मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

द सेकंड स्पार्क - भाग १

प्रसाद गोडबोले ·

टर्मीनेटर 12/06/2024 - 08:52
झकास सुरुवात 👍 विषय तर आवडीचा आहेच आणि तुम्ही लिहीतायही छान. गुगलचा 'क्वांटम कॉम्प्युटर' झुंबर म्हणून बघायला मजा वाटली 😀 पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत आहे...

सन्गणक मानवी मेन्दूत राहणार नाही इतकी माहिती साठवून ठेवील पण म्हणून त्याला तो अनुभव समजला किन्वा जाग्रुतावस्था आली असे म्हणता येईल का? 'तो' क्षण अनुभवताना, स्त्री आणि पुरुशान्ना एकमेकान्चे अनुभव पण समजू शकत नाहीत. आजुबाजुची खूप माहिती आहे म्हणून सन्गणकाला तो समजेल? अंगावर रोमांच उमटले होते हे महीत असणे वेगळे आणि प्रत्यक्श रोमांच उमटणे वेगळे.

गवि 12/06/2024 - 12:24
आणि हे फक्त एका जनरेशन साठी नव्हे तर माणुन माकडापासुन माणुस झाला त्या क्षणापासुन सर्व पिढ्यांच्या जीवनाचे! म्हणजे अजुन काहीतरी मल्टिपल ने गुणा !
हे आतापासून पुढे करणे शक्य आहे. या आधीच्या पिढ्यांचे अनुभव किंवा जीवनातील प्रसंगांचे पॅरामिटर्स आता फीड करणे शक्य वाटत नाही.

शेखर काळे 13/06/2024 - 06:48
या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. संगणकाने काय विदा संकलन करावा हे आपणच त्याला सांगितलेले असते. त्या विदाचे काय करायचे ते नियमही आखून दिलेले असतात. त्या नियमानुसारच त्याचे काम असते. पण त्याचा अर्थ असा नव्हे की संगणकाला हा सगळा विदा असल्यामुळे काही विचार - स्वजनित विचार करता येऊ शकेल. भावना या मानवप्रणितच आहेत.

टर्मीनेटर 12/06/2024 - 08:52
झकास सुरुवात 👍 विषय तर आवडीचा आहेच आणि तुम्ही लिहीतायही छान. गुगलचा 'क्वांटम कॉम्प्युटर' झुंबर म्हणून बघायला मजा वाटली 😀 पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत आहे...

सन्गणक मानवी मेन्दूत राहणार नाही इतकी माहिती साठवून ठेवील पण म्हणून त्याला तो अनुभव समजला किन्वा जाग्रुतावस्था आली असे म्हणता येईल का? 'तो' क्षण अनुभवताना, स्त्री आणि पुरुशान्ना एकमेकान्चे अनुभव पण समजू शकत नाहीत. आजुबाजुची खूप माहिती आहे म्हणून सन्गणकाला तो समजेल? अंगावर रोमांच उमटले होते हे महीत असणे वेगळे आणि प्रत्यक्श रोमांच उमटणे वेगळे.

गवि 12/06/2024 - 12:24
आणि हे फक्त एका जनरेशन साठी नव्हे तर माणुन माकडापासुन माणुस झाला त्या क्षणापासुन सर्व पिढ्यांच्या जीवनाचे! म्हणजे अजुन काहीतरी मल्टिपल ने गुणा !
हे आतापासून पुढे करणे शक्य आहे. या आधीच्या पिढ्यांचे अनुभव किंवा जीवनातील प्रसंगांचे पॅरामिटर्स आता फीड करणे शक्य वाटत नाही.

शेखर काळे 13/06/2024 - 06:48
या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. संगणकाने काय विदा संकलन करावा हे आपणच त्याला सांगितलेले असते. त्या विदाचे काय करायचे ते नियमही आखून दिलेले असतात. त्या नियमानुसारच त्याचे काम असते. पण त्याचा अर्थ असा नव्हे की संगणकाला हा सगळा विदा असल्यामुळे काही विचार - स्वजनित विचार करता येऊ शकेल. भावना या मानवप्रणितच आहेत.
"इफ युनिव्हर्स इज द आन्सर, देन व्हॉट इज द क्वश्चन ?"
भव्य कॉरीडॉर . इन्कॅण्डेसंट पण पांढरा लख्ख प्रकाश. संपुर्ण एकांत . आपल्या व्यतिरिक्त कोणीच नाही. अन आपल्याला आपल्याच श्वासाव्यतिरिक्त कशाचाही आवाज येणार नाही इतकी शांतता. समोर कोरी पांढरी शुभ्र भिंत अन अशा त्या भिंतीवर लिहिलेले ते सुप्रसिध्द वाक्य . समोर बस बसायला एक साधीशी खुर्ची. बाकी कोणीच नाही. प्रोफेसर गोडसे त्या वाक्यासमोर आले अन क्षणभर थबले . त्यांच्या चेहर्‍यावर मंद असे हास्य पसरले... "हं, लेट मी थिंक " इतकेच म्हणुन ते समोरील खुर्चीवर जाऊन विचार करत बसले. कितीतरीवेळ निघुन गेला असेल देव जाणे.

डॉ. ब्रायन वाईस ह्यांचं पुस्तक!

मार्गी ·

In reply to by अहिरावण

भागो 24/04/2024 - 11:20
मी जानकार नाही, म्हणून मला मत नाही. पण पुढील जन्मात ह्या जन्मातल्या चुका सुधारून काय करायचे आहे त्याची मोठ्ठी यादी करून ठेवली आहे.

In reply to by भागो

अहिरावण 24/04/2024 - 12:38
तुम्ही हे कष्ट घ्यायची जरुरी नाही. चित्रगुप्त (मिपा सदस्य नव्हे) यांचे तेच काम आहे. तुम्ही गोलमाल कराल तो नाही करणार.

In reply to by भागो

आहो पण इथले सर्व इथेच सोडून जावे लागते म्हणतात. मला विंदा आठवले. माझी न घाई कांहिही, जाणून आहे अंतरी, लागेल जन्मावें पुन्हा नेण्या तुला मझ्या घरी. तू झुंजुमुंजू हासशी, जाईजुईचे लाजशी; मी वेंधळा मग सांडतॉ थोडा चहा बाहीवरी. तू बोलतां साधेसुधें सुचवुन जाशी केवढे, मी बोलतो वाचाळसा अन् पंडीती काहीतरी. होशी फुलासह फूल तू अन् चांदण्यासह चांदणे, ते पाहणे, इतकेंच मी बघ मानलें माझ्या करी. म्हणतेस तू, “मज आवडे रांगडा सीधेपणा!” विश्वास मी ठेवू कसा या हुन्नरी शब्दांवरीं. लिहिती बटा भालावरी ऊर्दु लिपींतिल अक्षरें; हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी.

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 25/04/2024 - 02:14
इथले सर्व इथेच सोडून जावे लागते म्हणतात.
आपल्या मनाच्या अगदी खोलवर 'इथल्या' च्या पलिकडले, मनुष्य-जातीच्याच काय पण त्याआधीच्या काळातले पण खूप काही दडून राहिलेले असते, आणि झोपेत आपण त्यात वावरत असतो, असे म्हणतात. कधी कधी स्वप्नावस्थेतून जागे होता होता, त्याची किंचित चुणूक आपल्याला मिळत असते. माझ्या आत्ताच लिहीलेल्या इथल्या प्रतिसादात तसेच अनुभव दिले आहेत.

चित्रगुप्त 25/04/2024 - 02:05
अतिशय रोचक माहिती आहे. माझे वय सध्या ७२ वर्षे आहे. सुमारे दोन-तीन वर्षांपासून (सत्तरीत शिरल्यापासून) मला जी स्वप्ने पडतात, त्या सर्वात एक समान धागा असतो, तो म्हणजे मी खूप उंचावर कुठेतरी अडकलेलो, लटकलेलो, लोंबकळत आहे, उदाहरणार्थ एकाद्या खूप उंच किल्ल्याच्या तुटक्या भिंतीवर, एकाद्या भव्य घुमटाच्या आतल्या बाजूच्या खोबणीत वगैरे. खालून बरेच (अगदी अनोळखी) लोक माझाकडे बघत पुढे निघून जात असतात पण कोणीही कसलीही मदत करण्याचा प्रयत्न करत नाही. मी भयंकर घाबरलेला असतो, आणि त्यातच मला जाग येऊन पुढले एक दोन तास झोप येत नाही. स्वप्नात दिसणारे सगळे लोक अगदी अनोळखी असतात, आणि सगळ्या जागा पण कधी न बघितलेल्या, अंधार्‍या, भयानक असतात. --- आणखी एक समान धागा म्हणजे बरेचदा मी माझ्या चित्रकलेच्या खोलीत एकटाच झोपलेला असतो तेंव्हाच ही स्वप्ने पडतात. --- गेल्या अनेक वर्षात मी एकही 'हॉरर' चित्रपट बघितलेला नाही, अलिकडे मला तसले काही बघण्याची हिंमत होत नाही. झोपण्यापूर्वी मी बघितलेच तर 'हास्यजत्रा' सारखे विनोदी कार्यक्रमच बघतो. आताशा मला वाटू लागले आहे की यांचा संबंध काही अगम्य, तर्कापलिकडील गोष्टींशी असावा. फ्रॉईड किंवा इतरांनी स्वप्नांबद्दल जे काही संशोधन केलेले आहे, त्यात असले काही आहे का ? आणि ते संशोधन कसे करतात ? याबद्दल कुणाला माहीत असल्यास लिहावे.

In reply to by चित्रगुप्त

अशी एक म्हण प्रचलित आहे. स्वप्न आणी मनातील विचार याची सांगड घालता येते. बाकी पुनर्जन्म वगैरे वर काही विश्वास नाही. कबीरदास म्हणतात जे काही आहे ते इथेच स्वर्ग आणी नरक इथेच. वहाँ न दोजख, बहिस्त मुकामा। यहाँही राम, यहॉँही रहमाना।।

In reply to by कर्नलतपस्वी

अहिरावण 28/04/2024 - 20:02
>>बाकी पुनर्जन्म वगैरे वर काही विश्वास नाही. विश्वास असणे वेगळे आणि सत्य असणे वेगळे. विश्वास आहे म्हणजे ते सत्य असते असे नसते. बहुतांश मानव समाज आणि त्यांचे धर्म एकेकाळी पृथ्वी सपाट आहे आणि विश्वाच्या केंद्रस्थानी आहे असा विश्वास ठेवून होते. आजही त्यातील काही अनुयायी हेच लहानपणापासून शिकतात आणि त्यावर विश्वास ठेवतात.

In reply to by अहिरावण

विश्वास आहे म्हणजे ते सत्य असते असे नसते ज्यांना मानायचे त्यांनी मानावे. आमचे काहीच म्हणणे नाही.पुनर्जन्माचे गाजर किंवा डंडा मनात ठेवून जगणे म्हणजे , One in hand two on fence. आजच्या करता जगतो मग विचार करत नाही की, यमदूत येतील का देवदूत नेतील तेलात तळतील का अप्सरा भेटतील.....

In reply to by कर्नलतपस्वी

अहिरावण 29/04/2024 - 09:59
द्या टाळी. आमचा आवडता (खल)नायक दुर्योधन देखील हेच म्हणतो जानामि धर्मं न च मे प्रवृत्ति: जानाम्यधर्मं न च मे निवृत्ति: केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियुक्तोऽस्मि तथा करोमि । ‘मैं उचित क्या है, जानता हूँ, पर उसमें मेरी प्रवृत्ति नहीं होती और अनुचित क्या है, यह भी जानता हूँ, पर उससे मेरी निवृत्ति नहीं होती। एसा लगता है जैसे मेरे हृदय में स्थित कोई देव है, जो मेरे से जैसा करवाता है, वैसा ही मैं करता हूँ।

In reply to by चित्रगुप्त

मार्गी 27/04/2024 - 11:59
सर, सविस्तर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! काही ठिकाणी वाचलं आहे की, आपण खूप उंचावरून उडत आहोत, पुढे जात आहोत आणि एकदम खाली येतो अशी स्वप्नं सगळ्यांनाच पडतात. झोपेमध्ये जे सूक्ष्म शरीर ट्रॅव्हल करतं (ॲस्ट्रल प्रवास), त्यामुळे ते जाणवतात असं सांगितलं जातं. मलाही लहानपणी अशी स्वप्नं नेहमी पडायची. बाकी तुम्ही म्हणताय तसं दृश्य हे एखाद्या गतकाळातल्या मनावर इंप्रिंट झालेल्या अनुभवाचं व्हिजन असू शकेल किंवा भविष्यातल्या एखाद्या अनुभवाचंही व्हिजन असू शकेल. जे जे प्रसंग अतिशय ताकतीचे असतात, अतिशय वेगळे असतात, ते भविष्यात असले तरी आपल्या चेतनेला जाणवतात. मला अनेकदा मी जिथे सायकलिंग करणार आहे (काही वर्षांनी) त्या ठिकाणची स्वप्नं पडतात. कारण तो अनुभवच इतका स्पेशल असतो की, काळाच्या पलीकडे आपल्या चेतनेला- सूक्ष्म संवेदनेला डिटेक्ट होतो. असो. शेवटी इतकंच म्हणेन की, ध्यान करत राहायचं. एक एक उलगडत जातं.

मार्गी 27/04/2024 - 11:54
ओह! इथे बरीच चर्चा झालेली दिसतेय! सर्वांना धन्यवाद! @ अहिरावण जी, मला वाटतं दुसर्‍याच्या मतानुसार आपलं मत बनवण्याच्या ऐवजी स्वतः अनुभव घेऊन- स्वतः स्वाद घेऊन का मत बनवू नये? @ नगरी जी, अरे वा! वाचून झाल्यावर तुमची प्रतिक्रिया शेअर कराल. धन्यवाद.

In reply to by मार्गी

अहिरावण 28/04/2024 - 19:52
>>>@ अहिरावण जी, मला वाटतं दुसर्‍याच्या मतानुसार आपलं मत बनवण्याच्या ऐवजी स्वतः अनुभव घेऊन- स्वतः स्वाद घेऊन का मत बनवू नये? अहो आम्ही तर कट्टर हिंदू. लहानपणापासुन आम्ही हे शिकलो आहोत आणि आम्हास मान्य आहे की पुनर्जन्म असतो. ८४ ल्क्ष योनींमधून आत्मा फिरतो. भले बुरे कर्म करतो त्यानुसार फळे या जन्मी वा पुढील जन्मी भोगतो. या जन्मात मागील संचित घेऊन येतो. वगैरे इत्यादी. चला तुम्हाला क्लू देतो. मागल्या जन्मात भडगाव बुद्रुक च्या हनुमान मंदीरात संध्याकाळी तुम्ही आणि तुमचे मित्र बसलेले असतांना एक वाटसरु आला होता. त्याच्याशी बोलतांना तुम्हाला खुप आनंद झाला आणि त्याला टाळी दिली. आठवलं? बरोब्बर सव्वातीनशे वर्षे झाली त्याला. तुम्ही टाळी दिली ते ऋण घेऊन मी अनेक जन्म फिरून या जन्मात आलो. आता या लेखाला प्रतिसाद मी जो दिला आहे तो टाळीचे ऋण फेडले. आता आपला हिशेब पुरा. एक एक हिशेब पुरा करत चाललो आहे.. या जन्मी मोक्ष मिळावा यासाठी ही धडपड आहे. बाकी काही नाही. :)

In reply to by अहिरावण

भागो 24/04/2024 - 11:20
मी जानकार नाही, म्हणून मला मत नाही. पण पुढील जन्मात ह्या जन्मातल्या चुका सुधारून काय करायचे आहे त्याची मोठ्ठी यादी करून ठेवली आहे.

In reply to by भागो

अहिरावण 24/04/2024 - 12:38
तुम्ही हे कष्ट घ्यायची जरुरी नाही. चित्रगुप्त (मिपा सदस्य नव्हे) यांचे तेच काम आहे. तुम्ही गोलमाल कराल तो नाही करणार.

In reply to by भागो

आहो पण इथले सर्व इथेच सोडून जावे लागते म्हणतात. मला विंदा आठवले. माझी न घाई कांहिही, जाणून आहे अंतरी, लागेल जन्मावें पुन्हा नेण्या तुला मझ्या घरी. तू झुंजुमुंजू हासशी, जाईजुईचे लाजशी; मी वेंधळा मग सांडतॉ थोडा चहा बाहीवरी. तू बोलतां साधेसुधें सुचवुन जाशी केवढे, मी बोलतो वाचाळसा अन् पंडीती काहीतरी. होशी फुलासह फूल तू अन् चांदण्यासह चांदणे, ते पाहणे, इतकेंच मी बघ मानलें माझ्या करी. म्हणतेस तू, “मज आवडे रांगडा सीधेपणा!” विश्वास मी ठेवू कसा या हुन्नरी शब्दांवरीं. लिहिती बटा भालावरी ऊर्दु लिपींतिल अक्षरें; हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी.

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 25/04/2024 - 02:14
इथले सर्व इथेच सोडून जावे लागते म्हणतात.
आपल्या मनाच्या अगदी खोलवर 'इथल्या' च्या पलिकडले, मनुष्य-जातीच्याच काय पण त्याआधीच्या काळातले पण खूप काही दडून राहिलेले असते, आणि झोपेत आपण त्यात वावरत असतो, असे म्हणतात. कधी कधी स्वप्नावस्थेतून जागे होता होता, त्याची किंचित चुणूक आपल्याला मिळत असते. माझ्या आत्ताच लिहीलेल्या इथल्या प्रतिसादात तसेच अनुभव दिले आहेत.

चित्रगुप्त 25/04/2024 - 02:05
अतिशय रोचक माहिती आहे. माझे वय सध्या ७२ वर्षे आहे. सुमारे दोन-तीन वर्षांपासून (सत्तरीत शिरल्यापासून) मला जी स्वप्ने पडतात, त्या सर्वात एक समान धागा असतो, तो म्हणजे मी खूप उंचावर कुठेतरी अडकलेलो, लटकलेलो, लोंबकळत आहे, उदाहरणार्थ एकाद्या खूप उंच किल्ल्याच्या तुटक्या भिंतीवर, एकाद्या भव्य घुमटाच्या आतल्या बाजूच्या खोबणीत वगैरे. खालून बरेच (अगदी अनोळखी) लोक माझाकडे बघत पुढे निघून जात असतात पण कोणीही कसलीही मदत करण्याचा प्रयत्न करत नाही. मी भयंकर घाबरलेला असतो, आणि त्यातच मला जाग येऊन पुढले एक दोन तास झोप येत नाही. स्वप्नात दिसणारे सगळे लोक अगदी अनोळखी असतात, आणि सगळ्या जागा पण कधी न बघितलेल्या, अंधार्‍या, भयानक असतात. --- आणखी एक समान धागा म्हणजे बरेचदा मी माझ्या चित्रकलेच्या खोलीत एकटाच झोपलेला असतो तेंव्हाच ही स्वप्ने पडतात. --- गेल्या अनेक वर्षात मी एकही 'हॉरर' चित्रपट बघितलेला नाही, अलिकडे मला तसले काही बघण्याची हिंमत होत नाही. झोपण्यापूर्वी मी बघितलेच तर 'हास्यजत्रा' सारखे विनोदी कार्यक्रमच बघतो. आताशा मला वाटू लागले आहे की यांचा संबंध काही अगम्य, तर्कापलिकडील गोष्टींशी असावा. फ्रॉईड किंवा इतरांनी स्वप्नांबद्दल जे काही संशोधन केलेले आहे, त्यात असले काही आहे का ? आणि ते संशोधन कसे करतात ? याबद्दल कुणाला माहीत असल्यास लिहावे.

In reply to by चित्रगुप्त

अशी एक म्हण प्रचलित आहे. स्वप्न आणी मनातील विचार याची सांगड घालता येते. बाकी पुनर्जन्म वगैरे वर काही विश्वास नाही. कबीरदास म्हणतात जे काही आहे ते इथेच स्वर्ग आणी नरक इथेच. वहाँ न दोजख, बहिस्त मुकामा। यहाँही राम, यहॉँही रहमाना।।

In reply to by कर्नलतपस्वी

अहिरावण 28/04/2024 - 20:02
>>बाकी पुनर्जन्म वगैरे वर काही विश्वास नाही. विश्वास असणे वेगळे आणि सत्य असणे वेगळे. विश्वास आहे म्हणजे ते सत्य असते असे नसते. बहुतांश मानव समाज आणि त्यांचे धर्म एकेकाळी पृथ्वी सपाट आहे आणि विश्वाच्या केंद्रस्थानी आहे असा विश्वास ठेवून होते. आजही त्यातील काही अनुयायी हेच लहानपणापासून शिकतात आणि त्यावर विश्वास ठेवतात.

In reply to by अहिरावण

विश्वास आहे म्हणजे ते सत्य असते असे नसते ज्यांना मानायचे त्यांनी मानावे. आमचे काहीच म्हणणे नाही.पुनर्जन्माचे गाजर किंवा डंडा मनात ठेवून जगणे म्हणजे , One in hand two on fence. आजच्या करता जगतो मग विचार करत नाही की, यमदूत येतील का देवदूत नेतील तेलात तळतील का अप्सरा भेटतील.....

In reply to by कर्नलतपस्वी

अहिरावण 29/04/2024 - 09:59
द्या टाळी. आमचा आवडता (खल)नायक दुर्योधन देखील हेच म्हणतो जानामि धर्मं न च मे प्रवृत्ति: जानाम्यधर्मं न च मे निवृत्ति: केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियुक्तोऽस्मि तथा करोमि । ‘मैं उचित क्या है, जानता हूँ, पर उसमें मेरी प्रवृत्ति नहीं होती और अनुचित क्या है, यह भी जानता हूँ, पर उससे मेरी निवृत्ति नहीं होती। एसा लगता है जैसे मेरे हृदय में स्थित कोई देव है, जो मेरे से जैसा करवाता है, वैसा ही मैं करता हूँ।

In reply to by चित्रगुप्त

मार्गी 27/04/2024 - 11:59
सर, सविस्तर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! काही ठिकाणी वाचलं आहे की, आपण खूप उंचावरून उडत आहोत, पुढे जात आहोत आणि एकदम खाली येतो अशी स्वप्नं सगळ्यांनाच पडतात. झोपेमध्ये जे सूक्ष्म शरीर ट्रॅव्हल करतं (ॲस्ट्रल प्रवास), त्यामुळे ते जाणवतात असं सांगितलं जातं. मलाही लहानपणी अशी स्वप्नं नेहमी पडायची. बाकी तुम्ही म्हणताय तसं दृश्य हे एखाद्या गतकाळातल्या मनावर इंप्रिंट झालेल्या अनुभवाचं व्हिजन असू शकेल किंवा भविष्यातल्या एखाद्या अनुभवाचंही व्हिजन असू शकेल. जे जे प्रसंग अतिशय ताकतीचे असतात, अतिशय वेगळे असतात, ते भविष्यात असले तरी आपल्या चेतनेला जाणवतात. मला अनेकदा मी जिथे सायकलिंग करणार आहे (काही वर्षांनी) त्या ठिकाणची स्वप्नं पडतात. कारण तो अनुभवच इतका स्पेशल असतो की, काळाच्या पलीकडे आपल्या चेतनेला- सूक्ष्म संवेदनेला डिटेक्ट होतो. असो. शेवटी इतकंच म्हणेन की, ध्यान करत राहायचं. एक एक उलगडत जातं.

मार्गी 27/04/2024 - 11:54
ओह! इथे बरीच चर्चा झालेली दिसतेय! सर्वांना धन्यवाद! @ अहिरावण जी, मला वाटतं दुसर्‍याच्या मतानुसार आपलं मत बनवण्याच्या ऐवजी स्वतः अनुभव घेऊन- स्वतः स्वाद घेऊन का मत बनवू नये? @ नगरी जी, अरे वा! वाचून झाल्यावर तुमची प्रतिक्रिया शेअर कराल. धन्यवाद.

In reply to by मार्गी

अहिरावण 28/04/2024 - 19:52
>>>@ अहिरावण जी, मला वाटतं दुसर्‍याच्या मतानुसार आपलं मत बनवण्याच्या ऐवजी स्वतः अनुभव घेऊन- स्वतः स्वाद घेऊन का मत बनवू नये? अहो आम्ही तर कट्टर हिंदू. लहानपणापासुन आम्ही हे शिकलो आहोत आणि आम्हास मान्य आहे की पुनर्जन्म असतो. ८४ ल्क्ष योनींमधून आत्मा फिरतो. भले बुरे कर्म करतो त्यानुसार फळे या जन्मी वा पुढील जन्मी भोगतो. या जन्मात मागील संचित घेऊन येतो. वगैरे इत्यादी. चला तुम्हाला क्लू देतो. मागल्या जन्मात भडगाव बुद्रुक च्या हनुमान मंदीरात संध्याकाळी तुम्ही आणि तुमचे मित्र बसलेले असतांना एक वाटसरु आला होता. त्याच्याशी बोलतांना तुम्हाला खुप आनंद झाला आणि त्याला टाळी दिली. आठवलं? बरोब्बर सव्वातीनशे वर्षे झाली त्याला. तुम्ही टाळी दिली ते ऋण घेऊन मी अनेक जन्म फिरून या जन्मात आलो. आता या लेखाला प्रतिसाद मी जो दिला आहे तो टाळीचे ऋण फेडले. आता आपला हिशेब पुरा. एक एक हिशेब पुरा करत चाललो आहे.. या जन्मी मोक्ष मिळावा यासाठी ही धडपड आहे. बाकी काही नाही. :)
कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि येल मेडिकल स्कूलचे पदवीधर आणि मियामीतील मानसशास्त्राच्या संस्थेचे अध्यक्ष असलेले डॉ. ब्रायन वाईस अतिशय तणावात असलेल्या व अस्थिर अशा कॅथरीन ह्या तरुणीवर मानसोपचार करतात. तिला होणार्‍या त्रासाचं मूळ तिच्या जीवनातल्याच काही अनुभवांमध्ये असावं असं मानून ते तिला बोलतं करतात. तिने अधिक बोलतं व्हावं आणि हलकं व्हावं म्हणून ते तिला ट्रान्समध्ये नेतात आणि तिच्या आठवणी सांगायला सांगतात. कॅथरीन तिचे अनुभव- आठवणी सांगत जाते. थेरपीचे काही सेशन्स होऊनही तिची अस्थिरता थांबत नाही. म्हणून डॉ. वाईस तिला आणखी लहानपणीचे अनुभव विचारतात.

द होल ट्रूथ!

भागो ·

नठ्यारा 21/02/2024 - 18:28
वर अमरेंद्र बहुबलींनी म्हटलंय तशा धर्तीवर डोक्याचं भोक झालंय पार. म्हंटलं आता होऊन जाऊदेच. हां, तर काय म्हणंत होतो की, जर कात्रीने नळी कापून दोनाची चार भोकं होतात, तर ती खरी भोकं नाहीतंच. ती मायावी ( pseudo holes ) आहेत. खरं भोक एकंच असतं आणि ते मोबियस पट्टीस असतं. तिला घेरावरून कात्रीने कापलं तरी एकंच भोक राहतं. ही पहा अशी दिसते मोबियस पट्टी : https://en.wikipedia.org/wiki/M%C3%B6bius_strip केवळ एकंच मर्यादारेखा ( boundary curve ) असल्याने हीच खरं भोक आहे (, असा माझा दावा आहे ). -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

भागो 21/02/2024 - 22:24
डोक्याला भोक! तुम्हाला आश्चर्य वाटेल पण पूर्वीच्या काळी - फार फार वर्षांपूर्वी - कवटीला भोक पाडणे हा डोकेदुखीवर रामबाण इलाज असावा किंवा भूतबाधा झाली असल्यास भुताला बाहेर जाण्यासाठी मार्ग काढावा अशी कल्पना असावी. अश्या भोक असलेल्या कवट्या उत्खननात सापडल्या आहे! ह्याला ट्रेपानेशन असे नाव आहे. मोबिअस स्ट्रीप हा अजून एक आश्चर्यजनक आणि गूढ प्रकार आहे. कागदाची एक पट्टी घेऊन ट्विस्ट करून त्याची टोके एकमेकाना जोडली कि झाली मोबिअस स्ट्रीप. हाही स्वतंत्र लेखाचा विषय आहे. ह्या स्ट्रीपचे वैशिष्ट्य कि हिच्या मनात एक आणि बाहेर एक असे नसते. तुम्ही जर बाहेर सुरवात करून प्रदक्षिणा करायला सुरवात केली तर शेवटी तुम्ही आत पोचता. आणि आतून सुरवात केली तर बाहेर येता. तसेच तुम्ही उजवा हात वापरणारे असाल तर प्रदक्षिणेच्या शेवटी तुम्ही डावखोरे व्हाल! गुरुवर्य नारळीकरांनी -मला आठवतंय त्यानुसार ह्या संकल्पनेवर एक सुंदर कथा लिहिली आहे. हाताशी पुस्तक नाहीये. कुणाला आठवत असेल तर इथे लिहा.

In reply to by नठ्यारा

भागो 21/02/2024 - 23:59
केवळ एकंच मर्यादारेखा ( boundary curve ) असल्याने हीच खरं भोक आहे (, असा माझा दावा आहे ). -नाठाळ नठ्या>>> विचार करण्यासारखा मुद्दा. A twisted hole!?

In reply to by अहिरावण

भागो 21/02/2024 - 22:25
समजलं. ह्या भोकपुराणात थोडे अवांतर भोकमहात्म्य. खिडकी हे भिंतीचे भोक आहे. पहा- अमरकोष विंडो वातायनं खिडकी भिंतीचे भोक ते बरे||

चित्रगुप्त 22/02/2024 - 05:10
ही गहन करमणूक खूपच रोचक आहे. असे क्वचितच वाचायला मिळते. असे आणखी अवश्य लिहीत रहावे. 'कॅव्हिटी' चा मराठी समानार्थी शब्द 'पोकळी' च्या ऐवजी 'खड्डा' जास्त चपखल वाटतो. 'स्ट्रॉ' च्या ऐवजी रबरी नळीचा तुकडा घेऊन त्याची दोन्ही टोके जुळवून चिकटवून टाकली तर किती भोके होतील ? तसेच त्याला ब्लेडने लांबीच्या दिशेने कापत गेले तर कोणता आकार निर्माण होइल ? किंवा त्या नळीची दोन्ही टोके हुबेहुब जुळवून चिकटवण्याऐवजी जरा अंतर/फट ठेऊन चिकटवली तर किती भोके/फटी निर्माण होतील ? खड्डा, छिद्र, भोक, फट, चीर, यात काय फरक आहे ? 'फट म्हणता ब्रम्हहत्या' म्हणजे काय ? अश्या अनेक प्रश्नांचा गुंता झालेला आहे. -- एकाद्या दोरीचा गुंता झाला तर किती भोके/फटी असतील ? तोच गुंता नळीच्या झाला तर ? शेकडो बारीक दोरे एकत्र पिळून केलेल्या दोरखंडाला किती फटी असतात ? स्ट्रॉ' ला मधोमध एकादे मोठे भोक करून मग त्यातून 'कोक' ओढला तर तो तोंडात जाईल की त्या भोकातून बाहेस सांडेल ? एकाऐवजी एकमेकांपासून काही अंतरावर दोन लहान मोठी भोके केली तर कोक कुठून निघेल ? भोक, कोक, आणि कोकशास्त्र यांचा काय संबंध आहे ? -- कागदाचे दोन तुकडे एकावर एक बरोबर जुळवून त्यांना आठ भोके केली तर त्या वस्तूला एकूण किती भोके आहेत ? मग ते दोन तुकडे जरा सरकावून- भोकावर भोक येणार नाही असे जुळवून एकमेकांना घट्ट चिटवून टाकले तर ती भोके कुठे गेली ? सोळा भोकांऐवजी सोळा 'खड्डे' निर्माण झाले असे म्हणता येईल का ?

In reply to by चित्रगुप्त

भागो 22/02/2024 - 08:13
खूप अवघड पेपर काढला आहे. निषेध! एक उत्तर माहित आहे. 'स्ट्रॉ' च्या ऐवजी रबरी नळीचा तुकडा घेऊन त्याची दोन्ही टोके जुळवून चिकटवून टाकली तर किती भोके होतील ?>>> ह्यालाच टोरस म्हणतात. ह्याला एकच भोक आहे. सोरी नाही म्हणजे दोन भोके आहेत. एक भोक बाहेरचे. जसे मेदू वड्याला मधे असते ते. आणि दुसरे पोकळ नळीचे.

नठ्यारा 22/02/2024 - 22:01
भागो,
नारळीकरांनी -मला आठवतंय त्यानुसार ह्या संकल्पनेवर एक सुंदर कथा लिहिली आहे. हाताशी
तुम्ही म्हणता ती कथा 'उजव्या सोंडेचा गणपती' आहे. ती नारळीकरांच्या 'यक्षांची देणगी' या विज्ञानकथासंग्रहातली आहे. लहानपणी मी तिचं अनेक वेळा पारायण केल्याचं आठवतं. तरीपण मोबियस पट्टीवर उजव्याचा डावा कसा होतो ते माझ्या चिमुकल्या मेंदूत शिरायचं नाही. शेवटी तरुणपणी ओरियेंटेबल सरफेसची गणिती व्याख्या बघितल्यावर उलगडा झाला. जुन्या आठवणी जागवल्याबद्दल तुमचे खास आभार! :-) -नाठाळ नठ्या अवांतर : परसदारी हे सापडलं : https://www.misalpav.com/node/38786

नठ्यारा 21/02/2024 - 18:28
वर अमरेंद्र बहुबलींनी म्हटलंय तशा धर्तीवर डोक्याचं भोक झालंय पार. म्हंटलं आता होऊन जाऊदेच. हां, तर काय म्हणंत होतो की, जर कात्रीने नळी कापून दोनाची चार भोकं होतात, तर ती खरी भोकं नाहीतंच. ती मायावी ( pseudo holes ) आहेत. खरं भोक एकंच असतं आणि ते मोबियस पट्टीस असतं. तिला घेरावरून कात्रीने कापलं तरी एकंच भोक राहतं. ही पहा अशी दिसते मोबियस पट्टी : https://en.wikipedia.org/wiki/M%C3%B6bius_strip केवळ एकंच मर्यादारेखा ( boundary curve ) असल्याने हीच खरं भोक आहे (, असा माझा दावा आहे ). -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

भागो 21/02/2024 - 22:24
डोक्याला भोक! तुम्हाला आश्चर्य वाटेल पण पूर्वीच्या काळी - फार फार वर्षांपूर्वी - कवटीला भोक पाडणे हा डोकेदुखीवर रामबाण इलाज असावा किंवा भूतबाधा झाली असल्यास भुताला बाहेर जाण्यासाठी मार्ग काढावा अशी कल्पना असावी. अश्या भोक असलेल्या कवट्या उत्खननात सापडल्या आहे! ह्याला ट्रेपानेशन असे नाव आहे. मोबिअस स्ट्रीप हा अजून एक आश्चर्यजनक आणि गूढ प्रकार आहे. कागदाची एक पट्टी घेऊन ट्विस्ट करून त्याची टोके एकमेकाना जोडली कि झाली मोबिअस स्ट्रीप. हाही स्वतंत्र लेखाचा विषय आहे. ह्या स्ट्रीपचे वैशिष्ट्य कि हिच्या मनात एक आणि बाहेर एक असे नसते. तुम्ही जर बाहेर सुरवात करून प्रदक्षिणा करायला सुरवात केली तर शेवटी तुम्ही आत पोचता. आणि आतून सुरवात केली तर बाहेर येता. तसेच तुम्ही उजवा हात वापरणारे असाल तर प्रदक्षिणेच्या शेवटी तुम्ही डावखोरे व्हाल! गुरुवर्य नारळीकरांनी -मला आठवतंय त्यानुसार ह्या संकल्पनेवर एक सुंदर कथा लिहिली आहे. हाताशी पुस्तक नाहीये. कुणाला आठवत असेल तर इथे लिहा.

In reply to by नठ्यारा

भागो 21/02/2024 - 23:59
केवळ एकंच मर्यादारेखा ( boundary curve ) असल्याने हीच खरं भोक आहे (, असा माझा दावा आहे ). -नाठाळ नठ्या>>> विचार करण्यासारखा मुद्दा. A twisted hole!?

In reply to by अहिरावण

भागो 21/02/2024 - 22:25
समजलं. ह्या भोकपुराणात थोडे अवांतर भोकमहात्म्य. खिडकी हे भिंतीचे भोक आहे. पहा- अमरकोष विंडो वातायनं खिडकी भिंतीचे भोक ते बरे||

चित्रगुप्त 22/02/2024 - 05:10
ही गहन करमणूक खूपच रोचक आहे. असे क्वचितच वाचायला मिळते. असे आणखी अवश्य लिहीत रहावे. 'कॅव्हिटी' चा मराठी समानार्थी शब्द 'पोकळी' च्या ऐवजी 'खड्डा' जास्त चपखल वाटतो. 'स्ट्रॉ' च्या ऐवजी रबरी नळीचा तुकडा घेऊन त्याची दोन्ही टोके जुळवून चिकटवून टाकली तर किती भोके होतील ? तसेच त्याला ब्लेडने लांबीच्या दिशेने कापत गेले तर कोणता आकार निर्माण होइल ? किंवा त्या नळीची दोन्ही टोके हुबेहुब जुळवून चिकटवण्याऐवजी जरा अंतर/फट ठेऊन चिकटवली तर किती भोके/फटी निर्माण होतील ? खड्डा, छिद्र, भोक, फट, चीर, यात काय फरक आहे ? 'फट म्हणता ब्रम्हहत्या' म्हणजे काय ? अश्या अनेक प्रश्नांचा गुंता झालेला आहे. -- एकाद्या दोरीचा गुंता झाला तर किती भोके/फटी असतील ? तोच गुंता नळीच्या झाला तर ? शेकडो बारीक दोरे एकत्र पिळून केलेल्या दोरखंडाला किती फटी असतात ? स्ट्रॉ' ला मधोमध एकादे मोठे भोक करून मग त्यातून 'कोक' ओढला तर तो तोंडात जाईल की त्या भोकातून बाहेस सांडेल ? एकाऐवजी एकमेकांपासून काही अंतरावर दोन लहान मोठी भोके केली तर कोक कुठून निघेल ? भोक, कोक, आणि कोकशास्त्र यांचा काय संबंध आहे ? -- कागदाचे दोन तुकडे एकावर एक बरोबर जुळवून त्यांना आठ भोके केली तर त्या वस्तूला एकूण किती भोके आहेत ? मग ते दोन तुकडे जरा सरकावून- भोकावर भोक येणार नाही असे जुळवून एकमेकांना घट्ट चिटवून टाकले तर ती भोके कुठे गेली ? सोळा भोकांऐवजी सोळा 'खड्डे' निर्माण झाले असे म्हणता येईल का ?

In reply to by चित्रगुप्त

भागो 22/02/2024 - 08:13
खूप अवघड पेपर काढला आहे. निषेध! एक उत्तर माहित आहे. 'स्ट्रॉ' च्या ऐवजी रबरी नळीचा तुकडा घेऊन त्याची दोन्ही टोके जुळवून चिकटवून टाकली तर किती भोके होतील ?>>> ह्यालाच टोरस म्हणतात. ह्याला एकच भोक आहे. सोरी नाही म्हणजे दोन भोके आहेत. एक भोक बाहेरचे. जसे मेदू वड्याला मधे असते ते. आणि दुसरे पोकळ नळीचे.

नठ्यारा 22/02/2024 - 22:01
भागो,
नारळीकरांनी -मला आठवतंय त्यानुसार ह्या संकल्पनेवर एक सुंदर कथा लिहिली आहे. हाताशी
तुम्ही म्हणता ती कथा 'उजव्या सोंडेचा गणपती' आहे. ती नारळीकरांच्या 'यक्षांची देणगी' या विज्ञानकथासंग्रहातली आहे. लहानपणी मी तिचं अनेक वेळा पारायण केल्याचं आठवतं. तरीपण मोबियस पट्टीवर उजव्याचा डावा कसा होतो ते माझ्या चिमुकल्या मेंदूत शिरायचं नाही. शेवटी तरुणपणी ओरियेंटेबल सरफेसची गणिती व्याख्या बघितल्यावर उलगडा झाला. जुन्या आठवणी जागवल्याबद्दल तुमचे खास आभार! :-) -नाठाळ नठ्या अवांतर : परसदारी हे सापडलं : https://www.misalpav.com/node/38786
जेव्हा पक्या मला रस्त्यात आडवा गेला तेव्हाच मला समजायला पहिजे होत कि आजचा दिवस काही आपला नाही. “चल, काहीतरी पिऊया.” “नकोरे. अगदी आत्ताच चहा पिऊन बाहेर पडलोय.” “मी कुठे म्हणतोय चहा घे म्हणून. काहीतरी थंडा घेऊ या. लस्सी, कोक, लिंबूपाणी किंवा अमृत कोकम. उन बघ काय राणरणतेय. फारा दिवसांनी पकड मध्ये आला आहेस. खूप गप्पा पेंडिंग आहेत.” दिवस मावळतीला आला होता. आता सुटका नव्हती. पक्या जे काय बोलेल ते ऐकायचे. “पक्या, राजकारण सोडून दुसरं काही बोलणार असशील तर येतो.” “माहिती आहे.” अखेर पक्या मला हॉटेलात घेऊन गेलाच.

आधुनिक जीवशास्त्राची साधने - जनुककोशशास्त्र (Genomics) (ऐसी अक्षरे...मेळवीन-१५)

Bhakti ·

कंजूस 11/02/2024 - 11:58
परिचय आवडला. या विषयाची थोडीफार माहिती अभ्यास असणाऱ्यांनाच हे पुस्तक समजेल किंवा अगदी नवख्यालाही समजेल? असं काही इंग्रजी पुस्तक असल्यास तेही द्या. प्राणी शास्त्राशी कधीच संबंध आला नाहीये. आपले पूर्वज कोण याबद्दल एक दोन पुस्तके वाचली होती त्यातलेच हे आहे काय?

In reply to by कंजूस

Bhakti 11/02/2024 - 22:16
या विषयाची थोडीफार माहिती अभ्यास असणाऱ्यांनाच हे पुस्तक समजेल किंवा अगदी नवख्यालाही समजेल?
थोडा वेळ लागेल समजायला , पण सोपं होईल सावकाश वाचलं तर!काही माहिती गुगल करत वा व्हिडिओ पाहत समजून घ्यावी लागेल, म्हणजे मजा येईल. मला तर १०-१२ वर्षांपूर्वी जिथे पुढचा अभ्यास सोडला होता त्याचे अद्यावत ज्ञान या पुस्तकामुळे सहज मिळाले..अगदी दोन दिवसांतच पुस्तक वाचून काढले.

In reply to by कंजूस

Bhakti 12/02/2024 - 15:04
आपले पूर्वज कोण याबद्दल एक दोन पुस्तके वाचली होती
कोणती? बहूप्रतिक्षित युवाल हरारीचं सेपियन्स वाचतेय.आपल्या पूर्वजांविषयीच आहे.छान आहे.

कंजूस 11/02/2024 - 11:58
परिचय आवडला. या विषयाची थोडीफार माहिती अभ्यास असणाऱ्यांनाच हे पुस्तक समजेल किंवा अगदी नवख्यालाही समजेल? असं काही इंग्रजी पुस्तक असल्यास तेही द्या. प्राणी शास्त्राशी कधीच संबंध आला नाहीये. आपले पूर्वज कोण याबद्दल एक दोन पुस्तके वाचली होती त्यातलेच हे आहे काय?

In reply to by कंजूस

Bhakti 11/02/2024 - 22:16
या विषयाची थोडीफार माहिती अभ्यास असणाऱ्यांनाच हे पुस्तक समजेल किंवा अगदी नवख्यालाही समजेल?
थोडा वेळ लागेल समजायला , पण सोपं होईल सावकाश वाचलं तर!काही माहिती गुगल करत वा व्हिडिओ पाहत समजून घ्यावी लागेल, म्हणजे मजा येईल. मला तर १०-१२ वर्षांपूर्वी जिथे पुढचा अभ्यास सोडला होता त्याचे अद्यावत ज्ञान या पुस्तकामुळे सहज मिळाले..अगदी दोन दिवसांतच पुस्तक वाचून काढले.

In reply to by कंजूस

Bhakti 12/02/2024 - 15:04
आपले पूर्वज कोण याबद्दल एक दोन पुस्तके वाचली होती
कोणती? बहूप्रतिक्षित युवाल हरारीचं सेपियन्स वाचतेय.आपल्या पूर्वजांविषयीच आहे.छान आहे.
लेखक-असीम अमोल चाफळकर क

चंद्राद्वारे ज्येष्ठा चांदणीचे पिधान

मार्गी ·

धन्यवाद! आकाशदर्शनासाठी मुंबईच्या आसपास एखादे ठिकाण कोणते ते कृपया कळवा. शाळेत असताना वांगणीला आकाशदर्शनासाठी गेलो होतो, पण सध्या तिथेही वाढलेल्या वस्तीमुळे नीटसे आकाशदर्शन होऊ शकत नाही असे ऐकले आहे.

मार्गी 04/02/2024 - 19:51
@ अनन्त यात्रीजी, हो, वांगणी पूर्वी खूप प्रसिद्ध होतं. तिथे आताही तसं बरं आकाश असतं. आणि अगदी नवी मुंबईतूनही चांगलं आकाश असताना मी मध्यम तेजस्वीतेचे तारे बघितले आहेत. @ कंजुसजी, खरं आहे. पण तरीही आकाश निरभ्र असताना कृत्तिका शहरातून दिसतात. मंद तारेही कधी कधी दिसतात. आणि पहाटे तुलनेने आकाश अजून चांगलं असतं. त्यामुळे ही घटना तर नक्कीच बघता येईल अशी आहे.

हा हिन्दीचा परिणाम होऊ लागला आहे का? आजकाल बर्याच ठिकाणी अशी वाक्यरचना दिसू लगली आहे. कधी कधी वाटते की चहा प्यायलो ऐवजी चहाला प्यायलो म्हणतील कोणितरी.

In reply to by अनामिक सदस्य

कंजूस 05/02/2024 - 15:40
हे कानडी व्याकरण आहे. मला दोन तिकिटे द्या हे कानडीत " मला दोन तिकिटांना द्या" असं असतं. एरडु तिटिटवन्नु कोंडी.

मार्गी 06/02/2024 - 17:15
खरंच! मलाही नंतर लिहीताना हे खटकलं. एका ठिकाणी पोस्ट करताना दुरुस्तही केलं. धन्यवाद @ अनामिक सदस्य जी! बाकी हे पिधान खूप छान दिसलं. अनेकांनी फोटोजही घेतले आहेत. मी नेमका ट्रेनमध्ये होतो म्हणून मला नाही बघता आलं. धन्यवाद.

धन्यवाद! आकाशदर्शनासाठी मुंबईच्या आसपास एखादे ठिकाण कोणते ते कृपया कळवा. शाळेत असताना वांगणीला आकाशदर्शनासाठी गेलो होतो, पण सध्या तिथेही वाढलेल्या वस्तीमुळे नीटसे आकाशदर्शन होऊ शकत नाही असे ऐकले आहे.

मार्गी 04/02/2024 - 19:51
@ अनन्त यात्रीजी, हो, वांगणी पूर्वी खूप प्रसिद्ध होतं. तिथे आताही तसं बरं आकाश असतं. आणि अगदी नवी मुंबईतूनही चांगलं आकाश असताना मी मध्यम तेजस्वीतेचे तारे बघितले आहेत. @ कंजुसजी, खरं आहे. पण तरीही आकाश निरभ्र असताना कृत्तिका शहरातून दिसतात. मंद तारेही कधी कधी दिसतात. आणि पहाटे तुलनेने आकाश अजून चांगलं असतं. त्यामुळे ही घटना तर नक्कीच बघता येईल अशी आहे.

हा हिन्दीचा परिणाम होऊ लागला आहे का? आजकाल बर्याच ठिकाणी अशी वाक्यरचना दिसू लगली आहे. कधी कधी वाटते की चहा प्यायलो ऐवजी चहाला प्यायलो म्हणतील कोणितरी.

In reply to by अनामिक सदस्य

कंजूस 05/02/2024 - 15:40
हे कानडी व्याकरण आहे. मला दोन तिकिटे द्या हे कानडीत " मला दोन तिकिटांना द्या" असं असतं. एरडु तिटिटवन्नु कोंडी.

मार्गी 06/02/2024 - 17:15
खरंच! मलाही नंतर लिहीताना हे खटकलं. एका ठिकाणी पोस्ट करताना दुरुस्तही केलं. धन्यवाद @ अनामिक सदस्य जी! बाकी हे पिधान खूप छान दिसलं. अनेकांनी फोटोजही घेतले आहेत. मी नेमका ट्रेनमध्ये होतो म्हणून मला नाही बघता आलं. धन्यवाद.
५ फेब्रुवारीच्या पहाटे ज्येष्ठा चंद्राआड लपणार व परत दिसणार ✪ पिधान ह्या खगोलीय अविष्काराला बघण्याची संधी ✪ नुसत्या डोळ्यांनी पहाटे हे दृश्य बघता येईल ✪ पहाटेच्या आकाशात शुक्र व मंगळ बघता येतील ✪ त्याबरोबर सप्तर्षी, वृश्चिक, स्वाती- चित्रा, अभिजीत, मित्र, अनुराधा आदि तारे, तारकासमूह बघण्याची‌ संधी ✪ M 7 आणि ओमेगा सेंटारी तारकागुच्छ बघण्याची संधी सर्वांना नमस्कार. येत्या सोमवारी पहाटे म्हणजे ५ फेब्रुवारी २०२४ च्या पहाटे आकाशामध्ये एक खगोलीय अविष्काराला बघण्याची संधी आहे. चंद्र जेव्हा एखाद्या ग्रहाला, लघुग्रहाला किंवा ता-याला झाकतो तेव्हा त्या अविष्काराला पिधान म्हणतात.

थोडी गंमत.

भागो ·

भागो 07/01/2024 - 19:49
सुलताना सुलताना तू न घबराना तेरे मेरे प्यार को क्या रोकेगा ज़माना तोड़ के सब दीवारे तुझको ले जाएगा दीवाना सुलेमान सुलेमान तू न घबराना तेरे मेरे प्यार को क्या रोकेगा ज़माना --------------- है शाबास! इसको हम बोलते है "टनेलिंग इफेक्ट."

In reply to by भागो

हा प्रेमासारख्या intangible गोष्टीपासून ते ५०-१०० किलो वजनाच्या सुलताना-सुलेमान यांना एकसारखा लागू होईल का? सुलताना आणि दिवार, प्यार आणि जमाना या जोडीमध्ये Tunneling Effect वेगवेगळा असेल, असा आपला माझा अंदाज..

भागो 08/01/2024 - 10:08
आता मी ओरिजिनल English Diction देतो. मी बराच मिर्च मसाला लावून लिहिले आहे. त्यामुळे गोंधळ होऊ शकतो. तसेच ही Diction गुगलायला सोपी पडेल. One of the following is true: • Every breath you take contains an atom breathed out by Marilyn Monroe. • There is a liquid that can run uphill. • You age faster at the top of a building than at the bottom. • An atom can be in many different places at once, the equiva- lent of you being in New York and London at the same time. • The entire human race would fit in the volume of a sugar cube. • One percent of the static on a television tuned between sta- tions is the relic of the Big Bang. • Time travel is not forbidden by the laws of physics. • A cup of coffee weighs more when it is hot than when it is cold. • The faster you travel, the slimmer you get. No, I’m joking. They are all true! As a science writer I am constantly amazed by how much stranger science is than science fiction, how much more incredible the Uni- verse is than anything we could possibly have invented. कुणाला काही चांगले मटीरिअल मिळाले तर इथे सगळ्यांसाठी पोस्ट करा.

भागो 08/01/2024 - 12:08
माझ्या नाकाच्या शेंड्यावरची पेशी, करोडो वर्षापूर्वी डायनासोरच्या शेपटीच्या टोकावर होती. आणि ही एक विज्ञान कथा. "आमचे यान त्या निळ्या ग्रहावरती चकरा मारत होते. त्यांना वाटत होते कि आम्ही त्यांचे शत्रू आहोत. आम्ही त्यांना खूप समजाऊन सांगायचा प्रयत्न केला. पण ऐकायला तयारच नाहीत. उलट त्यांनी त्यांच्याकडची सगळी अण्वस्त्र आमच्यावर डागली. आमच्या यानाचा कप्तान वैतागला. त्याच्या सहनशक्तीचा अंत झाला होता. ते अस्त्र साधेच होते. त्या ग्रहावरच्या अणूंमधली सर्व पोकळी त्याने शोषून घेतली. कप्तान साहेबाच्या टेबलावर एक सेंटीमीटर क्यूब होता. संपूर्ण मानववंश त्यात सामावून गेला होता.

नठ्यारा 22/01/2024 - 02:04
दूरस्थ कलाप म्हणजे दूरवर घड(व)लेला परिणाम ही भानामती आहे : - इति अल्बर्ट आईनस्टाईन संदर्भ : https://www.google.co.uk/search?q=spooky+action+at+a+distance+quote -नाठाळ नठ्या

भागो 07/01/2024 - 19:49
सुलताना सुलताना तू न घबराना तेरे मेरे प्यार को क्या रोकेगा ज़माना तोड़ के सब दीवारे तुझको ले जाएगा दीवाना सुलेमान सुलेमान तू न घबराना तेरे मेरे प्यार को क्या रोकेगा ज़माना --------------- है शाबास! इसको हम बोलते है "टनेलिंग इफेक्ट."

In reply to by भागो

हा प्रेमासारख्या intangible गोष्टीपासून ते ५०-१०० किलो वजनाच्या सुलताना-सुलेमान यांना एकसारखा लागू होईल का? सुलताना आणि दिवार, प्यार आणि जमाना या जोडीमध्ये Tunneling Effect वेगवेगळा असेल, असा आपला माझा अंदाज..

भागो 08/01/2024 - 10:08
आता मी ओरिजिनल English Diction देतो. मी बराच मिर्च मसाला लावून लिहिले आहे. त्यामुळे गोंधळ होऊ शकतो. तसेच ही Diction गुगलायला सोपी पडेल. One of the following is true: • Every breath you take contains an atom breathed out by Marilyn Monroe. • There is a liquid that can run uphill. • You age faster at the top of a building than at the bottom. • An atom can be in many different places at once, the equiva- lent of you being in New York and London at the same time. • The entire human race would fit in the volume of a sugar cube. • One percent of the static on a television tuned between sta- tions is the relic of the Big Bang. • Time travel is not forbidden by the laws of physics. • A cup of coffee weighs more when it is hot than when it is cold. • The faster you travel, the slimmer you get. No, I’m joking. They are all true! As a science writer I am constantly amazed by how much stranger science is than science fiction, how much more incredible the Uni- verse is than anything we could possibly have invented. कुणाला काही चांगले मटीरिअल मिळाले तर इथे सगळ्यांसाठी पोस्ट करा.

भागो 08/01/2024 - 12:08
माझ्या नाकाच्या शेंड्यावरची पेशी, करोडो वर्षापूर्वी डायनासोरच्या शेपटीच्या टोकावर होती. आणि ही एक विज्ञान कथा. "आमचे यान त्या निळ्या ग्रहावरती चकरा मारत होते. त्यांना वाटत होते कि आम्ही त्यांचे शत्रू आहोत. आम्ही त्यांना खूप समजाऊन सांगायचा प्रयत्न केला. पण ऐकायला तयारच नाहीत. उलट त्यांनी त्यांच्याकडची सगळी अण्वस्त्र आमच्यावर डागली. आमच्या यानाचा कप्तान वैतागला. त्याच्या सहनशक्तीचा अंत झाला होता. ते अस्त्र साधेच होते. त्या ग्रहावरच्या अणूंमधली सर्व पोकळी त्याने शोषून घेतली. कप्तान साहेबाच्या टेबलावर एक सेंटीमीटर क्यूब होता. संपूर्ण मानववंश त्यात सामावून गेला होता.

नठ्यारा 22/01/2024 - 02:04
दूरस्थ कलाप म्हणजे दूरवर घड(व)लेला परिणाम ही भानामती आहे : - इति अल्बर्ट आईनस्टाईन संदर्भ : https://www.google.co.uk/search?q=spooky+action+at+a+distance+quote -नाठाळ नठ्या
ओळखा पाहू. खालीलपैकी एक विधान (स्टेटमेंट) सत्य आहे. पहा तुम्हाला ओळखता येत आहे का. १.तुम्ही घेतलेल्या प्रत्येक श्वासात एक अणू मधुबालाने(इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही नटाचे/नटीचे/व्यक्तीचे नाव टाकू शकता. उदा. शााहरुखखान) टाकलेल्या निश्वासातला असतो. २.एक द्रव्य (liquid) असेही आहे की जे उतारावर वाहण्याऐवजी चढावर वाहू शकते, म्हणजे नदी सागराला मिळण्याऐवजी हिमालयाकडे माहेरी परत जाते जणू. ३.लग्न करताना तळमजल्यावर काम करण्याऱ्या मुला/मुलीशी पहिली पसंती द्या कारण त्यांचे वय हळू हळू वाढतेे (इतरांच्या तुलनेत) . तसेच पहिल्या मजल्यावरची सदनिका घ्या. म्हणजे तुम्ही बरीच वर्षे तरुण रहाल. ४.

डॉ.स्वामिनाथन -३ (भारतीय हरितक्रांती घडली)

Bhakti ·

सर टोबी 17/12/2023 - 13:58
स्वातंत्र्योत्तर काळातील प्रत्येक पायाभूत सुविधेची निर्मिती हा एक भारावून टाकणारा अनुभव आहे. काही वर्षांपूर्वी ओझरच्या गणपतीला गेलो असतांना लांब ओझरचा सहकारी साखर कारखान्याची चिमणी दिसली. मी मुलाला म्हणालो आज या नाशिक महामार्गावरील वर्दळ, पावलो पावली असणारी हॉटेल्स, घरं या सर्व गोष्टींमुळे ओसाड माळरानावर कारखान्याची निर्मिती म्हणजे काय आव्हान असेल याची कल्पना येणार नाही. पण चाळीस पन्नास वर्षांपूर्वी एक चाळीस फुटी रुंद डांबरी सडक, कुठे कुठे तुरळक वस्ती, सकाळी जे काही खायला मिळेल तेवढ्यावर संध्याकाळपर्यंत काम करणं अशा परिस्थितीत भारतातील प्रत्येक सुविधा निर्माण झाली आहे. आणि हे करणाऱ्या लोकांचा कुठला अभिनिवेश नव्हता ना उठसुठ नेत्यांचा जयजयकार नव्हता.

In reply to by सर टोबी

Trump 18/12/2023 - 08:03
तो जमानाच वेगळा होता, देशासाठी, समाजासाठी करण्याची भावना होती. आता साधा सिमेंटचा बाक आणुन ठेवला तरी, लगेच फलक झळकतो.

Bhakti 17/12/2023 - 18:45
पाहिला,लंबूळका आहे.पुरणपोळीसाठी चांगला आहे असं समजलं. A

नठ्यारा 17/12/2023 - 20:28
या हरितक्रांतीच्या रामरगाड्यातून काहीतरी ग्यानबाची मेख गायब आहे. नॉर्मन बोरलॉग मेक्सिकोचे. आपले अस्सल भारतीय मराठी संशोधक व क्रांतिकारक असलेले पांडुरंग सदाशिव खानखोजे यांनी मेक्सिकोत मका, गहू, इत्यादींच्या वाणावर संशोधन केलं आहे. अशा प्रकारच्या अनेकांच्या अनेक संशोधनांवर मेक्सिकोत हरितक्रांती झाली. हीच हरितक्रांती नंतर प्राध्यापक नॉर्मन बोरलॉग यांनी भारतात रुजवली. मग खानखोजे यांना का पाचारण करण्यात आलं नाही? ते वारले १९६७ साली. ते जायची वाट बघंत होतं का भारत सरकार? खानखोज्यांच्या शेतकी अनुभवाचा भारताने अणुमात्र फायदा करवून घेतला नाही. ही खंत त्यांच्या थोरल्या लेकीने सावित्री साहनींने व्यक्त केली आहे. खानखोजे घदर पार्टीचे एक संस्थापक व क्रांतिकारक होते म्हणून तर त्यांना वाळीत टाकलं नाहीये? बंगालातून भारतीय कापूस निर्यात होऊन म्यांचेस्टरास जात असे. तिथे त्याचं कापड बनवून परत भारतात आयात करून विकलं जाई. भारतासाठी ही धवलक्रांती नव्हे व औद्योगिक क्रांतीही नव्हे. हा आयातनिर्यात घपला आहे. दादाभाई नवरोजींनी यावर Poverty and un-British Rule नामे पुस्तक लिहिलं होतं. मग हरितक्रांतीसही आयातनिर्यात घपला म्हणावं का? कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा. मला शेतीतलं शष्पही कळंत नाही. हरितक्रांतीचं पुनर्मूल्यमापन व्हावं इतकाच मी आग्रह धरू शकतो. थोडी माहिती ( इंग्रजी दुवे ) : १. https://www.civilsdaily.com/news/pandurang-khankhoje-ghadarite/ २. https://www.tandfonline.com/doi/abs/10.1080/07341512.2020.1862989 -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

सर टोबी 17/12/2023 - 21:45
खानखोजे यांनी भारतात परतल्यानंतर राजकीय कारकीर्द सुरु केली असा त्रोटक उल्लेख आहे. शेतीविषयक ज्ञान आणि अनुभव याच्यासाठी सक्रिय योगदान द्यावयाचे होते पण तत्कालीन सरकारने ते नाकारले असा काहीसा आपला सूर आहे त्याची सत्यता स्थापित करणारी काही माहिती आहे का? सभ्य भाषेत, आक्रमकता टाळून प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा आहे.

In reply to by सर टोबी

नठ्यारा 18/12/2023 - 00:50
सर टोबी, अपेक्षा व्यक्त केल्याबद्दल आभार! :-) मला वाटतं खानखोजे यांच्या मुलीने लिहिलेल्या पुस्तकांत I shall Never Ask for Pardon: A Memoir of Pandurang Khankhoje ही खंत व्यक्त केली आहे. मी पुस्तक वाचलं नाहीये. हरितक्रांतीशी खानखोजे यांचा नेमका संबंध काय, यावर अधिक प्रकाश पडायला पाहिजे. -नाठाळ नठ्या

सौंदाळा 18/12/2023 - 10:16
स्वामीनाथन, बोरलॉग यांच्यामुळे भारतात हरितक्रांती झाली इतकी त्रोटक माहितीच आतापर्यंत होती. या लेखमालेबद्दल तुमचे खूप आभार. धवलक्रांतीबद्दलसुध्दा लिहा ही विनंती.

कंजूस 27/12/2023 - 05:35
हरित क्रांतीचा फायदा हरयाणा आणि पंजाब या राज्यांना झाला. पण आता पंजाब सरकार आमचं राज्य गरीब आहे म्हणते. महाराष्ट्रातील लोक मध्य प्रदेशचा गहू पसंत करतात. त्यास चव असते, पोळ्या चांगल्या होतात. परदेशात जो गहू पिकतो त्याचा उपयोग पाव, बिस्किटे,पास्ता यासाठी होतो. त्यासाठी हलका निकृष्ट गहू वापरला तरी चालतो कारण त्या गव्हाचे पीठ,मैदा आंबवूनच वापरायचा असतो. कोंडा गुरांच्या खाद्यासाठी पाठवतात. पंजाबातील पराठे आणि कुलछे मैद्याचे करतात. त्यास फार चांगला गहू लागत नसेल. गव्हाची ताटं गुरं खात नाहीत असं एका शेतकऱ्याने मला सांगितले होते. शेतीसाठी ट्रॅक्टर आले आणि वाहतूकीसाठीही. त्यामुळे बैल निरुपयोगी झाले.देशी गायी दूध कमी देतात म्हणजे त्याही बाद झाल्या. जर्सी गायी आल्या. म्हणजे या प्रकल्पात तीन गोष्टींचं मार्केट परदेशला मिळालं. आता इथलं संशोधन यांचा विचार केला तर चांगल्या चवीचा गहू आणि थोडं अधिक उत्पादन देणाऱ्या जाती शोधण्यात वाया गेलं असेल. निकृष्ट गहू पण अधिक उत्पादन देणाऱ्या जाती शोधल्याच नसतील. विज्ञानाचं तंत्र असं असतं की एक गोष्ट मिळवली की दुसरी बाद होते. ते यांत्रिक, शक्ती तसेच पीकपाणी झाडे यांनाही लागू आहे. उदाहरणार्थ नैसर्गिक वन्य जातीच्या गुलाबांना सुगंध असतो, फळं येतात. त्यातून सुधारित रंगीत टिकावू फुलांच्या जाती निघाल्या आणि सुगंध आणि फळं गायब झाले. कापसाचंही असंच आहे. बुटकी अधिक उत्पादनक्षम जाती निर्माण झाल्या पण बीज तयार होत नाही. कीटक येत नाहीत फुलांवर. कृत्रिम रित्या फलधारणा करावी लागते. खतं, रासायनिक फवारे वापरावे लागतात. किडरोधकपणा गुलाब आणि कापसाच्या नवीन जातींतून गायब झाला. स्थानिक संशोधन डावलून परदेशी आणणे यात मोठं राजकारण अर्थकारण लपलेलं असतं. उदाहरणार्थ परळ मुंबईतील हाफकिन संस्था विषविरोधक लसी बनवत होती आणि अचानक कुत्र्याच्या चावण्याची लस परदेशांतून आणली. हाफकिनचा उपक्रम ठप्प झाला आणि केलेली लसही वाया गेली.

In reply to by कंजूस

सर टोबी 27/12/2023 - 08:45
म्हणून देशी उद्योगांची हानी करण्याची कूट नीती होती अशा अर्थाचं प्रतिपादन आपण अभ्यासाअंती केला आहे? हाफकिन इन्स्टिटयूट आजही सर्प दंशावरील लस बनवणारी बहुदा एकमेक कंपनी आहे. त्यांची या कामी वापरली जाणारी उत्पादने भयंकर महाग आहेत. समाधानाची बाब म्हणजे ही उत्पादने सर्वांना मोफत अथवा अल्प किमतीत फक्त सरकारी इस्पितळातच मिळतात. देशी वाणांची हानी केली हे अजून एक लाडकं पालुपद. चवीच्या बाबतीत देशी वाण चांगले होते. पण ते आपल्याला अपुरे पडत होते ही वस्तुस्थिती आहे. किटक, रोगराई, आणि नैसर्गिक अडचणी (जसे पाण्याची कमतरता) यांना तोंड देण्यात ती कमी पडत होती. तेव्हा जनुकीय बदल केलेले अथवा संकरीत वाण वापरणं हा शहाणपणाचा निर्णय होता. यात देखील भ्रष्टाचार आणि परदेशाबद्दलची आसक्ती असं काही तुम्हाला शोधायचं असेल तरची गोष्ट वेगळी. ”आम्ही जुनी खोडं आहोत. साजूक तुपावर पोसलोय” अशा फुशारकी मारणाऱ्यांनी त्यांच्या पिढीचे सर्वसाधारण आयुर्मान काय होतं तेही सांगावं.

In reply to by सर टोबी

Bhakti 27/12/2023 - 11:59
हाफकिन इन्स्टिटयूट आजही सर्प दंशावरील लस बनवणारी बहुदा एकमेक कंपनी आहे.
हो ती अजूनही सुरू आहे.
किटक, रोगराई, आणि नैसर्गिक अडचणी (जसे पाण्याची कमतरता) यांना तोंड देण्यात ती कमी पडत होती. तेव्हा जनुकीय बदल केलेले अथवा संकरीत वाण वापरणं हा शहाणपणाचा निर्णय होता.
आम्हाला आपलं बीटी कोटनचे उदाहरण कायमच लिहावं लागायचं.दोन वर्ष बायोसेफ्टी शिकवतांना लक्षात यायचं की जेव्हा सुधारित, जनुकीय वाणं लावले जातात तेव्हा अनेक नियमही शेतकऱ्यांनी पाळले जावेत हे अपेक्षित असते म्हणजे पइकआतलं अंतर non gmo पिकं लावणे इत्यादी.तसेच हरित क्रांती मध्येपण किती रासायनिक खतं वापरावी यांचाही नियम केला असावा पण नियम पाळण्याची पद्धत आपल्याकडे कुठे आहे.त्यामुळे शेतीतही विज्ञान काही ठिकाणी शाप ठरला.

In reply to by सर टोबी

कंजूस 27/12/2023 - 15:22
तसं काही नाही. कोणताही अजेंडा नाही. वर लिहिलंय की कमी चवीचं पण अधिक उत्पादनाचं वाण इकडे दुर्लक्ष केलं असेल. शेणखताकडून आपण रासायनिक खताकडे वळलो. जमीन नापीक होत जाते. आम्लता वाढते. सर्पाच्या विषाच्या लसीबद्दल नव्हे, राबिजची लस.

सर टोबी 27/12/2023 - 17:20
पाश्चिमात्य देशांमध्ये पेटंट विषयक काही बदल मागच्या तीस वर्षांपूर्वी झाले. त्यात वस्तूच्या निर्मितीची संपूर्ण कल्पना स्वामित्व हक्काच्या कक्षेत आणली गेली. म्हणजे एखादं उत्पादन आपली स्वतःची प्रक्रिया वापरून करण्याची मुभा संपुष्टात आली. हेक्स्ट ने रेबिजची दंडावर घेता येऊ शकेल अशी लस आणल्यानंतर हाफकिनने स्वस्त पर्याय देण्यावर अशा पेटंट कायद्याचा परिणाम असण्याची शक्यता असावी.

टर्मीनेटर 11/02/2024 - 10:56
डॉ .स्वामिनाथन ‘भारतरत्न‘ पुरस्काराने सन्मानीत! चला, अखेर त्यंच्या कार्याचा योथोचीत सन्मान राखला गेल्याने आनंद झाला.

डॉ. स्वामिनाथन यांच्या कार्याचा योग्य, संयत भाषेत लेखात केलेला गौरव आवडला. ते गांधीवादी होते त्यामुळे त्यांच्या गौरवामुळे अनेक भृकुट्या उंचावतील. त्याला इलाज नाहीं. सुरेख लेखाबद्दल धन्यवाद. वर एका प्रतिसादकाने केलेल्या विनंतीप्रमाणे धवलक्रांतीबद्दल जरूर लिहावे. पूर्वी गरीबांना दूध अप्राप्य होते. आज मात्र तसे राहिले नाही. त्यामुळे वर्गीज कूरियनही अशाच गौरवाला पात्र आहेत असे मनापासून वाटते. खानखोजे यांच्यावर पूर्वी केव्हांतरी लिहिलेला लेख आतांच मिपावर दाखल केला आहे.

सर टोबी 17/12/2023 - 13:58
स्वातंत्र्योत्तर काळातील प्रत्येक पायाभूत सुविधेची निर्मिती हा एक भारावून टाकणारा अनुभव आहे. काही वर्षांपूर्वी ओझरच्या गणपतीला गेलो असतांना लांब ओझरचा सहकारी साखर कारखान्याची चिमणी दिसली. मी मुलाला म्हणालो आज या नाशिक महामार्गावरील वर्दळ, पावलो पावली असणारी हॉटेल्स, घरं या सर्व गोष्टींमुळे ओसाड माळरानावर कारखान्याची निर्मिती म्हणजे काय आव्हान असेल याची कल्पना येणार नाही. पण चाळीस पन्नास वर्षांपूर्वी एक चाळीस फुटी रुंद डांबरी सडक, कुठे कुठे तुरळक वस्ती, सकाळी जे काही खायला मिळेल तेवढ्यावर संध्याकाळपर्यंत काम करणं अशा परिस्थितीत भारतातील प्रत्येक सुविधा निर्माण झाली आहे. आणि हे करणाऱ्या लोकांचा कुठला अभिनिवेश नव्हता ना उठसुठ नेत्यांचा जयजयकार नव्हता.

In reply to by सर टोबी

Trump 18/12/2023 - 08:03
तो जमानाच वेगळा होता, देशासाठी, समाजासाठी करण्याची भावना होती. आता साधा सिमेंटचा बाक आणुन ठेवला तरी, लगेच फलक झळकतो.

Bhakti 17/12/2023 - 18:45
पाहिला,लंबूळका आहे.पुरणपोळीसाठी चांगला आहे असं समजलं. A

नठ्यारा 17/12/2023 - 20:28
या हरितक्रांतीच्या रामरगाड्यातून काहीतरी ग्यानबाची मेख गायब आहे. नॉर्मन बोरलॉग मेक्सिकोचे. आपले अस्सल भारतीय मराठी संशोधक व क्रांतिकारक असलेले पांडुरंग सदाशिव खानखोजे यांनी मेक्सिकोत मका, गहू, इत्यादींच्या वाणावर संशोधन केलं आहे. अशा प्रकारच्या अनेकांच्या अनेक संशोधनांवर मेक्सिकोत हरितक्रांती झाली. हीच हरितक्रांती नंतर प्राध्यापक नॉर्मन बोरलॉग यांनी भारतात रुजवली. मग खानखोजे यांना का पाचारण करण्यात आलं नाही? ते वारले १९६७ साली. ते जायची वाट बघंत होतं का भारत सरकार? खानखोज्यांच्या शेतकी अनुभवाचा भारताने अणुमात्र फायदा करवून घेतला नाही. ही खंत त्यांच्या थोरल्या लेकीने सावित्री साहनींने व्यक्त केली आहे. खानखोजे घदर पार्टीचे एक संस्थापक व क्रांतिकारक होते म्हणून तर त्यांना वाळीत टाकलं नाहीये? बंगालातून भारतीय कापूस निर्यात होऊन म्यांचेस्टरास जात असे. तिथे त्याचं कापड बनवून परत भारतात आयात करून विकलं जाई. भारतासाठी ही धवलक्रांती नव्हे व औद्योगिक क्रांतीही नव्हे. हा आयातनिर्यात घपला आहे. दादाभाई नवरोजींनी यावर Poverty and un-British Rule नामे पुस्तक लिहिलं होतं. मग हरितक्रांतीसही आयातनिर्यात घपला म्हणावं का? कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा. मला शेतीतलं शष्पही कळंत नाही. हरितक्रांतीचं पुनर्मूल्यमापन व्हावं इतकाच मी आग्रह धरू शकतो. थोडी माहिती ( इंग्रजी दुवे ) : १. https://www.civilsdaily.com/news/pandurang-khankhoje-ghadarite/ २. https://www.tandfonline.com/doi/abs/10.1080/07341512.2020.1862989 -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

सर टोबी 17/12/2023 - 21:45
खानखोजे यांनी भारतात परतल्यानंतर राजकीय कारकीर्द सुरु केली असा त्रोटक उल्लेख आहे. शेतीविषयक ज्ञान आणि अनुभव याच्यासाठी सक्रिय योगदान द्यावयाचे होते पण तत्कालीन सरकारने ते नाकारले असा काहीसा आपला सूर आहे त्याची सत्यता स्थापित करणारी काही माहिती आहे का? सभ्य भाषेत, आक्रमकता टाळून प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा आहे.

In reply to by सर टोबी

नठ्यारा 18/12/2023 - 00:50
सर टोबी, अपेक्षा व्यक्त केल्याबद्दल आभार! :-) मला वाटतं खानखोजे यांच्या मुलीने लिहिलेल्या पुस्तकांत I shall Never Ask for Pardon: A Memoir of Pandurang Khankhoje ही खंत व्यक्त केली आहे. मी पुस्तक वाचलं नाहीये. हरितक्रांतीशी खानखोजे यांचा नेमका संबंध काय, यावर अधिक प्रकाश पडायला पाहिजे. -नाठाळ नठ्या

सौंदाळा 18/12/2023 - 10:16
स्वामीनाथन, बोरलॉग यांच्यामुळे भारतात हरितक्रांती झाली इतकी त्रोटक माहितीच आतापर्यंत होती. या लेखमालेबद्दल तुमचे खूप आभार. धवलक्रांतीबद्दलसुध्दा लिहा ही विनंती.

कंजूस 27/12/2023 - 05:35
हरित क्रांतीचा फायदा हरयाणा आणि पंजाब या राज्यांना झाला. पण आता पंजाब सरकार आमचं राज्य गरीब आहे म्हणते. महाराष्ट्रातील लोक मध्य प्रदेशचा गहू पसंत करतात. त्यास चव असते, पोळ्या चांगल्या होतात. परदेशात जो गहू पिकतो त्याचा उपयोग पाव, बिस्किटे,पास्ता यासाठी होतो. त्यासाठी हलका निकृष्ट गहू वापरला तरी चालतो कारण त्या गव्हाचे पीठ,मैदा आंबवूनच वापरायचा असतो. कोंडा गुरांच्या खाद्यासाठी पाठवतात. पंजाबातील पराठे आणि कुलछे मैद्याचे करतात. त्यास फार चांगला गहू लागत नसेल. गव्हाची ताटं गुरं खात नाहीत असं एका शेतकऱ्याने मला सांगितले होते. शेतीसाठी ट्रॅक्टर आले आणि वाहतूकीसाठीही. त्यामुळे बैल निरुपयोगी झाले.देशी गायी दूध कमी देतात म्हणजे त्याही बाद झाल्या. जर्सी गायी आल्या. म्हणजे या प्रकल्पात तीन गोष्टींचं मार्केट परदेशला मिळालं. आता इथलं संशोधन यांचा विचार केला तर चांगल्या चवीचा गहू आणि थोडं अधिक उत्पादन देणाऱ्या जाती शोधण्यात वाया गेलं असेल. निकृष्ट गहू पण अधिक उत्पादन देणाऱ्या जाती शोधल्याच नसतील. विज्ञानाचं तंत्र असं असतं की एक गोष्ट मिळवली की दुसरी बाद होते. ते यांत्रिक, शक्ती तसेच पीकपाणी झाडे यांनाही लागू आहे. उदाहरणार्थ नैसर्गिक वन्य जातीच्या गुलाबांना सुगंध असतो, फळं येतात. त्यातून सुधारित रंगीत टिकावू फुलांच्या जाती निघाल्या आणि सुगंध आणि फळं गायब झाले. कापसाचंही असंच आहे. बुटकी अधिक उत्पादनक्षम जाती निर्माण झाल्या पण बीज तयार होत नाही. कीटक येत नाहीत फुलांवर. कृत्रिम रित्या फलधारणा करावी लागते. खतं, रासायनिक फवारे वापरावे लागतात. किडरोधकपणा गुलाब आणि कापसाच्या नवीन जातींतून गायब झाला. स्थानिक संशोधन डावलून परदेशी आणणे यात मोठं राजकारण अर्थकारण लपलेलं असतं. उदाहरणार्थ परळ मुंबईतील हाफकिन संस्था विषविरोधक लसी बनवत होती आणि अचानक कुत्र्याच्या चावण्याची लस परदेशांतून आणली. हाफकिनचा उपक्रम ठप्प झाला आणि केलेली लसही वाया गेली.

In reply to by कंजूस

सर टोबी 27/12/2023 - 08:45
म्हणून देशी उद्योगांची हानी करण्याची कूट नीती होती अशा अर्थाचं प्रतिपादन आपण अभ्यासाअंती केला आहे? हाफकिन इन्स्टिटयूट आजही सर्प दंशावरील लस बनवणारी बहुदा एकमेक कंपनी आहे. त्यांची या कामी वापरली जाणारी उत्पादने भयंकर महाग आहेत. समाधानाची बाब म्हणजे ही उत्पादने सर्वांना मोफत अथवा अल्प किमतीत फक्त सरकारी इस्पितळातच मिळतात. देशी वाणांची हानी केली हे अजून एक लाडकं पालुपद. चवीच्या बाबतीत देशी वाण चांगले होते. पण ते आपल्याला अपुरे पडत होते ही वस्तुस्थिती आहे. किटक, रोगराई, आणि नैसर्गिक अडचणी (जसे पाण्याची कमतरता) यांना तोंड देण्यात ती कमी पडत होती. तेव्हा जनुकीय बदल केलेले अथवा संकरीत वाण वापरणं हा शहाणपणाचा निर्णय होता. यात देखील भ्रष्टाचार आणि परदेशाबद्दलची आसक्ती असं काही तुम्हाला शोधायचं असेल तरची गोष्ट वेगळी. ”आम्ही जुनी खोडं आहोत. साजूक तुपावर पोसलोय” अशा फुशारकी मारणाऱ्यांनी त्यांच्या पिढीचे सर्वसाधारण आयुर्मान काय होतं तेही सांगावं.

In reply to by सर टोबी

Bhakti 27/12/2023 - 11:59
हाफकिन इन्स्टिटयूट आजही सर्प दंशावरील लस बनवणारी बहुदा एकमेक कंपनी आहे.
हो ती अजूनही सुरू आहे.
किटक, रोगराई, आणि नैसर्गिक अडचणी (जसे पाण्याची कमतरता) यांना तोंड देण्यात ती कमी पडत होती. तेव्हा जनुकीय बदल केलेले अथवा संकरीत वाण वापरणं हा शहाणपणाचा निर्णय होता.
आम्हाला आपलं बीटी कोटनचे उदाहरण कायमच लिहावं लागायचं.दोन वर्ष बायोसेफ्टी शिकवतांना लक्षात यायचं की जेव्हा सुधारित, जनुकीय वाणं लावले जातात तेव्हा अनेक नियमही शेतकऱ्यांनी पाळले जावेत हे अपेक्षित असते म्हणजे पइकआतलं अंतर non gmo पिकं लावणे इत्यादी.तसेच हरित क्रांती मध्येपण किती रासायनिक खतं वापरावी यांचाही नियम केला असावा पण नियम पाळण्याची पद्धत आपल्याकडे कुठे आहे.त्यामुळे शेतीतही विज्ञान काही ठिकाणी शाप ठरला.

In reply to by सर टोबी

कंजूस 27/12/2023 - 15:22
तसं काही नाही. कोणताही अजेंडा नाही. वर लिहिलंय की कमी चवीचं पण अधिक उत्पादनाचं वाण इकडे दुर्लक्ष केलं असेल. शेणखताकडून आपण रासायनिक खताकडे वळलो. जमीन नापीक होत जाते. आम्लता वाढते. सर्पाच्या विषाच्या लसीबद्दल नव्हे, राबिजची लस.

सर टोबी 27/12/2023 - 17:20
पाश्चिमात्य देशांमध्ये पेटंट विषयक काही बदल मागच्या तीस वर्षांपूर्वी झाले. त्यात वस्तूच्या निर्मितीची संपूर्ण कल्पना स्वामित्व हक्काच्या कक्षेत आणली गेली. म्हणजे एखादं उत्पादन आपली स्वतःची प्रक्रिया वापरून करण्याची मुभा संपुष्टात आली. हेक्स्ट ने रेबिजची दंडावर घेता येऊ शकेल अशी लस आणल्यानंतर हाफकिनने स्वस्त पर्याय देण्यावर अशा पेटंट कायद्याचा परिणाम असण्याची शक्यता असावी.

टर्मीनेटर 11/02/2024 - 10:56
डॉ .स्वामिनाथन ‘भारतरत्न‘ पुरस्काराने सन्मानीत! चला, अखेर त्यंच्या कार्याचा योथोचीत सन्मान राखला गेल्याने आनंद झाला.

डॉ. स्वामिनाथन यांच्या कार्याचा योग्य, संयत भाषेत लेखात केलेला गौरव आवडला. ते गांधीवादी होते त्यामुळे त्यांच्या गौरवामुळे अनेक भृकुट्या उंचावतील. त्याला इलाज नाहीं. सुरेख लेखाबद्दल धन्यवाद. वर एका प्रतिसादकाने केलेल्या विनंतीप्रमाणे धवलक्रांतीबद्दल जरूर लिहावे. पूर्वी गरीबांना दूध अप्राप्य होते. आज मात्र तसे राहिले नाही. त्यामुळे वर्गीज कूरियनही अशाच गौरवाला पात्र आहेत असे मनापासून वाटते. खानखोजे यांच्यावर पूर्वी केव्हांतरी लिहिलेला लेख आतांच मिपावर दाखल केला आहे.

डॉ.एम.एस.स्वामिनाथन(२) जागतिक हरितक्रांती आणि बोरलॉग

Bhakti ·

लेख आवडला . सुक्क्ष्मजीवशास्त्र चा अभ्यासक असल्याने क्लिष्ट काही वाटले नाही . रोचक माहिती . पण गव्हाच्या अतिरिक्त उत्पादनाने ज्वारी नि बाजरी पिके झाकोळली गेली.

कंजूस 24/11/2023 - 10:48
गहू उपयुक्त आहे. पण वाटतं काही कामांची नसतात. खुलं खात नाहीत. पण ट्रॅक्टर आल्याने बैलांचे नांगर,गाड्या बाद झाल्या. शेणखत कमी झाले. बाजरीची धाटं गोठे शाकरायला चालतात. ज्वारी संपूर्ण कामाची आहे. आता ' मिलेटस' चा पुन्हा प्रचार सुरू झाला आहे. गव्हाचा अतिरेकी वाईटच. पण त्या काळी झालेली प्रगती कामाची होती.

स्वधर्म 27/11/2023 - 20:30
वेगळा विषय घेतल्याबद्दल आभार. स्वामीनाथन, हरीत क्रांती व बोरलॉग हे एकाच लेखात जरा जास्तच झाले आहे. हे खरे तर स्वतंत्र मोठ्या लेखाचेच नव्हे तर पुस्तकांचे विषय आहेत. त्यामुळे लेख जरा गच्च झाला आहे. स्वामीनाथन यांना जग खूप थोर मानते, पण त्यांच्यावर काही महत्वाचे आक्षेपही आहेत. ते यथावकाश घ्याल अशी आशा आहे. उदा. आपल्याच लेखात - >> गव्हाच्या नव्या प्रजाती बनविण्यासाठी काही मुद्दे महत्वाचे होते. १.नवीन प्रजातीनी खतांशी जुळवून घेतले पाहिजे. म्हणजे किती उलटा विचार आहे असे वाटते. पिकांनी खतांशी कशासाठी जुळवून घेतले पाहिजे? खत कंपन्यांना सतत नफा व्हावा म्हणून? अवघड आहे. मुळात रासायनिक खतांमुळे जमीनीचे खूप नुकसान होते, फक्त ते २०-२५ वर्षांनी लक्षात येते. जमीनी क्षारपड झाल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात खासकरून शिरोळ तालुक्यात भयंकर परिस्थिती ओढवली आहे. रासायनिक खतांना भरमसाठ पाणी लागते, त्यानेही जमीनीचे नुकसानच होते. हे जोपर्यंत समजत नव्हते, तोपर्यंत हरित क्रांती व रासायनिक खतांचा (पर्यायाने स्वामीनाथन यांचा) उदोउदो चालून गेला. हा केवळ एकच मुद्दा झाला. असो. शेवटी भक्तीपूर्ण लेख न लिहीता, पुढील लेख परखड, वस्तुनिष्ठ लिहाल अशी अपेक्षा.

लेख आवडला . सुक्क्ष्मजीवशास्त्र चा अभ्यासक असल्याने क्लिष्ट काही वाटले नाही . रोचक माहिती . पण गव्हाच्या अतिरिक्त उत्पादनाने ज्वारी नि बाजरी पिके झाकोळली गेली.

कंजूस 24/11/2023 - 10:48
गहू उपयुक्त आहे. पण वाटतं काही कामांची नसतात. खुलं खात नाहीत. पण ट्रॅक्टर आल्याने बैलांचे नांगर,गाड्या बाद झाल्या. शेणखत कमी झाले. बाजरीची धाटं गोठे शाकरायला चालतात. ज्वारी संपूर्ण कामाची आहे. आता ' मिलेटस' चा पुन्हा प्रचार सुरू झाला आहे. गव्हाचा अतिरेकी वाईटच. पण त्या काळी झालेली प्रगती कामाची होती.

स्वधर्म 27/11/2023 - 20:30
वेगळा विषय घेतल्याबद्दल आभार. स्वामीनाथन, हरीत क्रांती व बोरलॉग हे एकाच लेखात जरा जास्तच झाले आहे. हे खरे तर स्वतंत्र मोठ्या लेखाचेच नव्हे तर पुस्तकांचे विषय आहेत. त्यामुळे लेख जरा गच्च झाला आहे. स्वामीनाथन यांना जग खूप थोर मानते, पण त्यांच्यावर काही महत्वाचे आक्षेपही आहेत. ते यथावकाश घ्याल अशी आशा आहे. उदा. आपल्याच लेखात - >> गव्हाच्या नव्या प्रजाती बनविण्यासाठी काही मुद्दे महत्वाचे होते. १.नवीन प्रजातीनी खतांशी जुळवून घेतले पाहिजे. म्हणजे किती उलटा विचार आहे असे वाटते. पिकांनी खतांशी कशासाठी जुळवून घेतले पाहिजे? खत कंपन्यांना सतत नफा व्हावा म्हणून? अवघड आहे. मुळात रासायनिक खतांमुळे जमीनीचे खूप नुकसान होते, फक्त ते २०-२५ वर्षांनी लक्षात येते. जमीनी क्षारपड झाल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात खासकरून शिरोळ तालुक्यात भयंकर परिस्थिती ओढवली आहे. रासायनिक खतांना भरमसाठ पाणी लागते, त्यानेही जमीनीचे नुकसानच होते. हे जोपर्यंत समजत नव्हते, तोपर्यंत हरित क्रांती व रासायनिक खतांचा (पर्यायाने स्वामीनाथन यांचा) उदोउदो चालून गेला. हा केवळ एकच मुद्दा झाला. असो. शेवटी भक्तीपूर्ण लेख न लिहीता, पुढील लेख परखड, वस्तुनिष्ठ लिहाल अशी अपेक्षा.
एम.एस.स्वामिनाथन भारतात परत आल्यावर भारताने स्वातंत्र्याचे अर्धे दशक पूर्ण केले होते.पंतप्रधान नेहरू यांनी कृषीक्षेत्रातील सर्व वैज्ञानिकांच्या भेटीनन्तर “everything can wait but not Agriculture” मंत्र देऊन भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपोषी कसा होईल यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले.ब्रिटीश काळापासून सक्तीच्या कापूस ,नीळ यांची लागवड ,हवामान बदल इत्यादी गोष्टींमुळे भारत अजूनही दुष्काळाचा सामना करत होता.त्यामुळे अन्न धान्य आयात करावे लागे.भारताला “जहाजाच्या अन्नावर जगणारा देश –Ship to Mouth”, “Bowl Begging” असे म्हटले जात असे.

चंद्रामागे जाणारा व परत येणारा शुक्र बघण्याचा थरारक अनुभव

मार्गी ·

मार्गी 16/10/2023 - 15:37
सर्वांना नमस्कार व मन:पूर्वक धन्यवाद! :) @ मुक्त विहारी जी, द्या की. आवडेल त्यांच्याशी बोलायला. धन्यवाद.

मार्गी 16/10/2023 - 15:37
सर्वांना नमस्कार व मन:पूर्वक धन्यवाद! :) @ मुक्त विहारी जी, द्या की. आवडेल त्यांच्याशी बोलायला. धन्यवाद.
✪ दिवसा झालेले चंद्र- शुक्राचे पिधान ✪ क्षणार्धात अदृश्य व थोड्या वेळाने परत दृश्यमान होणारा शुक्र! ✪ ध्यानाचा अनुभव- जणू पूर्ण अंधार आणि क्षणार्धात आलेला प्रकाश ✪ दिवसा उजेडीसुद्धा शुक्र बघता येतो ✪ आकाशातील आश्चर्ये आपल्याला विनम्र करतात सर्वांना नमस्कार. आपल्याला दिसणारं आकाश एक जादूचा पेटारा आहे! अंधा-या रात्री दिसणारं आकाश बघताना आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. अशाच एका अवाक् करणा-या अनुभवाबद्दल आपल्यासोबत शेअर करत आहे. हा अनुभव अगदी वेगळा होता कारण तो दिवसा आलेला होता! दिवसाच्या वेळी आपण चंद्र तर बघूच शकतो आणि सौर फिल्टर वापरून सौर डागसुद्धा बघू शकतो.

डॉ.एम.एस.स्वामिनाथन (१)

Bhakti ·

Bhakti 30/09/2023 - 19:51
नाही दोन तीन पेपर वापरून लिहिली आहे.तेवढा परिच्छेद गुगल ट्रान्सलेट केला आहे.तो संपादन करायचा राहिला. स्वामिनाथन - ज्यांनी बटाट्याच्या सोलॅनम या जातीमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केले होते - यांना संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) मध्ये बटाटा पिकांवर परिणाम करणार्‍या परजीवीशी लढण्याच्या मार्गांवर संशोधन करण्यासाठी आठ महिन्यांची फेलोशिप ऑफर करण्यात आली होती - जे होते नंतर उच्च मागणी. पिकांवर होणारा प्रादुर्भाव रोखण्यात त्यांनी यश मिळविले आणि त्यांना थंड हवामानाचा सामना करण्यास सक्षम केले. संपादकांना विनंती आहे वरील परिच्छेद खाली दिल्याप्रमाणे संपादित करावा. स्वामिनाथन यांनी बटाट्याच्या सोलॅनम या जातीमध्ये संशोधनाचे विशेष प्राविण्य प्राप्त केले होते . त्यांना बटाटा पिकांवर परिणाम करणार्‍या परजीवीशी लढण्याच्या मार्गांवर संशोधन करण्यासाठी आठ महिन्यांची फेलोशिप ऑफर करण्यात आली होती . बटाटा पिकांवर होणारा अजैविक घटकांचा प्रादुर्भाव रोखण्यात त्यांनी यश मिळविले आणि नवीन बटाटा प्रजातींना थंड हवामानाचा सामना करण्यास सक्षम केले.

कंजूस 30/09/2023 - 20:01
हे ठीक. पण पंजाबातील 'हरीत क्रांतीचे जनक' याबद्दल हवे आहे. आता तिकडे ओरड आहे म्हणतात. ठराविक काळानंतर रासायनिक खते,बायो टेक तंत्रज्ञान सूस्त पडते. (जसे अँटिबायोटिकस अतिवापरानंतर अकार्यक्षम होतात तसे)

In reply to by कंजूस

Bhakti 30/09/2023 - 21:18
Evolution is key to survival! कीटक ,व्हायरस जे जैविक घटक आहेत ते स्वतः मध्ये बदल घडवून परत पिकावर जोमाने हल्ला करतात. डास पूर्वी DDT ने मरायचे आता DDT त खुशाल लोळतात :) गुड नाईटही काही मरत नाही. इलेक्ट्रिक bat वापरावी लागते. सर्दीचे व्हायरस पण हुशार असतात,लवकर अडाप्ट होतात. अवांतर -एक गंमत सांगते मी असं वाचलंय की खुद्द माणस किंचित उत्क्रांत झालाय.आताशी survival फेजमधून बाहेर पडून त्यांच्या मेंदूचा काहीसा भाग उत्क्रांत झालाय. जेवढा सिंपल तेवढा लवकर उत्क्रांत जेवढा कोम्प्लेक्स तेवढा उशीर उत्क्रांत होतो. पण इथे अजैविक घटक रेझिस्टंट प्रजाती त्यांनी तयार केल्या आहेत.

सर टोबी 01/10/2023 - 10:50
ही आपल्या देशाच्या मागासलेपणाची प्रमुख समस्या आहे. समाजाला पुढारी, प्रशासकीय अधिकारी, कलावंत, खेळाडू यांच्यासारखं व्हावं असं वाटणं हे त्यातून मिळणारे पैसे आणि प्रतिष्ठा यापायी हे होत असावं. स्वामीनाथन यांच्या कर्तृत्वाचा सी. सुब्रमण्यम या पुढाऱ्यांचा पाठींबा होता. परंतू हरीत क्रांतीचं श्रेय म्हणून भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला तो सी. सुब्रमण्यम यांना. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या लोकांची यादी पाहिली की अजूनही विज्ञान, तंत्रज्ञान, मानव कल्याण यांच्यासाठी काम करणारे फारच कमी व्यक्ती आहेत. स्वामीनाथन आणि वर्गिस कुरीयन यांनाही हे पुरस्कार मिळणं गरजेचं आहे.

In reply to by सर टोबी

साहना 01/10/2023 - 11:13
https://pro.bookstruck.app/nonrmn-borlong-bhaartiiy-tsec-vaishvik-hritkraantiitiice-jnk/ स्वामिनाथन ह्यांचे योगदान महत्वाचे असले तरी हरित क्रांती ज्यामुळे शक्य झाली त्यासाठी अमेरिकन नॉर्मन बोरलॉग (मूळ नॉरवे वंशाचे) ह्यांचे खूप मोठे योगदान आहे. बोरलॉग ह्यांनी भर भारत पाकिस्तान युद्धांच्या काळांत दोन्ही देशांत काम करून हरित क्रांती घडवून आणली. स्वामिनाथन सारखे भारतीय अधिकारी कर्तव्यनिष्ठ होते म्हणून हे शक्य झाले. बोरलॉग ह्यांना त्यांच्या कामासाठी नोबेल सुद्धा मिळाले. बोरलॉग ह्यांनी भारत पाकिस्तान शिवाय मेक्सिको इत्यादी देशांत सुद्धा काम केले.

विजुभाऊ 13/10/2023 - 10:49
वडील सर्जन एम के स्वामिनाथन आणि आई पार्वती सांबशिवन गृहिणी होती हे घडले नसते तर तो पोलिस अधिकारी झाला असता. ही वाक्ये देखील खटकतात. व्याकरणदृष्ट्या

In reply to by विजुभाऊ

Bhakti 13/10/2023 - 12:58
नक्कीच खुप चुका आहेत. लवकरात लवकर इतरही भाग लिहिता येईल असे वाटलं होतं पण वेळेअभावी जमलं नाही. दुसरा भाग कागदावर लिहिला आहे , अजून काही भाग होतील.तेव्हा ह्या पहिल्या भागावरपुन्हा संस्कार करून परत प्रकाशित करेन.

Bhakti 30/09/2023 - 19:51
नाही दोन तीन पेपर वापरून लिहिली आहे.तेवढा परिच्छेद गुगल ट्रान्सलेट केला आहे.तो संपादन करायचा राहिला. स्वामिनाथन - ज्यांनी बटाट्याच्या सोलॅनम या जातीमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केले होते - यांना संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) मध्ये बटाटा पिकांवर परिणाम करणार्‍या परजीवीशी लढण्याच्या मार्गांवर संशोधन करण्यासाठी आठ महिन्यांची फेलोशिप ऑफर करण्यात आली होती - जे होते नंतर उच्च मागणी. पिकांवर होणारा प्रादुर्भाव रोखण्यात त्यांनी यश मिळविले आणि त्यांना थंड हवामानाचा सामना करण्यास सक्षम केले. संपादकांना विनंती आहे वरील परिच्छेद खाली दिल्याप्रमाणे संपादित करावा. स्वामिनाथन यांनी बटाट्याच्या सोलॅनम या जातीमध्ये संशोधनाचे विशेष प्राविण्य प्राप्त केले होते . त्यांना बटाटा पिकांवर परिणाम करणार्‍या परजीवीशी लढण्याच्या मार्गांवर संशोधन करण्यासाठी आठ महिन्यांची फेलोशिप ऑफर करण्यात आली होती . बटाटा पिकांवर होणारा अजैविक घटकांचा प्रादुर्भाव रोखण्यात त्यांनी यश मिळविले आणि नवीन बटाटा प्रजातींना थंड हवामानाचा सामना करण्यास सक्षम केले.

कंजूस 30/09/2023 - 20:01
हे ठीक. पण पंजाबातील 'हरीत क्रांतीचे जनक' याबद्दल हवे आहे. आता तिकडे ओरड आहे म्हणतात. ठराविक काळानंतर रासायनिक खते,बायो टेक तंत्रज्ञान सूस्त पडते. (जसे अँटिबायोटिकस अतिवापरानंतर अकार्यक्षम होतात तसे)

In reply to by कंजूस

Bhakti 30/09/2023 - 21:18
Evolution is key to survival! कीटक ,व्हायरस जे जैविक घटक आहेत ते स्वतः मध्ये बदल घडवून परत पिकावर जोमाने हल्ला करतात. डास पूर्वी DDT ने मरायचे आता DDT त खुशाल लोळतात :) गुड नाईटही काही मरत नाही. इलेक्ट्रिक bat वापरावी लागते. सर्दीचे व्हायरस पण हुशार असतात,लवकर अडाप्ट होतात. अवांतर -एक गंमत सांगते मी असं वाचलंय की खुद्द माणस किंचित उत्क्रांत झालाय.आताशी survival फेजमधून बाहेर पडून त्यांच्या मेंदूचा काहीसा भाग उत्क्रांत झालाय. जेवढा सिंपल तेवढा लवकर उत्क्रांत जेवढा कोम्प्लेक्स तेवढा उशीर उत्क्रांत होतो. पण इथे अजैविक घटक रेझिस्टंट प्रजाती त्यांनी तयार केल्या आहेत.

सर टोबी 01/10/2023 - 10:50
ही आपल्या देशाच्या मागासलेपणाची प्रमुख समस्या आहे. समाजाला पुढारी, प्रशासकीय अधिकारी, कलावंत, खेळाडू यांच्यासारखं व्हावं असं वाटणं हे त्यातून मिळणारे पैसे आणि प्रतिष्ठा यापायी हे होत असावं. स्वामीनाथन यांच्या कर्तृत्वाचा सी. सुब्रमण्यम या पुढाऱ्यांचा पाठींबा होता. परंतू हरीत क्रांतीचं श्रेय म्हणून भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला तो सी. सुब्रमण्यम यांना. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या लोकांची यादी पाहिली की अजूनही विज्ञान, तंत्रज्ञान, मानव कल्याण यांच्यासाठी काम करणारे फारच कमी व्यक्ती आहेत. स्वामीनाथन आणि वर्गिस कुरीयन यांनाही हे पुरस्कार मिळणं गरजेचं आहे.

In reply to by सर टोबी

साहना 01/10/2023 - 11:13
https://pro.bookstruck.app/nonrmn-borlong-bhaartiiy-tsec-vaishvik-hritkraantiitiice-jnk/ स्वामिनाथन ह्यांचे योगदान महत्वाचे असले तरी हरित क्रांती ज्यामुळे शक्य झाली त्यासाठी अमेरिकन नॉर्मन बोरलॉग (मूळ नॉरवे वंशाचे) ह्यांचे खूप मोठे योगदान आहे. बोरलॉग ह्यांनी भर भारत पाकिस्तान युद्धांच्या काळांत दोन्ही देशांत काम करून हरित क्रांती घडवून आणली. स्वामिनाथन सारखे भारतीय अधिकारी कर्तव्यनिष्ठ होते म्हणून हे शक्य झाले. बोरलॉग ह्यांना त्यांच्या कामासाठी नोबेल सुद्धा मिळाले. बोरलॉग ह्यांनी भारत पाकिस्तान शिवाय मेक्सिको इत्यादी देशांत सुद्धा काम केले.

विजुभाऊ 13/10/2023 - 10:49
वडील सर्जन एम के स्वामिनाथन आणि आई पार्वती सांबशिवन गृहिणी होती हे घडले नसते तर तो पोलिस अधिकारी झाला असता. ही वाक्ये देखील खटकतात. व्याकरणदृष्ट्या

In reply to by विजुभाऊ

Bhakti 13/10/2023 - 12:58
नक्कीच खुप चुका आहेत. लवकरात लवकर इतरही भाग लिहिता येईल असे वाटलं होतं पण वेळेअभावी जमलं नाही. दुसरा भाग कागदावर लिहिला आहे , अजून काही भाग होतील.तेव्हा ह्या पहिल्या भागावरपुन्हा संस्कार करून परत प्रकाशित करेन.
A भारतीय हरितक्रांतीचे जनक आणि जगाला 'झिरो हंगर' या परिस्थितीत आणणारे डॉ.