचे आकलन जसे सुधारत जाते तसे शास्त्रात बदल घडणे ओघाने सुरू असते. परंतु धर्म नैसर्गिक सत्य नसल्याने तो वारंवार काल परिस्थिती मानाने बदलावा लागतो. बदलासाठी मानवात असलेलं अंगभूत जडत्व या प्रक्रियेआड येतं. त्रिकालाबाधित मार्गदर्शक तत्व फार कमी असतात. पण म्हणून धर्म मोडीत काढणे चूक वाटते. Throwing away the kid along with dirty water म्हणतात तसली चूक. टीप: इथे धर्म म्हणजे कोणताही प्रस्थापित धर्म अभिप्रेत नाही. वैज्ञानिक नियमापलीकडली सगळी मार्गदर्शक तत्वे यात अंतर्भूत आहेत. मग ते वेद, झेंद अवेस्ता, राज्यघटना, तत्वज्ञान असं काहीही असेल.. प्रस्थापित धर्माबद्दलच बोलायचं तर तुलनेने सर्वधर्मापैकी त्यातल्यात्यात सहिष्णू आणि बदलाला अनुकूल धर्म बेटर मानावा लागेल.

"सो हे लिखाण गोंधळाचं वाटू शकेल." 'त्यामुळे' किंवा 'म्हणून' अशांऐवजी त्याच अर्थाचा 'सो' हा इंग्लिश शब्द वापरून जे धेडगुजरी मराठी आजकाल बोलले/ वापरले जाते ते आपण मिपावर न वापरणे इष्ट (असे मला वाटते).

गामा पैलवान 27/04/2019 - 01:54
अन्या बुद्धे, लेख साधारणत: पटला. फक्त परफेक्ट सायन्स नावाचा काही पदार्थ अस्तित्वात नसतो. कारण की अनिश्चितता हा सृष्टीचा मूलभूत नियम आहे. असो. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यात फरक आहे का? लेखात दोन्ही संज्ञा समानार्थी योजलेल्या वाटताहेत. आ.न., -गा.पै.

In reply to by अन्या बुद्धे

गामा पैलवान 27/04/2019 - 13:54
अन्या बुद्धे, applied science ( = उपयोजी ज्ञान ) म्हणजे तंत्रज्ञान हे कळतं. पण absolute ( = निरपेक्ष ) ज्ञान म्हणजे नक्की काय? आपल्या ज्या स्थूल धारणा आहेत त्या सूक्ष्म म्हणजे quantum पातळीवर निरर्थक ठरतात. म्हणून माझ्या मते निरपेक्ष ज्ञान इंद्रियांच्या सहाय्याने मिळवता येत नाही. आ.न., -गा.पै.

किरण कुमार 02/05/2019 - 13:43
पण मी बंदूक चालवावी का? कोणत्या कारणाने चालवावी? कोणत्या परिस्थितीत चालवावी? ते कधी चूक किंवा बरोबर ठरेल? या प्रश्नासाठी विज्ञानाकडे उत्तरं नाहीत. या प्रश्नांची उत्तरे धर्माकडेही नाही. धर्माची संस्थापणा प्रामुख्याने माणूस या सामाजिक प्राण्यास एकमेकांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी केवळ उपदेश किंवा मार्गदर्शन , किमान मुल्ये असावित या हेतूने केली असावी. विज्ञान हे शास्त्र उपलब्ध आणि नव्याने निर्माण केल्या गेलेल्या किंवा करायच्या रचनेच्या स्पष्टीकरणासाठी आहे. दुय्यम सत्य जन्माला घालणं हे माणसाचं बलस्थान आहे जे जन्माला घातल ते सत्यच असत त्यात प्रथम ,दुय्यम अस काही नसते . लेख आवडला .

Rajesh188 26/04/2019 - 15:39
तुमचे लिखाण समतोल आहे . विज्ञान आणि धर्म ह्यात कोणालाच कमी न लेखता योग्य समतोल राखला आहे . पूर्वग्रह दूषित लिखाणाच्या मानाने तुमचे लेखन उत्तम आहे

पण मी बंदूक चालवावी का? कोणत्या कारणाने चालवावी? कोणत्या परिस्थितीत चालवावी? ते कधी चूक किंवा बरोबर ठरेल?
या उत्तरांकरता न्यायव्यवस्था आहे, घटना आणि कायदे आहेत, नियमावली आहे. विज्ञान राज्यघटना व कायदे हाच आजचा धर्म आहे. असो. एकंदरीत विविध मुद्यांच्या अनुषंगाने धर्माचा आढावा घेणं गरजेचं वाटतं. या विषयात एक स्वतंत्र लेख लिहिण्याचा विचार माझ्या मनात आहे पण आळशीपणा आड येतो :)

In reply to by मराठी कथालेखक

गामा पैलवान 26/04/2019 - 19:31
मराठी कथालेखक, धर्म म्हणजे कर्तव्य व मर्यादांचा सुसंगत संगम. कायदे वा राज्यघटना हे कर्तव्याची आंतरिक जाणीव कधीच जोपासू शकणार नाहीत. त्याकरिता प्रबोधनाचा मार्ग अनुसरावा लागतो. त्यामुळे धर्म हा नेहमी प्रबोधनस्वरूपच राहील. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

काही प्रमाणात मान्य... म्हणजे धर्म हा दिशादर्शनाचे काम करतो किंवा त्याने तसे करणे अपेक्षित आहेच. "मी कोण आहे , मला काय करायचे आहे, काय नाही करायचे" ई प्रश्नांत धर्माने मार्गदर्शन करणे वा धर्माचे मार्गदर्शन अनुसरणे अपेक्षित आहे. पण हे मार्गदर्शन घेण्याचे प्र्माण हळूहळू कमी होत जाणार ... हे थोडक्यात लिहिलंय.. पुन्हा विस्ताराने लिहीन.

In reply to by मराठी कथालेखक

Rajesh188 26/04/2019 - 21:25
राज्यघटनेचा संबंध फक्त शासन व्यवस्था कशी असावी इथपर्यंत च आहे . पण धर्माचा संबंध जीवन कसे जगावे आणि जगताना कोणती नीतिमूल्ये पाळावीत असा विशाल आहे

एकदम चोक्कस!! पहिले वस्तुविनिमयाद्वारे व्यवहार करणारे लोक रुपया पैशात व्यवहार करु लागले, मग चेक /डिमांड ड्राफ्ट आले . मग ऑनलाईन ट्रान्स्फर, मग पेटी एम, गुगल पे आणि कहर म्हणजे बिटकॉईन सारख्या दुय्यम,तिय्यम आणि काय काय यम सत्यामुळे तर हजारो लोक भिकेला लागले. असे म्हणतात की देशात जेव्हढा पैसा असतो त्यातील काही टक्केच चलनाच्या रुपात छापला जातो आणि बाजारात फिरताना दिसतो. पण या सगळ्या दुय्यम सत्यामुळे आता पैसा नक्की कशाला म्हणायचे हेच समजेनासे झालेय.

धन्यवाद मंडळी! मुख्यतः जगाकडे विज्ञानाचा किंवा धर्माचा यापैकी एकच चश्मा लावून बघितलं पाहिजे अशी सक्ती असल्यागत एकांगी विचार होताना दिसतात. विज्ञानाच्या बाबतीत नैसर्गिक सत्याचे आकलन जसे सुधारत जाते तसे शास्त्रात बदल घडणे ओघाने सुरू असते. परंतु धर्म नैसर्गिक सत्य नसल्याने तो वारंवार काल परिस्थिती मानाने बदलावा लागतो. बदलासाठी मानवात असलेलं अंगभूत जडत्व या प्रक्रियेआड येतं. त्रिकालाबाधित मार्गदर्शक तत्व फार कमी असतात. पण म्हणून धर्म मोडीत काढणे चूक वाटते. Throwing away the kid along with dirty water म्हणतात तसली चूक. टीप: इथे धर्म म्हणजे कोणताही प्रस्थापित धर्म अभिप्रेत नाही. वैज्ञानिक नियमापलीकडली सगळी मार्गदर्शक तत्वे यात अंतर्भूत आहेत. मग ते वेद, झेंद अवेस्ता, राज्यघटना, तत्वज्ञान असं काहीही असेल.. प्रस्थापित धर्माबद्दलच बोलायचं तर तुलनेने सर्वधर्मापैकी त्यातल्यात्यात सहिष्णू आणि बदलाला अनुकूल धर्म बेटर मानावा लागेल.

"सो हे लिखाण गोंधळाचं वाटू शकेल." 'त्यामुळे' किंवा 'म्हणून' अशांऐवजी त्याच अर्थाचा 'सो' हा इंग्लिश शब्द वापरून जे धेडगुजरी मराठी आजकाल बोलले/ वापरले जाते ते आपण मिपावर न वापरणे इष्ट (असे मला वाटते).

गामा पैलवान 27/04/2019 - 01:54
अन्या बुद्धे, लेख साधारणत: पटला. फक्त परफेक्ट सायन्स नावाचा काही पदार्थ अस्तित्वात नसतो. कारण की अनिश्चितता हा सृष्टीचा मूलभूत नियम आहे. असो. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यात फरक आहे का? लेखात दोन्ही संज्ञा समानार्थी योजलेल्या वाटताहेत. आ.न., -गा.पै.

In reply to by अन्या बुद्धे

गामा पैलवान 27/04/2019 - 13:54
अन्या बुद्धे, applied science ( = उपयोजी ज्ञान ) म्हणजे तंत्रज्ञान हे कळतं. पण absolute ( = निरपेक्ष ) ज्ञान म्हणजे नक्की काय? आपल्या ज्या स्थूल धारणा आहेत त्या सूक्ष्म म्हणजे quantum पातळीवर निरर्थक ठरतात. म्हणून माझ्या मते निरपेक्ष ज्ञान इंद्रियांच्या सहाय्याने मिळवता येत नाही. आ.न., -गा.पै.

किरण कुमार 02/05/2019 - 13:43
पण मी बंदूक चालवावी का? कोणत्या कारणाने चालवावी? कोणत्या परिस्थितीत चालवावी? ते कधी चूक किंवा बरोबर ठरेल? या प्रश्नासाठी विज्ञानाकडे उत्तरं नाहीत. या प्रश्नांची उत्तरे धर्माकडेही नाही. धर्माची संस्थापणा प्रामुख्याने माणूस या सामाजिक प्राण्यास एकमेकांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी केवळ उपदेश किंवा मार्गदर्शन , किमान मुल्ये असावित या हेतूने केली असावी. विज्ञान हे शास्त्र उपलब्ध आणि नव्याने निर्माण केल्या गेलेल्या किंवा करायच्या रचनेच्या स्पष्टीकरणासाठी आहे. दुय्यम सत्य जन्माला घालणं हे माणसाचं बलस्थान आहे जे जन्माला घातल ते सत्यच असत त्यात प्रथम ,दुय्यम अस काही नसते . लेख आवडला .
आजचा विषय मांडणं (किमान माझ्यासाठी तरी) गुंतागुंतीचं आहे सो हे लिखाण गोंधळाचं वाटू शकेल. समजून घ्या. शिक्षित समाजाकडून 'धर्म' ही टाकाऊ गोष्ट आहे. विज्ञान हाच आजचा धर्म आहे.' या अर्थाची विधानं केलेली पहायला मिळतात. माझ्या मते हे विज्ञानाच्या मर्यादांंकडे कानाडोळा केल्याने आणि धर्माची मूलभूत गरज लक्षात न घेतल्याने होत आहे. (इथे कोणताही विशिष्ट धर्म अभिप्रेत नाही. धर्म ही संकल्पना असं म्हणायचं आहे.) असं मला का वाटतं याकडे नन्तर येतो.