मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सरकार राज .. वैताग सिनेमा !

लिखाळ ·

एकूण प्रसंग पाहता कट व्यसस्थित शिजल्यासारखा वाटला. आपल्या नातवाला नेता बनविण्यासाठीचा डाव कुटील राजकारण्याच्या मुरब्बी ढोंगीपणाची साक्ष देतो. एकूणच राजकारण्याचे कुटील कारस्थान म्हणजे सरकार राज म्हणता येईल. त्यात तरुण रक्ताच्या शंकर ने फसणे आणि राजकारणाचा अनुभव नसल्याने कटाचा बळी पडणे देखील. २० वर्षाच्या इमानी सेवकाचे फुटणे गैर वाटत नाही आजूबाजूची परीस्थिती पाहीली तर. फक्त व्होराने रावसाहेबाच्या तालावर नाचणे खटकले. पुण्याचे पेशवे

प्रियाली 17/06/2008 - 22:21
(|:
काल 'सरकार राज' हा चित्रपट पाहिला. का पाहिला याचे उत्तर .. नवा चित्रपट आहे म्हणून पाहिला.
मी पण इंडियाना जोन्स अँड द किंगडम ऑफ द क्रिस्टल स्कल नवा चित्रपट आहे म्हणूनच पाहिला. ~X(
सत्या, कंपनी, सरकार अश्या चित्रपटांत लहान तुटक वाक्यांचे संवाद, सर्वांचे मख्ख चेहरे, काळसर पिवळसर रंगातले चित्रीकरण
आर यू शुअर की तू सरकारराज पाहिलास? मला वाटलं की रामू झोंबींवर चित्रपट काढत असावा. तशी त्याला या विषयात बरी गती आहे, असं त्याचं त्यालाच वाटतं. >:)
पण या चित्रपटात तो काय बोलतो ते ऐकायला मला प्रत्येकवेळी एक्-एक वाक्य दोनवेळा एकायला लागले.. अमिताभच्या संवादांच्या वेळी खाली सबटायटल्स टाकावित असे वाटू लागले.
कशाला कशाला एवढे कष्ट एका टुकार चित्रपटासाठी. त्यापेक्षा एकदा डायलॉग ऐकला की पटकन कान बंद करायचे, दुसर्‍यांदाचा डायलॉग ऐकू जाणार नाही. #o
इतका खर्च करुन सिनेमा बनवला.. चार दोन प्रखर दिवे त्या सरकारच्या घरात बसवले असते तर किती बरे झाले असते.
जाऊ दे रे! इतक्या खर्चात इलेक्ट्रिसिटीचा अधिक खर्च रामूला परवडला नसेल रे! तसेही झोंबी असतील तर त्यांना प्रकाश कशाला हवा?
कॅमेरा एका दोरीला टांगून तो सोडून दिला.. आणि त्याच्या आंदोलनांमध्ये जे दृष्य टिपले गेले आणि बरे वाटले ते सर्व जोडले आणि एक एक प्रसंग तयार झाला असे अनेकदा मला वाटले.
आणि मला वाचून वाटलं की तात्यांनी ग्लेनफिडिचची बाटली क्यमेरामनला भेट दिली का काय?
'सरकार' चित्रपटात एक मुख्यमंत्री मोठा कट करुन सरकारच्या गोटातील अनेक माणसे फोडतो.
बघा आणि आमच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या पोराला एखाद्या बिग ब्यानरचा चित्रपटही मिळवून देता येत नाही. शेळपट कुठले!
आता या नव्या 'सरकार राज' या चित्रपटात तर एक गावातला समाजसुधारक नेता मोठा कट करतो..
अरेरे! असे समाजसुधारक गल्ली गल्लीत तयार व्हायला हवेत.
आणि सगळ्यात भारी म्हणजे अभिषेकची गादी आता ऐश्वर्या चालवणार सरकारिण बनून.. धन्य आहे !!!
म्हणजे भविष्यात सरकारिण-मदर सदृश नावाचा चित्रपट येणार तर! हाल आहेत प्रेक्षकांचे
तुम्ही हा सिनेमा पाहिलात का.. कसा वाटला ???
येडा समझ के रखा है क्या! ;)
ही चित्रपटाची समिक्षा, परिक्षण वगैरे नसून.. निव्वळ बडबड आहे.
म्हणून तर मीही हात धुवून घेतले. ह. घे

सरकार राज अशा नावाचा शिनूमा आलाय आणि त्यात बच्चन खानदानाने एकत्रित काम केलं आहे म्हटल्यावरच माझा पाहण्याचा उत्साह जेमतेम झाला. पण मोठ्या साहेबांसाठी पहायचा सिनेमा असं वाटतं होतं ..आता हे वाचल्यावर बेत क्यानसल.. स्वाती

कोलबेर 17/06/2008 - 13:34
मी पाहिला. कणेकर ष्टाईलीत ह्याचे परिक्षण करायचे असेल तर, 'चित्रपट बघून रामुची अमिताभवर बसवुन धिंड काढावी' असे वाटले.

In reply to by कोलबेर

मुक्तसुनीत 17/06/2008 - 20:57
'चित्रपट बघून रामुची अमिताभवर बसवुन धिंड काढावी' कोल्बेर : "साला अपुन ने एक मारा , लेकिन सॉलीड मारा कि नही !" =))

In reply to by कोलबेर

लिखाळ 19/06/2008 - 02:26
'चित्रपट बघून रामुची अमिताभवर बसवुन धिंड काढावी' असे वाटले. हा हा हा.. हे लै भारी... --लिखाळ.

>> तुम्ही हा सिनेमा पाहिलात का.. कसा वाटला ??? मी स्वतः दोन्ही सिनेमा पाहिलेत आणि मनापासून आवडले ! पसंद अपनी अपनी .. खयाल अपना अपना ! (ह्यात कुठलाही उपहास अभिप्रेत नाही) ------------ माझ्या मते रामूने गेल्या काही वर्षांत जे चित्रपट काढले त्यापैकी ह्या दोन्ही सिनेमांत त्याने दिग्दर्शक म्हणून खूपच चांगलं काम केलंय. अमिताभचा शब्द नि शब्द स्पष्ट ऐकू आला (निदान मला तरी) आणि त्याहीपेक्षा महत्वाची म्हणजे त्याच्या डोळ्यांतली इन्टेन्सिटी. ती इन्टेन्सिटी अजून कोणीही दाखवू शकत नाही आणि रामूने ती व्यवस्थित वापरलीय. उदाहरणं देत बसल्यास वेगळा लेख होईल. हिचकॉक म्हणायचा की चित्रपटात संवाद हे बाकीच्या संगीताप्रमाणेच यावेत. अभिनेत्याने बोलावं ते नजरेने ! ------------ लिखाळ -- एक सूचना, कृपया राग मानून घेऊ नये. आपण जेव्हा चित्रपट, नाटक, पुस्तक अशा कोणत्याही कलाकृतीबद्दल लिहितो ज्यामधे थोडाफार का होईना पट 'सस्पेंस एलिमेंट' असतो; तेव्हा हे भान ठेवावं की आपण तो सस्पेन्स सांगून तर टाकत नाहीये ना? अर्थात 'लोकसत्ता'सारख्या दैनिकात सुद्धा एका लेखात 'सरकार राज्'चा सस्पेन्स सांगून टाकलाय. (हॅरी पॉटरचे शेवटचं पुस्तक आले तेव्हा झी टीव्हीने बातम्यांत जाहीर करून टाकले होते की शेवट काय होतो !!!) एखादी कलाकृती स्वतःला आवडली नाही तर ह्याचा अर्थ ती टुकार आहे असा होत नाही. असे अनेक लोक आहेत ज्यांना 'शोले', 'गॉडफादर,' सिंहासन' इ. क्लासिक्स आवडले नाहीत. ------------

In reply to by संदीप चित्रे

मुक्तसुनीत 17/06/2008 - 21:02
चित्रे यांच्याशी प्रस्तुत चित्रपट आवडण्याबद्दल सहमत होता येणार नाही असे चित्रपटाचा रिपोर्ट वाचून/प्रोमोज पाहून वाटते आहे ; पण त्यानी मांडलेला "स्पॉईलर अलर्ट" चा मुद्दा बिनतोड आहे. लिखाळ आणि तुम्हीआम्ही सर्वानी हे ध्यानात ठेवायला हवे.

In reply to by मुक्तसुनीत

मलासुद्धा सरकार १ मधले डायलॉग ऐकूच आले नाहीत आणि मी जाम वैतागलो होतो... ( माझी प्रिंट खराब होती) ...स.रा. पाहायची हिंमत नाही केली... आणि तेच ते कॅमेरा अँगल, वाकडे तिकडे , थंड नजरेने खून पाडणारे गावठी गॉडफादर... आणि रामूची तीच ती दाढीवाली, कळकट एक्स्ट्रा गुंड माणसे मागे उभी... आणि तेच ते दक्षिणी पद्धतीने हेल काढत बोलणारे व्हिलन... रामू आणि सत्या + कंपनी च्या त्याच त्याच अंडरवल्डी कॉप्या पाहणे (पायरेटेडसुद्धा नाही / फुकटही नाही) टोटल बंद... _________________________________ मात्र "स्पॉईलर अलर्ट गोष्ट लिहिताना (शेवट सांगणे अगदीच आवश्यक वाटत असेल तर ) "स्पॉईलर अलर्ट " असे वरती मोठे लिहायचे असते, तुम्हाला पिच्चर कितीही फाल्तु वाटत असला तरी... _________________________________ तथाकथित उच्चभ्रू फिल्म क्रिटिक्सचे वाईट रिव्ह्यू वाचूना रामु उखडला आणि त्याने रिव्ह्यूंचे रिव्ह्यू लिहायला सुरुवात केली... त्यातले एक एक वाक्य घेऊन .... अगदी तात्याची आठवण झाली... विशेषतः मग? सो व्हॉट? अशी उत्तरे वाचनीय... वेळ असला तर वाचा... http://rgvarma.spaces.live.com/Blog/cns!5187B91811914FB4!546.entry रामुला मराठी येते की नाही माहित नाही, येत असेल तर लिखाळ यांच्या रिव्ह्यूवर सुद्धा तो ब्लॉगमध्ये उत्तर द्यायची शक्यता नाकारता येत नाही... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

II राजे II 17/06/2008 - 23:12
सहमत. पण सत्या ईतका काही वाईट नव्हता..... उर्मी मुळे थोडा चांगला वाटला आम्हाला ;) राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)

In reply to by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

पण सत्या ईतका काही वाईट नव्हता..... सत्या मला खूपच आवडला होता.. कंपनीसुद्धा ओक्के होता... पण पुढे सगळ्या त्याच त्याच कॉप्या होत्या त्यांचा वैताग आला.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मुक्तसुनीत 17/06/2008 - 23:16
भडकमकरांचे टोले बेक्कार बसताहेत ! लगे रहो मास्तर ! बाय द वे ..... सरकार-राज आणि रामू यांच्यावरचा एक फर्मास लेख : चक्क मराठीमधे !! अत्यंत खुसखुशीत नि खुमासदार ! http://batmidar.blogspot.com/2008/06/blog-post_14.html

अनिल हटेला 17/06/2008 - 21:19
छान !! सरकारराज मी सुद्धा पाहीला ... असो प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते ... मला मात्र सिनेमा आवडला.... अमिताभ ,अभिषेक पेक्षा दिलीप प्रभवळकर यान्च काम जास्त परीणाम कारक वाटल... लगे रहो नन्तर अजुन एक चान्गल पात्र त्यान्नी वठवलये.... बाकी रामू स्टायल सिनेमा म्हटल तर त्याची चित्रपट बनवण्याची पद्धत च हटके आहे ... अर्थात हे माझ म्हणने आहे ... व्यक्ती सापेक्ष विचारात फरक असतोच नाही का !!!!

अमोल केळकर 17/06/2008 - 22:49
चित्रपट प्रदर्शनापुर्वी तो राज ठाकरेंच्या व्यक्तीरेखेवर आहे असे म्हणले जात होते . खरे आहे का हे? पाकिस्तानात या चित्रपटावर बंदी घातली आहे कारण त्यात बाळासाहेबांचा उदो-उदो आहे म्हणे. नक्की या चित्रपटाचे नायक कोण काका की पुतणे ? ( का मुलगा?) आपला ( राम राज्याचा चाहता) अमोल

यशोधरा 17/06/2008 - 23:00
हा सिनेमा मला तसा फारसा आवडला नाही, पण अगदीच टाकाऊ आहे असे पण वाटले नाही. महत्वाची म्हणजे त्याच्या डोळ्यांतली इन्टेन्सिटी. ती इन्टेन्सिटी अजून कोणीही दाखवू शकत नाही आणि रामूने ती व्यवस्थित वापरलीय. उदाहरणं देत बसल्यास वेगळा लेख होईल. हिचकॉक म्हणायचा की चित्रपटात संवाद हे बाकीच्या संगीताप्रमाणेच यावेत. अभिनेत्याने बोलावं ते नजरेने ! १००% अनुमोदन संदीप!! अमिताभ आणि दिलीप प्रभावळकर या दोघांचा अभिनय सुरेखच आहे.

ऋचा 17/06/2008 - 23:21
सिनेमा इतका काही टाकाऊ नव्हता, मला दिलिप प्रभावळकर यांचे काम आवडले (बच्चन फ्यामिली पेक्षा). इतका काही टुकार नाहीय. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

गिरिजा 17/06/2008 - 23:44
सरकार आवडला होता.. सरकार राज नाही आवडला.. पण लिखाळ, एखादी कलाकृती स्वतःला आवडली नाही तर ह्याचा अर्थ ती टुकार आहे असा होत नाही. याच्याशी पुर्णपणे सहमत आहे.. माझ्या मते, प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी चांगले असतेच.. आपल्याला काही वेगळ अपेक्षित असेल आणि ते त्यात नसेल, तर आपल्याला नाही आवडत.. म्हणुन ते टुकार, अस अजिबात नाही. -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

मनस्वी 18/06/2008 - 00:00
एक गावातला समाजसुधारक नेता मोठा कट करतो..
हाच नेता सरकारचा राजकारण-गुरुही असतो.
आणि सगळ्यात भारी म्हणजे अभिषेकची गादी आता ऐश्वर्या चालवणार सरकारिण बनून.. धन्य आहे !!!
सोबतीला सरकारने चिकूला पण बोलावून घेतलंय ना! का तो डायलॉग ऐकू नाही आला? मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

विसुनाना 18/06/2008 - 13:45
'सरकार राज'ला काय करायची आहे स्पॉइलर अलर्ट? तो काही गुह्यभेद वगैरे आहे तो रामूला नंतर ओढून ताणून सुचला असावा असे वाटते.अत्यंत हास्यास्पद ! उलट दिलीप प्रभावळकर हाच खलनायक आहे हे अगोदर माहित असेल तर पटकथेत पहिल्यापासूनच किती भगदाडे आहेत ते समजायला सोपे जाईल. (अर्थात कोणी फक्त मापे काढायच्या माफक उद्देशाने स्वतःच्या खिशाला खार लाऊन पहाणार असेल तर...)

अन्या दातार 18/06/2008 - 13:46
स्.रा. चे जेंव्हा प्रोमोज टीव्हीवर झळकू लागले तेंव्हापासूनच मला तो बघावासा वाटला नाही. अनेक कलाकृतींचे रिमेक्/सिक्वेल्स हे एका समान धर्तीवर आधारित असल्याने तुलना ही होतेच. त्यात बर्‍याचदा पहिली कृती चांगली वाटते. उदा. १]मुन्नाभाई एम्.बी.बी.एस. वरुन त्याचा दुसरा पार्ट लगे रहो मुन्नाभाई काढला. पण एम्.बी.बी.एस. जितका चांगला झाला तितका लगे रहो नाही वाटला. २] मुघल्-ए-आझम चा मेगा सिक्वेल म्हणून काढलेला ताज महल(सन २००५) नावाचा एक सिनेमा कधी आला आणि कधी गेला तेही कळाले नाही. :| त्यातली गाणी मात्र अप्रतिम आहेत.(शेवटी नौशाद साहेबांचे संगीत होते! :) ) हा असा माझा सर्व्हे असल्याने मी सरकारराज बघायचे टाळले. (सर्व्हेमध्ये काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त कराव्यात.) अनिरुद्ध दातार

In reply to by अन्या दातार

मनिष 18/06/2008 - 17:16
मुन्नाभाई एम्.बी.बी.एस. वरुन त्याचा दुसरा पार्ट लगे रहो मुन्नाभाई काढला. पण एम्.बी.बी.एस. जितका चांगला झाला तितका लगे रहो नाही वाटला.
'लगे रहो...' खरच उत्तम चित्रपट आहे, किंबहुना मुन्नाभाई एम्.बी.बी.एस. पेक्षा सरस असेल पण वाईट नाही! सरकार राज माझ्याही डोक्यात गेला. (अमिताभची इंटेन्सिटी, सेपिया टोन, रखरखीत्पणा/क्रौर्य दाखवणार्‍या ओव्हरएक्सोपस्ड फ्रेम्स हे सगळं ठीक आहे, पन....सिनेमा फसलाच!) सरकार बघितला नाही.

II राजे II 18/06/2008 - 18:01
"एखादी कलाकृती स्वतःला आवडली नाही तर ह्याचा अर्थ ती टुकार आहे असा होत नाही." १००% सहमत. सरकार आवडला होता... सरकार राज अजून पाहीला नाही.. पण पाहीन नक्कीच !! राज जैन माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?

वेताळ 18/06/2008 - 19:34
का उगाचच टुकार सिनेमाला चांगला चांगला म्हणुन इतराचा टाईम वाया घालवता. दोन वर्षानंतर थेटरात जाउन एकादा सिनेमा बघावा म्हणुन सरकार राज बघायला गेलो , बाहेर येताना खेटार तोंडावर मारुन घेउन आलो. मला पण सिनेमात प्रकाश योजना खुप खटकली . मुळात सरकार हा सिनेमा मी बघितला नाही म्हणुन मी स्वःताला भाग्यवान समजतो.मठ्ठ थोबाड घेउन अभिषेक हिरोगीरी करत असतो.काळी लुंगी घालुन सरकार अंधारया घरात सारखे चहा,खीर आणि इडली खात असतात.घरात अंधार असल्यामुळे मला त्याची लुंगी काळी दिसली असावी किंवा सरकाराच्या घरात लोड्शेंडीग केली असावे.एक बाई २०० हजार कोटीचा का २०० कोटीचा पावर प्रोजेक्ट घेउन महाराष्ट्रात येते.ठाकरवाडी लाच तिला प्रोजेक्ट करायचा असतो,अन ते गाव सरकारांच्या गुरुचे असते. हाच खरा घोळ आहे. सरकारांचा विरोध असुन अभि ला तो प्रोजेक्ट आवडतो( प्रोजेक्ट वाली बाई आपली ऐश्वर्या असते,आलं का कारण लक्षात?) प्रोजेक्ट पुर्ण करण्यासाठी बायको सोडुन ऐश ला घेउन फिरत बसतो.पण गुरुचा नातु प्रोजेक्टच्या आडवा येतो. खुप गोंधळ होतो, बरेच जण मरतात पण शेवटी हातमोजे वाला माणुस अभि ला मारतो. पण सरकार शेवटी सगळा छडा लावतात. सगळा सिनेमा बघण्यापेक्षा हाच भाग बघितला तरी सगळी कथा समजते.ह्या सगळ्या खेळाचा मास्टरमाईड सरकारचे गुरु असतात.सरकार पेक्षा पावरफुल्ल हे गावटी सरकार असतात.गावात बसुन लंडन मधल्या माणसाला महाराष्ट्रात पावर प्रोजेक्ट काढायला लावतात(२००हजार कोटी) . गुरु सकारला अभि मेल्यावर भेटायला येतात.आणि बोलता बोलता विचारतात आता अभि नंतर कोन?,त्यावेळी बोलत असताना सरकारचा एक माणुस कोपरयात बॅटरी चा झोत मारतो,तिथे गुरुचा नातु मेलेला असतो.त्यावेळी खरे कळते की सरकारच्या घरात लाईटचे वांदे आहेत म्हणुन संपुर्ण सिनेमात सरकारचे घर अंधारलेले दाखवले आहे.शेवटी पावर प्रोजेक्टवाली बाई सकारच्या घरी चहा पिताना दाखवली आहे. बिचारीला काय दशा येते. रामुची आई प्रत्येक वेळी त्याचा नवीन चित्रपट बघते आणि आपला अभिप्राय त्याला देते(रामुची सकाळ मध्ये मुलाकात आली होती त्यात तो हे म्हणाला) . हा सिनेमा बघुन नक्की तिने रामुला खेटराने मारले असणार. (अंधाराचे वांदे असणारा) वेताळ

In reply to by वेताळ

मनस्वी 19/06/2008 - 17:43
त्यावेळी बोलत असताना सरकारचा एक माणुस कोपरयात बॅटरी चा झोत मारतो,तिथे गुरुचा नातु मेलेला असतो.त्यावेळी खरे कळते की सरकारच्या घरात लाईटचे वांदे आहेत
हा हा हा हा :D हा हा हा हा :D मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

लिखाळ 19/06/2008 - 00:09
नमस्कार मंडळी ! प्रतिसादाबद्दल, अनुकूल-प्रतिकूल मतांबद्दल आभार. खरेतर सिनेमा पाहून आलेला वौताग सर्वां बरोबरोब बोलून हलका करावा या एकाच उद्देशाने लिखाण केले. सिनेमाला टूकार म्हणणे हा उद्देश नव्हता तर ते उद्दिपन होते ;) आवड व्यक्तीसापेक्ष आहे. ज्यांना सिनेमा आवडला त्यांच्या मताचा आदरच आहे. वरिल एका प्रतिसादात श्री. चित्रे म्हणतात की सिनेमाचा शेवट असा सांगू नये वा तशी सूचना आधी द्यावी ! खरे आहे. माझी अनवधानाने ही चूक झाली. कोणाचा रसभंग झाला असल्यास मला क्षमा करावी. मी केवळ गप्पा या हेतूने हा लेख लिहिला..त्यमुळे मी शेवट सांगत आहे आणि ते योग्य होणार नाही हे माझ्या लक्षातच आले नाही. (रामुने सरकारिण असा फालतू सिनेमा काढला आणि तो पाहून मी काही लिहिले तर त्या वेळी मी नक्की काळजी घेईन :)) सहभागाबद्दल सर्वांचे पुन्हा आभार. आपला --लिखाळ.

विसोबा खेचर 19/06/2008 - 00:14
लिखाळराव, सावध केलंत ते बरं झाल! माझा आपल्या परिक्षणावर पूर्ण विश्वास आहे. आता हा सिनेमा न पाहिलेलाच बरा! :) आणि तसंही बच्चन कुटुंबाचा आताशा वैतागच यायला लागलाय. आम्ही आपले जुन्या बच्चनसाहेबांचेच फ्यॅन आहोत.. अभिषेक आणि पांढरी पाल ऍश तर बघवतच नाहीत! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पण कमीत कमी दिलीप प्रभावळकर आणि लिमये दोन मराठी कलाकारांचा अभिनयासाठी तरी बघ. छान काम केले आहे दोघांनी. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विसुनाना 20/06/2008 - 11:40
आजकाल तेलुगू चित्रपटात मुख्य खलनायकांच्या भूमिका मिळवून दणदणीत यश मिळवणारा आपला सातारचा सयाजी शिंदे! त्याला विसरलात. खरंच! मराठी अभिनेत्यांची अभिनयाची ताकद आजकालच्या भुक्कड हिंदी चित्रपटांना तारण्यात वाया जात आहे असे वाटले.

In reply to by विसुनाना

गिरिजा 20/06/2008 - 11:47
मराठी अभिनेत्यांची अभिनयाची ताकद आजकालच्या भुक्कड हिंदी चित्रपटांना तारण्यात वाया जात आहे असे वाटले.
खरय.. -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग मराठी अभिनेत्यांची अभिनयाची ताकद आजकालच्या भुक्कड हिंदी चित्रपटांना तारण्यात वाया जात आहे असे वाटले. -----------------------

एकूण प्रसंग पाहता कट व्यसस्थित शिजल्यासारखा वाटला. आपल्या नातवाला नेता बनविण्यासाठीचा डाव कुटील राजकारण्याच्या मुरब्बी ढोंगीपणाची साक्ष देतो. एकूणच राजकारण्याचे कुटील कारस्थान म्हणजे सरकार राज म्हणता येईल. त्यात तरुण रक्ताच्या शंकर ने फसणे आणि राजकारणाचा अनुभव नसल्याने कटाचा बळी पडणे देखील. २० वर्षाच्या इमानी सेवकाचे फुटणे गैर वाटत नाही आजूबाजूची परीस्थिती पाहीली तर. फक्त व्होराने रावसाहेबाच्या तालावर नाचणे खटकले. पुण्याचे पेशवे

प्रियाली 17/06/2008 - 22:21
(|:
काल 'सरकार राज' हा चित्रपट पाहिला. का पाहिला याचे उत्तर .. नवा चित्रपट आहे म्हणून पाहिला.
मी पण इंडियाना जोन्स अँड द किंगडम ऑफ द क्रिस्टल स्कल नवा चित्रपट आहे म्हणूनच पाहिला. ~X(
सत्या, कंपनी, सरकार अश्या चित्रपटांत लहान तुटक वाक्यांचे संवाद, सर्वांचे मख्ख चेहरे, काळसर पिवळसर रंगातले चित्रीकरण
आर यू शुअर की तू सरकारराज पाहिलास? मला वाटलं की रामू झोंबींवर चित्रपट काढत असावा. तशी त्याला या विषयात बरी गती आहे, असं त्याचं त्यालाच वाटतं. >:)
पण या चित्रपटात तो काय बोलतो ते ऐकायला मला प्रत्येकवेळी एक्-एक वाक्य दोनवेळा एकायला लागले.. अमिताभच्या संवादांच्या वेळी खाली सबटायटल्स टाकावित असे वाटू लागले.
कशाला कशाला एवढे कष्ट एका टुकार चित्रपटासाठी. त्यापेक्षा एकदा डायलॉग ऐकला की पटकन कान बंद करायचे, दुसर्‍यांदाचा डायलॉग ऐकू जाणार नाही. #o
इतका खर्च करुन सिनेमा बनवला.. चार दोन प्रखर दिवे त्या सरकारच्या घरात बसवले असते तर किती बरे झाले असते.
जाऊ दे रे! इतक्या खर्चात इलेक्ट्रिसिटीचा अधिक खर्च रामूला परवडला नसेल रे! तसेही झोंबी असतील तर त्यांना प्रकाश कशाला हवा?
कॅमेरा एका दोरीला टांगून तो सोडून दिला.. आणि त्याच्या आंदोलनांमध्ये जे दृष्य टिपले गेले आणि बरे वाटले ते सर्व जोडले आणि एक एक प्रसंग तयार झाला असे अनेकदा मला वाटले.
आणि मला वाचून वाटलं की तात्यांनी ग्लेनफिडिचची बाटली क्यमेरामनला भेट दिली का काय?
'सरकार' चित्रपटात एक मुख्यमंत्री मोठा कट करुन सरकारच्या गोटातील अनेक माणसे फोडतो.
बघा आणि आमच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या पोराला एखाद्या बिग ब्यानरचा चित्रपटही मिळवून देता येत नाही. शेळपट कुठले!
आता या नव्या 'सरकार राज' या चित्रपटात तर एक गावातला समाजसुधारक नेता मोठा कट करतो..
अरेरे! असे समाजसुधारक गल्ली गल्लीत तयार व्हायला हवेत.
आणि सगळ्यात भारी म्हणजे अभिषेकची गादी आता ऐश्वर्या चालवणार सरकारिण बनून.. धन्य आहे !!!
म्हणजे भविष्यात सरकारिण-मदर सदृश नावाचा चित्रपट येणार तर! हाल आहेत प्रेक्षकांचे
तुम्ही हा सिनेमा पाहिलात का.. कसा वाटला ???
येडा समझ के रखा है क्या! ;)
ही चित्रपटाची समिक्षा, परिक्षण वगैरे नसून.. निव्वळ बडबड आहे.
म्हणून तर मीही हात धुवून घेतले. ह. घे

सरकार राज अशा नावाचा शिनूमा आलाय आणि त्यात बच्चन खानदानाने एकत्रित काम केलं आहे म्हटल्यावरच माझा पाहण्याचा उत्साह जेमतेम झाला. पण मोठ्या साहेबांसाठी पहायचा सिनेमा असं वाटतं होतं ..आता हे वाचल्यावर बेत क्यानसल.. स्वाती

कोलबेर 17/06/2008 - 13:34
मी पाहिला. कणेकर ष्टाईलीत ह्याचे परिक्षण करायचे असेल तर, 'चित्रपट बघून रामुची अमिताभवर बसवुन धिंड काढावी' असे वाटले.

In reply to by कोलबेर

मुक्तसुनीत 17/06/2008 - 20:57
'चित्रपट बघून रामुची अमिताभवर बसवुन धिंड काढावी' कोल्बेर : "साला अपुन ने एक मारा , लेकिन सॉलीड मारा कि नही !" =))

In reply to by कोलबेर

लिखाळ 19/06/2008 - 02:26
'चित्रपट बघून रामुची अमिताभवर बसवुन धिंड काढावी' असे वाटले. हा हा हा.. हे लै भारी... --लिखाळ.

>> तुम्ही हा सिनेमा पाहिलात का.. कसा वाटला ??? मी स्वतः दोन्ही सिनेमा पाहिलेत आणि मनापासून आवडले ! पसंद अपनी अपनी .. खयाल अपना अपना ! (ह्यात कुठलाही उपहास अभिप्रेत नाही) ------------ माझ्या मते रामूने गेल्या काही वर्षांत जे चित्रपट काढले त्यापैकी ह्या दोन्ही सिनेमांत त्याने दिग्दर्शक म्हणून खूपच चांगलं काम केलंय. अमिताभचा शब्द नि शब्द स्पष्ट ऐकू आला (निदान मला तरी) आणि त्याहीपेक्षा महत्वाची म्हणजे त्याच्या डोळ्यांतली इन्टेन्सिटी. ती इन्टेन्सिटी अजून कोणीही दाखवू शकत नाही आणि रामूने ती व्यवस्थित वापरलीय. उदाहरणं देत बसल्यास वेगळा लेख होईल. हिचकॉक म्हणायचा की चित्रपटात संवाद हे बाकीच्या संगीताप्रमाणेच यावेत. अभिनेत्याने बोलावं ते नजरेने ! ------------ लिखाळ -- एक सूचना, कृपया राग मानून घेऊ नये. आपण जेव्हा चित्रपट, नाटक, पुस्तक अशा कोणत्याही कलाकृतीबद्दल लिहितो ज्यामधे थोडाफार का होईना पट 'सस्पेंस एलिमेंट' असतो; तेव्हा हे भान ठेवावं की आपण तो सस्पेन्स सांगून तर टाकत नाहीये ना? अर्थात 'लोकसत्ता'सारख्या दैनिकात सुद्धा एका लेखात 'सरकार राज्'चा सस्पेन्स सांगून टाकलाय. (हॅरी पॉटरचे शेवटचं पुस्तक आले तेव्हा झी टीव्हीने बातम्यांत जाहीर करून टाकले होते की शेवट काय होतो !!!) एखादी कलाकृती स्वतःला आवडली नाही तर ह्याचा अर्थ ती टुकार आहे असा होत नाही. असे अनेक लोक आहेत ज्यांना 'शोले', 'गॉडफादर,' सिंहासन' इ. क्लासिक्स आवडले नाहीत. ------------

In reply to by संदीप चित्रे

मुक्तसुनीत 17/06/2008 - 21:02
चित्रे यांच्याशी प्रस्तुत चित्रपट आवडण्याबद्दल सहमत होता येणार नाही असे चित्रपटाचा रिपोर्ट वाचून/प्रोमोज पाहून वाटते आहे ; पण त्यानी मांडलेला "स्पॉईलर अलर्ट" चा मुद्दा बिनतोड आहे. लिखाळ आणि तुम्हीआम्ही सर्वानी हे ध्यानात ठेवायला हवे.

In reply to by मुक्तसुनीत

मलासुद्धा सरकार १ मधले डायलॉग ऐकूच आले नाहीत आणि मी जाम वैतागलो होतो... ( माझी प्रिंट खराब होती) ...स.रा. पाहायची हिंमत नाही केली... आणि तेच ते कॅमेरा अँगल, वाकडे तिकडे , थंड नजरेने खून पाडणारे गावठी गॉडफादर... आणि रामूची तीच ती दाढीवाली, कळकट एक्स्ट्रा गुंड माणसे मागे उभी... आणि तेच ते दक्षिणी पद्धतीने हेल काढत बोलणारे व्हिलन... रामू आणि सत्या + कंपनी च्या त्याच त्याच अंडरवल्डी कॉप्या पाहणे (पायरेटेडसुद्धा नाही / फुकटही नाही) टोटल बंद... _________________________________ मात्र "स्पॉईलर अलर्ट गोष्ट लिहिताना (शेवट सांगणे अगदीच आवश्यक वाटत असेल तर ) "स्पॉईलर अलर्ट " असे वरती मोठे लिहायचे असते, तुम्हाला पिच्चर कितीही फाल्तु वाटत असला तरी... _________________________________ तथाकथित उच्चभ्रू फिल्म क्रिटिक्सचे वाईट रिव्ह्यू वाचूना रामु उखडला आणि त्याने रिव्ह्यूंचे रिव्ह्यू लिहायला सुरुवात केली... त्यातले एक एक वाक्य घेऊन .... अगदी तात्याची आठवण झाली... विशेषतः मग? सो व्हॉट? अशी उत्तरे वाचनीय... वेळ असला तर वाचा... http://rgvarma.spaces.live.com/Blog/cns!5187B91811914FB4!546.entry रामुला मराठी येते की नाही माहित नाही, येत असेल तर लिखाळ यांच्या रिव्ह्यूवर सुद्धा तो ब्लॉगमध्ये उत्तर द्यायची शक्यता नाकारता येत नाही... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

II राजे II 17/06/2008 - 23:12
सहमत. पण सत्या ईतका काही वाईट नव्हता..... उर्मी मुळे थोडा चांगला वाटला आम्हाला ;) राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)

In reply to by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

पण सत्या ईतका काही वाईट नव्हता..... सत्या मला खूपच आवडला होता.. कंपनीसुद्धा ओक्के होता... पण पुढे सगळ्या त्याच त्याच कॉप्या होत्या त्यांचा वैताग आला.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मुक्तसुनीत 17/06/2008 - 23:16
भडकमकरांचे टोले बेक्कार बसताहेत ! लगे रहो मास्तर ! बाय द वे ..... सरकार-राज आणि रामू यांच्यावरचा एक फर्मास लेख : चक्क मराठीमधे !! अत्यंत खुसखुशीत नि खुमासदार ! http://batmidar.blogspot.com/2008/06/blog-post_14.html

अनिल हटेला 17/06/2008 - 21:19
छान !! सरकारराज मी सुद्धा पाहीला ... असो प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते ... मला मात्र सिनेमा आवडला.... अमिताभ ,अभिषेक पेक्षा दिलीप प्रभवळकर यान्च काम जास्त परीणाम कारक वाटल... लगे रहो नन्तर अजुन एक चान्गल पात्र त्यान्नी वठवलये.... बाकी रामू स्टायल सिनेमा म्हटल तर त्याची चित्रपट बनवण्याची पद्धत च हटके आहे ... अर्थात हे माझ म्हणने आहे ... व्यक्ती सापेक्ष विचारात फरक असतोच नाही का !!!!

अमोल केळकर 17/06/2008 - 22:49
चित्रपट प्रदर्शनापुर्वी तो राज ठाकरेंच्या व्यक्तीरेखेवर आहे असे म्हणले जात होते . खरे आहे का हे? पाकिस्तानात या चित्रपटावर बंदी घातली आहे कारण त्यात बाळासाहेबांचा उदो-उदो आहे म्हणे. नक्की या चित्रपटाचे नायक कोण काका की पुतणे ? ( का मुलगा?) आपला ( राम राज्याचा चाहता) अमोल

यशोधरा 17/06/2008 - 23:00
हा सिनेमा मला तसा फारसा आवडला नाही, पण अगदीच टाकाऊ आहे असे पण वाटले नाही. महत्वाची म्हणजे त्याच्या डोळ्यांतली इन्टेन्सिटी. ती इन्टेन्सिटी अजून कोणीही दाखवू शकत नाही आणि रामूने ती व्यवस्थित वापरलीय. उदाहरणं देत बसल्यास वेगळा लेख होईल. हिचकॉक म्हणायचा की चित्रपटात संवाद हे बाकीच्या संगीताप्रमाणेच यावेत. अभिनेत्याने बोलावं ते नजरेने ! १००% अनुमोदन संदीप!! अमिताभ आणि दिलीप प्रभावळकर या दोघांचा अभिनय सुरेखच आहे.

ऋचा 17/06/2008 - 23:21
सिनेमा इतका काही टाकाऊ नव्हता, मला दिलिप प्रभावळकर यांचे काम आवडले (बच्चन फ्यामिली पेक्षा). इतका काही टुकार नाहीय. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

गिरिजा 17/06/2008 - 23:44
सरकार आवडला होता.. सरकार राज नाही आवडला.. पण लिखाळ, एखादी कलाकृती स्वतःला आवडली नाही तर ह्याचा अर्थ ती टुकार आहे असा होत नाही. याच्याशी पुर्णपणे सहमत आहे.. माझ्या मते, प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी चांगले असतेच.. आपल्याला काही वेगळ अपेक्षित असेल आणि ते त्यात नसेल, तर आपल्याला नाही आवडत.. म्हणुन ते टुकार, अस अजिबात नाही. -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

मनस्वी 18/06/2008 - 00:00
एक गावातला समाजसुधारक नेता मोठा कट करतो..
हाच नेता सरकारचा राजकारण-गुरुही असतो.
आणि सगळ्यात भारी म्हणजे अभिषेकची गादी आता ऐश्वर्या चालवणार सरकारिण बनून.. धन्य आहे !!!
सोबतीला सरकारने चिकूला पण बोलावून घेतलंय ना! का तो डायलॉग ऐकू नाही आला? मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

विसुनाना 18/06/2008 - 13:45
'सरकार राज'ला काय करायची आहे स्पॉइलर अलर्ट? तो काही गुह्यभेद वगैरे आहे तो रामूला नंतर ओढून ताणून सुचला असावा असे वाटते.अत्यंत हास्यास्पद ! उलट दिलीप प्रभावळकर हाच खलनायक आहे हे अगोदर माहित असेल तर पटकथेत पहिल्यापासूनच किती भगदाडे आहेत ते समजायला सोपे जाईल. (अर्थात कोणी फक्त मापे काढायच्या माफक उद्देशाने स्वतःच्या खिशाला खार लाऊन पहाणार असेल तर...)

अन्या दातार 18/06/2008 - 13:46
स्.रा. चे जेंव्हा प्रोमोज टीव्हीवर झळकू लागले तेंव्हापासूनच मला तो बघावासा वाटला नाही. अनेक कलाकृतींचे रिमेक्/सिक्वेल्स हे एका समान धर्तीवर आधारित असल्याने तुलना ही होतेच. त्यात बर्‍याचदा पहिली कृती चांगली वाटते. उदा. १]मुन्नाभाई एम्.बी.बी.एस. वरुन त्याचा दुसरा पार्ट लगे रहो मुन्नाभाई काढला. पण एम्.बी.बी.एस. जितका चांगला झाला तितका लगे रहो नाही वाटला. २] मुघल्-ए-आझम चा मेगा सिक्वेल म्हणून काढलेला ताज महल(सन २००५) नावाचा एक सिनेमा कधी आला आणि कधी गेला तेही कळाले नाही. :| त्यातली गाणी मात्र अप्रतिम आहेत.(शेवटी नौशाद साहेबांचे संगीत होते! :) ) हा असा माझा सर्व्हे असल्याने मी सरकारराज बघायचे टाळले. (सर्व्हेमध्ये काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त कराव्यात.) अनिरुद्ध दातार

In reply to by अन्या दातार

मनिष 18/06/2008 - 17:16
मुन्नाभाई एम्.बी.बी.एस. वरुन त्याचा दुसरा पार्ट लगे रहो मुन्नाभाई काढला. पण एम्.बी.बी.एस. जितका चांगला झाला तितका लगे रहो नाही वाटला.
'लगे रहो...' खरच उत्तम चित्रपट आहे, किंबहुना मुन्नाभाई एम्.बी.बी.एस. पेक्षा सरस असेल पण वाईट नाही! सरकार राज माझ्याही डोक्यात गेला. (अमिताभची इंटेन्सिटी, सेपिया टोन, रखरखीत्पणा/क्रौर्य दाखवणार्‍या ओव्हरएक्सोपस्ड फ्रेम्स हे सगळं ठीक आहे, पन....सिनेमा फसलाच!) सरकार बघितला नाही.

II राजे II 18/06/2008 - 18:01
"एखादी कलाकृती स्वतःला आवडली नाही तर ह्याचा अर्थ ती टुकार आहे असा होत नाही." १००% सहमत. सरकार आवडला होता... सरकार राज अजून पाहीला नाही.. पण पाहीन नक्कीच !! राज जैन माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?

वेताळ 18/06/2008 - 19:34
का उगाचच टुकार सिनेमाला चांगला चांगला म्हणुन इतराचा टाईम वाया घालवता. दोन वर्षानंतर थेटरात जाउन एकादा सिनेमा बघावा म्हणुन सरकार राज बघायला गेलो , बाहेर येताना खेटार तोंडावर मारुन घेउन आलो. मला पण सिनेमात प्रकाश योजना खुप खटकली . मुळात सरकार हा सिनेमा मी बघितला नाही म्हणुन मी स्वःताला भाग्यवान समजतो.मठ्ठ थोबाड घेउन अभिषेक हिरोगीरी करत असतो.काळी लुंगी घालुन सरकार अंधारया घरात सारखे चहा,खीर आणि इडली खात असतात.घरात अंधार असल्यामुळे मला त्याची लुंगी काळी दिसली असावी किंवा सरकाराच्या घरात लोड्शेंडीग केली असावे.एक बाई २०० हजार कोटीचा का २०० कोटीचा पावर प्रोजेक्ट घेउन महाराष्ट्रात येते.ठाकरवाडी लाच तिला प्रोजेक्ट करायचा असतो,अन ते गाव सरकारांच्या गुरुचे असते. हाच खरा घोळ आहे. सरकारांचा विरोध असुन अभि ला तो प्रोजेक्ट आवडतो( प्रोजेक्ट वाली बाई आपली ऐश्वर्या असते,आलं का कारण लक्षात?) प्रोजेक्ट पुर्ण करण्यासाठी बायको सोडुन ऐश ला घेउन फिरत बसतो.पण गुरुचा नातु प्रोजेक्टच्या आडवा येतो. खुप गोंधळ होतो, बरेच जण मरतात पण शेवटी हातमोजे वाला माणुस अभि ला मारतो. पण सरकार शेवटी सगळा छडा लावतात. सगळा सिनेमा बघण्यापेक्षा हाच भाग बघितला तरी सगळी कथा समजते.ह्या सगळ्या खेळाचा मास्टरमाईड सरकारचे गुरु असतात.सरकार पेक्षा पावरफुल्ल हे गावटी सरकार असतात.गावात बसुन लंडन मधल्या माणसाला महाराष्ट्रात पावर प्रोजेक्ट काढायला लावतात(२००हजार कोटी) . गुरु सकारला अभि मेल्यावर भेटायला येतात.आणि बोलता बोलता विचारतात आता अभि नंतर कोन?,त्यावेळी बोलत असताना सरकारचा एक माणुस कोपरयात बॅटरी चा झोत मारतो,तिथे गुरुचा नातु मेलेला असतो.त्यावेळी खरे कळते की सरकारच्या घरात लाईटचे वांदे आहेत म्हणुन संपुर्ण सिनेमात सरकारचे घर अंधारलेले दाखवले आहे.शेवटी पावर प्रोजेक्टवाली बाई सकारच्या घरी चहा पिताना दाखवली आहे. बिचारीला काय दशा येते. रामुची आई प्रत्येक वेळी त्याचा नवीन चित्रपट बघते आणि आपला अभिप्राय त्याला देते(रामुची सकाळ मध्ये मुलाकात आली होती त्यात तो हे म्हणाला) . हा सिनेमा बघुन नक्की तिने रामुला खेटराने मारले असणार. (अंधाराचे वांदे असणारा) वेताळ

In reply to by वेताळ

मनस्वी 19/06/2008 - 17:43
त्यावेळी बोलत असताना सरकारचा एक माणुस कोपरयात बॅटरी चा झोत मारतो,तिथे गुरुचा नातु मेलेला असतो.त्यावेळी खरे कळते की सरकारच्या घरात लाईटचे वांदे आहेत
हा हा हा हा :D हा हा हा हा :D मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

लिखाळ 19/06/2008 - 00:09
नमस्कार मंडळी ! प्रतिसादाबद्दल, अनुकूल-प्रतिकूल मतांबद्दल आभार. खरेतर सिनेमा पाहून आलेला वौताग सर्वां बरोबरोब बोलून हलका करावा या एकाच उद्देशाने लिखाण केले. सिनेमाला टूकार म्हणणे हा उद्देश नव्हता तर ते उद्दिपन होते ;) आवड व्यक्तीसापेक्ष आहे. ज्यांना सिनेमा आवडला त्यांच्या मताचा आदरच आहे. वरिल एका प्रतिसादात श्री. चित्रे म्हणतात की सिनेमाचा शेवट असा सांगू नये वा तशी सूचना आधी द्यावी ! खरे आहे. माझी अनवधानाने ही चूक झाली. कोणाचा रसभंग झाला असल्यास मला क्षमा करावी. मी केवळ गप्पा या हेतूने हा लेख लिहिला..त्यमुळे मी शेवट सांगत आहे आणि ते योग्य होणार नाही हे माझ्या लक्षातच आले नाही. (रामुने सरकारिण असा फालतू सिनेमा काढला आणि तो पाहून मी काही लिहिले तर त्या वेळी मी नक्की काळजी घेईन :)) सहभागाबद्दल सर्वांचे पुन्हा आभार. आपला --लिखाळ.

विसोबा खेचर 19/06/2008 - 00:14
लिखाळराव, सावध केलंत ते बरं झाल! माझा आपल्या परिक्षणावर पूर्ण विश्वास आहे. आता हा सिनेमा न पाहिलेलाच बरा! :) आणि तसंही बच्चन कुटुंबाचा आताशा वैतागच यायला लागलाय. आम्ही आपले जुन्या बच्चनसाहेबांचेच फ्यॅन आहोत.. अभिषेक आणि पांढरी पाल ऍश तर बघवतच नाहीत! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पण कमीत कमी दिलीप प्रभावळकर आणि लिमये दोन मराठी कलाकारांचा अभिनयासाठी तरी बघ. छान काम केले आहे दोघांनी. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विसुनाना 20/06/2008 - 11:40
आजकाल तेलुगू चित्रपटात मुख्य खलनायकांच्या भूमिका मिळवून दणदणीत यश मिळवणारा आपला सातारचा सयाजी शिंदे! त्याला विसरलात. खरंच! मराठी अभिनेत्यांची अभिनयाची ताकद आजकालच्या भुक्कड हिंदी चित्रपटांना तारण्यात वाया जात आहे असे वाटले.

In reply to by विसुनाना

गिरिजा 20/06/2008 - 11:47
मराठी अभिनेत्यांची अभिनयाची ताकद आजकालच्या भुक्कड हिंदी चित्रपटांना तारण्यात वाया जात आहे असे वाटले.
खरय.. -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग मराठी अभिनेत्यांची अभिनयाची ताकद आजकालच्या भुक्कड हिंदी चित्रपटांना तारण्यात वाया जात आहे असे वाटले. -----------------------
नमस्कार ! काल 'सरकार राज' हा चित्रपट पाहिला. का पाहिला याचे उत्तर .. नवा चित्रपट आहे म्हणून पाहिला. अहो, तो चित्रपट पाहून इतका वैताग आला आहे, की जरा मित्रमंडळींसमोर बडबड करुन मन हालके करावे या हेतूने इथे लिहित आहे. ही चित्रपटाची समिक्षा, परिक्षण वगैरे नसून..

मि.पा. कट्ट, पुणे दिनांक - १२ जुन २००८

मनिष ·

प्राजु 13/06/2008 - 13:10
काय रे काल ते फोटो उगाच काढलेस का?? चढव ना इथे... :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अनिल हटेला 13/06/2008 - 13:43
काय हे मनिष राव!!! सगळच अर्धवट - अर्धवट वाटतये!!!! ना सविस्तर व्र् त्तान्त ना फोटो !!!! अस काय करताय?

अमितकुमार 13/06/2008 - 14:59
पूरेपूरच नाव काढ्ल की आसे वाटते उगच पूणे सोड्ल. अस्स मटण कुढे मिळेल इथे गूजराथ मध्ये कुणाला ठाऊक आहे का ? धन्यवाद, अमितकुमार

मनिष 13/06/2008 - 17:12
जमले बुवा एकदाचे! :) प्राजु आणि इनोबा - Praju & Inoba वाट पहातोय...कुठे आहेत बाकीचे? तात्या, नीलकांत, मनिष आणि इनोबा Praju & Inoba विजुभाऊ आणि तात्या Praju & Inoba इनोबा आणि ओंकार Praju & Inoba डॉ. प्रसाद दाढे आणि भडकमकर मास्तर Praju & Inoba डॉ. प्रसाद दाढे आणि भडकमकर मास्तर - काय बरं घ्यावे? Praju & Inoba तात्या आणि विजुभाऊ Praju & Inoba

रिमझिम 14/06/2008 - 10:50
फोटो छान आले आहेत , सही मजा आली असनार,इथे लेख वाचत असताना प्रत्येकाची मनामध्ये एक प्रतीमा तयार झाली होती चेहर्‍यावरुन कुनीतरी टारगट वाट्तय का बघा :D (ह्.घ्या) बाकी फोटो मस्तच!!!!

नाखु 14/06/2008 - 11:03
आपण पुण्यात येऊन आम्ही आपले दर्शन घेऊ श़कलो नाही ... पुन्हा "योग" यावा हि विनंती. आपला "संत तात्या" भक्त.. नाद खुळा. मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"

वृत्तांत कुठे आहे? विजूभाऊ, क्लायंट ने केस उपट्लेले दिसतायात ;) आमची पण एस ए पी मध्ये हिच अवस्था झालीय... डॉ. प्रसाद दाढे आणि भडकमकर मास्तर : ह्यांच्या लि़खाणावरून कोणीतरी मोठ्या वल्ली (आकाराने आणी वयाने) असतील असे वाटले होते, आमच्या भ्रमाचा भोपळा फुटला..

वरदा 17/06/2008 - 06:31
की व्रुत्तांत पण येईल आणि मी एकत्र प्रतिक्रीया देईन म्हणून्.....काय काय गप्पा मारल्या सगळ्यांनी? फोटो मस्त आलेत एकदम....

शैलेन्द्र 17/06/2008 - 09:50
मस्तच आलेत हो फोटो, पन एका फोटोत(वरुन ३ नंबर) तात्या थोडे हललेत, आता तात्याना हलवने म्हणजे साधे काम का? पन जमलय बुवा...

ऋचा 17/06/2008 - 09:55
मला वाटलेल भडकमकर मास्तर म्हणजे आजोबाच असणार पण हे तर एकदम वेगळेच निघाले..... :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

चाणक्य 17/06/2008 - 10:37
नमस्कार, मी नुकताच मि.पा. चा सदस्य झालो आहे. एका मित्राकडुन मि.पा. बद्दल ऍकले होते. एक दिवस सहज म्हणुन मि.पा. वर आलो आणि मग........ रोज येत राहिलो. तात्या, भडकमकर, धमाल मुलगा, ईनोबा, प्राजु वाचायचा जणु छंदच लागला. कधीकधी तर एखाद्या लेखावरच्या नुसत्या प्रतिक्रीया वाचत बसायचो. गेले २-३ महिने हा उद्योग चालु आहे. काडिमात्र ओळख नसताना देखिल मि.पा. चे सदस्य ओळखिचे वाटायला लागले. आत्ता फोटो बघताना सुध्दा मित्रांचे फोटो बघितल्यासारखे वाटले. सदस्य बनायचे डोक्यात होते पण उगाचच चालढकल करत होतो. वाटत होतं काहीतरी लिहायला असल्याशिवाय कसं व्हायचं सदस्य. शेवटी काल झालो दाखल मि.पा. वर. चाणक्य

प्राजु 13/06/2008 - 13:10
काय रे काल ते फोटो उगाच काढलेस का?? चढव ना इथे... :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अनिल हटेला 13/06/2008 - 13:43
काय हे मनिष राव!!! सगळच अर्धवट - अर्धवट वाटतये!!!! ना सविस्तर व्र् त्तान्त ना फोटो !!!! अस काय करताय?

अमितकुमार 13/06/2008 - 14:59
पूरेपूरच नाव काढ्ल की आसे वाटते उगच पूणे सोड्ल. अस्स मटण कुढे मिळेल इथे गूजराथ मध्ये कुणाला ठाऊक आहे का ? धन्यवाद, अमितकुमार

मनिष 13/06/2008 - 17:12
जमले बुवा एकदाचे! :) प्राजु आणि इनोबा - Praju & Inoba वाट पहातोय...कुठे आहेत बाकीचे? तात्या, नीलकांत, मनिष आणि इनोबा Praju & Inoba विजुभाऊ आणि तात्या Praju & Inoba इनोबा आणि ओंकार Praju & Inoba डॉ. प्रसाद दाढे आणि भडकमकर मास्तर Praju & Inoba डॉ. प्रसाद दाढे आणि भडकमकर मास्तर - काय बरं घ्यावे? Praju & Inoba तात्या आणि विजुभाऊ Praju & Inoba

रिमझिम 14/06/2008 - 10:50
फोटो छान आले आहेत , सही मजा आली असनार,इथे लेख वाचत असताना प्रत्येकाची मनामध्ये एक प्रतीमा तयार झाली होती चेहर्‍यावरुन कुनीतरी टारगट वाट्तय का बघा :D (ह्.घ्या) बाकी फोटो मस्तच!!!!

नाखु 14/06/2008 - 11:03
आपण पुण्यात येऊन आम्ही आपले दर्शन घेऊ श़कलो नाही ... पुन्हा "योग" यावा हि विनंती. आपला "संत तात्या" भक्त.. नाद खुळा. मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"

वृत्तांत कुठे आहे? विजूभाऊ, क्लायंट ने केस उपट्लेले दिसतायात ;) आमची पण एस ए पी मध्ये हिच अवस्था झालीय... डॉ. प्रसाद दाढे आणि भडकमकर मास्तर : ह्यांच्या लि़खाणावरून कोणीतरी मोठ्या वल्ली (आकाराने आणी वयाने) असतील असे वाटले होते, आमच्या भ्रमाचा भोपळा फुटला..

वरदा 17/06/2008 - 06:31
की व्रुत्तांत पण येईल आणि मी एकत्र प्रतिक्रीया देईन म्हणून्.....काय काय गप्पा मारल्या सगळ्यांनी? फोटो मस्त आलेत एकदम....

शैलेन्द्र 17/06/2008 - 09:50
मस्तच आलेत हो फोटो, पन एका फोटोत(वरुन ३ नंबर) तात्या थोडे हललेत, आता तात्याना हलवने म्हणजे साधे काम का? पन जमलय बुवा...

ऋचा 17/06/2008 - 09:55
मला वाटलेल भडकमकर मास्तर म्हणजे आजोबाच असणार पण हे तर एकदम वेगळेच निघाले..... :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

चाणक्य 17/06/2008 - 10:37
नमस्कार, मी नुकताच मि.पा. चा सदस्य झालो आहे. एका मित्राकडुन मि.पा. बद्दल ऍकले होते. एक दिवस सहज म्हणुन मि.पा. वर आलो आणि मग........ रोज येत राहिलो. तात्या, भडकमकर, धमाल मुलगा, ईनोबा, प्राजु वाचायचा जणु छंदच लागला. कधीकधी तर एखाद्या लेखावरच्या नुसत्या प्रतिक्रीया वाचत बसायचो. गेले २-३ महिने हा उद्योग चालु आहे. काडिमात्र ओळख नसताना देखिल मि.पा. चे सदस्य ओळखिचे वाटायला लागले. आत्ता फोटो बघताना सुध्दा मित्रांचे फोटो बघितल्यासारखे वाटले. सदस्य बनायचे डोक्यात होते पण उगाचच चालढकल करत होतो. वाटत होतं काहीतरी लिहायला असल्याशिवाय कसं व्हायचं सदस्य. शेवटी काल झालो दाखल मि.पा. वर. चाणक्य
सविस्तर माहिती (कोणी लिहिली तर) येईलच नंतर, हे आपलं 'सिनॉप्सिस' :) स्थळ : हॉटेल अभिषेक आणि हॉटेल पुरेपूर कोल्हापुर - दोन्ही एरंडवणे, मेहेंदळे गॅरेज जवळ (फु़कट पत्त्यावरून परत पुण्यालाशिव्या नकोत)
(सु) संवाद - प्र. हॉटेल अभिषेक कुठे आहे? उ. हॉटेल पुरेपूर कोल्हापुर समोर. प्र. बरं, हे हॉटेल पुरेपूर कोल्हापुर कुठे आहे? उ. हॉटेल अभिषेक समोर! प्र. हम्म! दोन्ही कुठे आहेत? उ. समोरासमोर! ;)
असो! हजेरी -
  1. दस्तुरखुद्द, मि.पा. मालक, अण्णांचे (मानस)शिष्य संत तात्याबा महाराज उर्फ तात्या अभ्यंकर
  2. मि.पा.

अरून सवास, सायं सवास! भाग - २

ॐकार ·

पक्या 07/06/2008 - 00:33
मस्तच चित्र सफर. माशाच्या आकाराची डिश खासच. जपानी खानपान मध्ये वर्णन केलेला खाद्यप्रकार/खाद्यक्रिया म्हणजे स्टीमबोट. .हो ना. आपणच आपले पदार्थ उकडून / उकळून घेउन खायचे. मीठ - मीरपूड सोडल्यास इतर काही मसाले नसतात त्यात. अर्ध्या अननसाचा डीश सारखा केलेला वापर पण खास. सर्व फोटोज छान.

शितल 07/06/2008 - 00:52
सचित्र माहिती छान फोटो ही अगदी खास आहेत, आणि फळा॑नी भरलेली नाव तर अगदी सही.

यशोधरा 07/06/2008 - 09:36
सह्ही फोटो टाकले आहेत ॐकार!! मस्त!! बसल्या जागी थायलंडची सफर झाली!! बुद्ध वृंदावन मस्तच :)

मदनबाण 07/06/2008 - 10:04
ॐकारराव मस्तच !!!!!,,,फोटो मस्त आहेत..... ताटलीत अननस -भात - बिर्याणी हा एकदम सॉलिड प्रकार दिसतोय..... (अननस प्रेमी) मदनबाण.....

पक्या 07/06/2008 - 00:33
मस्तच चित्र सफर. माशाच्या आकाराची डिश खासच. जपानी खानपान मध्ये वर्णन केलेला खाद्यप्रकार/खाद्यक्रिया म्हणजे स्टीमबोट. .हो ना. आपणच आपले पदार्थ उकडून / उकळून घेउन खायचे. मीठ - मीरपूड सोडल्यास इतर काही मसाले नसतात त्यात. अर्ध्या अननसाचा डीश सारखा केलेला वापर पण खास. सर्व फोटोज छान.

शितल 07/06/2008 - 00:52
सचित्र माहिती छान फोटो ही अगदी खास आहेत, आणि फळा॑नी भरलेली नाव तर अगदी सही.

यशोधरा 07/06/2008 - 09:36
सह्ही फोटो टाकले आहेत ॐकार!! मस्त!! बसल्या जागी थायलंडची सफर झाली!! बुद्ध वृंदावन मस्तच :)

मदनबाण 07/06/2008 - 10:04
ॐकारराव मस्तच !!!!!,,,फोटो मस्त आहेत..... ताटलीत अननस -भात - बिर्याणी हा एकदम सॉलिड प्रकार दिसतोय..... (अननस प्रेमी) मदनबाण.....
3

अरून सवास! भाग १

ॐकार ·

प्राजु 30/05/2008 - 12:47
लेखहि खास आहे. थाई लोकां बद्दल बरिच माहिती सांगितली आहेत आपण. छायाचित्रेही एकदम छान आहेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ईश्वरी 30/05/2008 - 13:04
वा , फारच छान फोटो आहेत सर्व . थायलंड ट्रिप ची आठवण जागी झाली . (मी ८-९ वर्षापूर्वी थायलंड ला गेले होते. ) बँकॉक मधील वातारूण (Wat Arun) टेम्पल , नदीतले फ्लोटींग मार्केट , पॅलेस, डाऊनटाऊन, हत्ती आणि मगरींचा थरारक शो ..सगळच सही . पुढचे भाग लवकर टाका. वाचायला उत्सुक. ईश्वरी

आनंदयात्री 30/05/2008 - 12:57
सुंदर लेख ओंकार अन भरपुर सुरेख छायाचित्रांबद्दल धन्यवाद :) >>अयुथया - अयुत्थ्या (अयोद्ध्या) 'ऍना अँड दी किंग ऑफ सयाम' या पुस्तकात अयोध्येचा असाच उल्लेख होता असे स्मरले.

अन्जलि 30/05/2008 - 13:14
फोतो खुप छान आले आहेत मस्त वाटले जेथे सोनेरि रन्ग् दिस्तो आहे ते सोने आहे का? शेशनाग, सोनेरि खाम्ब इ.

ध्रुव 30/05/2008 - 13:59
थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत -- ध्रुव

फोटो छान आहेत. थायलंड बद्दल कुतूहल आहेच. अजून पुढे लवकर लिहा. एक प्रश्न नेहमी पडतो, थाय संस्कृति वर भारताचा एवढा प्रभाव आहे, पण आज तिथे भारता बद्दल किंवा भारतीय संस्कृतिबद्दल एकंदरीत काय मत आहे? ते भारताला कोणत्या नजरेने बघतात? तुम्हाला असे काही माहित असेल तर जरूर लिहा. बिपिन.

राजे 30/05/2008 - 15:32
थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत हेच म्हण्तो आहे ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

मदनबाण 31/05/2008 - 14:14
थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत अगदी असेच म्हणतो.....

अजिंक्य 30/05/2008 - 18:18
आपल्याकडे "अरुणोदय" असं म्हणतात, त्याचप्रमाणे हे अरुन सवास आहे काय? (माझी आपली शंका!) बाकी लेख मात्र अतिशय उत्तम. छायाचित्रे तर अप्रतिम! असेच लेख अजूनही लिहावेत. चालू दे!

शितल 30/05/2008 - 18:30
फोटो पाहुन एकदम छान वाटले तो देश पाहण्याची इच्छा निमार्ण झाली. आणि भारतीय स॑स्कृतीशी जवळीक असल्याचे वर्णन ही छान केले आहे.

मन 30/05/2008 - 22:36
सुरेख वर्णन. सुरुवात तर झकास झालिये. आता पुढले ही भाग द्या टाकुन पटापट. आपलाच, मनोबा

पक्या 30/05/2008 - 23:49
एकसे एक प्रकाशचित्रे. थायलंड च्या सफरीची सुरवात झकास झाली आहे . येऊ द्यात अजून. -- पक्या

प्रियाली 31/05/2008 - 00:54
थायलंडची प्रकाशचित्रे सुरेखच आहेत. रामायणातील प्रसंग बहुधा कुंभकर्णाचा असावा का काय असे वाटून गेले.
हे शहर ख्मेर राजवटीत वसवले होते आणि ते आधी राजधानीचे शहर होते.
अयुथ्थ्याबद्दल हा उल्लेख कुठे सापडला? कारण अयुथ्थ्याचे राजे हिंदू/बौद्ध असले तरी ख्मेर नसावेत आणि अयुथ्थ्याचा उदय ख्मेर घराण्याच्या पडत्या काळात झाला, शहरही तेव्हाच वसवले असावे असे वाटते. अयुथ्थ्याच्या एका राजाने सुमारे १४व्या शतकात (चू. भू. दे. घे.) ख्मेर घराणे खिळखिळे झाल्यावर त्यावर स्वारी केली होती असे वाटते.

In reply to by प्रियाली

ॐकार 03/06/2008 - 00:10
ख्मेर राजवटीत वसवल्याचा उल्लेख चुकला. ख्मेर राजवटीच्या अस्तकाळात वसवले गेले असे वाक्य असावयास हवे होते. ख्मेर शिल्पकलेच्या प्रभावाबद्दल लिहायचे होते. ते राहून गेले. संदर्भ - http://www.tourismthailand.org/destination-guide/phranakhonsiayutthaya-14-1-1.html

चित्रा 31/05/2008 - 05:56
सर्वच छायाचित्रे आवडली आणि वर्णनावरून देश बघण्याची इच्छा झालेली आहे. सोनेरी रंग थायलंडमध्ये कुठच्यातरी एका काळात प्रिय झालेला दिसतो आहे. दुसरीकडे अयुथ्थ्यास मात्र इमारतींची नैसर्गिक रंगसंगती दिसते आहे. मस्त चित्रे.

In reply to by चित्रा

प्रियाली 31/05/2008 - 06:36
पुराणे, जातककथा इ. मध्ये वर्णन केलेली सुवर्णभूमी ही थायलंड आहे असे मानले गेल्याने बहुधा येथे सोनेरी रंग प्रिय होता आणि असावा.

विसोबा खेचर 31/05/2008 - 08:31
ओंकारा, सर्व फोटू व वर्णन क्लासच आहे! मला जुन्या थाई लाकडी घराचा फोटू सर्वाधिक आवडला! :) पुढच्या भागांत फ्लोटींग मार्केट आणि थाई खादाडीबद्दल लिहीन. तूर्तास इतकेच... अरे वाट पाहतो आहे रे! तुझ्या हा लेख म्हणजे मेजवानीच आहे. आम्हाला घरबसल्या थायलंडची चित्रदर्शी सफर घडली. आता थाई खादाडीचं सचित्र वर्णन येऊ द्यात! तात्या.

प्राजु 30/05/2008 - 12:47
लेखहि खास आहे. थाई लोकां बद्दल बरिच माहिती सांगितली आहेत आपण. छायाचित्रेही एकदम छान आहेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ईश्वरी 30/05/2008 - 13:04
वा , फारच छान फोटो आहेत सर्व . थायलंड ट्रिप ची आठवण जागी झाली . (मी ८-९ वर्षापूर्वी थायलंड ला गेले होते. ) बँकॉक मधील वातारूण (Wat Arun) टेम्पल , नदीतले फ्लोटींग मार्केट , पॅलेस, डाऊनटाऊन, हत्ती आणि मगरींचा थरारक शो ..सगळच सही . पुढचे भाग लवकर टाका. वाचायला उत्सुक. ईश्वरी

आनंदयात्री 30/05/2008 - 12:57
सुंदर लेख ओंकार अन भरपुर सुरेख छायाचित्रांबद्दल धन्यवाद :) >>अयुथया - अयुत्थ्या (अयोद्ध्या) 'ऍना अँड दी किंग ऑफ सयाम' या पुस्तकात अयोध्येचा असाच उल्लेख होता असे स्मरले.

अन्जलि 30/05/2008 - 13:14
फोतो खुप छान आले आहेत मस्त वाटले जेथे सोनेरि रन्ग् दिस्तो आहे ते सोने आहे का? शेशनाग, सोनेरि खाम्ब इ.

ध्रुव 30/05/2008 - 13:59
थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत -- ध्रुव

फोटो छान आहेत. थायलंड बद्दल कुतूहल आहेच. अजून पुढे लवकर लिहा. एक प्रश्न नेहमी पडतो, थाय संस्कृति वर भारताचा एवढा प्रभाव आहे, पण आज तिथे भारता बद्दल किंवा भारतीय संस्कृतिबद्दल एकंदरीत काय मत आहे? ते भारताला कोणत्या नजरेने बघतात? तुम्हाला असे काही माहित असेल तर जरूर लिहा. बिपिन.

राजे 30/05/2008 - 15:32
थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत हेच म्हण्तो आहे ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

मदनबाण 31/05/2008 - 14:14
थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत अगदी असेच म्हणतो.....

अजिंक्य 30/05/2008 - 18:18
आपल्याकडे "अरुणोदय" असं म्हणतात, त्याचप्रमाणे हे अरुन सवास आहे काय? (माझी आपली शंका!) बाकी लेख मात्र अतिशय उत्तम. छायाचित्रे तर अप्रतिम! असेच लेख अजूनही लिहावेत. चालू दे!

शितल 30/05/2008 - 18:30
फोटो पाहुन एकदम छान वाटले तो देश पाहण्याची इच्छा निमार्ण झाली. आणि भारतीय स॑स्कृतीशी जवळीक असल्याचे वर्णन ही छान केले आहे.

मन 30/05/2008 - 22:36
सुरेख वर्णन. सुरुवात तर झकास झालिये. आता पुढले ही भाग द्या टाकुन पटापट. आपलाच, मनोबा

पक्या 30/05/2008 - 23:49
एकसे एक प्रकाशचित्रे. थायलंड च्या सफरीची सुरवात झकास झाली आहे . येऊ द्यात अजून. -- पक्या

प्रियाली 31/05/2008 - 00:54
थायलंडची प्रकाशचित्रे सुरेखच आहेत. रामायणातील प्रसंग बहुधा कुंभकर्णाचा असावा का काय असे वाटून गेले.
हे शहर ख्मेर राजवटीत वसवले होते आणि ते आधी राजधानीचे शहर होते.
अयुथ्थ्याबद्दल हा उल्लेख कुठे सापडला? कारण अयुथ्थ्याचे राजे हिंदू/बौद्ध असले तरी ख्मेर नसावेत आणि अयुथ्थ्याचा उदय ख्मेर घराण्याच्या पडत्या काळात झाला, शहरही तेव्हाच वसवले असावे असे वाटते. अयुथ्थ्याच्या एका राजाने सुमारे १४व्या शतकात (चू. भू. दे. घे.) ख्मेर घराणे खिळखिळे झाल्यावर त्यावर स्वारी केली होती असे वाटते.

In reply to by प्रियाली

ॐकार 03/06/2008 - 00:10
ख्मेर राजवटीत वसवल्याचा उल्लेख चुकला. ख्मेर राजवटीच्या अस्तकाळात वसवले गेले असे वाक्य असावयास हवे होते. ख्मेर शिल्पकलेच्या प्रभावाबद्दल लिहायचे होते. ते राहून गेले. संदर्भ - http://www.tourismthailand.org/destination-guide/phranakhonsiayutthaya-14-1-1.html

चित्रा 31/05/2008 - 05:56
सर्वच छायाचित्रे आवडली आणि वर्णनावरून देश बघण्याची इच्छा झालेली आहे. सोनेरी रंग थायलंडमध्ये कुठच्यातरी एका काळात प्रिय झालेला दिसतो आहे. दुसरीकडे अयुथ्थ्यास मात्र इमारतींची नैसर्गिक रंगसंगती दिसते आहे. मस्त चित्रे.

In reply to by चित्रा

प्रियाली 31/05/2008 - 06:36
पुराणे, जातककथा इ. मध्ये वर्णन केलेली सुवर्णभूमी ही थायलंड आहे असे मानले गेल्याने बहुधा येथे सोनेरी रंग प्रिय होता आणि असावा.

विसोबा खेचर 31/05/2008 - 08:31
ओंकारा, सर्व फोटू व वर्णन क्लासच आहे! मला जुन्या थाई लाकडी घराचा फोटू सर्वाधिक आवडला! :) पुढच्या भागांत फ्लोटींग मार्केट आणि थाई खादाडीबद्दल लिहीन. तूर्तास इतकेच... अरे वाट पाहतो आहे रे! तुझ्या हा लेख म्हणजे मेजवानीच आहे. आम्हाला घरबसल्या थायलंडची चित्रदर्शी सफर घडली. आता थाई खादाडीचं सचित्र वर्णन येऊ द्यात! तात्या.
3

आसपास

सन्जोप राव ·

In reply to by आजानुकर्ण

बेसनलाडू 30/05/2008 - 01:52
(सहमत)बेसनलाडू पूर्वस्मृतींचे काढुनि गहिवर, मी , माझे अन मला म्हणावे बघता बघता कट्टे सगळे गुत्ते होऊन बसले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले भाषेचे जणु मढे सजवुनी लावा त्याला उटणे या ओळी विशेष भिडल्या. (हलकट!)बेसनलाडू

कोलबेर 29/05/2008 - 23:16
रावसाहेब भावना पोहचल्या. तुमच्यातल्या प्रतिभेला तर आम्ही मानतोच त्याची वेगळी दखल घ्यायची गरज नाही. बर्‍यापैकी सहमतपण आहे. पण इथुन आमचं मन उडून मनोगतावर बसणे मात्र अशक्य आहे ही वस्तुस्थीती आहे. तुम्हाला हे कसंकाय जमतं ते कळत नाही. असो..

In reply to by कोलबेर

धनंजय 29/05/2008 - 23:34
छानच आहे. वेगवेगळ्या संकेतस्थळांमधले हेवेदावे मी लक्षपूर्वक अभ्यासलेले नाहीत. पण १००-२०० लोकसंख्येच्या या विश्वात कधी भाऊबंदकी आणि कधी उष्ट्रखरभाव दिसून आलेत, तर फार आश्चर्य वाटू नये. आमच्या कुटुंबातही हे होतेच.

विसोबा खेचर 30/05/2008 - 00:00
वा! कविता छान आहे! तात्या. अवांतर - पट्टे मालकांचे ग़ळ्यात बांधूनी श्वान काही बेचैन झाले कुणी न विचारी स्वामींच्या दारी, हिंडती इतस्तत: बिचारे! आले होते नव्या घरी, सहन न झाला मिसळझणझणाट परि परतुनी गेले मन उडुनी, पुन्हा जुन्या मालकापाशी शुद्धिचिकित्सकाचा सात्विक पाव तो, नकोसा आता वाटे मारामार प्रतिसादांच्या हड्डीची, शब्दकोड्यांची मौज न वाटे! आले पुन्हा परतुनी ते, मिसळ खावया नव्याने काय भरवसा द्यावा यांचा, असावे सोडिले पुन्हा मालकाने! :) रावसाहेबांचे काव्य वाचून आम्हालाही वरील दोन ओळी सुचल्या त्या इथे द्याव्यश्या वाटल्या. स्वतंत्रपणे कविता लिहून मिपावर टाकण्याइतपत मोठे कवी आम्ही नाही. दोनच ओळी सुचल्या म्हणून त्या इथे दिल्या! :) असो, चांगल्या काव्याबद्दल रावसाहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन..! आपला, (किंचित कवी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 30/05/2008 - 03:48
मारामार प्रतिसादांच्या हड्डीची,
तात्या, हे नक्की कुणाला उद्देशुन? ४०-५० प्रतिसाद काढणे हातचा मळ आहे...अमक्या अमक्या संस्थळावर ४-५ प्रतिसाद आले आमच्या इकडे मात्र ४० प्रतिसाद आले.. कौल लावुन पहा किती प्रतिसादांनी आम्हाला वा!वा! म्हंटले..प्रतिसादांच राजकारण शिकवीन तुला कधीतरी... असली विधाने रावसाहेबांनी केलेली तरी पहाण्यात नाही. म्हणजे ह्या ओळींचा रोख आणखी कुणावर आहे.. कुणावर बरे?? (प्रश्नांकित) कोलबेर

In reply to by विसोबा खेचर

सन्जोप राव 30/05/2008 - 06:42
ओळी चांगल्या आणि अर्थपूर्ण आहेत. वृत्तात वगैरे बसत नाहीत, पण 'अर्थ महत्वाचा, भाषा दुय्यम' या वटहुकुमानुसारच चालले आहे. अधिक प्रयत्न करत रहा, कधीतरी जमेल. अवांतरः 'इनो' चा खप अचानक वाढला अशी बातमी आहे. सन्जोप राव

मुक्तसुनीत 30/05/2008 - 02:19
प्रस्तुत कवितेमधल्या काव्यगुणाची वगैरे चर्चा फजूल आहे हे वेगळे सांगायला नकोच. आपल्या संस्थळावर केलेले हे एक विधान आहे. कवितेचा विषय जिव्हाळ्याचा आहे त्यामुळे प्रतिक्रिया दिल्याशिवाय रहावत नाही. महत्वाच्या विषयावर बोलावेसे वाटले तर आपल्या भीड , भिती या गोष्टींवर मात करून बोलणे केव्हाही श्रेयस्कर ; या भूमिकेतून लिहीत आहे. कवितेमधे निश्चित वक्रोक्ती आहे आणि लेट्स् फेस इट् , ती वर्मावर प्रहार करणारी आहे. कुणाही मिपाकराला वाचताना वेदना होतील त्या मलाही झाल्याच. शेवटी आपल्याला प्रिय वाटणार्‍या गोष्टीवरची टीका कुणाला सहन होणार आहे ? पण मला हेही जाणवले की, संजोपरावांना जर या आपल्या संस्थळाबद्दल कळकळ वाटत नसती तर त्यांनी ही कविता इथे टाकली असती काय ? ज्या गोष्टी चुकीच्या दिशेने चालल्या आहेत असे एखाद्याला वाटते तेव्हा त्यांच्याबद्दल बोलणे तेव्हाच होते जेव्हा ती गोष्ट सुधारावी असे वाटते ! संजोपरावांनी अंगिकारलेल्या मार्गाबद्दल त्यांची मानगूट एकवेळ धरता येईल ; पण त्यांच्या हेतूंबद्दल शंका घेणे चुकीचे होईल. कवितेमधे काही गंभीर वाटतील अशा गोष्टी निर्देशित केल्या गेल्या आहेत. आणीबाणीच्या वातावरणामधे त्यांच्याबद्दल चर्चा करणे अशक्य आहे; पण त्यांचा विचार व्हावा असे, एक हितचिंतक म्हणून कळकळीने सांगावेसे वाटते.

In reply to by कोलबेर

आजानुकर्ण 30/05/2008 - 13:20
कोलबेरशेठ आणि मुक्तसुनीत यांच्याशी सहमत आपला, (सहमत) आजानुकर्ण

In reply to by मुक्तसुनीत

फटू 30/05/2008 - 07:08
राव साहेबांना मिपा बद्दल आपुलकी नसती तर त्यानी ही कविता मिपा वर टाकलीच नसती.... बाकी कविता खूपच छान आहे.... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

In reply to by मुक्तसुनीत

विसोबा खेचर 30/05/2008 - 07:09
ज्या गोष्टी चुकीच्या दिशेने चालल्या आहेत असे एखाद्याला वाटते तेव्हा त्यांच्याबद्दल बोलणे तेव्हाच होते जेव्हा ती गोष्ट सुधारावी असे वाटते ! कवितेमधे काही गंभीर वाटतील अशा गोष्टी निर्देशित केल्या गेल्या आहेत. आणीबाणीच्या वातावरणामधे त्यांच्याबद्दल चर्चा करणे अशक्य आहे; पण त्यांचा विचार व्हावा असे, एक हितचिंतक म्हणून कळकळीने सांगावेसे वाटते. आणिबाणीच्या वातावरणात चर्चा करणे अशक्य असले तरी आम्हाला व्य नि पाठवून कळवणे तर आपल्याला शक्य आहे ना? (नाही, म्हणजे मिपाची इतकी काळजी असेल तर!) मुक्तराव, काय बरं मारे असं गंभीर चाललं आहे मिपावर ते आम्हाला तरी कळू द्या! :) आम्ही आमचे पोटापाण्याचे उद्योगधंदे सांभाळून आमच्याकडून जितक्या चांगल्या रितीने मिपा चालवता येईल तितक्या चांगल्या रितीने ते चालवत आहोतच. यापेक्षा अधिक काही करणं आम्हाला शक्य नाही. पुढे मर्जी नियतीची! मिपाचं जे काय व्हायचं असेल ते होईल! मिपाच्या यशापयाशाचं खापर माथी मिरवायला हा तात्या समर्थ आहे! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अरुण मनोहर 30/05/2008 - 07:42
तात्यांना आमचा पूर्ण पाठींबा. मिसळपाव चटकदार बनवण्यात तात्यांचा "संजीव कपूर"चा हाथभार आहे. ज्यांना दहीभात भेंड्याची भाजी नेहमी खायला आवडते आणि मिरचीचे खाणे पचत नाही, त्यांनी दुसर्‍्या हटेलात जावे की. आम्ही पण सटी सामाशी सात्वीक खायला जातोच. ---> खवय्या.

In reply to by मुक्तसुनीत

महत्वाच्या विषयावर बोलावेसे वाटले तर आपल्या भीड , भिती या गोष्टींवर मात करून बोलणे केव्हाही श्रेयस्कर मुक्तसुनीतजी, आजवर या वादापासून आम्ही अलिप्त राहिलो होतो. पण आता तुम्हीच आवाहन केलंय म्हणून स्पष्टच बोलतो..... आम्हाला नमोगत आणि मिपा यावरच्या वादात काहीही इन्टरेस्ट नाही. आय जस्ट डोन्ट गिव्ह अ डॅम!! आम्ही मिपाचे आहोत आणि इथून हाकलल्यापर्यंत मिपाचे राहू.... जर या आपल्या संस्थळाबद्दल कळकळ वाटत नसती तर त्यांनी ही कविता इथे टाकली असती काय ?...हेतूंबद्दल शंका घेणे चुकीचे होईल. आर यू किडिंग मी? तुम्ही आम्हाला काय मूर्ख समजता की आंधळे? प्रस्तुत लेखकाचा "ईनो" बद्द्लचा प्रतिसाद वाचा. तो विधायक आहे असे वाटते तुम्हांला? हा अपवाद आहे असे तुम्ही म्हणाल. पण आम्ही अजुनही "वारा सरणे..हिमवादळे" वगैरे विसरलेलो नाही. या आय्.डी. धारकाची मिपावरची जर "वाटचाल" पाहिली तर नुसता सभासद म्हणून वावरणे ही भूमिका दिसत नाही. त्यात काहीतरी व्हेस्टेड इंटरेस्ट वा पर्सनल अजेंडा असल्यासारखा स्पष्ट दिसतो... मी या आयडी धारकाची मिपावरची सर्व वाटचाल मुद्दाम अभ्यासली. सगळे मिपाकर प्रत्येक धाग्यावर प्रतिक्रिया देत नाहीत याचा अर्थ ते सगळे धागे वाचत नाहीत असे नव्हे!.... ते मरू दे, पण मला एक गोष्ट कळत नाही की प्रस्तुत आयडी धारक सगळीकडे मतांच्या पिंका टाकीत जातात. आमची त्याविषयी काहीच तक्रार नाही कारण मिपावर प्रत्येकाला पिंक टाकण्याचा अधिकार आहे हे आम्ही मानतो. पण आम्हांला असे आढळले आहे की त्यांनी पिंक टाकली रे टाकली की तुम्ही सारवासारवीचे तस्त घेऊन धावता की त्यांची पिंक किती विधायक आहे हे सांगण्यासाठी! हा काय चमत्कार आहे? इथेच नाही तर तुम्ही अन्यत्र ही तसे केले आहे. आम्हाला हे गौडबंगाल उलगडत नाही. हे एकाच माणसाचे दोन आय डी आहेत काय? नसतील तर तुमचे काय लागेबांधे आहेत हो ते एकदा स्वच्छ सांगून टाका म्हणजे "त्यांच्या" प्रतिक्रियेनंतर ती विधायक कशी आहे ते समजावणार्‍या "तुमच्या" प्रतिक्रियेची आम्ही प्रतिक्षा करू..... आमची प्रस्तुत मूळ लेखकांविषयी काही तक्रार नाही. कारण एकदा व्हेस्टेड इन्टरेस्ट आहेत हे कळल्यानंतर वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. पण तुमच्या मतांना आम्ही किंमत देतो (त्यांच्या नाही!), तेंव्हा तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही वर जे म्हटले त्यात काही चूक आहे काय? असा हा प्रतिसाद दिल्याबद्द्ल सरपंच बहुतेक आमचे सभासदत्व रद्द करतील. पण पर्वा नाही, जिथे मनातले स्पष्ट पणे बोलता येत नाही तिथे राहूनतरी काय उपयोग? आपलाच सस्नेही, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

सरपंच 30/05/2008 - 08:43
आम्ही मिपाचे आहोत आणि इथून हाकलल्यापर्यंत मिपाचे राहू.... अरे डांबिसा, तुला कोण हाकलेल लेका? तू तर सगळ्या मिपावल्यांचा फेमस डांबिसकाका! :) शिवाय तू नांवाप्रमाणे पक्का डांबिसही आहेस आणि मिपाला तर डांबिस मंडळींची नेहमीच आवश्यकता आहे! :) या आय्.डी. धारकाची मिपावरची जर "वाटचाल" पाहिली तर नुसता सभासद म्हणून वावरणे ही भूमिका दिसत नाही. त्यात काहीतरी व्हेस्टेड इंटरेस्ट वा पर्सनल अजेंडा असल्यासारखा स्पष्ट दिसतो... अगदी योग्य मुद्दा मांडला आहेस रे डांबिसा! असो, काही मंडळींना 'तात्या' आणि 'मिसळपाव' हे प्रकरण काही म्हण्जे काही केल्या पचतच नाही त्याला काय इलाज? आणि अपचन अगदी अनावर झालं की इथे येऊन मनसोक्त हागून जायच! दुसरं काय? :) पण आम्हांला असे आढळले आहे की त्यांनी पिंक टाकली रे टाकली की तुम्ही सारवासारवीचे तस्त घेऊन धावता की त्यांची पिंक किती विधायक आहे हे सांगण्यासाठी! हा काय चमत्कार आहे? इथेच नाही तर तुम्ही अन्यत्र ही तसे केले आहे. आम्हाला हे गौडबंगाल उलगडत नाही. हम्म! या बाबतीत मुक्तरावांचा खुलासा वाचायला आवडेल! आमचा मुक्तराव तसा भला माणूस, परंतु काही वेळेला उगीच काही लोकांपुढे दडपून जातो! :) आम्हाला हे गौडबंगाल उलगडत नाही. हे एकाच माणसाचे दोन आय डी आहेत काय? नाही रे डांबिसा, या बाबतीत मात्र आम्ही मुक्तराव हा कंप्लीट वेगळा माणूस आहे असा निर्वाळा देऊ इच्छितो. कारण आम्ही त्याच्याशी फोनवर एकदा बोललो आहोत. आमची प्रस्तुत मूळ लेखकांविषयी काही तक्रार नाही. कारण एकदा व्हेस्टेड इन्टरेस्ट आहेत हे कळल्यानंतर वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. अगदी खरं! आम्हीही यापुढे हेच करायचं ठरवलं आहे, पूर्वीही अनेकदा तसं ठरवलं होतं! पण जळ्ळा आमचा स्वभावही पक्का भिकारचोट अन् भांडायची खुमखुमी असलेला, त्यामुळे गप्प बसवत नाही. परंतु यापुढे अनुल्लेखाने मारायची मनोगती कला हा तात्याही साध्य करेल, त्याला ते फारसं जड नाही! :) असा हा प्रतिसाद दिल्याबद्द्ल सरपंच बहुतेक आमचे सभासदत्व रद्द करतील. पण पर्वा नाही, जिथे मनातले स्पष्ट पणे बोलता येत नाही तिथे राहूनतरी काय उपयोग? अरे बाबा डांबिसा, कोण तुझं सभासदत्व रद्द करायला निघाला आहे? मिपाबद्दल खरी कळकळ कुणाला आहे आणि पोटदुखी कुणाला आहे हे समजण्याइतकी आम्हीही थोडीफार जिंदगी बघितली आहे! तेव्हा रहा इथेच निवांत! मिपा तुझंच आहे! :) तात्या.

In reply to by पिवळा डांबिस

मुक्तसुनीत 30/05/2008 - 18:27
पण आम्हांला असे आढळले आहे की त्यांनी पिंक टाकली रे टाकली की तुम्ही सारवासारवीचे तस्त घेऊन धावता की त्यांची पिंक किती विधायक आहे हे सांगण्यासाठी! हा काय चमत्कार आहे? इथेच नाही तर तुम्ही अन्यत्र ही तसे केले आहे. आम्हाला हे गौडबंगाल उलगडत नाही. हे एकाच माणसाचे दोन आय डी आहेत काय? नसतील तर तुमचे काय लागेबांधे आहेत हो ते एकदा स्वच्छ सांगून टाका म्हणजे "त्यांच्या" प्रतिक्रियेनंतर ती विधायक कशी आहे ते समजावणार्‍या "तुमच्या" प्रतिक्रियेची आम्ही प्रतिक्षा करू..... पिवळा डांबिस यांचे लिखाण एरवी आवडते असे मी कित्येक वेळा लिहीले आहे. यावेळी त्यानी आपल्या ललितगुणाचा वापर चुकीच्या ठिकाणी केला आहे. "पिंकांच्या मागे तस्त घेऊन फिरणे" ही उपमा पेजोरेटीव्ह आहे (मराठी शब्द माहीत नाही. ) , ती केवळ निंदाव्यंजक नसून सरळसरळ हीन दर्जाचा अपमान करणारी आहे. मी त्यांचा - या विधानापुरता - धि:कार करतो. त्यानी आपल्या विवेकाला स्मरून अशी भाषा असणारी विधाने मागे घ्यावीत.

In reply to by मुक्तसुनीत

श्री. मुक्तसुनीतजी, सर्वप्रथम हा वेगळ्या व्यक्तीचा आयडी असल्याचे निश्चित झाल्याने आनंद व्यक्त करतो. यावेळी त्यानी आपल्या ललितगुणाचा वापर चुकीच्या ठिकाणी केला आहे. "पिंकांच्या मागे तस्त घेऊन फिरणे" ही उपमा पेजोरेटीव्ह आहे (मराठी शब्द माहीत नाही. ) , ती केवळ निंदाव्यंजक नसून सरळसरळ हीन दर्जाचा अपमान करणारी आहे. मी त्यांचा - या विधानापुरता - धि:कार करतो. आता कळलं उपरोधिक, वक्रोक्तिपूर्ण टीका झाली की कसं वाटतं ते? आम्ही तर आमच्या उपमेत एकही असभ्य वा बीभत्स शब्द वापरलेला नाही. तरीही तुम्हाला ती झोंबली. आणि सहाजिकच आहे, ज्याला टोचतं त्यालाच वेदना होतात. अशा वेळी त्याला जर कुणी वक्रोक्तीकडे दुर्लक्ष कर आणि त्या वेदनेत काही विधायक शोध असे सांगितले तर वेदना वाढतात. पिवळा डांबिस यांचे लिखाण एरवी आवडते असे मी कित्येक वेळा लिहीले आहे. आभारी आहे. आम्हालाही तुमचे लिखाण एरवी आवडते. काव्यासारखा कठीण साहित्यप्रकार तुम्ही उत्तम रीतीने हाताळता. आमच्या सारखं गद्य लिहीणं त्यामानाने सोपं! आम्ही केलेली टीका याच अपेक्षाभंगापोटी होती की अरे एरवी हा माणूस इतकं चांगलं लिहितो तर मग याच मुद्द्यावर पुनःपुनः असं का लिहितो? पहिल्यांदा वाचलं तेंव्हा आम्ही दुर्लक्ष केलं पण पुनरावृत्ती झाल्याने लिहावं लागलं. त्यानी आपल्या विवेकाला स्मरून अशी भाषा असणारी विधाने मागे घ्यावीत. आम्ही वर्णन केलेलं बिहेव्हिअर असत्य असतं तर आम्ही आमचं विधान जरूर (आनंदाने) मागे घेतलं असतं. किंबहुना दुर्दैवाने असं बिहेव्हिअर एकापेक्षा जास्त वेळा झालेलं आहे याची खात्री करून घेऊनच आम्ही ते इथे मांडलं होतं. तेंव्हा आम्ही असत्य विधान केलेलं नसल्याने ते मागे घेऊ शकत नाही. हां, आम्ही आमच्या विवेकाला स्मरून आणि यापूर्वीच्या तुमच्या लिखाणाचा चाहता म्हणून तुम्हाला झालेल्या यातनांबद्द्ल खेद जरूर व्यक्त करतो. सद्यपरिस्थितीत हा वाद मागे पडून आपण सर्व मिपाकर पुढे चालायला लागलो तर बरं. बाकी तुमची मर्जी. आपला, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

कोलबेर 31/05/2008 - 09:22
चला भिडेवर मात करायचीच आहे तर सगळेच करूया. साचलेल्या पाण्याला वाट करुन दिलेली केव्हाही बरी! डांबीस काका, वयाने,अनुभवाने, ज्ञानाने तुम्ही खूप मोठे असलात तरी संजोप राव आणि तात्या अभ्यंकर ह्या प्रकरणासाठी तुम्ही (निदान 'पिवळा डांबिस' हा आयडी) खूपच नवखे आहात. ज्या संजोप रावांची इथली वाटचाल काढून तुम्ही अभ्यासलीत त्यामध्ये तुम्हाला 'पिंजरा' हे परिक्षण दिसले नाही?? मी संजोप राव आणि तात्या अभ्यंकर ह्यापै़की कुणालाही प्रत्यक्षात भेटलो नाही पण संजोप रावांनी हे परिक्षण केवळ तात्यांच्या आग्रहास्तव खास मिसळपाववर लिहिले आहे हे मला माझ्या इथल्या अभ्यासातुनच (?) कळले! तुम्हाला कळले नाही?? तुम्ही ह्या आयडीचा अभ्यास वगैरे केलात तरी ही गोष्ट कशी काय बुवा तुमच्य नजरेतुन सुटली? रावसाहेबांची लेखन प्रतिभा बघता त्यांना अनेकदा बर्‍याच गोष्टींवर लिहण्याचा बर्‍याच जणांनी आग्रह करताना पाहिले आहे पण (माझ्या अभ्यासा नुसार!) रावसाहेबांनी खास डिमांडवर लिहीलेला हा एकमेव लेख आहे. तोही तात्यांच्या आग्राहावर आणि मिसळपाववर? संजोप रावांच्या प्रत्येक भुमिकेशी मी सहमत नाही. पण तसेच आपल्या लेखावर वा! वा! चे कीती प्रतिसाद आले ह्यावर (हुरळून जाऊन?) परखड मत देणार्‍यांना 'आंधळे' म्हणून हिणवणार्‍या तुमच्याशीही सहमत नाही. पण तरीही संजोपराव किंवा पिवळा डांबीस ह्या आयडीतून काहीही लिहिले गेले की इथे आल्या आल्या पहिल्यांदा ते वाचतो! ह्यात काहीही चमत्कार नसुन दोन्ही आयडींमधून येणारी लेखन प्रतिभा आहे. असो..मनापासून वाटले ते लिहीले! सरपंच हा प्रतिसाद किंवा माझा आयडी उडवतील का? असली निरर्थक काळजी मी तरी करणार नाही. तुमच्या पर्यंत प्रामाणिक भावना पोहोचाव्यात इतकीच काळजी!! डिस्क्लेमर : ह्या प्रतिसादातुन मी रावसाबांची बाजू घेत आहे असे वाटून कोलबेर हा त्यांचाच आयडी आहे असल्या निष्कर्षापर्यंत पोहोचणार्‍यांनी सरपंच/ज.डायर ह्यांच्या कडून आमचा आमचा आयपी ऍड्रेस चेक करुन घ्यावा.

In reply to by कोलबेर

डांबीस काका, वयाने,अनुभवाने, ज्ञानाने तुम्ही खूप मोठे असलात तरी संजोप राव आणि तात्या अभ्यंकर ह्या प्रकरणासाठी तुम्ही (निदान 'पिवळा डांबिस' हा आयडी) खूपच नवखे आहात. पूर्णपणे मान्य! पण त्याबरोबरच त्या वादाची माहिती घेण्यात आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही हेही आम्ही स्पष्ट केले आहे. आमची प्रतिक्रिया ही श्री. संजोप रावांनी मिपावर (आणि मिपावरच फक्त) लिहिलेल्या प्रतिक्रीयांसंबंधीच आहे. आम्ही तसेही स्पष्ट केले आहे. तुम्हाला 'पिंजरा' हे परिक्षण दिसले नाही?? जरूर दिसले. आम्हाला तरी तीस वर्षांपूर्वी लागून गेलेल्या सिनेमाच्या परीक्षणाचे प्रयोजन कळले नाही. जसे काही आजवर पिंजरावर परीक्षण कुणी लिहिलेलेच नाही. किंवा श्री. संजोपरावांनी काही नवीन लिहिले आहे. आम्हांला तुमचे वय माहीत नाही पण पिंजरा जेंव्हा (नव्याने) लागला लेंव्हा आम्ही वर्तमानपत्र वाचण्याच्या वयाचे होतो. तेंव्हा ट्र्स्ट मी, आम्ही अशी बरीच परीक्षणे वाचली आहेत... संजोप रावांनी हे परिक्षण केवळ तात्यांच्या आग्रहास्तव खास मिसळपाववर लिहिले आहे हे मला माझ्या इथल्या अभ्यासातुनच (?) कळले! तुम्हाला कळले नाही?? समजा ते जरी त्यांनी तात्याच्या अगदी खास आग्रहावरून लिहिले असेल तरी त्यामुळे त्यांना इतरत्र प्रतिक्रियेच्या ऑफेनसिव्ह पिंका टाकायचा अधिकार कसा प्राप्त होतो? आम्ही "ईनो' आणि "वारा सरणे- हिमवादळॅ" या प्रतिक्रियांविषयी बोलत आहोत. या प्रतिक्रिया विधायक आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? कोलबेरसाहेब, मिपाविषयी आमच्या मनात एक श्रद्धा आहे. तात्याने हा प्रवाहाच्या विरूद्ध पोहत, स्वतःच्या खिशाला खार लावून, जो उपक्रम (उपक्रम साईट नव्हे) चालवला आहे तो यशस्वी व्हावा अशी आमची इच्छा आहे. श्री संजोप रावांविषयी आमचं वैयक्तिक काहीच भांडण नाही. त्यांनी चांगल्या हेतूने इथे दर्जेदार लिखाण प्रसिद्ध करावं अशीच आमची इच्छा आहे. तात्यानेही त्यांचे अनेकदा जाहीर स्वागत केल्याचे आम्ही वाचले आहे, तुम्हीही वाचले असेल. ज्यांना मिपा आवडत नाही (मला मान्य आहे की असेही लोक असू शकतील!) त्यांना मिपावर लिहिलंच माहिजे अशी काही सक्ती असल्याचं आमच्यातरी वाचनात नाही. असे असतांनाही जर कोणी मिपावर या साईटला अवमानकारक काही लिहिलं तर आम्ही त्यांचं स्वागत हारतुर्‍यांनी करावं अशी तुमची अपेक्षा आहे का? मग तो (तुमच्या दृष्टीने) कितीही मोठा माणूस असो... कोलबेर हा त्यांचाच आयडी आहे असल्या निष्कर्षापर्यंत पोहोचणार्‍यांनी सरपंच/ज.डायर ह्यांच्या कडून आमचा आमचा आयपी ऍड्रेस चेक करुन घ्यावा. आम्हाला "कोलबेर' हा त्यांवाच आयडी आहे असे मुळीच वाटत नाही कारण याच आयडीने पॅटंटेड व्हर्सेस जेनेरीक ड्रग्जवर आमच्याशी अतिशय मौलिक चर्चा केलेली आहे. रावांना ते जमले असते असे वाटत नाही. कोलबेर, तुमच्या मताविषयी आम्हाला आदरच आहे. पण तसेच आपल्या लेखावर वा! वा! चे कीती प्रतिसाद आले ह्यावर (हुरळून जाऊन?) परखड मत देणार्‍यांना 'आंधळे' म्हणून हिणवणार्‍या तुमच्याशीही सहमत नाही. आपल्या याही मताचा आम्ही आदर करतो. आम्ही स्वतःला ललित लेखक मुळीच समजत नाही. जी काय चार-दोन अक्षरे आम्ही जुळवली ती तात्याच्या आग्रहाखातर इथे प्रसिद्ध केली. आम्ही फक्त ही एक "फॅक्ट" नजरेला आणली होती की ज्यांना गावितमास्तर आवडलेला नाही त्या लोकांपेक्षा ज्यांना तो आवडलेला आहे त्यांची संख्या अनेकपटींनी अधिक आहे. तुम्ही ही फॅक्ट आजही नाकारू शकता काय? गंमत अशी आहे की तुम्ही काही लोकांच्या मताला इतरांपेक्षा जास्त महत्व देऊ इच्छिता. ऍज इफ सम आर मोअर इक्वल! मला ते मान्य नाही. मिपावर फक्त काही जणांनाच इतरांपेक्षा साहित्यातील जास्त कळतं आणि इतरांना नाही यावर आमचा विश्वास नाही. असो. मला वाटतं या विषयावर मी खूप लिहिलं. माझी भूमिका मला वाटतं मी पुरेशी स्पष्ट केली आहे. तेंव्हा माझ्या दृष्टीने हा विषय इथेच संपला. तुम्हाला जर पटत नसेल तर आमची मतं आमच्याजवळ आणि तुमची तुमच्याजवळ! लेटस ऍग्री टू डिसऍग्री! आपला, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

कोलबेर 31/05/2008 - 10:52
आम्हाला तरी तीस वर्षांपूर्वी लागून गेलेल्या सिनेमाच्या परीक्षणाचे प्रयोजन कळले नाही. जसे काही आजवर पिंजरावर परीक्षण कुणी लिहिलेलेच नाही. किंवा श्री. संजोपरावांनी काही नवीन लिहिले आहे. आम्हांला तुमचे वय माहीत नाही पण पिंजरा जेंव्हा (नव्याने) लागला लेंव्हा आम्ही वर्तमानपत्र वाचण्याच्या वयाचे होतो. तेंव्हा ट्र्स्ट मी, आम्ही अशी बरीच परीक्षणे वाचली आहेत...
त्या परिक्षणाचा दर्जा काय होता किंवा ते कुणाला किती आवडले हा मुद्दाच नाही आहे. (मागे ह्यावर तुमच्याच एका प्रतिसादाला मी सहमती देणारा प्रतिसाद देखिल दिला होता) मूख्य मुद्दा आहे की हे परिक्षण त्यांनी तात्यांच्या आग्रहावरुन लिहिले होते. (निदान तात्यांनी तसा आग्रह केलेला तरी पाहण्यात आहे!) ह्यातुन इतकेच अंडरलाईन करायचे आहे की इथले संजोपारावांचे लेखन हे निव्वळ तात्यांचा आणि पर्यायाने मिसळपावचा राग राग करण्यासाठी नाही.
समजा ते जरी त्यांनी तात्याच्या अगदी खास आग्रहावरून लिहिले असेल तरी त्यामुळे त्यांना इतरत्र प्रतिक्रियेच्या ऑफेनसिव्ह पिंका टाकायचा अधिकार कसा प्राप्त होतो?
एक्झॅक्टली...जसेकी प्रसंगी त्यांनी थोडी कठोर टीका केली म्हणून त्यांना मिसळपावचे व्हिलन ठरवण्याचा अधिकार प्राप्त होत नाही तसा!! हाच तर मुद्दा मला 'पिंजर्‍या'तुन अधोरेखित करायचा होता.
आम्ही फक्त ही एक "फॅक्ट" नजरेला आणली होती की ज्यांना गावितमास्तर आवडलेला नाही त्या लोकांपेक्षा ज्यांना तो आवडलेला आहे त्यांची संख्या अनेकपटींनी अधिक आहे. तुम्ही ही फॅक्ट आजही नाकारू शकता काय?
ती फॅक्ट आम्हीच काय लिहिता वाचता येणारा कुणीही नाकरू शकत नाही..पण म्हणून एखाद्याने थोडा निराळा सूर लावला तर तो देखिल आंधळा ठरत नाही इतकेच. पब्लिकने डोक्यावर घेउन नाचणे हा गुणवत्तेचा एकमेव निकष नाही हे तुम्हाला सांगण्याइतकी माझी पात्रता नाही.
तुम्हाला जर पटत नसेल तर आमची मतं आमच्याजवळ आणि तुमची तुमच्याजवळ! लेटस ऍग्री टू डिसऍग्री!
'ऍग्री टू डिसऍग्री' हा तर कोणत्याही सार्वजनिक संकेतस्थळाचा आत्मा आहे असे मी मानतो. वरील प्रतिसादात काही प्रश्नार्थक वाक्ये आल्याने हा लहान तोंडी मोठा घास!

In reply to by कोलबेर

विजुभाऊ 31/05/2008 - 12:38
कोणी काय बोलावे काय लिहावे हे ज्याचे त्याने ठरवावे. पण मुद्दाम म्हणुन एखादा असभ्य अश्लील खरे तर हिडीस शब्द माथी मारत असेल तर त्याला विरोधही करायचा नाही? एखाद्या लिखाणावर / प्रतिक्रियेवर विरोधी प्रतिक्रिया आली की सभत्येच्या सगळ्या मर्यादा सोडुन हिडीस काव्य पंक्ती लिहीणे याला बुद्धीवैभव म्हणायचे की विकृती ? जसेकी प्रसंगी त्यांनी थोडी कठोर टीका केली म्हणून त्यांना मिसळपावचे व्हिलन ठरवण्याचा अधिकार प्राप्त होत नाही तसा!! टीका करावी .....पण आयमाय **न टाकावी / मासीक पाळी असले शब्द टीकेपेक्षा लेखकाच्या हरपलेल्या मनस्थितीचे वास्तव दाखवते. या असल्या शेवाळी शेंबुडलेल्या बाष्कळपणाला जर कोणी थोडी कठोर टीका म्हणत असेल तर तुमचे स्वतःला जी एं चे पाईक समजणारे तथाकथीत हीरो आणि त्यांचे वकील काय पात्रतेचे आहेत हे वेगळे सांगायला नकोच. असो...... असले हीरो डोक्यावर नाचवणारे स्वयंभू समिक्षक आणि स्वयंभू इतिहासकार यांची त्या संस्थळावर विचारपूस करणारे भरपूर आहेत. त्यांचे हीरो त्याना लखलाभ. चांगल्याला चांगले म्हणणे आणि वाईटाला वाईट म्हणणे हे मिपाच्या सदस्यांचे रोखठोक वागणे कायम असेच राहील

In reply to by विजुभाऊ

असले हीरो डोक्यावर नाचवणारे स्वयंभू समिक्षक आणि स्वयंभू इतिहासकार यांची त्या संस्थळावर विचारपूस करणारे भरपूर आहेत.
कोणाचीही कारणाशिवाय विचारपूस करण्याचा मिपाचा मनोदय नाही आणि सदस्यांचाही नसावा. एखाद्या लेखाला प्रतिसाद दिले जातात ते त्या लेखापुरते मर्यादित आहेत का एवढेच पहावे. उगीच सर्वत्र विनाकारण लोकांना त्रास देण्याचे कारण नाही. मिपावरील वातावरण विनाकारण विचारपूस करणारे न राहता खेळीमेळीचे रहावे.
चांगल्याला चांगले म्हणणे आणि वाईटाला वाईट म्हणणे हे मिपाच्या सदस्यांचे रोखठोक वागणे कायम असेच राहील
चांगल्याला चांगले म्हणताना आणि वाईटाला वाईट म्हणताना एखाद्याची पाठ धरून तो विषय संपल्यावरही सतत त्रास देत राहणार्‍या सदस्यांना मिपाबद्दल प्रेम नाही असे आम्ही धरून चालतो. मिपावर अनेक व्यक्ती येतात त्यापैकी प्रत्येकाची मते आपल्याला पटायला हवीत असे नाही. ज्यांची मते आपल्याला पटत नाहीत त्यांना सतत त्रास देण्याचा उद्योग मिपाला पसंत नाही. मिपाच्या ज्या सदस्येला तुम्ही विनाकारण प्रत्येक चर्चेत ओढत असता तिने याबाबत तक्रार केली आहे. तरी, यावेळेस फक्त समज देण्यात येत आहे पुढील वेळेस तेढ वाढवणारे असे प्रतिसाद सरळ उडवून दिले जातील याची खात्री बाळगावी. जनरल डायर

In reply to by आणिबाणीचा शासनकर्ता

कोलबेर 31/05/2008 - 20:36
धन्यवाद डायर साहेब. मुक्तरावांनी म्हंटल्या प्रमाणे सार्वजनिक संकेतस्थळावर वावरण्यासाठी काही विवेक लागतो जो विजुभाऊ ह्या आयडीतुन लिहणार्‍या माणसाला नाही हे आजकाल काही प्रतिसादांमधून दिसू आले आहे. वरील प्रतिसादामध्ये तर त्याची हद्द झाली आहे. ह्यावर त्याच पातळीवर जाऊर कुणीतरी प्रत्युत्तर देण्याआधी हा प्रतिसाद उडवुन टाकावा ही विनंती. मिसळपावला खरा धोका असे विवेक सोडून लेखन करणार्‍यांचा आहे.

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 31/05/2008 - 12:52
समजा ते जरी त्यांनी तात्याच्या अगदी खास आग्रहावरून लिहिले असेल तरी त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहेच आणि त्यांच्या त्या लेखाला मनापसून दादही दिली आहे. तरी त्यामुळे त्यांना इतरत्र प्रतिक्रियेच्या ऑफेनसिव्ह पिंका टाकायचा अधिकार कसा प्राप्त होतो? अगदी खरं! दर वेळेला आपण कुणीतरी फार शहाणे आहोत आणि बाकीचे चुत्ये आहेत असंच समजूनच ते नेहमी लिहीत असतात. जरा कधी कुठे मनमोकळं लेखन नाही की कुणाशी मनमोकळा संवाद नाही! तो नसला तर नसू दे, त्या बाबत काहीच सक्ति नाही. असतो एखाद्याचा स्वभाव जात्याच भिकारचोट आणि संकुचित मनोवृत्तीचा! परंतु याचा अर्थ सतत तिरकस लेखन, तात्याला किंवा मिपाला सतत झोडू पाहणारे प्रतिसाद असा होत नाही/नसावा! कोलबेरसाहेब, मिपाविषयी आमच्या मनात एक श्रद्धा आहे. तात्याने हा प्रवाहाच्या विरूद्ध पोहत, स्वतःच्या खिशाला खार लावून, जो उपक्रम (उपक्रम साईट नव्हे) चालवला आहे तो यशस्वी व्हावा अशी आमची इच्छा आहे. जाऊ दे रे डांबिसा, तू कशाला कुणाला माझी बाजू घेऊन समजावतो आहेस? शेवटी मॅच्युरिटी काऊंट्स! प्रत्येक वयाची एक समज असते त्यानुसारच कोलबेरने प्रतिसाद दिला आहे! ज्यांना मिपा आवडत नाही (मला मान्य आहे की असेही लोक असू शकतील!) त्यांना मिपावर लिहिलंच माहिजे अशी काही सक्ती असल्याचं आमच्यातरी वाचनात नाही. मुळीच सक्ति नाही. परंतु गंमत म्हणजे ज्यांना मिपा आवडत नाही तेच इथे येऊन अगदी हौशीहौशीने मिपाच्या विरोधात सतत काहीतरी लिहीत असतात याची गंमत वाटते! अस्तित्वाच्या लढाईकरता केवळ विरोध करत राहणे हाच मार्ग काही वेळेला उरतो! संजोपचंही तेच झालं! तात्याच्या आणि मिपाच्या विरोधात लिहिल्यामुळेच आपण अधिक प्रकाशात येऊ असंच त्याला नेहमी वाटत राहीलं आणि तेच तो बर्‍याचदा करत राहिला! याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे त्याची ही कविता! मिपावरच येऊन मिपालाच जोडे मारणारी ही कविता मिपावर टाकायचं वास्तविक काय कारण होतं बरं? अगदी नेमकं कारण? 'बघा! मी कसे जोडे मारले आहेत, 'बघा मी किती मोठा कवी आहे!' हाच आतला आवाज या कवितेतनं ऐकू येतो ना? अरे आहेस ना मोठा कवी? मग कविता लिहिण्याकरता जगातले सगळे विषय संपले? तात्याला आणि मिपाला जोडे मारणे, यातूनच फक्त कवीत्व सिद्ध होतं का? कुणाला तरी सतत जोडे मारून, सतत काहीतरी तिरकस आणि स्वत:ला फार शहाणे समजून लिहिल्यामुळेच साहित्यिक अभिव्यक्ति करता येते का? 'वर्तूळ' नावाचा अप्रतिम लेख लिहिणारा हाच संजोप का? असा कधितरी प्रश्न पडतो आणि वाईट वाटतं! की आता स्वत:च्या त्या प्रतिभेवर विश्वास उरला नसल्यामुळे फक्त विरोध करत राहणे, गरळ ओकत राहणे हेच काही मार्ग अस्तित्व टिकवण्याकरता शिल्लक राहिले आहेत? वाईट वाटतं खूप! आणि तसं नसेल तर उत्तम साहित्यिक अभिव्यक्ति करणारे लेख इतरत्र आणि जोडे हाणण्याकरता मात्र मिपा असा काही हिडन अजेंडा आहे? मला तर तोच दिसतो आहे! (अर्थात, पिंजराचं परिक्षण हा त्याला एकमेव अपवाद आहे हे मीही मान्य करतो! अगदी खुल्या दिलाने!) असो.. झाली इतकी चर्चा पुरे झाली रे डांबिसा! आपलं मिपा कसं आहे, काय आहे हे येणारा काळच ठरवील. आणि ज्यांना मिपाला फक्त शिव्या द्यायच्या आहेत त्यांना त्या अगदी मनसोक्त देऊ देत असंच शेवटी म्हणावंसं वाटतं! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

असो.. झाली इतकी चर्चा पुरे झाली रे डांबिसा! आपलं मिपा कसं आहे, काय आहे हे येणारा काळच ठरवील. पूर्ण सहमत आहे. या विषयावर आता आमचाही, 'सीताकांतस्मरण जयजयराम!!" :)

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 31/05/2008 - 21:16
कोलबेरसाहेब, मिपाविषयी आमच्या मनात एक श्रद्धा आहे. तात्याने हा प्रवाहाच्या विरूद्ध पोहत, स्वतःच्या खिशाला खार लावून, जो उपक्रम (उपक्रम साईट नव्हे) चालवला आहे तो यशस्वी व्हावा अशी आमची इच्छा आहे.
तात्या मनोगतावरील उणीवा काढल्यावर अगदी असेच प्रतिसाद बघायला मिळायचे! .. "कुणीतरी आपल्या खिशातील द्रव्य खर्च करुन कार्यबाहुल्यातुन वेळ काढून हे संस्थळ चालावते आहे".. असे शब्द असायचे इतकेच ;) इथेही तेच बघुन गंमत वाटली. असो..सैतानाशी लढताना स्वतः सैतान न बनण्याची काळजी घेणे फार अवघड असते अश्या आशयाचे एक इंग्रजी वचन आहे. सैतानाच्याजागी प्रशासक हा शब्द टाकला की हेच वचन मराठीतही चपखल बसेल. :)
शेवटी मॅच्युरिटी काऊंट्स! प्रत्येक वयाची एक समज असते त्यानुसारच कोलबेरने प्रतिसाद दिला आहे!
मान्य! पण तुम्ही तुमच्या वयाच्या समजेनुसार कधी लिहीणार? 'तुमचीच लाल' म्हणणार्‍यांच्या जयजयकारात तटस्थ नजरा गमावुन बसू नका इतकेच वाटते. वरती अजानुकर्णाचा प्रतिसाद उडावुन लावलात पण विजुभाऊंचा मात्र तसाच ठेवलात...सैतानाशी लढताना स्वतः सैतान न बनण्याची काळजी घेणे फार अवघड असते!!

सहज 30/05/2008 - 07:13
व्यक्ति तितक्या प्रकृती. प्रत्येक व्यक्तीत गुण दोष असतात. अवगुण दाखवले तरी गुण देखील निश्चीत आहेत व त्या गुणांच्या आधारे अवगुणांकडे दुर्लक्ष करता येते. अत्यंत गर्विष्ठ, व स्वताला सर्वज्ञान झाले आहे असा स्वभाव असला तरी त्या गुरु शिष्याला समावुन [गरज नसताना] घेतोच ना आम्ही मिपाकर. तात्याला मनोगतावर वावर भावला नाही म्हणून हिमतीवर मिसळपाव काढले. एक "जान" असलेले नवे संकेतस्थळ उभे राहीले. आता हे सत्य जितक्या लवकर पचवाल तितक्या लवकर तुमचे "इनो" व्यसन सुटेल. शुभेच्छा! लवकर बरे व्हा!!

नाना फडणवीस 30/05/2008 - 08:16
स्वतःच्या उच्च काव्यात्मक प्रतिभेचा वापर, दुसर्‍याच्या अंगणात जाऊन थुंकण्यासाठी करणे हे गैर नव्हे काय? एखाद्या गोष्टीबद्दल मनात चांगल्या भावना असतील तर त्या व्यक्त करण्याची अनेक चांगली माध्यमे आहेत. मिपाला "सुधरवण्याचा" विडा जर कोणी उचललाच असेल तर त्यासाठी याहून चांगले पर्याय निश्चित उपलब्ध आहेत. आणि ते स्वतःला फार शहाणे समजणार्‍या या संजोपरावाला माहित नाहीत असे कुणी समजू नये. पण जर आपला उद्देशच मिपावर वाईट गोष्टी घडाव्यात असा असेल तरच हे लेखन संभवते. त्यामुळे काव्याला दाद देणार्‍या मंडळींना आमचे हे सांगणे की या कवितेमागील जळफळाट त्यांनी ध्यानात घ्यावा. मिसळपाव स्थापन झाल्यापासून अनेकांना कंड सुटली आहे, आग आग होते आहे. त्यांच्या मूळव्याधीच्या त्या वेदनांवर असले काव्यात्मक "कैलास जीवन" बोटावर घेऊन तेथे चोळत बसणे, याशिवाय ते काही करू शकत नाहीत. त्यामुळे असल्या जळफळाटातून निर्माण झालेल्या मूळव्याधी काव्यांना प्रतिभेचे निकष लावून गौरवण्यासारखे त्यात नाही. नाना फडणवीस

फटू 30/05/2008 - 08:54
हा वाद इतका गहन आहे ??? वरचे सगळे प्रतिसाद वाचल्यानन्तर का कोण जाणे पण मनोगतावर एक चक्कर मारावीशी वाटली... आणि काय आश्चर्य... किती तरी लेख, कविता अशा आढ्ळल्या ज्या मिपावर सुद्धा प्रकाशित झाल्या आहेत... आम्हीही पुर्वी मनोगतावर लिहायचो... पण पुर्वी म्हणजे आम्हाला मिपा बद्दल काहीच माहीती नव्हते तेव्हा... आम्हाला नाही आठवत आम्ही मिपाचे सदस्य झाल्यानन्तर मनोगतावर कधी लिहिलं आहे... असो. सच्च्या मिपाकराना एव्हधच सांगावंसं वाटतं... मिपाची सर दुस~या कुठल्याच संकेतस्थळाला नाही हे तर जगजाहीर आहे... मग कशाला वाद घालत बसता... जावू द्या ना... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

काल कविता वाचल्यावर आम्हाला ती क्रांतीब्रींतीच्या ढाच्याची कविता वाटली. पण पहिल्या झटक्यात कविता कळत नाही, म्हणुन दुस-यांदा कविता वाचायला गेलो तर तिथे ढाक-बहीरीचा गड उतरता, उतरता लाडक्या शिष्याची प्रतिक्रिया आलीच होती. अशा अर्जंट प्रतिक्रियावर तर आमचे विशेष लक्ष असते. त्यात काही विशेष नाही. हल्ली काही समिकरणे लक्षात येऊ नये इतके आम्ही खूळे नक्कीच नाही. प्रतिभावंताने काव्याचा उपयोग कसा करावा हे कोणीही कोणाला सांगू नये. पण इतकी निराशा येण्याचे कारण आम्हाला काही समजले नाही. या पुर्वीची आपली कविता वाचण्यासाठी आम्हीही आपल्या लेखन अनुमतीच्या धोरणाच्या संस्थळावर कविता वाचून गेलो.कविताही आवडलीही होती. आपले तेथील सदस्यांवर असलेले वजन पाहता, आपल्या लेखनावर ( कसेही असले तरी ) फुले उधळणा-यांची संख्या कमी नाही. तेव्हा इथे काही उत्तम कविता आपण टाकू शकला असता. पण आपल्याला तसे करायचेच नसल्यामुळे तो प्रश्नही उरत नाही, असे वाटते. अर्थात आपण या संस्थळावर काय लिहावे हा आपला प्रश्न . काय लिहिले, कसे लिहिले, त्याच्या आस्वादाबरोबर त्याचा उद्देश आणि योग्य समाचार घेण्याची ताकद आमच्यात नसली तरी, ती ताकद एकाच माणसात आहे, त्यांच्या पाठीशी आम्ही सतत असतो, आहोतच. तेव्हा एका दर्जेदार लेखकाने अशा भानगडीत पडावे याचे मात्र वाईट वाटत आहे, इतकेच सांगावे वाटते.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण 30/05/2008 - 10:48
आम्हाला नमोगत आणि मिपा यावरच्या वादात काहीही इन्टरेस्ट नाही. आय जस्ट डोन्ट गिव्ह अ डॅम!! डांबिस भाय एकदम बरोबर.....माझ ही अगदी हेच म्हणण आहे..... प्रस्तुत लेखकाचा "ईनो" बद्द्लचा प्रतिसाद वाचा. तो विधायक आहे असे वाटते तुम्हांला? हा अपवाद आहे असे तुम्ही म्हणाल. पण आम्ही अजुनही "वारा सरणे..हिमवादळे" वगैरे विसरलेलो नाही. आमच्या ही ते लक्षात आहे बरोबर !!!!! या आय्.डी. धारकाची मिपावरची जर "वाटचाल" पाहिली तर नुसता सभासद म्हणून वावरणे ही भूमिका दिसत नाही. मलाही आधी हाच संशय होता आणि आता मात्र खात्री पटली..... मिपाला "सुधरवण्याचा" विडा जर कोणी उचललाच असेल तर त्यासाठी याहून चांगले पर्याय निश्चित उपलब्ध आहेत. आणि ते स्वतःला फार शहाणे समजणार्‍या या संजोपरावाला माहित नाहीत असे कुणी समजू नये. पण जर आपला उद्देशच मिपावर वाईट गोष्टी घडाव्यात असा असेल तरच हे लेखन संभवते. त्यांचे हे लेखन मिपा चे वातावरण बिघडवु पाहते आहे...हे मात्र खर त्यामुळे काव्याला दाद देणार्‍या मंडळींना आमचे हे सांगणे की या कवितेमागील जळफळाट त्यांनी ध्यानात घ्यावा. मिसळपाव स्थापन झाल्यापासून अनेकांना कंड सुटली आहे, आग आग होते आहे. नाना अगदी योग्य बोललात पहा..... तात्या अशा लोकांचा योग्य वेळीच समाचार घेतला पाहिजे !!!!! कृपया मिपा करांनी अशा लेखना बद्दल जागरुक राहुन त्यात कोणत्याही पद्दतीने भाग न घ्यावा ही नम्र विनंती.... (मिपा प्रेमी) मदनबाण.....

विजुभाऊ 30/05/2008 - 11:46
लेखकाच्या प्रतिभेबद्दल कुशंका नाही पण आपण जेथे वावरतो तेथेच थुंकणे असभ्य पणाच आहे. 'माणसाने शेंबूड व्हावे, मासिक पाळी व्हावे, ज्यानेत्याने आपापली आयमाय **न टाकावी किंवा "वारा सरणे..हिमवादळे" वगैरे ही भाषा कोणत्या सभ्य पणात बसते विचार ते लिहाणाराने करायचा आहे. नागव्याने नाचणे लहान मुलाना चांगले दिसते. मोठे त्याची नक्कल करायला गेले की ते हिडीस /बिभत्स दिसते. कधी अधुन मधुन येवुन मिपावर असला बिभत्सपणा करणे किंवा "वारा सरणे..हिमवादळे" असले हिडीस बरळणे ,काहीही कारण काढुन वादंग निर्माण करणे यातच लेखकाला इंटरेस्ट असावा असेच वाटते. बटबटीत आणि हिडीस लिहिणे स्वतःच्या लेखनावर कोणी काही वेगळी प्रतिक्रिया दिली की त्याला कंपूगिरीकरत गलीच्छ गरळ भाषेत ठोकुन काढणे हाच ज्यांचा उद्देश असेल तर त्याना अनुल्लेखाने मारणेच योग्य ठरेल. डुकराशी कुस्ती करायची तर आपण घाण होतोच पण त्याही पेक्षा जास्त वाईटम्हणेजे डुकराला तेच आवडते. हेच खरे. आमचे जालावरचे लेखन मिपा पासुन सुरु झाले.आम्हाला नमोगत आणि मिपा यावरच्या वादात काहीही इन्टरेस्ट नाही. संजोपरावांनी अंगिकारलेल्या मार्गाबद्दल त्यांची मानगूट एकवेळ धरता येईल ; पण त्यांच्या हेतूंबद्दल शंका घेणे चुकीचे होईल त्यांचे नक्की हेतु काय आहेत ते उघड आहेत. त्याबद्दल आमच्या मनात शंका नाही बाकी मुक्तसुनीतरावांचे त्यांच्याशी काय गुळपीठ आहे ते अनाकलनीय आहे. जर ते दोन वेगळे इसम असतील तर बहुधा मिपावर एकमेकांचे परमनन्ट पाठराखीण म्हणुन वागत असतील. नवराबायकोतही हे नाते इतके "दो जिस्म एक जान" असे नसते. कलीयुगातला हा एक चमत्कारच मानायला हवा. 'इनो' चा खप अचानक वाढला अशी बातमी आहे. हे इनो ची गरज असणारालाच कळु शकते ज्याचे जळते त्यालाच कळते तसे...ज्याला जळजळते त्यालाच असे काही कळते हेच खरे.

छोटा डॉन 30/05/2008 - 12:12
मान्यवर लेखकाच्या आत्तापर्यंतच्या लेखांचे व साहित्याचे आम्ही काही काळापुर्वी पंखे होतो पण सद्य परिस्थीती अशी बदलली आहे की मलाच कळेना की "असे का ?" असो त्यांना जर त्यातच मोठेपणा वाटत असेल तर तो लखलाभ होवो !!! बाकी आधी चाललेल्या "सुदलेखनाच्या चर्चांमध्ये" आम्ही काडीमात्र रस घेतला नाही कारण मुळात उद्देशच अर्थशुन्य आहे. शेवटी चर्चा ज्या मार्गाने गेल्या त्या वाचुन काही जणांनी आपला "अहंभाव" गोंजारण्याचे हौस फेडली हाच निष्कर्श निघतो कारण अजुन दुसरे काही निष्पन्न झालेच नाही .... पण त्यानंतर अजिबत अपेक्षा नसताना ह्या अर्थाची कविता आली मग मात्र प्रतिसाद देणे गरजेचे बनले ... कमीत कमी मला तरी ह्या कवितेचा उद्देश [ फार फार तर सौम्य भाषेत अर्थ म्हणू ] हा मुक्तसुनीत ने म्हटल्याप्रमाणे "कवितेमधे निश्चित वक्रोक्ती आहे आणि लेट्स् फेस इट् , ती वर्मावर प्रहार करणारी आहे. कुणाही मिपाकराला वाचताना वेदना होतील त्या मलाही झाल्याच. शेवटी आपल्याला प्रिय वाटणार्‍या गोष्टीवरची टीका कुणाला सहन होणार आहे ?". म्हणून उत्तर द्यायचा खटाटोप ...
पान वेगळे मांडुनि बसता प्यादे घोडे हसले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले
लै भारी, हीच अपेक्षा होती. बरं बाबा, सुदे आम्ही प्यादी , घोडी, मर्कट का आणखी काही पण "दैवताचे तर्कट झाल्याचा महान निष्कर्श कसा निघाला ?". जरा कुणी समजावुन सांगेल का ? जर आता हे निष्पन्न झालेच आहे तर आपल्या मते "तर्कट" असलेल्या ह्या संस्थवर अशा अर्थपुर्ण चर्चा करणे ह्याला काय अर्थ ? हां आता जर आपला "अहंपणा" गोंजारायचा असेल तर मग त्याला पर्याय नाही ...
पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले
वा वा , पण ही सवय कुठली हे काहींच्या लक्षात आलेच नाही दिसतय. असो, झोपलेल्याला उठवणे शक्य आहे पण ज्याने सोंग घेतले आहे त्याबाबतील आम्हीच काय कोणीही हतबल होऊ शकतो ... बाकी ते "प्रतिसादाचे राजकारण" आम्हाला नवे नाही. पण एक मुद्दा मला सांगावा वाटतो की असे राजकारण व प्रशासकीय अनुमतीची ह्या गोष्टीला मिपावर स्थान नाही. उलट अशा काही अनावश्यक लेखांमुळे व त्यावरील तेवढ्याच अनावश्यक प्रतिसादामुळे इथले वातावरण बिघडत आहे हे लोकाम्च्या का लक्षात येत नाही ? यामुळे मिपावर मनमोकळेपणाने लिहणरे व प्रतिसाद देणारे यांची गोची होत आहे याचे तरी भान ठेवायला हवे. ही मंडळी [ आता जर नावे लिहली तर आमच्यावर "कंपुबाजीचा" आरोप करायला मोकळे ] आता ह्यामुळे वैतागली आहेत हे योग्य वेळी समजणे आवश्यक आहे. मिपा हे एक जिवंत संस्थळ आहे आणि बहुतेक सर्व सभासद दिलदार पणे लिहतात व त्याला प्रतिसाद पण तसेच पडतात, कोणी स्वता काहीही न लिहायचे व्रत अंगे बाणून लोकांच्या "फालतू सुदलेखनाच्या चुकां" चा किस पाडत नाही ही आमच्यासाठी अभिमनाची गोष्ट आहे. बाकी ते "इनो" च्या खपाचे आम्ही बघू पण मागणी लक्षात घेता त्याचा काळाबाजार होणार नाही ह्याची काळजी "खप वाढला"असे ज्यांच्या लक्षात आले त्यांनी घ्यावी.
पण जर आपला उद्देशच मिपावर वाईट गोष्टी घडाव्यात असा असेल तरच हे लेखन संभवते. त्यामुळे काव्याला दाद देणार्‍या मंडळींना आमचे हे सांगणे की या कवितेमागील जळफळाट त्यांनी ध्यानात घ्यावा. मिसळपाव स्थापन झाल्यापासून अनेकांना कंड सुटली आहे, आग आग होते आहे. त्यांच्या मूळव्याधीच्या त्या वेदनांवर असले काव्यात्मक "कैलास जीवन" बोटावर घेऊन तेथे चोळत बसणे, याशिवाय ते काही करू शकत नाहीत. त्यामुळे असल्या जळफळाटातून निर्माण झालेल्या मूळव्याधी काव्यांना प्रतिभेचे निकष लावून गौरवण्यासारखे त्यात नाही.
बाकी या बाबतीत "नानांशी" सहमत ... बाकी बिरुटेसरांनी म्हटल्यप्रमाणे "संस्थळावर काय लिहावे हा आपला प्रश्न . काय लिहिले, कसे लिहिले, त्याच्या आस्वादाबरोबर त्याचा उद्देश आणि योग्य समाचार घेण्याची ताकद आमच्यात नसली तरी, ती ताकद एकाच माणसात आहे, त्यांच्या पाठीशी आम्ही सतत असतो, आहोतच. तेव्हा एका दर्जेदार लेखकाने अशा भानगडीत पडावे याचे मात्र वाईट वाटत आहे, इतकेच सांगावे वाटते" असो. गेट वेल सून !!! संजोपरावांच्या लिखाणाचा पंखा पण कट्टर मिपाकर - छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

मन 30/05/2008 - 13:19
१००००% सहमत. आणखी काहि बोलण्यासारखं नाहिये आमच्याकडे. फक्त एक प्रश्नः- (तुमचं नमोगत आवडतं ना तुम्हाला, जा ना मग तिकडे आणी बसा खुशाल. पण इथं येउन , जे चाललयं चांगलं त्यात कशाला मोडता घालताय?) आपलाच, मनोबा

विसोबा खेचर 30/05/2008 - 13:26
मनोगती संजूबाबाच्या कवितेची दखल आमच्या मिपापरिवाराने अगदी यथास्थितपणे घेतली याचे बरे वाटले! :) वा!, सुंदर!, अप्रतिम कविता! असे म्हणून आनंदित झालेले मिपाच्या अस्तन्यातले छुपे मनोगती कोण हेही या निमित्ताने पुन्हा एकदा कळले याचा आनंद वाटला! :) असो, सर्व मनोगतींचं आमच्या मिपा परिवारात खुल्या दिलानं स्वागत! :) आपला, (मिपाकर!) तात्या.

छोटा डॉन 30/05/2008 - 13:40
मुळ मुद्दा असा आहे की "कोण कुठले आहे, कोणाची पाठ खाजवून कोणाचे तळवे सुजले, प्रतिसादाचे राजकारण, सभ्य / असभ्य पातळीचा तौलानीक अभ्यास " यासारख्या व इतर अशाच गोष्टींमध्ये आम्हाला काडीइतका इंटरेस्ट नाही व आम्हाला तो असण्याची अपेक्षा सुद्धा नाही. आम्ही आपले आपल्या आनंदात , नशेत [ मग त्याला कुणी गुत्ता का म्हणेना ] मिपावर वावरत असतो व हे स्थळ "जिवंत" राखण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही कधी "दुसरीकडे" कुणाच्याही वाटेला गेलो नाही मग असे असताना ती गोष्ट "इथे" व्हावी याची अपेक्षा आम्ही का करावी ? जर ती घडत असेल तर गप्प का बसावे ? सच्च्या मिपाकराना एव्हधच सांगावंसं वाटतं... मिपाची सर दुसर्‍या कुठल्याच संकेतस्थळाला नाही हे तर जगजाहीर आहे... आपण आपली आनंदाने मीठ-भाकरी खात असतो व जो अतिथी येतो त्याला ताटातली अर्धी भाकरी काढून देतो पण जर समोरुन "आपल्याच अन्नात माती कालवायचा प्रकार घडत" असेल तर गप्प राहू नका.... बाकी इतर कुठल्या अनावश्यक वादात आम्हाला काडीमात्र रस नाही... कट्टर मिपाकर छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

विसोबा खेचर 30/05/2008 - 14:03
आपण आपली आनंदाने मीठ-भाकरी खात असतो व जो अतिथी येतो त्याला ताटातली अर्धी भाकरी काढून देतो पण जर समोरुन "आपल्याच अन्नात माती कालवायचा प्रकार घडत" असेल तर गप्प राहू नका.... है शाब्बास रे छोट्या डॉना! अगदी योग्य बोललास... :) काही बलाढ्य संस्थळांच्या पित्त्यांना मिपामुळे सतत इतकं का अस्वस्थ का वाटत असतं हेच काही कळत नाही बुवा! :) अवांतर - इनोचा खप अचानक वाढला की कमी झाला याबद्दल आम्हाला काहीच बातमी नाही. कारण आम्हाला ते कधी घ्यायचीच वेळ येत नाही! इनोची ज्यांना वारंवार गरज लागते ती मंडळी बहुदा इनोच्या स्टॉक डिलरच्या किंवा एजंटांच्या भोवती घुटमळून खपासंबंधी बातम्या काढत असावेत म्हणजे वेळीच ष्टॉक करून ठेवायला बरं! मिपाडिटी (म्हण्जे मिपाची ऍसिडिटी बर्र का मंडळी!) झाल्यावर उगाच धावाधाव नको! :) असो..आमच्याकरता आम्ही हा विषय आता संपवत आहोत. बाकी चालू द्या... तात्या.

मनस्वी 30/05/2008 - 14:14
हे म्हणजे चांगल्या नांदणार्‍या घरात पाहुणचार घेण्यापेक्षा कुरापती काढून काड्या लावण्याचे काम झाले! असो. आम्हाला त्याने काडीमात्र फरक पडत नाही. कारण आम्ही इथे तत्त्वज्ञान वाचायला अन् पाजळायला कधी येतच नाही मुळी! आपण किती प्रकांडपंडित आहोत हे सिद्ध करण्याची किंवा भासवण्याची गरज पण वाटत नाही. आम्ही ४ टाळकी (आता १००० +) येतो, विचारांचे आदानप्रदान करतो आणि आमच्या घरात मनसोक्त बागडतो. ऑलरेडी रस काढलेल्या ऊसाच्या चोथ्याचा रस काढण्यात अगदी इतका म्हणजे इतका इंटरेस्ट असेल.. अहो तर खुशाल काढा की.. इथे कोणी तुम्हाला काहीही म्हणणार नाही! पण तो रस इथे कुणाला पाजायचा आग्रह धरु नका बाबा.. आम्हाला नाही आवडत! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

प्रियाली 30/05/2008 - 14:56
निरिक्षण : १. आता मधुबाला, ओ पी नय्यर, मदन मोहन किंवा कोणत्यातरी एखाद्या जुन्या चित्रपट कलाकारावर वाचल्यावर टिपे गाळली नाहीत तरी हळहळ वाटण्याजोगा पण सुंदर लेख येणार किंवा सिंहासनचे परिक्षण! मग इथले पिडा, सहज, बिरूटे, तात्या वगैरी जुनी (वयाने) मंडळी त्या हळहळीत विरघळणार. २. पिरंगुट आधीच झाल्याने आता कलंगुटच्या बंगल्यात मिपा संमेलन भरणार. त्यात डॉन, मन, मदनबाण, तात्या* इ. नवी (वयाने आणि अनुभवाने) मंडळी बाटली-जेवणात विरघळणार. ३. मिपाच्या पहिल्या वाढदिवशी इथल्या सर्व मंडळींना गुदगुल्या करेल असा एक लेख येणार आणि मग हे वरचे प्रतिसाद आम्ही दिले होते हो! पण त्यावेळी गोष्ट वेगळी होती. इतक्या प्रचंड प्रतिभेला आम्ही काहीबाही बोललो हा आमचा करंटेपणा या हळहळ कम गुदगुल्यांत मनस्वी आदी सगळया मंडळींची अस्वस्थता जन्माला येऊन नष्ट होणार. सारांशः मग काय होणार, काही नाही, पुढचा पिच्चर रिलीज होईपर्यंत जय आणि विरू दोस्तीच्या आणाभाका घेणार. एकमेकांच्या मनात "चंचीप्रवेश" करणार आणि पुढचा चित्रपट रिलीज झाला की...पुढच्या चित्रपटाचे नाव असेल - ये रे माझ्या मागल्या! ४. आमच्यासारखे काही अशा चर्चांत पूर्वी भाग घेतलेले आणि फारसा संबंध नसलेले आमच्यासारखे हक्का-बक्का राहणार. सांभाळ हो प्राजु अनुमान : मिपा असो की मनोगत, माणूस सर्वत्र सारखाच असतो. एखाद्याला आपला समुदाय (कल्ट) बनवण्यासाठी वेगवेगळ्या गिमिक्सची गरज लागते. सदर लेखकाची इश्टाईल आता आम्हाला माहित आहे. या रोजच्या नाटकांना, संधी आणि ताटातूट, स्त्रियांची मासिक पाळी आणि मराठी साहित्य आणि वरील कविता वगैरे विषयांना सरावलेली आपली (प्रशिक्षित) प्रियाली. * तसं मला वयाने मोठं कोण लहान कोण ते माहित नाही पण तात्या नं. ४ सोडून सर्वत्र असणार.

In reply to by प्रियाली

सहज 30/05/2008 - 15:05
तात्या व संजोपराव दोघांनी मिळुन आम्हा सगळ्यांना वेड्यात [म्हणजे अजुन काय वेगळे नका विचारु] काढायला केलेला हा बनाव तर नव्हे. तात्या, रावसाहेब उत्तर द्या. तुम्ही एकत्र चियर्स करत असता हे कळले म्हणुन विचारतोय. नाही एकमेकांच्या उरावर बसुन नंतर गळाभेटी करणारे पोहोचलेले राजकारणी लई पाहीलेत. :-) (माहीतगार) आजानुकर्णा काय म्हणतोस? :-)

In reply to by सहज

विसोबा खेचर 30/05/2008 - 16:39
तात्या व संजोपराव दोघांनी मिळुन आम्हा सगळ्यांना वेड्यात [म्हणजे अजुन काय वेगळे नका विचारु] काढायला केलेला हा बनाव तर नव्हे. अरे नाही रे बाबा! आम्ही कुठलाही बनाव केलेला नाही! हां, यापूर्वी मी स्वत:हून अनेकदा झालं गेलं विसरून जाऊन संजोपशी दोस्तीचा हात पुढे केलेला आहे परंतु त्याची तात्याविषयीची आणि मिपाविषयीची जळजळ थांबतच नाही आणि तो पुन्हा पुन्हा काहीतरी गरळ ओकून ठेवतो! असो, प्रियालीनेही योग्यच लिहिले आहे. कारणं यापूर्वी अनेकदा असं झालेलं आहे. परंतु आता यापुढे नाही! प्रियाली म्हणते तसं लिहिलाच जरी अगदी त्यांनी एखादा सुंदर लेख, तर एक वाचक म्हणून केवळ एखाददोन शब्दात बरावाईट अभिप्राय द्यायचं काम करीन परंतु याच्या गळ्यात गळे घालायला यापुढे कधीही जाणार नाही! आत्तापर्यंत गेलो ही चूकच झाली आणि तीच प्रियालीने दाखवून दिली आहे. अगदी पूर्वी मनोगतावर असल्यापासूनच हा माणूस माझ्यावर पेश्शल खार खाऊन आहे. का ते माहीत नाही! असो.. नो डाऊट, हा माणूस केव्हा केव्हा खूप छान लिहितो परंतु हा माणूस मानसिकदृष्ट्या आजारी आहे हीच गोष्ट खरी आहे. त्याला तात्याचा आणि पर्यायाने मिसळपावाचा फोबियाच आहे. त्याला या आजारातून लवकर आराम पडावा हीच प्रार्थना! हा माणूस माझ्या मनातनं उतरला, अगदी कायमचा! असो, झाल्याप्रकाराबद्दल 'वाईट वाटतं!' इतकंच म्हणेन...! तात्या.

In reply to by प्रियाली

मनस्वी 30/05/2008 - 16:19
प्रियालीताई परखड, विश्लेषणपूर्ण अन् स्पष्ट मत मांडल्याबद्दल धन्यवाद. थेट नावे घेउन त्या-त्या व्यक्तींना त्या-त्या कॅटॅगरीत बसविण्याआधी अजून थोडा अभ्यास करायला हवा होतास. मनस्वी "इतक्या प्रचंड प्रतिभेला आम्ही काहीबाही बोललो हा आमचा करंटेपणा या हळहळ कम गुदगुल्या."

In reply to by मनस्वी

प्रियाली 30/05/2008 - 17:07
थेट नावे घेउन त्या-त्या व्यक्तींना त्या-त्या कॅटॅगरीत बसविण्याआधी अजून थोडा अभ्यास करायला हवा होतास.
त्या मूळ प्रतिसादात एक वाक्य घाईत अर्धवट राहिलं ते असं - तात्या नं ४ सोडून कोणत्याही कॅटेगरीत बसू शकतात, कॅटेगरी हा शब्द माझा नाही. बाकीच्यांची नावे सहज आणि केवळ उदाहरणादाखल घेतली आहेत. ती म्हणजे तिच माणसे त्या त्या कॅटेगरीत बसतील असे नाही तरी ज्यांनी त्यांनी आपापल्या कॅटेगर्‍या निवडाव्यात किंवा आपण त्यात नाही असे समजून घ्यावे. असो.

अमोल केळकर 30/05/2008 - 14:59
३. मिपाच्या पहिल्या वाढदिवशी ____ केंव्हा असतोहो? मिपाचा वाढदिवस. जरा आमच्या सारख्या नवीन सभासदास माहिती मिळाली तर बरं होईल. आपला ( अनेक गोष्टी नवीन समजलेला) केळकर

In reply to by प्रियाली

मन 30/05/2008 - 15:56
छान! म्हणजे मग गंपती बाप्पा त्या दिवशी काही येड्यांना सुबुद्धी देतील अशी आशा करायला हरकत नाही. (आणि त्यांना भरपुर "इनो"चा प्रसादही खिरापत म्हणुन द्यावा असा आमचा विचार आहे. फारच लक्ष असतं ह्या लोकांचं इनो च्या रेट वर.) आपलाच, मनोबा

विजुभाऊ 30/05/2008 - 15:19
या रोजच्या नाटकांना, संधी आणि ताटातूट, स्त्रियांची मासिक पाळी आणि मराठी साहित्य वगैरे विषयांना सरावलेली वा ........बरे वाटले वाचुन...........हे वर नमूद केलेले असले शब्द या लेखकाचा हातखंडा. ते लेखकराव कोठे लिहीत असतात ते सर्वानाच ठाऊक आहे........हिडीस ,गलिच्छ लिहिले की त्यामुळे लेखन क्रान्ती होते हा आमचा अपसमज नाही. "पिंजरा" चित्रपटाचे तीस वर्षानन्तर परिक्षण लिहिणारे कोण हे सर्वानाच माहीत आहे. इथले काही लोक एकत्र येतात. गप्पागोष्टी करतात. त्यांची मैत्री होते. मिपा ला कल्ट म्हणत असतील तर त्या कल्टचे आम्ही अनुयायी आहोत हे आनन्दाने सांगु. मनमोकळे लिहिणे हे गिमिक मानले जात असेल तर मनमोकळेपणा हा मिपाचा प्राण आहे. एखाद्या प्रतिसादचा राग आला म्हणुन मिपा वर लेखनच करणार नाही म्हणुन शपथा घेणारे कोण आहेत हेही लोकाना माहीत आहेत. आम्ही मिपा कर जसे आहोत तसे आम्ही एकमेकांमुळे घडलेले आहोत. कोण्या ईतर संस्थळाच्या मेम्बरांमुळे नाही या असल्या प्रतिसादांमुळे मिपावर हल्ली वादळे येत नाहीत. की मिपाकरांत झोडाझोडी होत नाही. एकमेकाना आदराने प्रेमाने बोलावतो . उगाच इतराना कमअसल्ल म्हणुन हिणवत नाही. हाच काय तो मिपाकरांचा दोष. आम्ही सारे अस्सल मिपाकर आहोत. मिपावरचे आमचे लिखाण येतच रहाणार. आपपल्या मकदुराप्रमाणे प्रतिसाद देत रहाणार. वयाने लहानमोठे कसेका असू.......एकमेकांची विचारपूस करणार :::::::::एक अस्सल मिपाकर विजुभाऊ

राजे 30/05/2008 - 15:39
राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

नाना फडणवीस 30/05/2008 - 16:04
अहो राजे, त्यांना फुले नकोत, कैलास जीवन द्या. त्याची गरज आहे. फुले का तिथे लावता येतील? नाना फडणवीस

चित्रा 30/05/2008 - 18:36
"कविता" म्हणून चांगलीच आहे. पण आत्ता लिहीण्याचे प्रयोजन कळले नाही. मिपा जसे रोज असते तसेच खेळकरपणाने चाललेले आहे. काही विशेष कविता करण्यासारखे घडले आहे असे वाटले नाही. "दुज्या सुरांचे, हाणा त्याला, कोण मध्ये हे घुसले" हे मिपावर विशेष झाले आहे असे वाटत नाही, उलट इतरत्र झालेले पाहिले आहे. बाकी हे नेहमीचेच. चालू द्या. असल्या विषयांवरचा माझा हा शेवटचा प्रतिसाद.

धमाल मुलगा 01/06/2008 - 21:08
तसं काव्यातलं आपल्याला फार काही कळत नाहीच, पण छान वाटतेय ही कविता :) अर्थात सन्जोपरावांच्या सिध्दहस्त लेखणीतून उतरलेली कोणतीही साहित्यकृती नक्कीच सरस असते असे आमचे निरिक्षण आहे, त्यामुळे तिच्या दर्जाविषयी प्रश्नच उद्भवत नाही...उच्चच असणार ! पण पुन्हा वाचली आणि आशयगर्भ उमगला. राग्....राग नाही आला...वाईट वाटलं ! सन्जोपराव उत्तम लेखक आहेतच, वादच नाही. आम्हाला साहित्यातला सा देखील लावता येत नाही, आणि सन्जोपराव म्हणजे साहित्यचंद्रच जणू आमच्यासाठी! तरीही लहान तोंडी मोठा घास घेऊन विचारतो, माफ करा, पण........... का...का असे करावेसे वाटले ? का सन्जोपराव? अहो, तुमच्या लेखांवर इथं मिपावर देखील उड्या पडतात...लोक आवडीने वाचतात. हां आता आमच्यासारख्या तद्दन टवाळांसारख्या 'मासेस' ला सोडलं एकवेळ तरी 'क्लास' वाले कित्येक वाचक आहेतच ना मिपावर? अहो, मग त्यांच्यावर असा अन्याय का? त्यांनादेखील ही दुषणे लागू पडतातच की! मिपाचे सदस्य ह्या नात्याने. बाकी, आपलं कोणतं लेखन कुठे प्रकाशीत करावं हा नक्कीच ज्याचा-त्यचा प्रश्न आहे. पण इतरत्र उत्तमोत्तम साहित्य सादर करुन मिपावर मात्र एखाद्याच्या अंगणात येऊन त्यालाच शिव्या देण्यासारखा हा प्रकार वाटतो मला (व्यक्तिगत मत!) एक आदर आहे तुमच्याबद्द्ल आम्हा सर्वांच्या मनात! हे असं अति-अतिसर्वसामान्यासारखं वागून का त्याला धक्का लावताय शेठ? मान्य आहे, प्रत्येक माणूस आपल्या भाव-भावनांच्या कल्लोळात बुडालेला असतो, कधी त्या भावनांचा जोर वाढल्यावर भावनेच्या आहारी जाऊन माणूस असं काहीबाही करतो. शेवटी माणूस हा माणूस असतो, देव नव्हे! आम्हीही एकमेकांना शिव्या देतोच की! सगळेच करतात असे. पण कोणि फक्त शिव्या देण्यापुरता नक्कीच इथं येत नाही हो. एकंदरीत मिपाच्या खेळकर कौटुंबिक वातावरणात विष कालवल्यासारखं वाटतंय हे असं वागणं :(
पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले
असेल बुवा तसेही. कोणी एव्हढा विचार केलाय? मिपा हे घर आणि मिपाचे गावकरी हे कुटुंब असं एकदा स्विकारल्यावर आपल्या घरातल्या एखाद्यावर कोणी राळ उडवली तर त्याच्या बाजुने बोललं तर हे असं असाव? आश्चर्य आहे बॉ ! मग इतरत्र जे चालतं ते काय असतं? 'तू माझ्या साडीला छान म्हणालास तरच मी तुझ्या शर्टाला नावाजेन' अशी परिस्थिती निदान मिपावर तरी नक्कीच नाहीये ना हो रावसाहेब?
दुज्या सुरांचे, हाणा त्याला, कोण मध्ये हे घुसले
हे कुठे घडत नाही ? थोड्याफार प्रमाणात ते सगळीकडेच घडतं ना? मग? निदान मिपावर चाळणी तरी नसते...आपल्याला हवं तेच निवडून सर्वत्र 'गुडी गुडी फील' आणण्यासाठी!
बघता बघता कट्टे सगळे गुत्ते होऊन बसले
साहेब....ही फक्त सुरुवात आहे..कट्टे भरण्याची...आगे आगे देखो होता है क्या.... आम्ही बालिश आहोत...मूढही आहो...आम्ही आपल्या परीने कट्टे भरवले...एक कट्टा तर भर दुपारी वाडेश्वरला झाला..खुद्द पुण्यात. प्राजुताई साक्षीला आहेच. तो बरा नाही दिसला..आणि त्यालाही कोणा गुत्ते म्हणणार्‍याची उपस्थिती नाही दिसली बुवा? आणी गुत्त्यावर असतात ती भांडणे, शिवीगाळ, आणि बिभत्सपणा... पुण्यातल्या पहिल्या कट्ट्यावर ॐकारच्या गज़ला, चित्तरशेठच्या गज़ला, डॉ.प्रसाद दाढ्यांच्या आवाजातली सदाबहार गाणी ह्यांचा विसर पडला की काळ्या चष्म्यामुळे दिसलंच नाही? मिपाचा छापिल अंक काढण्याबद्द्ल झालेली चर्चाही आपल्यास माहित नसेलसं नाही वाटत मला! ह्या गोष्टी गुत्त्यांवर होत नसतात सरकार!!!!!! असो! कमीजास्त बोललो असेन तर मिपाचं शेंडेफळ समजुन माफ करा! तुम्हीही मिपाकर आहातच की :) मग घरातल्या लहानांना सांभाळून घेणं मोठ्यांनाच जमतं नै ? पायरी सोडून बोललो असेन तर चुक पोटात घाला...पण अश्याप्रकारचे हिडीस प्रकार करुन इथलं वातावरण कृपया बिघडवू न्का! आपला कृपाभिलाषी - ध मा ल.

In reply to by आजानुकर्ण

बेसनलाडू 30/05/2008 - 01:52
(सहमत)बेसनलाडू पूर्वस्मृतींचे काढुनि गहिवर, मी , माझे अन मला म्हणावे बघता बघता कट्टे सगळे गुत्ते होऊन बसले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले भाषेचे जणु मढे सजवुनी लावा त्याला उटणे या ओळी विशेष भिडल्या. (हलकट!)बेसनलाडू

कोलबेर 29/05/2008 - 23:16
रावसाहेब भावना पोहचल्या. तुमच्यातल्या प्रतिभेला तर आम्ही मानतोच त्याची वेगळी दखल घ्यायची गरज नाही. बर्‍यापैकी सहमतपण आहे. पण इथुन आमचं मन उडून मनोगतावर बसणे मात्र अशक्य आहे ही वस्तुस्थीती आहे. तुम्हाला हे कसंकाय जमतं ते कळत नाही. असो..

In reply to by कोलबेर

धनंजय 29/05/2008 - 23:34
छानच आहे. वेगवेगळ्या संकेतस्थळांमधले हेवेदावे मी लक्षपूर्वक अभ्यासलेले नाहीत. पण १००-२०० लोकसंख्येच्या या विश्वात कधी भाऊबंदकी आणि कधी उष्ट्रखरभाव दिसून आलेत, तर फार आश्चर्य वाटू नये. आमच्या कुटुंबातही हे होतेच.

विसोबा खेचर 30/05/2008 - 00:00
वा! कविता छान आहे! तात्या. अवांतर - पट्टे मालकांचे ग़ळ्यात बांधूनी श्वान काही बेचैन झाले कुणी न विचारी स्वामींच्या दारी, हिंडती इतस्तत: बिचारे! आले होते नव्या घरी, सहन न झाला मिसळझणझणाट परि परतुनी गेले मन उडुनी, पुन्हा जुन्या मालकापाशी शुद्धिचिकित्सकाचा सात्विक पाव तो, नकोसा आता वाटे मारामार प्रतिसादांच्या हड्डीची, शब्दकोड्यांची मौज न वाटे! आले पुन्हा परतुनी ते, मिसळ खावया नव्याने काय भरवसा द्यावा यांचा, असावे सोडिले पुन्हा मालकाने! :) रावसाहेबांचे काव्य वाचून आम्हालाही वरील दोन ओळी सुचल्या त्या इथे द्याव्यश्या वाटल्या. स्वतंत्रपणे कविता लिहून मिपावर टाकण्याइतपत मोठे कवी आम्ही नाही. दोनच ओळी सुचल्या म्हणून त्या इथे दिल्या! :) असो, चांगल्या काव्याबद्दल रावसाहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन..! आपला, (किंचित कवी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 30/05/2008 - 03:48
मारामार प्रतिसादांच्या हड्डीची,
तात्या, हे नक्की कुणाला उद्देशुन? ४०-५० प्रतिसाद काढणे हातचा मळ आहे...अमक्या अमक्या संस्थळावर ४-५ प्रतिसाद आले आमच्या इकडे मात्र ४० प्रतिसाद आले.. कौल लावुन पहा किती प्रतिसादांनी आम्हाला वा!वा! म्हंटले..प्रतिसादांच राजकारण शिकवीन तुला कधीतरी... असली विधाने रावसाहेबांनी केलेली तरी पहाण्यात नाही. म्हणजे ह्या ओळींचा रोख आणखी कुणावर आहे.. कुणावर बरे?? (प्रश्नांकित) कोलबेर

In reply to by विसोबा खेचर

सन्जोप राव 30/05/2008 - 06:42
ओळी चांगल्या आणि अर्थपूर्ण आहेत. वृत्तात वगैरे बसत नाहीत, पण 'अर्थ महत्वाचा, भाषा दुय्यम' या वटहुकुमानुसारच चालले आहे. अधिक प्रयत्न करत रहा, कधीतरी जमेल. अवांतरः 'इनो' चा खप अचानक वाढला अशी बातमी आहे. सन्जोप राव

मुक्तसुनीत 30/05/2008 - 02:19
प्रस्तुत कवितेमधल्या काव्यगुणाची वगैरे चर्चा फजूल आहे हे वेगळे सांगायला नकोच. आपल्या संस्थळावर केलेले हे एक विधान आहे. कवितेचा विषय जिव्हाळ्याचा आहे त्यामुळे प्रतिक्रिया दिल्याशिवाय रहावत नाही. महत्वाच्या विषयावर बोलावेसे वाटले तर आपल्या भीड , भिती या गोष्टींवर मात करून बोलणे केव्हाही श्रेयस्कर ; या भूमिकेतून लिहीत आहे. कवितेमधे निश्चित वक्रोक्ती आहे आणि लेट्स् फेस इट् , ती वर्मावर प्रहार करणारी आहे. कुणाही मिपाकराला वाचताना वेदना होतील त्या मलाही झाल्याच. शेवटी आपल्याला प्रिय वाटणार्‍या गोष्टीवरची टीका कुणाला सहन होणार आहे ? पण मला हेही जाणवले की, संजोपरावांना जर या आपल्या संस्थळाबद्दल कळकळ वाटत नसती तर त्यांनी ही कविता इथे टाकली असती काय ? ज्या गोष्टी चुकीच्या दिशेने चालल्या आहेत असे एखाद्याला वाटते तेव्हा त्यांच्याबद्दल बोलणे तेव्हाच होते जेव्हा ती गोष्ट सुधारावी असे वाटते ! संजोपरावांनी अंगिकारलेल्या मार्गाबद्दल त्यांची मानगूट एकवेळ धरता येईल ; पण त्यांच्या हेतूंबद्दल शंका घेणे चुकीचे होईल. कवितेमधे काही गंभीर वाटतील अशा गोष्टी निर्देशित केल्या गेल्या आहेत. आणीबाणीच्या वातावरणामधे त्यांच्याबद्दल चर्चा करणे अशक्य आहे; पण त्यांचा विचार व्हावा असे, एक हितचिंतक म्हणून कळकळीने सांगावेसे वाटते.

In reply to by कोलबेर

आजानुकर्ण 30/05/2008 - 13:20
कोलबेरशेठ आणि मुक्तसुनीत यांच्याशी सहमत आपला, (सहमत) आजानुकर्ण

In reply to by मुक्तसुनीत

फटू 30/05/2008 - 07:08
राव साहेबांना मिपा बद्दल आपुलकी नसती तर त्यानी ही कविता मिपा वर टाकलीच नसती.... बाकी कविता खूपच छान आहे.... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

In reply to by मुक्तसुनीत

विसोबा खेचर 30/05/2008 - 07:09
ज्या गोष्टी चुकीच्या दिशेने चालल्या आहेत असे एखाद्याला वाटते तेव्हा त्यांच्याबद्दल बोलणे तेव्हाच होते जेव्हा ती गोष्ट सुधारावी असे वाटते ! कवितेमधे काही गंभीर वाटतील अशा गोष्टी निर्देशित केल्या गेल्या आहेत. आणीबाणीच्या वातावरणामधे त्यांच्याबद्दल चर्चा करणे अशक्य आहे; पण त्यांचा विचार व्हावा असे, एक हितचिंतक म्हणून कळकळीने सांगावेसे वाटते. आणिबाणीच्या वातावरणात चर्चा करणे अशक्य असले तरी आम्हाला व्य नि पाठवून कळवणे तर आपल्याला शक्य आहे ना? (नाही, म्हणजे मिपाची इतकी काळजी असेल तर!) मुक्तराव, काय बरं मारे असं गंभीर चाललं आहे मिपावर ते आम्हाला तरी कळू द्या! :) आम्ही आमचे पोटापाण्याचे उद्योगधंदे सांभाळून आमच्याकडून जितक्या चांगल्या रितीने मिपा चालवता येईल तितक्या चांगल्या रितीने ते चालवत आहोतच. यापेक्षा अधिक काही करणं आम्हाला शक्य नाही. पुढे मर्जी नियतीची! मिपाचं जे काय व्हायचं असेल ते होईल! मिपाच्या यशापयाशाचं खापर माथी मिरवायला हा तात्या समर्थ आहे! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अरुण मनोहर 30/05/2008 - 07:42
तात्यांना आमचा पूर्ण पाठींबा. मिसळपाव चटकदार बनवण्यात तात्यांचा "संजीव कपूर"चा हाथभार आहे. ज्यांना दहीभात भेंड्याची भाजी नेहमी खायला आवडते आणि मिरचीचे खाणे पचत नाही, त्यांनी दुसर्‍्या हटेलात जावे की. आम्ही पण सटी सामाशी सात्वीक खायला जातोच. ---> खवय्या.

In reply to by मुक्तसुनीत

महत्वाच्या विषयावर बोलावेसे वाटले तर आपल्या भीड , भिती या गोष्टींवर मात करून बोलणे केव्हाही श्रेयस्कर मुक्तसुनीतजी, आजवर या वादापासून आम्ही अलिप्त राहिलो होतो. पण आता तुम्हीच आवाहन केलंय म्हणून स्पष्टच बोलतो..... आम्हाला नमोगत आणि मिपा यावरच्या वादात काहीही इन्टरेस्ट नाही. आय जस्ट डोन्ट गिव्ह अ डॅम!! आम्ही मिपाचे आहोत आणि इथून हाकलल्यापर्यंत मिपाचे राहू.... जर या आपल्या संस्थळाबद्दल कळकळ वाटत नसती तर त्यांनी ही कविता इथे टाकली असती काय ?...हेतूंबद्दल शंका घेणे चुकीचे होईल. आर यू किडिंग मी? तुम्ही आम्हाला काय मूर्ख समजता की आंधळे? प्रस्तुत लेखकाचा "ईनो" बद्द्लचा प्रतिसाद वाचा. तो विधायक आहे असे वाटते तुम्हांला? हा अपवाद आहे असे तुम्ही म्हणाल. पण आम्ही अजुनही "वारा सरणे..हिमवादळे" वगैरे विसरलेलो नाही. या आय्.डी. धारकाची मिपावरची जर "वाटचाल" पाहिली तर नुसता सभासद म्हणून वावरणे ही भूमिका दिसत नाही. त्यात काहीतरी व्हेस्टेड इंटरेस्ट वा पर्सनल अजेंडा असल्यासारखा स्पष्ट दिसतो... मी या आयडी धारकाची मिपावरची सर्व वाटचाल मुद्दाम अभ्यासली. सगळे मिपाकर प्रत्येक धाग्यावर प्रतिक्रिया देत नाहीत याचा अर्थ ते सगळे धागे वाचत नाहीत असे नव्हे!.... ते मरू दे, पण मला एक गोष्ट कळत नाही की प्रस्तुत आयडी धारक सगळीकडे मतांच्या पिंका टाकीत जातात. आमची त्याविषयी काहीच तक्रार नाही कारण मिपावर प्रत्येकाला पिंक टाकण्याचा अधिकार आहे हे आम्ही मानतो. पण आम्हांला असे आढळले आहे की त्यांनी पिंक टाकली रे टाकली की तुम्ही सारवासारवीचे तस्त घेऊन धावता की त्यांची पिंक किती विधायक आहे हे सांगण्यासाठी! हा काय चमत्कार आहे? इथेच नाही तर तुम्ही अन्यत्र ही तसे केले आहे. आम्हाला हे गौडबंगाल उलगडत नाही. हे एकाच माणसाचे दोन आय डी आहेत काय? नसतील तर तुमचे काय लागेबांधे आहेत हो ते एकदा स्वच्छ सांगून टाका म्हणजे "त्यांच्या" प्रतिक्रियेनंतर ती विधायक कशी आहे ते समजावणार्‍या "तुमच्या" प्रतिक्रियेची आम्ही प्रतिक्षा करू..... आमची प्रस्तुत मूळ लेखकांविषयी काही तक्रार नाही. कारण एकदा व्हेस्टेड इन्टरेस्ट आहेत हे कळल्यानंतर वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. पण तुमच्या मतांना आम्ही किंमत देतो (त्यांच्या नाही!), तेंव्हा तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही वर जे म्हटले त्यात काही चूक आहे काय? असा हा प्रतिसाद दिल्याबद्द्ल सरपंच बहुतेक आमचे सभासदत्व रद्द करतील. पण पर्वा नाही, जिथे मनातले स्पष्ट पणे बोलता येत नाही तिथे राहूनतरी काय उपयोग? आपलाच सस्नेही, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

सरपंच 30/05/2008 - 08:43
आम्ही मिपाचे आहोत आणि इथून हाकलल्यापर्यंत मिपाचे राहू.... अरे डांबिसा, तुला कोण हाकलेल लेका? तू तर सगळ्या मिपावल्यांचा फेमस डांबिसकाका! :) शिवाय तू नांवाप्रमाणे पक्का डांबिसही आहेस आणि मिपाला तर डांबिस मंडळींची नेहमीच आवश्यकता आहे! :) या आय्.डी. धारकाची मिपावरची जर "वाटचाल" पाहिली तर नुसता सभासद म्हणून वावरणे ही भूमिका दिसत नाही. त्यात काहीतरी व्हेस्टेड इंटरेस्ट वा पर्सनल अजेंडा असल्यासारखा स्पष्ट दिसतो... अगदी योग्य मुद्दा मांडला आहेस रे डांबिसा! असो, काही मंडळींना 'तात्या' आणि 'मिसळपाव' हे प्रकरण काही म्हण्जे काही केल्या पचतच नाही त्याला काय इलाज? आणि अपचन अगदी अनावर झालं की इथे येऊन मनसोक्त हागून जायच! दुसरं काय? :) पण आम्हांला असे आढळले आहे की त्यांनी पिंक टाकली रे टाकली की तुम्ही सारवासारवीचे तस्त घेऊन धावता की त्यांची पिंक किती विधायक आहे हे सांगण्यासाठी! हा काय चमत्कार आहे? इथेच नाही तर तुम्ही अन्यत्र ही तसे केले आहे. आम्हाला हे गौडबंगाल उलगडत नाही. हम्म! या बाबतीत मुक्तरावांचा खुलासा वाचायला आवडेल! आमचा मुक्तराव तसा भला माणूस, परंतु काही वेळेला उगीच काही लोकांपुढे दडपून जातो! :) आम्हाला हे गौडबंगाल उलगडत नाही. हे एकाच माणसाचे दोन आय डी आहेत काय? नाही रे डांबिसा, या बाबतीत मात्र आम्ही मुक्तराव हा कंप्लीट वेगळा माणूस आहे असा निर्वाळा देऊ इच्छितो. कारण आम्ही त्याच्याशी फोनवर एकदा बोललो आहोत. आमची प्रस्तुत मूळ लेखकांविषयी काही तक्रार नाही. कारण एकदा व्हेस्टेड इन्टरेस्ट आहेत हे कळल्यानंतर वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. अगदी खरं! आम्हीही यापुढे हेच करायचं ठरवलं आहे, पूर्वीही अनेकदा तसं ठरवलं होतं! पण जळ्ळा आमचा स्वभावही पक्का भिकारचोट अन् भांडायची खुमखुमी असलेला, त्यामुळे गप्प बसवत नाही. परंतु यापुढे अनुल्लेखाने मारायची मनोगती कला हा तात्याही साध्य करेल, त्याला ते फारसं जड नाही! :) असा हा प्रतिसाद दिल्याबद्द्ल सरपंच बहुतेक आमचे सभासदत्व रद्द करतील. पण पर्वा नाही, जिथे मनातले स्पष्ट पणे बोलता येत नाही तिथे राहूनतरी काय उपयोग? अरे बाबा डांबिसा, कोण तुझं सभासदत्व रद्द करायला निघाला आहे? मिपाबद्दल खरी कळकळ कुणाला आहे आणि पोटदुखी कुणाला आहे हे समजण्याइतकी आम्हीही थोडीफार जिंदगी बघितली आहे! तेव्हा रहा इथेच निवांत! मिपा तुझंच आहे! :) तात्या.

In reply to by पिवळा डांबिस

मुक्तसुनीत 30/05/2008 - 18:27
पण आम्हांला असे आढळले आहे की त्यांनी पिंक टाकली रे टाकली की तुम्ही सारवासारवीचे तस्त घेऊन धावता की त्यांची पिंक किती विधायक आहे हे सांगण्यासाठी! हा काय चमत्कार आहे? इथेच नाही तर तुम्ही अन्यत्र ही तसे केले आहे. आम्हाला हे गौडबंगाल उलगडत नाही. हे एकाच माणसाचे दोन आय डी आहेत काय? नसतील तर तुमचे काय लागेबांधे आहेत हो ते एकदा स्वच्छ सांगून टाका म्हणजे "त्यांच्या" प्रतिक्रियेनंतर ती विधायक कशी आहे ते समजावणार्‍या "तुमच्या" प्रतिक्रियेची आम्ही प्रतिक्षा करू..... पिवळा डांबिस यांचे लिखाण एरवी आवडते असे मी कित्येक वेळा लिहीले आहे. यावेळी त्यानी आपल्या ललितगुणाचा वापर चुकीच्या ठिकाणी केला आहे. "पिंकांच्या मागे तस्त घेऊन फिरणे" ही उपमा पेजोरेटीव्ह आहे (मराठी शब्द माहीत नाही. ) , ती केवळ निंदाव्यंजक नसून सरळसरळ हीन दर्जाचा अपमान करणारी आहे. मी त्यांचा - या विधानापुरता - धि:कार करतो. त्यानी आपल्या विवेकाला स्मरून अशी भाषा असणारी विधाने मागे घ्यावीत.

In reply to by मुक्तसुनीत

श्री. मुक्तसुनीतजी, सर्वप्रथम हा वेगळ्या व्यक्तीचा आयडी असल्याचे निश्चित झाल्याने आनंद व्यक्त करतो. यावेळी त्यानी आपल्या ललितगुणाचा वापर चुकीच्या ठिकाणी केला आहे. "पिंकांच्या मागे तस्त घेऊन फिरणे" ही उपमा पेजोरेटीव्ह आहे (मराठी शब्द माहीत नाही. ) , ती केवळ निंदाव्यंजक नसून सरळसरळ हीन दर्जाचा अपमान करणारी आहे. मी त्यांचा - या विधानापुरता - धि:कार करतो. आता कळलं उपरोधिक, वक्रोक्तिपूर्ण टीका झाली की कसं वाटतं ते? आम्ही तर आमच्या उपमेत एकही असभ्य वा बीभत्स शब्द वापरलेला नाही. तरीही तुम्हाला ती झोंबली. आणि सहाजिकच आहे, ज्याला टोचतं त्यालाच वेदना होतात. अशा वेळी त्याला जर कुणी वक्रोक्तीकडे दुर्लक्ष कर आणि त्या वेदनेत काही विधायक शोध असे सांगितले तर वेदना वाढतात. पिवळा डांबिस यांचे लिखाण एरवी आवडते असे मी कित्येक वेळा लिहीले आहे. आभारी आहे. आम्हालाही तुमचे लिखाण एरवी आवडते. काव्यासारखा कठीण साहित्यप्रकार तुम्ही उत्तम रीतीने हाताळता. आमच्या सारखं गद्य लिहीणं त्यामानाने सोपं! आम्ही केलेली टीका याच अपेक्षाभंगापोटी होती की अरे एरवी हा माणूस इतकं चांगलं लिहितो तर मग याच मुद्द्यावर पुनःपुनः असं का लिहितो? पहिल्यांदा वाचलं तेंव्हा आम्ही दुर्लक्ष केलं पण पुनरावृत्ती झाल्याने लिहावं लागलं. त्यानी आपल्या विवेकाला स्मरून अशी भाषा असणारी विधाने मागे घ्यावीत. आम्ही वर्णन केलेलं बिहेव्हिअर असत्य असतं तर आम्ही आमचं विधान जरूर (आनंदाने) मागे घेतलं असतं. किंबहुना दुर्दैवाने असं बिहेव्हिअर एकापेक्षा जास्त वेळा झालेलं आहे याची खात्री करून घेऊनच आम्ही ते इथे मांडलं होतं. तेंव्हा आम्ही असत्य विधान केलेलं नसल्याने ते मागे घेऊ शकत नाही. हां, आम्ही आमच्या विवेकाला स्मरून आणि यापूर्वीच्या तुमच्या लिखाणाचा चाहता म्हणून तुम्हाला झालेल्या यातनांबद्द्ल खेद जरूर व्यक्त करतो. सद्यपरिस्थितीत हा वाद मागे पडून आपण सर्व मिपाकर पुढे चालायला लागलो तर बरं. बाकी तुमची मर्जी. आपला, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

कोलबेर 31/05/2008 - 09:22
चला भिडेवर मात करायचीच आहे तर सगळेच करूया. साचलेल्या पाण्याला वाट करुन दिलेली केव्हाही बरी! डांबीस काका, वयाने,अनुभवाने, ज्ञानाने तुम्ही खूप मोठे असलात तरी संजोप राव आणि तात्या अभ्यंकर ह्या प्रकरणासाठी तुम्ही (निदान 'पिवळा डांबिस' हा आयडी) खूपच नवखे आहात. ज्या संजोप रावांची इथली वाटचाल काढून तुम्ही अभ्यासलीत त्यामध्ये तुम्हाला 'पिंजरा' हे परिक्षण दिसले नाही?? मी संजोप राव आणि तात्या अभ्यंकर ह्यापै़की कुणालाही प्रत्यक्षात भेटलो नाही पण संजोप रावांनी हे परिक्षण केवळ तात्यांच्या आग्रहास्तव खास मिसळपाववर लिहिले आहे हे मला माझ्या इथल्या अभ्यासातुनच (?) कळले! तुम्हाला कळले नाही?? तुम्ही ह्या आयडीचा अभ्यास वगैरे केलात तरी ही गोष्ट कशी काय बुवा तुमच्य नजरेतुन सुटली? रावसाहेबांची लेखन प्रतिभा बघता त्यांना अनेकदा बर्‍याच गोष्टींवर लिहण्याचा बर्‍याच जणांनी आग्रह करताना पाहिले आहे पण (माझ्या अभ्यासा नुसार!) रावसाहेबांनी खास डिमांडवर लिहीलेला हा एकमेव लेख आहे. तोही तात्यांच्या आग्राहावर आणि मिसळपाववर? संजोप रावांच्या प्रत्येक भुमिकेशी मी सहमत नाही. पण तसेच आपल्या लेखावर वा! वा! चे कीती प्रतिसाद आले ह्यावर (हुरळून जाऊन?) परखड मत देणार्‍यांना 'आंधळे' म्हणून हिणवणार्‍या तुमच्याशीही सहमत नाही. पण तरीही संजोपराव किंवा पिवळा डांबीस ह्या आयडीतून काहीही लिहिले गेले की इथे आल्या आल्या पहिल्यांदा ते वाचतो! ह्यात काहीही चमत्कार नसुन दोन्ही आयडींमधून येणारी लेखन प्रतिभा आहे. असो..मनापासून वाटले ते लिहीले! सरपंच हा प्रतिसाद किंवा माझा आयडी उडवतील का? असली निरर्थक काळजी मी तरी करणार नाही. तुमच्या पर्यंत प्रामाणिक भावना पोहोचाव्यात इतकीच काळजी!! डिस्क्लेमर : ह्या प्रतिसादातुन मी रावसाबांची बाजू घेत आहे असे वाटून कोलबेर हा त्यांचाच आयडी आहे असल्या निष्कर्षापर्यंत पोहोचणार्‍यांनी सरपंच/ज.डायर ह्यांच्या कडून आमचा आमचा आयपी ऍड्रेस चेक करुन घ्यावा.

In reply to by कोलबेर

डांबीस काका, वयाने,अनुभवाने, ज्ञानाने तुम्ही खूप मोठे असलात तरी संजोप राव आणि तात्या अभ्यंकर ह्या प्रकरणासाठी तुम्ही (निदान 'पिवळा डांबिस' हा आयडी) खूपच नवखे आहात. पूर्णपणे मान्य! पण त्याबरोबरच त्या वादाची माहिती घेण्यात आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही हेही आम्ही स्पष्ट केले आहे. आमची प्रतिक्रिया ही श्री. संजोप रावांनी मिपावर (आणि मिपावरच फक्त) लिहिलेल्या प्रतिक्रीयांसंबंधीच आहे. आम्ही तसेही स्पष्ट केले आहे. तुम्हाला 'पिंजरा' हे परिक्षण दिसले नाही?? जरूर दिसले. आम्हाला तरी तीस वर्षांपूर्वी लागून गेलेल्या सिनेमाच्या परीक्षणाचे प्रयोजन कळले नाही. जसे काही आजवर पिंजरावर परीक्षण कुणी लिहिलेलेच नाही. किंवा श्री. संजोपरावांनी काही नवीन लिहिले आहे. आम्हांला तुमचे वय माहीत नाही पण पिंजरा जेंव्हा (नव्याने) लागला लेंव्हा आम्ही वर्तमानपत्र वाचण्याच्या वयाचे होतो. तेंव्हा ट्र्स्ट मी, आम्ही अशी बरीच परीक्षणे वाचली आहेत... संजोप रावांनी हे परिक्षण केवळ तात्यांच्या आग्रहास्तव खास मिसळपाववर लिहिले आहे हे मला माझ्या इथल्या अभ्यासातुनच (?) कळले! तुम्हाला कळले नाही?? समजा ते जरी त्यांनी तात्याच्या अगदी खास आग्रहावरून लिहिले असेल तरी त्यामुळे त्यांना इतरत्र प्रतिक्रियेच्या ऑफेनसिव्ह पिंका टाकायचा अधिकार कसा प्राप्त होतो? आम्ही "ईनो' आणि "वारा सरणे- हिमवादळॅ" या प्रतिक्रियांविषयी बोलत आहोत. या प्रतिक्रिया विधायक आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? कोलबेरसाहेब, मिपाविषयी आमच्या मनात एक श्रद्धा आहे. तात्याने हा प्रवाहाच्या विरूद्ध पोहत, स्वतःच्या खिशाला खार लावून, जो उपक्रम (उपक्रम साईट नव्हे) चालवला आहे तो यशस्वी व्हावा अशी आमची इच्छा आहे. श्री संजोप रावांविषयी आमचं वैयक्तिक काहीच भांडण नाही. त्यांनी चांगल्या हेतूने इथे दर्जेदार लिखाण प्रसिद्ध करावं अशीच आमची इच्छा आहे. तात्यानेही त्यांचे अनेकदा जाहीर स्वागत केल्याचे आम्ही वाचले आहे, तुम्हीही वाचले असेल. ज्यांना मिपा आवडत नाही (मला मान्य आहे की असेही लोक असू शकतील!) त्यांना मिपावर लिहिलंच माहिजे अशी काही सक्ती असल्याचं आमच्यातरी वाचनात नाही. असे असतांनाही जर कोणी मिपावर या साईटला अवमानकारक काही लिहिलं तर आम्ही त्यांचं स्वागत हारतुर्‍यांनी करावं अशी तुमची अपेक्षा आहे का? मग तो (तुमच्या दृष्टीने) कितीही मोठा माणूस असो... कोलबेर हा त्यांचाच आयडी आहे असल्या निष्कर्षापर्यंत पोहोचणार्‍यांनी सरपंच/ज.डायर ह्यांच्या कडून आमचा आमचा आयपी ऍड्रेस चेक करुन घ्यावा. आम्हाला "कोलबेर' हा त्यांवाच आयडी आहे असे मुळीच वाटत नाही कारण याच आयडीने पॅटंटेड व्हर्सेस जेनेरीक ड्रग्जवर आमच्याशी अतिशय मौलिक चर्चा केलेली आहे. रावांना ते जमले असते असे वाटत नाही. कोलबेर, तुमच्या मताविषयी आम्हाला आदरच आहे. पण तसेच आपल्या लेखावर वा! वा! चे कीती प्रतिसाद आले ह्यावर (हुरळून जाऊन?) परखड मत देणार्‍यांना 'आंधळे' म्हणून हिणवणार्‍या तुमच्याशीही सहमत नाही. आपल्या याही मताचा आम्ही आदर करतो. आम्ही स्वतःला ललित लेखक मुळीच समजत नाही. जी काय चार-दोन अक्षरे आम्ही जुळवली ती तात्याच्या आग्रहाखातर इथे प्रसिद्ध केली. आम्ही फक्त ही एक "फॅक्ट" नजरेला आणली होती की ज्यांना गावितमास्तर आवडलेला नाही त्या लोकांपेक्षा ज्यांना तो आवडलेला आहे त्यांची संख्या अनेकपटींनी अधिक आहे. तुम्ही ही फॅक्ट आजही नाकारू शकता काय? गंमत अशी आहे की तुम्ही काही लोकांच्या मताला इतरांपेक्षा जास्त महत्व देऊ इच्छिता. ऍज इफ सम आर मोअर इक्वल! मला ते मान्य नाही. मिपावर फक्त काही जणांनाच इतरांपेक्षा साहित्यातील जास्त कळतं आणि इतरांना नाही यावर आमचा विश्वास नाही. असो. मला वाटतं या विषयावर मी खूप लिहिलं. माझी भूमिका मला वाटतं मी पुरेशी स्पष्ट केली आहे. तेंव्हा माझ्या दृष्टीने हा विषय इथेच संपला. तुम्हाला जर पटत नसेल तर आमची मतं आमच्याजवळ आणि तुमची तुमच्याजवळ! लेटस ऍग्री टू डिसऍग्री! आपला, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

कोलबेर 31/05/2008 - 10:52
आम्हाला तरी तीस वर्षांपूर्वी लागून गेलेल्या सिनेमाच्या परीक्षणाचे प्रयोजन कळले नाही. जसे काही आजवर पिंजरावर परीक्षण कुणी लिहिलेलेच नाही. किंवा श्री. संजोपरावांनी काही नवीन लिहिले आहे. आम्हांला तुमचे वय माहीत नाही पण पिंजरा जेंव्हा (नव्याने) लागला लेंव्हा आम्ही वर्तमानपत्र वाचण्याच्या वयाचे होतो. तेंव्हा ट्र्स्ट मी, आम्ही अशी बरीच परीक्षणे वाचली आहेत...
त्या परिक्षणाचा दर्जा काय होता किंवा ते कुणाला किती आवडले हा मुद्दाच नाही आहे. (मागे ह्यावर तुमच्याच एका प्रतिसादाला मी सहमती देणारा प्रतिसाद देखिल दिला होता) मूख्य मुद्दा आहे की हे परिक्षण त्यांनी तात्यांच्या आग्रहावरुन लिहिले होते. (निदान तात्यांनी तसा आग्रह केलेला तरी पाहण्यात आहे!) ह्यातुन इतकेच अंडरलाईन करायचे आहे की इथले संजोपारावांचे लेखन हे निव्वळ तात्यांचा आणि पर्यायाने मिसळपावचा राग राग करण्यासाठी नाही.
समजा ते जरी त्यांनी तात्याच्या अगदी खास आग्रहावरून लिहिले असेल तरी त्यामुळे त्यांना इतरत्र प्रतिक्रियेच्या ऑफेनसिव्ह पिंका टाकायचा अधिकार कसा प्राप्त होतो?
एक्झॅक्टली...जसेकी प्रसंगी त्यांनी थोडी कठोर टीका केली म्हणून त्यांना मिसळपावचे व्हिलन ठरवण्याचा अधिकार प्राप्त होत नाही तसा!! हाच तर मुद्दा मला 'पिंजर्‍या'तुन अधोरेखित करायचा होता.
आम्ही फक्त ही एक "फॅक्ट" नजरेला आणली होती की ज्यांना गावितमास्तर आवडलेला नाही त्या लोकांपेक्षा ज्यांना तो आवडलेला आहे त्यांची संख्या अनेकपटींनी अधिक आहे. तुम्ही ही फॅक्ट आजही नाकारू शकता काय?
ती फॅक्ट आम्हीच काय लिहिता वाचता येणारा कुणीही नाकरू शकत नाही..पण म्हणून एखाद्याने थोडा निराळा सूर लावला तर तो देखिल आंधळा ठरत नाही इतकेच. पब्लिकने डोक्यावर घेउन नाचणे हा गुणवत्तेचा एकमेव निकष नाही हे तुम्हाला सांगण्याइतकी माझी पात्रता नाही.
तुम्हाला जर पटत नसेल तर आमची मतं आमच्याजवळ आणि तुमची तुमच्याजवळ! लेटस ऍग्री टू डिसऍग्री!
'ऍग्री टू डिसऍग्री' हा तर कोणत्याही सार्वजनिक संकेतस्थळाचा आत्मा आहे असे मी मानतो. वरील प्रतिसादात काही प्रश्नार्थक वाक्ये आल्याने हा लहान तोंडी मोठा घास!

In reply to by कोलबेर

विजुभाऊ 31/05/2008 - 12:38
कोणी काय बोलावे काय लिहावे हे ज्याचे त्याने ठरवावे. पण मुद्दाम म्हणुन एखादा असभ्य अश्लील खरे तर हिडीस शब्द माथी मारत असेल तर त्याला विरोधही करायचा नाही? एखाद्या लिखाणावर / प्रतिक्रियेवर विरोधी प्रतिक्रिया आली की सभत्येच्या सगळ्या मर्यादा सोडुन हिडीस काव्य पंक्ती लिहीणे याला बुद्धीवैभव म्हणायचे की विकृती ? जसेकी प्रसंगी त्यांनी थोडी कठोर टीका केली म्हणून त्यांना मिसळपावचे व्हिलन ठरवण्याचा अधिकार प्राप्त होत नाही तसा!! टीका करावी .....पण आयमाय **न टाकावी / मासीक पाळी असले शब्द टीकेपेक्षा लेखकाच्या हरपलेल्या मनस्थितीचे वास्तव दाखवते. या असल्या शेवाळी शेंबुडलेल्या बाष्कळपणाला जर कोणी थोडी कठोर टीका म्हणत असेल तर तुमचे स्वतःला जी एं चे पाईक समजणारे तथाकथीत हीरो आणि त्यांचे वकील काय पात्रतेचे आहेत हे वेगळे सांगायला नकोच. असो...... असले हीरो डोक्यावर नाचवणारे स्वयंभू समिक्षक आणि स्वयंभू इतिहासकार यांची त्या संस्थळावर विचारपूस करणारे भरपूर आहेत. त्यांचे हीरो त्याना लखलाभ. चांगल्याला चांगले म्हणणे आणि वाईटाला वाईट म्हणणे हे मिपाच्या सदस्यांचे रोखठोक वागणे कायम असेच राहील

In reply to by विजुभाऊ

असले हीरो डोक्यावर नाचवणारे स्वयंभू समिक्षक आणि स्वयंभू इतिहासकार यांची त्या संस्थळावर विचारपूस करणारे भरपूर आहेत.
कोणाचीही कारणाशिवाय विचारपूस करण्याचा मिपाचा मनोदय नाही आणि सदस्यांचाही नसावा. एखाद्या लेखाला प्रतिसाद दिले जातात ते त्या लेखापुरते मर्यादित आहेत का एवढेच पहावे. उगीच सर्वत्र विनाकारण लोकांना त्रास देण्याचे कारण नाही. मिपावरील वातावरण विनाकारण विचारपूस करणारे न राहता खेळीमेळीचे रहावे.
चांगल्याला चांगले म्हणणे आणि वाईटाला वाईट म्हणणे हे मिपाच्या सदस्यांचे रोखठोक वागणे कायम असेच राहील
चांगल्याला चांगले म्हणताना आणि वाईटाला वाईट म्हणताना एखाद्याची पाठ धरून तो विषय संपल्यावरही सतत त्रास देत राहणार्‍या सदस्यांना मिपाबद्दल प्रेम नाही असे आम्ही धरून चालतो. मिपावर अनेक व्यक्ती येतात त्यापैकी प्रत्येकाची मते आपल्याला पटायला हवीत असे नाही. ज्यांची मते आपल्याला पटत नाहीत त्यांना सतत त्रास देण्याचा उद्योग मिपाला पसंत नाही. मिपाच्या ज्या सदस्येला तुम्ही विनाकारण प्रत्येक चर्चेत ओढत असता तिने याबाबत तक्रार केली आहे. तरी, यावेळेस फक्त समज देण्यात येत आहे पुढील वेळेस तेढ वाढवणारे असे प्रतिसाद सरळ उडवून दिले जातील याची खात्री बाळगावी. जनरल डायर

In reply to by आणिबाणीचा शासनकर्ता

कोलबेर 31/05/2008 - 20:36
धन्यवाद डायर साहेब. मुक्तरावांनी म्हंटल्या प्रमाणे सार्वजनिक संकेतस्थळावर वावरण्यासाठी काही विवेक लागतो जो विजुभाऊ ह्या आयडीतुन लिहणार्‍या माणसाला नाही हे आजकाल काही प्रतिसादांमधून दिसू आले आहे. वरील प्रतिसादामध्ये तर त्याची हद्द झाली आहे. ह्यावर त्याच पातळीवर जाऊर कुणीतरी प्रत्युत्तर देण्याआधी हा प्रतिसाद उडवुन टाकावा ही विनंती. मिसळपावला खरा धोका असे विवेक सोडून लेखन करणार्‍यांचा आहे.

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 31/05/2008 - 12:52
समजा ते जरी त्यांनी तात्याच्या अगदी खास आग्रहावरून लिहिले असेल तरी त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहेच आणि त्यांच्या त्या लेखाला मनापसून दादही दिली आहे. तरी त्यामुळे त्यांना इतरत्र प्रतिक्रियेच्या ऑफेनसिव्ह पिंका टाकायचा अधिकार कसा प्राप्त होतो? अगदी खरं! दर वेळेला आपण कुणीतरी फार शहाणे आहोत आणि बाकीचे चुत्ये आहेत असंच समजूनच ते नेहमी लिहीत असतात. जरा कधी कुठे मनमोकळं लेखन नाही की कुणाशी मनमोकळा संवाद नाही! तो नसला तर नसू दे, त्या बाबत काहीच सक्ति नाही. असतो एखाद्याचा स्वभाव जात्याच भिकारचोट आणि संकुचित मनोवृत्तीचा! परंतु याचा अर्थ सतत तिरकस लेखन, तात्याला किंवा मिपाला सतत झोडू पाहणारे प्रतिसाद असा होत नाही/नसावा! कोलबेरसाहेब, मिपाविषयी आमच्या मनात एक श्रद्धा आहे. तात्याने हा प्रवाहाच्या विरूद्ध पोहत, स्वतःच्या खिशाला खार लावून, जो उपक्रम (उपक्रम साईट नव्हे) चालवला आहे तो यशस्वी व्हावा अशी आमची इच्छा आहे. जाऊ दे रे डांबिसा, तू कशाला कुणाला माझी बाजू घेऊन समजावतो आहेस? शेवटी मॅच्युरिटी काऊंट्स! प्रत्येक वयाची एक समज असते त्यानुसारच कोलबेरने प्रतिसाद दिला आहे! ज्यांना मिपा आवडत नाही (मला मान्य आहे की असेही लोक असू शकतील!) त्यांना मिपावर लिहिलंच माहिजे अशी काही सक्ती असल्याचं आमच्यातरी वाचनात नाही. मुळीच सक्ति नाही. परंतु गंमत म्हणजे ज्यांना मिपा आवडत नाही तेच इथे येऊन अगदी हौशीहौशीने मिपाच्या विरोधात सतत काहीतरी लिहीत असतात याची गंमत वाटते! अस्तित्वाच्या लढाईकरता केवळ विरोध करत राहणे हाच मार्ग काही वेळेला उरतो! संजोपचंही तेच झालं! तात्याच्या आणि मिपाच्या विरोधात लिहिल्यामुळेच आपण अधिक प्रकाशात येऊ असंच त्याला नेहमी वाटत राहीलं आणि तेच तो बर्‍याचदा करत राहिला! याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे त्याची ही कविता! मिपावरच येऊन मिपालाच जोडे मारणारी ही कविता मिपावर टाकायचं वास्तविक काय कारण होतं बरं? अगदी नेमकं कारण? 'बघा! मी कसे जोडे मारले आहेत, 'बघा मी किती मोठा कवी आहे!' हाच आतला आवाज या कवितेतनं ऐकू येतो ना? अरे आहेस ना मोठा कवी? मग कविता लिहिण्याकरता जगातले सगळे विषय संपले? तात्याला आणि मिपाला जोडे मारणे, यातूनच फक्त कवीत्व सिद्ध होतं का? कुणाला तरी सतत जोडे मारून, सतत काहीतरी तिरकस आणि स्वत:ला फार शहाणे समजून लिहिल्यामुळेच साहित्यिक अभिव्यक्ति करता येते का? 'वर्तूळ' नावाचा अप्रतिम लेख लिहिणारा हाच संजोप का? असा कधितरी प्रश्न पडतो आणि वाईट वाटतं! की आता स्वत:च्या त्या प्रतिभेवर विश्वास उरला नसल्यामुळे फक्त विरोध करत राहणे, गरळ ओकत राहणे हेच काही मार्ग अस्तित्व टिकवण्याकरता शिल्लक राहिले आहेत? वाईट वाटतं खूप! आणि तसं नसेल तर उत्तम साहित्यिक अभिव्यक्ति करणारे लेख इतरत्र आणि जोडे हाणण्याकरता मात्र मिपा असा काही हिडन अजेंडा आहे? मला तर तोच दिसतो आहे! (अर्थात, पिंजराचं परिक्षण हा त्याला एकमेव अपवाद आहे हे मीही मान्य करतो! अगदी खुल्या दिलाने!) असो.. झाली इतकी चर्चा पुरे झाली रे डांबिसा! आपलं मिपा कसं आहे, काय आहे हे येणारा काळच ठरवील. आणि ज्यांना मिपाला फक्त शिव्या द्यायच्या आहेत त्यांना त्या अगदी मनसोक्त देऊ देत असंच शेवटी म्हणावंसं वाटतं! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

असो.. झाली इतकी चर्चा पुरे झाली रे डांबिसा! आपलं मिपा कसं आहे, काय आहे हे येणारा काळच ठरवील. पूर्ण सहमत आहे. या विषयावर आता आमचाही, 'सीताकांतस्मरण जयजयराम!!" :)

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 31/05/2008 - 21:16
कोलबेरसाहेब, मिपाविषयी आमच्या मनात एक श्रद्धा आहे. तात्याने हा प्रवाहाच्या विरूद्ध पोहत, स्वतःच्या खिशाला खार लावून, जो उपक्रम (उपक्रम साईट नव्हे) चालवला आहे तो यशस्वी व्हावा अशी आमची इच्छा आहे.
तात्या मनोगतावरील उणीवा काढल्यावर अगदी असेच प्रतिसाद बघायला मिळायचे! .. "कुणीतरी आपल्या खिशातील द्रव्य खर्च करुन कार्यबाहुल्यातुन वेळ काढून हे संस्थळ चालावते आहे".. असे शब्द असायचे इतकेच ;) इथेही तेच बघुन गंमत वाटली. असो..सैतानाशी लढताना स्वतः सैतान न बनण्याची काळजी घेणे फार अवघड असते अश्या आशयाचे एक इंग्रजी वचन आहे. सैतानाच्याजागी प्रशासक हा शब्द टाकला की हेच वचन मराठीतही चपखल बसेल. :)
शेवटी मॅच्युरिटी काऊंट्स! प्रत्येक वयाची एक समज असते त्यानुसारच कोलबेरने प्रतिसाद दिला आहे!
मान्य! पण तुम्ही तुमच्या वयाच्या समजेनुसार कधी लिहीणार? 'तुमचीच लाल' म्हणणार्‍यांच्या जयजयकारात तटस्थ नजरा गमावुन बसू नका इतकेच वाटते. वरती अजानुकर्णाचा प्रतिसाद उडावुन लावलात पण विजुभाऊंचा मात्र तसाच ठेवलात...सैतानाशी लढताना स्वतः सैतान न बनण्याची काळजी घेणे फार अवघड असते!!

सहज 30/05/2008 - 07:13
व्यक्ति तितक्या प्रकृती. प्रत्येक व्यक्तीत गुण दोष असतात. अवगुण दाखवले तरी गुण देखील निश्चीत आहेत व त्या गुणांच्या आधारे अवगुणांकडे दुर्लक्ष करता येते. अत्यंत गर्विष्ठ, व स्वताला सर्वज्ञान झाले आहे असा स्वभाव असला तरी त्या गुरु शिष्याला समावुन [गरज नसताना] घेतोच ना आम्ही मिपाकर. तात्याला मनोगतावर वावर भावला नाही म्हणून हिमतीवर मिसळपाव काढले. एक "जान" असलेले नवे संकेतस्थळ उभे राहीले. आता हे सत्य जितक्या लवकर पचवाल तितक्या लवकर तुमचे "इनो" व्यसन सुटेल. शुभेच्छा! लवकर बरे व्हा!!

नाना फडणवीस 30/05/2008 - 08:16
स्वतःच्या उच्च काव्यात्मक प्रतिभेचा वापर, दुसर्‍याच्या अंगणात जाऊन थुंकण्यासाठी करणे हे गैर नव्हे काय? एखाद्या गोष्टीबद्दल मनात चांगल्या भावना असतील तर त्या व्यक्त करण्याची अनेक चांगली माध्यमे आहेत. मिपाला "सुधरवण्याचा" विडा जर कोणी उचललाच असेल तर त्यासाठी याहून चांगले पर्याय निश्चित उपलब्ध आहेत. आणि ते स्वतःला फार शहाणे समजणार्‍या या संजोपरावाला माहित नाहीत असे कुणी समजू नये. पण जर आपला उद्देशच मिपावर वाईट गोष्टी घडाव्यात असा असेल तरच हे लेखन संभवते. त्यामुळे काव्याला दाद देणार्‍या मंडळींना आमचे हे सांगणे की या कवितेमागील जळफळाट त्यांनी ध्यानात घ्यावा. मिसळपाव स्थापन झाल्यापासून अनेकांना कंड सुटली आहे, आग आग होते आहे. त्यांच्या मूळव्याधीच्या त्या वेदनांवर असले काव्यात्मक "कैलास जीवन" बोटावर घेऊन तेथे चोळत बसणे, याशिवाय ते काही करू शकत नाहीत. त्यामुळे असल्या जळफळाटातून निर्माण झालेल्या मूळव्याधी काव्यांना प्रतिभेचे निकष लावून गौरवण्यासारखे त्यात नाही. नाना फडणवीस

फटू 30/05/2008 - 08:54
हा वाद इतका गहन आहे ??? वरचे सगळे प्रतिसाद वाचल्यानन्तर का कोण जाणे पण मनोगतावर एक चक्कर मारावीशी वाटली... आणि काय आश्चर्य... किती तरी लेख, कविता अशा आढ्ळल्या ज्या मिपावर सुद्धा प्रकाशित झाल्या आहेत... आम्हीही पुर्वी मनोगतावर लिहायचो... पण पुर्वी म्हणजे आम्हाला मिपा बद्दल काहीच माहीती नव्हते तेव्हा... आम्हाला नाही आठवत आम्ही मिपाचे सदस्य झाल्यानन्तर मनोगतावर कधी लिहिलं आहे... असो. सच्च्या मिपाकराना एव्हधच सांगावंसं वाटतं... मिपाची सर दुस~या कुठल्याच संकेतस्थळाला नाही हे तर जगजाहीर आहे... मग कशाला वाद घालत बसता... जावू द्या ना... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

काल कविता वाचल्यावर आम्हाला ती क्रांतीब्रींतीच्या ढाच्याची कविता वाटली. पण पहिल्या झटक्यात कविता कळत नाही, म्हणुन दुस-यांदा कविता वाचायला गेलो तर तिथे ढाक-बहीरीचा गड उतरता, उतरता लाडक्या शिष्याची प्रतिक्रिया आलीच होती. अशा अर्जंट प्रतिक्रियावर तर आमचे विशेष लक्ष असते. त्यात काही विशेष नाही. हल्ली काही समिकरणे लक्षात येऊ नये इतके आम्ही खूळे नक्कीच नाही. प्रतिभावंताने काव्याचा उपयोग कसा करावा हे कोणीही कोणाला सांगू नये. पण इतकी निराशा येण्याचे कारण आम्हाला काही समजले नाही. या पुर्वीची आपली कविता वाचण्यासाठी आम्हीही आपल्या लेखन अनुमतीच्या धोरणाच्या संस्थळावर कविता वाचून गेलो.कविताही आवडलीही होती. आपले तेथील सदस्यांवर असलेले वजन पाहता, आपल्या लेखनावर ( कसेही असले तरी ) फुले उधळणा-यांची संख्या कमी नाही. तेव्हा इथे काही उत्तम कविता आपण टाकू शकला असता. पण आपल्याला तसे करायचेच नसल्यामुळे तो प्रश्नही उरत नाही, असे वाटते. अर्थात आपण या संस्थळावर काय लिहावे हा आपला प्रश्न . काय लिहिले, कसे लिहिले, त्याच्या आस्वादाबरोबर त्याचा उद्देश आणि योग्य समाचार घेण्याची ताकद आमच्यात नसली तरी, ती ताकद एकाच माणसात आहे, त्यांच्या पाठीशी आम्ही सतत असतो, आहोतच. तेव्हा एका दर्जेदार लेखकाने अशा भानगडीत पडावे याचे मात्र वाईट वाटत आहे, इतकेच सांगावे वाटते.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण 30/05/2008 - 10:48
आम्हाला नमोगत आणि मिपा यावरच्या वादात काहीही इन्टरेस्ट नाही. आय जस्ट डोन्ट गिव्ह अ डॅम!! डांबिस भाय एकदम बरोबर.....माझ ही अगदी हेच म्हणण आहे..... प्रस्तुत लेखकाचा "ईनो" बद्द्लचा प्रतिसाद वाचा. तो विधायक आहे असे वाटते तुम्हांला? हा अपवाद आहे असे तुम्ही म्हणाल. पण आम्ही अजुनही "वारा सरणे..हिमवादळे" वगैरे विसरलेलो नाही. आमच्या ही ते लक्षात आहे बरोबर !!!!! या आय्.डी. धारकाची मिपावरची जर "वाटचाल" पाहिली तर नुसता सभासद म्हणून वावरणे ही भूमिका दिसत नाही. मलाही आधी हाच संशय होता आणि आता मात्र खात्री पटली..... मिपाला "सुधरवण्याचा" विडा जर कोणी उचललाच असेल तर त्यासाठी याहून चांगले पर्याय निश्चित उपलब्ध आहेत. आणि ते स्वतःला फार शहाणे समजणार्‍या या संजोपरावाला माहित नाहीत असे कुणी समजू नये. पण जर आपला उद्देशच मिपावर वाईट गोष्टी घडाव्यात असा असेल तरच हे लेखन संभवते. त्यांचे हे लेखन मिपा चे वातावरण बिघडवु पाहते आहे...हे मात्र खर त्यामुळे काव्याला दाद देणार्‍या मंडळींना आमचे हे सांगणे की या कवितेमागील जळफळाट त्यांनी ध्यानात घ्यावा. मिसळपाव स्थापन झाल्यापासून अनेकांना कंड सुटली आहे, आग आग होते आहे. नाना अगदी योग्य बोललात पहा..... तात्या अशा लोकांचा योग्य वेळीच समाचार घेतला पाहिजे !!!!! कृपया मिपा करांनी अशा लेखना बद्दल जागरुक राहुन त्यात कोणत्याही पद्दतीने भाग न घ्यावा ही नम्र विनंती.... (मिपा प्रेमी) मदनबाण.....

विजुभाऊ 30/05/2008 - 11:46
लेखकाच्या प्रतिभेबद्दल कुशंका नाही पण आपण जेथे वावरतो तेथेच थुंकणे असभ्य पणाच आहे. 'माणसाने शेंबूड व्हावे, मासिक पाळी व्हावे, ज्यानेत्याने आपापली आयमाय **न टाकावी किंवा "वारा सरणे..हिमवादळे" वगैरे ही भाषा कोणत्या सभ्य पणात बसते विचार ते लिहाणाराने करायचा आहे. नागव्याने नाचणे लहान मुलाना चांगले दिसते. मोठे त्याची नक्कल करायला गेले की ते हिडीस /बिभत्स दिसते. कधी अधुन मधुन येवुन मिपावर असला बिभत्सपणा करणे किंवा "वारा सरणे..हिमवादळे" असले हिडीस बरळणे ,काहीही कारण काढुन वादंग निर्माण करणे यातच लेखकाला इंटरेस्ट असावा असेच वाटते. बटबटीत आणि हिडीस लिहिणे स्वतःच्या लेखनावर कोणी काही वेगळी प्रतिक्रिया दिली की त्याला कंपूगिरीकरत गलीच्छ गरळ भाषेत ठोकुन काढणे हाच ज्यांचा उद्देश असेल तर त्याना अनुल्लेखाने मारणेच योग्य ठरेल. डुकराशी कुस्ती करायची तर आपण घाण होतोच पण त्याही पेक्षा जास्त वाईटम्हणेजे डुकराला तेच आवडते. हेच खरे. आमचे जालावरचे लेखन मिपा पासुन सुरु झाले.आम्हाला नमोगत आणि मिपा यावरच्या वादात काहीही इन्टरेस्ट नाही. संजोपरावांनी अंगिकारलेल्या मार्गाबद्दल त्यांची मानगूट एकवेळ धरता येईल ; पण त्यांच्या हेतूंबद्दल शंका घेणे चुकीचे होईल त्यांचे नक्की हेतु काय आहेत ते उघड आहेत. त्याबद्दल आमच्या मनात शंका नाही बाकी मुक्तसुनीतरावांचे त्यांच्याशी काय गुळपीठ आहे ते अनाकलनीय आहे. जर ते दोन वेगळे इसम असतील तर बहुधा मिपावर एकमेकांचे परमनन्ट पाठराखीण म्हणुन वागत असतील. नवराबायकोतही हे नाते इतके "दो जिस्म एक जान" असे नसते. कलीयुगातला हा एक चमत्कारच मानायला हवा. 'इनो' चा खप अचानक वाढला अशी बातमी आहे. हे इनो ची गरज असणारालाच कळु शकते ज्याचे जळते त्यालाच कळते तसे...ज्याला जळजळते त्यालाच असे काही कळते हेच खरे.

छोटा डॉन 30/05/2008 - 12:12
मान्यवर लेखकाच्या आत्तापर्यंतच्या लेखांचे व साहित्याचे आम्ही काही काळापुर्वी पंखे होतो पण सद्य परिस्थीती अशी बदलली आहे की मलाच कळेना की "असे का ?" असो त्यांना जर त्यातच मोठेपणा वाटत असेल तर तो लखलाभ होवो !!! बाकी आधी चाललेल्या "सुदलेखनाच्या चर्चांमध्ये" आम्ही काडीमात्र रस घेतला नाही कारण मुळात उद्देशच अर्थशुन्य आहे. शेवटी चर्चा ज्या मार्गाने गेल्या त्या वाचुन काही जणांनी आपला "अहंभाव" गोंजारण्याचे हौस फेडली हाच निष्कर्श निघतो कारण अजुन दुसरे काही निष्पन्न झालेच नाही .... पण त्यानंतर अजिबत अपेक्षा नसताना ह्या अर्थाची कविता आली मग मात्र प्रतिसाद देणे गरजेचे बनले ... कमीत कमी मला तरी ह्या कवितेचा उद्देश [ फार फार तर सौम्य भाषेत अर्थ म्हणू ] हा मुक्तसुनीत ने म्हटल्याप्रमाणे "कवितेमधे निश्चित वक्रोक्ती आहे आणि लेट्स् फेस इट् , ती वर्मावर प्रहार करणारी आहे. कुणाही मिपाकराला वाचताना वेदना होतील त्या मलाही झाल्याच. शेवटी आपल्याला प्रिय वाटणार्‍या गोष्टीवरची टीका कुणाला सहन होणार आहे ?". म्हणून उत्तर द्यायचा खटाटोप ...
पान वेगळे मांडुनि बसता प्यादे घोडे हसले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले
लै भारी, हीच अपेक्षा होती. बरं बाबा, सुदे आम्ही प्यादी , घोडी, मर्कट का आणखी काही पण "दैवताचे तर्कट झाल्याचा महान निष्कर्श कसा निघाला ?". जरा कुणी समजावुन सांगेल का ? जर आता हे निष्पन्न झालेच आहे तर आपल्या मते "तर्कट" असलेल्या ह्या संस्थवर अशा अर्थपुर्ण चर्चा करणे ह्याला काय अर्थ ? हां आता जर आपला "अहंपणा" गोंजारायचा असेल तर मग त्याला पर्याय नाही ...
पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले
वा वा , पण ही सवय कुठली हे काहींच्या लक्षात आलेच नाही दिसतय. असो, झोपलेल्याला उठवणे शक्य आहे पण ज्याने सोंग घेतले आहे त्याबाबतील आम्हीच काय कोणीही हतबल होऊ शकतो ... बाकी ते "प्रतिसादाचे राजकारण" आम्हाला नवे नाही. पण एक मुद्दा मला सांगावा वाटतो की असे राजकारण व प्रशासकीय अनुमतीची ह्या गोष्टीला मिपावर स्थान नाही. उलट अशा काही अनावश्यक लेखांमुळे व त्यावरील तेवढ्याच अनावश्यक प्रतिसादामुळे इथले वातावरण बिघडत आहे हे लोकाम्च्या का लक्षात येत नाही ? यामुळे मिपावर मनमोकळेपणाने लिहणरे व प्रतिसाद देणारे यांची गोची होत आहे याचे तरी भान ठेवायला हवे. ही मंडळी [ आता जर नावे लिहली तर आमच्यावर "कंपुबाजीचा" आरोप करायला मोकळे ] आता ह्यामुळे वैतागली आहेत हे योग्य वेळी समजणे आवश्यक आहे. मिपा हे एक जिवंत संस्थळ आहे आणि बहुतेक सर्व सभासद दिलदार पणे लिहतात व त्याला प्रतिसाद पण तसेच पडतात, कोणी स्वता काहीही न लिहायचे व्रत अंगे बाणून लोकांच्या "फालतू सुदलेखनाच्या चुकां" चा किस पाडत नाही ही आमच्यासाठी अभिमनाची गोष्ट आहे. बाकी ते "इनो" च्या खपाचे आम्ही बघू पण मागणी लक्षात घेता त्याचा काळाबाजार होणार नाही ह्याची काळजी "खप वाढला"असे ज्यांच्या लक्षात आले त्यांनी घ्यावी.
पण जर आपला उद्देशच मिपावर वाईट गोष्टी घडाव्यात असा असेल तरच हे लेखन संभवते. त्यामुळे काव्याला दाद देणार्‍या मंडळींना आमचे हे सांगणे की या कवितेमागील जळफळाट त्यांनी ध्यानात घ्यावा. मिसळपाव स्थापन झाल्यापासून अनेकांना कंड सुटली आहे, आग आग होते आहे. त्यांच्या मूळव्याधीच्या त्या वेदनांवर असले काव्यात्मक "कैलास जीवन" बोटावर घेऊन तेथे चोळत बसणे, याशिवाय ते काही करू शकत नाहीत. त्यामुळे असल्या जळफळाटातून निर्माण झालेल्या मूळव्याधी काव्यांना प्रतिभेचे निकष लावून गौरवण्यासारखे त्यात नाही.
बाकी या बाबतीत "नानांशी" सहमत ... बाकी बिरुटेसरांनी म्हटल्यप्रमाणे "संस्थळावर काय लिहावे हा आपला प्रश्न . काय लिहिले, कसे लिहिले, त्याच्या आस्वादाबरोबर त्याचा उद्देश आणि योग्य समाचार घेण्याची ताकद आमच्यात नसली तरी, ती ताकद एकाच माणसात आहे, त्यांच्या पाठीशी आम्ही सतत असतो, आहोतच. तेव्हा एका दर्जेदार लेखकाने अशा भानगडीत पडावे याचे मात्र वाईट वाटत आहे, इतकेच सांगावे वाटते" असो. गेट वेल सून !!! संजोपरावांच्या लिखाणाचा पंखा पण कट्टर मिपाकर - छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

मन 30/05/2008 - 13:19
१००००% सहमत. आणखी काहि बोलण्यासारखं नाहिये आमच्याकडे. फक्त एक प्रश्नः- (तुमचं नमोगत आवडतं ना तुम्हाला, जा ना मग तिकडे आणी बसा खुशाल. पण इथं येउन , जे चाललयं चांगलं त्यात कशाला मोडता घालताय?) आपलाच, मनोबा

विसोबा खेचर 30/05/2008 - 13:26
मनोगती संजूबाबाच्या कवितेची दखल आमच्या मिपापरिवाराने अगदी यथास्थितपणे घेतली याचे बरे वाटले! :) वा!, सुंदर!, अप्रतिम कविता! असे म्हणून आनंदित झालेले मिपाच्या अस्तन्यातले छुपे मनोगती कोण हेही या निमित्ताने पुन्हा एकदा कळले याचा आनंद वाटला! :) असो, सर्व मनोगतींचं आमच्या मिपा परिवारात खुल्या दिलानं स्वागत! :) आपला, (मिपाकर!) तात्या.

छोटा डॉन 30/05/2008 - 13:40
मुळ मुद्दा असा आहे की "कोण कुठले आहे, कोणाची पाठ खाजवून कोणाचे तळवे सुजले, प्रतिसादाचे राजकारण, सभ्य / असभ्य पातळीचा तौलानीक अभ्यास " यासारख्या व इतर अशाच गोष्टींमध्ये आम्हाला काडीइतका इंटरेस्ट नाही व आम्हाला तो असण्याची अपेक्षा सुद्धा नाही. आम्ही आपले आपल्या आनंदात , नशेत [ मग त्याला कुणी गुत्ता का म्हणेना ] मिपावर वावरत असतो व हे स्थळ "जिवंत" राखण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही कधी "दुसरीकडे" कुणाच्याही वाटेला गेलो नाही मग असे असताना ती गोष्ट "इथे" व्हावी याची अपेक्षा आम्ही का करावी ? जर ती घडत असेल तर गप्प का बसावे ? सच्च्या मिपाकराना एव्हधच सांगावंसं वाटतं... मिपाची सर दुसर्‍या कुठल्याच संकेतस्थळाला नाही हे तर जगजाहीर आहे... आपण आपली आनंदाने मीठ-भाकरी खात असतो व जो अतिथी येतो त्याला ताटातली अर्धी भाकरी काढून देतो पण जर समोरुन "आपल्याच अन्नात माती कालवायचा प्रकार घडत" असेल तर गप्प राहू नका.... बाकी इतर कुठल्या अनावश्यक वादात आम्हाला काडीमात्र रस नाही... कट्टर मिपाकर छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

विसोबा खेचर 30/05/2008 - 14:03
आपण आपली आनंदाने मीठ-भाकरी खात असतो व जो अतिथी येतो त्याला ताटातली अर्धी भाकरी काढून देतो पण जर समोरुन "आपल्याच अन्नात माती कालवायचा प्रकार घडत" असेल तर गप्प राहू नका.... है शाब्बास रे छोट्या डॉना! अगदी योग्य बोललास... :) काही बलाढ्य संस्थळांच्या पित्त्यांना मिपामुळे सतत इतकं का अस्वस्थ का वाटत असतं हेच काही कळत नाही बुवा! :) अवांतर - इनोचा खप अचानक वाढला की कमी झाला याबद्दल आम्हाला काहीच बातमी नाही. कारण आम्हाला ते कधी घ्यायचीच वेळ येत नाही! इनोची ज्यांना वारंवार गरज लागते ती मंडळी बहुदा इनोच्या स्टॉक डिलरच्या किंवा एजंटांच्या भोवती घुटमळून खपासंबंधी बातम्या काढत असावेत म्हणजे वेळीच ष्टॉक करून ठेवायला बरं! मिपाडिटी (म्हण्जे मिपाची ऍसिडिटी बर्र का मंडळी!) झाल्यावर उगाच धावाधाव नको! :) असो..आमच्याकरता आम्ही हा विषय आता संपवत आहोत. बाकी चालू द्या... तात्या.

मनस्वी 30/05/2008 - 14:14
हे म्हणजे चांगल्या नांदणार्‍या घरात पाहुणचार घेण्यापेक्षा कुरापती काढून काड्या लावण्याचे काम झाले! असो. आम्हाला त्याने काडीमात्र फरक पडत नाही. कारण आम्ही इथे तत्त्वज्ञान वाचायला अन् पाजळायला कधी येतच नाही मुळी! आपण किती प्रकांडपंडित आहोत हे सिद्ध करण्याची किंवा भासवण्याची गरज पण वाटत नाही. आम्ही ४ टाळकी (आता १००० +) येतो, विचारांचे आदानप्रदान करतो आणि आमच्या घरात मनसोक्त बागडतो. ऑलरेडी रस काढलेल्या ऊसाच्या चोथ्याचा रस काढण्यात अगदी इतका म्हणजे इतका इंटरेस्ट असेल.. अहो तर खुशाल काढा की.. इथे कोणी तुम्हाला काहीही म्हणणार नाही! पण तो रस इथे कुणाला पाजायचा आग्रह धरु नका बाबा.. आम्हाला नाही आवडत! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

प्रियाली 30/05/2008 - 14:56
निरिक्षण : १. आता मधुबाला, ओ पी नय्यर, मदन मोहन किंवा कोणत्यातरी एखाद्या जुन्या चित्रपट कलाकारावर वाचल्यावर टिपे गाळली नाहीत तरी हळहळ वाटण्याजोगा पण सुंदर लेख येणार किंवा सिंहासनचे परिक्षण! मग इथले पिडा, सहज, बिरूटे, तात्या वगैरी जुनी (वयाने) मंडळी त्या हळहळीत विरघळणार. २. पिरंगुट आधीच झाल्याने आता कलंगुटच्या बंगल्यात मिपा संमेलन भरणार. त्यात डॉन, मन, मदनबाण, तात्या* इ. नवी (वयाने आणि अनुभवाने) मंडळी बाटली-जेवणात विरघळणार. ३. मिपाच्या पहिल्या वाढदिवशी इथल्या सर्व मंडळींना गुदगुल्या करेल असा एक लेख येणार आणि मग हे वरचे प्रतिसाद आम्ही दिले होते हो! पण त्यावेळी गोष्ट वेगळी होती. इतक्या प्रचंड प्रतिभेला आम्ही काहीबाही बोललो हा आमचा करंटेपणा या हळहळ कम गुदगुल्यांत मनस्वी आदी सगळया मंडळींची अस्वस्थता जन्माला येऊन नष्ट होणार. सारांशः मग काय होणार, काही नाही, पुढचा पिच्चर रिलीज होईपर्यंत जय आणि विरू दोस्तीच्या आणाभाका घेणार. एकमेकांच्या मनात "चंचीप्रवेश" करणार आणि पुढचा चित्रपट रिलीज झाला की...पुढच्या चित्रपटाचे नाव असेल - ये रे माझ्या मागल्या! ४. आमच्यासारखे काही अशा चर्चांत पूर्वी भाग घेतलेले आणि फारसा संबंध नसलेले आमच्यासारखे हक्का-बक्का राहणार. सांभाळ हो प्राजु अनुमान : मिपा असो की मनोगत, माणूस सर्वत्र सारखाच असतो. एखाद्याला आपला समुदाय (कल्ट) बनवण्यासाठी वेगवेगळ्या गिमिक्सची गरज लागते. सदर लेखकाची इश्टाईल आता आम्हाला माहित आहे. या रोजच्या नाटकांना, संधी आणि ताटातूट, स्त्रियांची मासिक पाळी आणि मराठी साहित्य आणि वरील कविता वगैरे विषयांना सरावलेली आपली (प्रशिक्षित) प्रियाली. * तसं मला वयाने मोठं कोण लहान कोण ते माहित नाही पण तात्या नं. ४ सोडून सर्वत्र असणार.

In reply to by प्रियाली

सहज 30/05/2008 - 15:05
तात्या व संजोपराव दोघांनी मिळुन आम्हा सगळ्यांना वेड्यात [म्हणजे अजुन काय वेगळे नका विचारु] काढायला केलेला हा बनाव तर नव्हे. तात्या, रावसाहेब उत्तर द्या. तुम्ही एकत्र चियर्स करत असता हे कळले म्हणुन विचारतोय. नाही एकमेकांच्या उरावर बसुन नंतर गळाभेटी करणारे पोहोचलेले राजकारणी लई पाहीलेत. :-) (माहीतगार) आजानुकर्णा काय म्हणतोस? :-)

In reply to by सहज

विसोबा खेचर 30/05/2008 - 16:39
तात्या व संजोपराव दोघांनी मिळुन आम्हा सगळ्यांना वेड्यात [म्हणजे अजुन काय वेगळे नका विचारु] काढायला केलेला हा बनाव तर नव्हे. अरे नाही रे बाबा! आम्ही कुठलाही बनाव केलेला नाही! हां, यापूर्वी मी स्वत:हून अनेकदा झालं गेलं विसरून जाऊन संजोपशी दोस्तीचा हात पुढे केलेला आहे परंतु त्याची तात्याविषयीची आणि मिपाविषयीची जळजळ थांबतच नाही आणि तो पुन्हा पुन्हा काहीतरी गरळ ओकून ठेवतो! असो, प्रियालीनेही योग्यच लिहिले आहे. कारणं यापूर्वी अनेकदा असं झालेलं आहे. परंतु आता यापुढे नाही! प्रियाली म्हणते तसं लिहिलाच जरी अगदी त्यांनी एखादा सुंदर लेख, तर एक वाचक म्हणून केवळ एखाददोन शब्दात बरावाईट अभिप्राय द्यायचं काम करीन परंतु याच्या गळ्यात गळे घालायला यापुढे कधीही जाणार नाही! आत्तापर्यंत गेलो ही चूकच झाली आणि तीच प्रियालीने दाखवून दिली आहे. अगदी पूर्वी मनोगतावर असल्यापासूनच हा माणूस माझ्यावर पेश्शल खार खाऊन आहे. का ते माहीत नाही! असो.. नो डाऊट, हा माणूस केव्हा केव्हा खूप छान लिहितो परंतु हा माणूस मानसिकदृष्ट्या आजारी आहे हीच गोष्ट खरी आहे. त्याला तात्याचा आणि पर्यायाने मिसळपावाचा फोबियाच आहे. त्याला या आजारातून लवकर आराम पडावा हीच प्रार्थना! हा माणूस माझ्या मनातनं उतरला, अगदी कायमचा! असो, झाल्याप्रकाराबद्दल 'वाईट वाटतं!' इतकंच म्हणेन...! तात्या.

In reply to by प्रियाली

मनस्वी 30/05/2008 - 16:19
प्रियालीताई परखड, विश्लेषणपूर्ण अन् स्पष्ट मत मांडल्याबद्दल धन्यवाद. थेट नावे घेउन त्या-त्या व्यक्तींना त्या-त्या कॅटॅगरीत बसविण्याआधी अजून थोडा अभ्यास करायला हवा होतास. मनस्वी "इतक्या प्रचंड प्रतिभेला आम्ही काहीबाही बोललो हा आमचा करंटेपणा या हळहळ कम गुदगुल्या."

In reply to by मनस्वी

प्रियाली 30/05/2008 - 17:07
थेट नावे घेउन त्या-त्या व्यक्तींना त्या-त्या कॅटॅगरीत बसविण्याआधी अजून थोडा अभ्यास करायला हवा होतास.
त्या मूळ प्रतिसादात एक वाक्य घाईत अर्धवट राहिलं ते असं - तात्या नं ४ सोडून कोणत्याही कॅटेगरीत बसू शकतात, कॅटेगरी हा शब्द माझा नाही. बाकीच्यांची नावे सहज आणि केवळ उदाहरणादाखल घेतली आहेत. ती म्हणजे तिच माणसे त्या त्या कॅटेगरीत बसतील असे नाही तरी ज्यांनी त्यांनी आपापल्या कॅटेगर्‍या निवडाव्यात किंवा आपण त्यात नाही असे समजून घ्यावे. असो.

अमोल केळकर 30/05/2008 - 14:59
३. मिपाच्या पहिल्या वाढदिवशी ____ केंव्हा असतोहो? मिपाचा वाढदिवस. जरा आमच्या सारख्या नवीन सभासदास माहिती मिळाली तर बरं होईल. आपला ( अनेक गोष्टी नवीन समजलेला) केळकर

In reply to by प्रियाली

मन 30/05/2008 - 15:56
छान! म्हणजे मग गंपती बाप्पा त्या दिवशी काही येड्यांना सुबुद्धी देतील अशी आशा करायला हरकत नाही. (आणि त्यांना भरपुर "इनो"चा प्रसादही खिरापत म्हणुन द्यावा असा आमचा विचार आहे. फारच लक्ष असतं ह्या लोकांचं इनो च्या रेट वर.) आपलाच, मनोबा

विजुभाऊ 30/05/2008 - 15:19
या रोजच्या नाटकांना, संधी आणि ताटातूट, स्त्रियांची मासिक पाळी आणि मराठी साहित्य वगैरे विषयांना सरावलेली वा ........बरे वाटले वाचुन...........हे वर नमूद केलेले असले शब्द या लेखकाचा हातखंडा. ते लेखकराव कोठे लिहीत असतात ते सर्वानाच ठाऊक आहे........हिडीस ,गलिच्छ लिहिले की त्यामुळे लेखन क्रान्ती होते हा आमचा अपसमज नाही. "पिंजरा" चित्रपटाचे तीस वर्षानन्तर परिक्षण लिहिणारे कोण हे सर्वानाच माहीत आहे. इथले काही लोक एकत्र येतात. गप्पागोष्टी करतात. त्यांची मैत्री होते. मिपा ला कल्ट म्हणत असतील तर त्या कल्टचे आम्ही अनुयायी आहोत हे आनन्दाने सांगु. मनमोकळे लिहिणे हे गिमिक मानले जात असेल तर मनमोकळेपणा हा मिपाचा प्राण आहे. एखाद्या प्रतिसादचा राग आला म्हणुन मिपा वर लेखनच करणार नाही म्हणुन शपथा घेणारे कोण आहेत हेही लोकाना माहीत आहेत. आम्ही मिपा कर जसे आहोत तसे आम्ही एकमेकांमुळे घडलेले आहोत. कोण्या ईतर संस्थळाच्या मेम्बरांमुळे नाही या असल्या प्रतिसादांमुळे मिपावर हल्ली वादळे येत नाहीत. की मिपाकरांत झोडाझोडी होत नाही. एकमेकाना आदराने प्रेमाने बोलावतो . उगाच इतराना कमअसल्ल म्हणुन हिणवत नाही. हाच काय तो मिपाकरांचा दोष. आम्ही सारे अस्सल मिपाकर आहोत. मिपावरचे आमचे लिखाण येतच रहाणार. आपपल्या मकदुराप्रमाणे प्रतिसाद देत रहाणार. वयाने लहानमोठे कसेका असू.......एकमेकांची विचारपूस करणार :::::::::एक अस्सल मिपाकर विजुभाऊ

राजे 30/05/2008 - 15:39
राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

नाना फडणवीस 30/05/2008 - 16:04
अहो राजे, त्यांना फुले नकोत, कैलास जीवन द्या. त्याची गरज आहे. फुले का तिथे लावता येतील? नाना फडणवीस

चित्रा 30/05/2008 - 18:36
"कविता" म्हणून चांगलीच आहे. पण आत्ता लिहीण्याचे प्रयोजन कळले नाही. मिपा जसे रोज असते तसेच खेळकरपणाने चाललेले आहे. काही विशेष कविता करण्यासारखे घडले आहे असे वाटले नाही. "दुज्या सुरांचे, हाणा त्याला, कोण मध्ये हे घुसले" हे मिपावर विशेष झाले आहे असे वाटत नाही, उलट इतरत्र झालेले पाहिले आहे. बाकी हे नेहमीचेच. चालू द्या. असल्या विषयांवरचा माझा हा शेवटचा प्रतिसाद.

धमाल मुलगा 01/06/2008 - 21:08
तसं काव्यातलं आपल्याला फार काही कळत नाहीच, पण छान वाटतेय ही कविता :) अर्थात सन्जोपरावांच्या सिध्दहस्त लेखणीतून उतरलेली कोणतीही साहित्यकृती नक्कीच सरस असते असे आमचे निरिक्षण आहे, त्यामुळे तिच्या दर्जाविषयी प्रश्नच उद्भवत नाही...उच्चच असणार ! पण पुन्हा वाचली आणि आशयगर्भ उमगला. राग्....राग नाही आला...वाईट वाटलं ! सन्जोपराव उत्तम लेखक आहेतच, वादच नाही. आम्हाला साहित्यातला सा देखील लावता येत नाही, आणि सन्जोपराव म्हणजे साहित्यचंद्रच जणू आमच्यासाठी! तरीही लहान तोंडी मोठा घास घेऊन विचारतो, माफ करा, पण........... का...का असे करावेसे वाटले ? का सन्जोपराव? अहो, तुमच्या लेखांवर इथं मिपावर देखील उड्या पडतात...लोक आवडीने वाचतात. हां आता आमच्यासारख्या तद्दन टवाळांसारख्या 'मासेस' ला सोडलं एकवेळ तरी 'क्लास' वाले कित्येक वाचक आहेतच ना मिपावर? अहो, मग त्यांच्यावर असा अन्याय का? त्यांनादेखील ही दुषणे लागू पडतातच की! मिपाचे सदस्य ह्या नात्याने. बाकी, आपलं कोणतं लेखन कुठे प्रकाशीत करावं हा नक्कीच ज्याचा-त्यचा प्रश्न आहे. पण इतरत्र उत्तमोत्तम साहित्य सादर करुन मिपावर मात्र एखाद्याच्या अंगणात येऊन त्यालाच शिव्या देण्यासारखा हा प्रकार वाटतो मला (व्यक्तिगत मत!) एक आदर आहे तुमच्याबद्द्ल आम्हा सर्वांच्या मनात! हे असं अति-अतिसर्वसामान्यासारखं वागून का त्याला धक्का लावताय शेठ? मान्य आहे, प्रत्येक माणूस आपल्या भाव-भावनांच्या कल्लोळात बुडालेला असतो, कधी त्या भावनांचा जोर वाढल्यावर भावनेच्या आहारी जाऊन माणूस असं काहीबाही करतो. शेवटी माणूस हा माणूस असतो, देव नव्हे! आम्हीही एकमेकांना शिव्या देतोच की! सगळेच करतात असे. पण कोणि फक्त शिव्या देण्यापुरता नक्कीच इथं येत नाही हो. एकंदरीत मिपाच्या खेळकर कौटुंबिक वातावरणात विष कालवल्यासारखं वाटतंय हे असं वागणं :(
पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले
असेल बुवा तसेही. कोणी एव्हढा विचार केलाय? मिपा हे घर आणि मिपाचे गावकरी हे कुटुंब असं एकदा स्विकारल्यावर आपल्या घरातल्या एखाद्यावर कोणी राळ उडवली तर त्याच्या बाजुने बोललं तर हे असं असाव? आश्चर्य आहे बॉ ! मग इतरत्र जे चालतं ते काय असतं? 'तू माझ्या साडीला छान म्हणालास तरच मी तुझ्या शर्टाला नावाजेन' अशी परिस्थिती निदान मिपावर तरी नक्कीच नाहीये ना हो रावसाहेब?
दुज्या सुरांचे, हाणा त्याला, कोण मध्ये हे घुसले
हे कुठे घडत नाही ? थोड्याफार प्रमाणात ते सगळीकडेच घडतं ना? मग? निदान मिपावर चाळणी तरी नसते...आपल्याला हवं तेच निवडून सर्वत्र 'गुडी गुडी फील' आणण्यासाठी!
बघता बघता कट्टे सगळे गुत्ते होऊन बसले
साहेब....ही फक्त सुरुवात आहे..कट्टे भरण्याची...आगे आगे देखो होता है क्या.... आम्ही बालिश आहोत...मूढही आहो...आम्ही आपल्या परीने कट्टे भरवले...एक कट्टा तर भर दुपारी वाडेश्वरला झाला..खुद्द पुण्यात. प्राजुताई साक्षीला आहेच. तो बरा नाही दिसला..आणि त्यालाही कोणा गुत्ते म्हणणार्‍याची उपस्थिती नाही दिसली बुवा? आणी गुत्त्यावर असतात ती भांडणे, शिवीगाळ, आणि बिभत्सपणा... पुण्यातल्या पहिल्या कट्ट्यावर ॐकारच्या गज़ला, चित्तरशेठच्या गज़ला, डॉ.प्रसाद दाढ्यांच्या आवाजातली सदाबहार गाणी ह्यांचा विसर पडला की काळ्या चष्म्यामुळे दिसलंच नाही? मिपाचा छापिल अंक काढण्याबद्द्ल झालेली चर्चाही आपल्यास माहित नसेलसं नाही वाटत मला! ह्या गोष्टी गुत्त्यांवर होत नसतात सरकार!!!!!! असो! कमीजास्त बोललो असेन तर मिपाचं शेंडेफळ समजुन माफ करा! तुम्हीही मिपाकर आहातच की :) मग घरातल्या लहानांना सांभाळून घेणं मोठ्यांनाच जमतं नै ? पायरी सोडून बोललो असेन तर चुक पोटात घाला...पण अश्याप्रकारचे हिडीस प्रकार करुन इथलं वातावरण कृपया बिघडवू न्का! आपला कृपाभिलाषी - ध मा ल.
उघडा खिडक्या, तोडा बेड्या, गर्जुनि शिणले काही अबोल सत्ता क्रांतीलाही तेंव्हा बधली नाही पान वेगळे मांडुनि बसता प्यादे घोडे हसले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले गंजकुर्‍हाडी बोलु लागल्या बाह्या सरसावोनी शुष्कपुष्पही मधेच फुलले सुकता सुकता सुकुनी पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले जरा चांदोबा, पुल जरासे, ऐसी सजली स्वप्ने भाषेचे जणु मढे सजवुनी लावा त्याला उटणे अक्षरशत्रू बनुनी जेंव्हा काव्यगुरु नाचले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले गुलाल फेका, भले बहाद्दर, जिंकलास तू गड्या जुळले अपुले सूर, पिपाण्या ताशे अन चौघड्या दुज्या सुरांचे, हाणा त्याला, को

औट घटकेचा पाहुणा...

प्राजु ·

ऋचा 14/05/2008 - 09:34
खुप छान वाचताना समोर घडतय असं वाटत होतं. :) खुप छान मांडणी केली आहेस..

In reply to by चित्रा

सकेत 15/05/2008 - 14:16
सुन्दर लिहिले आहेस्.........खुप छान............. =D>

विसोबा खेचर 14/05/2008 - 09:52
ह्या पोपटासाठी मी / आम्ही काय काय नाही केलं??? मी त्याला पकडण्यासाठी स्वतःची बोटं जखमी करून घेतली.... श्वान, मार्जार या सारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून त्याचं रक्षण केलं.... त्याला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... भर तळपत्या उन्हांत जाऊन त्याच्यासाठी ... त्या दुकानदारशी हुज्जत घालून स्कूटरवरून कसरत करत पिंजरा आणला... त्याला खायला घालण्यासाठी चांगल्या कपांचे कान फोडले.. मी आईच्या शिव्या खाल्ल्या.... आणि इतके करून... तो शुक्रवारी आलेला शुकाचार्य त्याचदिवशी निघून गेला. ...जाताना मात्र माझ्या मनाला उगाचच उदास करून गेला.. प्राजु, सुंदर लिहिलं आहेस. ही हकिकत प्रत्यक्ष तुझ्याकडून ऐकली होती त्यापेक्षा वाचताना अधिक मजा आली! मस्त अनुभवकथन! :) तात्या.

सहज 14/05/2008 - 09:52
तो पोपट नंतर काय बरे त्याच्या जातभाईंना स्टोरी ऐकवत असेल? :-) त्या कारवानां पासुन सुटका झाली आता मी मुक्त झालो म्हणले तर....कुत्री, मांजर व दोन बायका सगळे त्याच्या मागे लागले होते.... जाउ दे बॅक टु पॅव्हीलियन. असो. प्राजु बोट बरी आहेत ना आता? एक भन्नाट आठवण ठेवुन गेला पाहूणा.

पुर्वार्धातील अनुभव अनुभवलेला, आणि अनेकदा वाचलेला असल्यामुळे हा अनुभव तितका 'टच' झाला नाही. यातला उत्तरार्ध अनपेक्षीत आहे आणि तो आवडला. बाकी पोपटाचं कडकडून चावणे क्या कहने !!! बोट बरं असेल ना आता :)

मदनबाण 14/05/2008 - 11:05
ताई अगदी असाच अनुभव माझा ही आहे..... तो अवचित आलेला पाहुणा फार आनंद देऊन गेला..... लहानपणाच्या आठवणी जाग्या झाल्या... (विठु विठु प्रेमी) मदनबाण.....

In reply to by चतुरंग

प्राजु 14/05/2008 - 14:22
बोटं बरी आहेत. त्याचीही गम्मत झाली. पोपट चावला म्हणून फॅमिली डॉक्टरनी अँटी टीटॅनस चं इंजेक्शन दिलं दंडात. तर दुसरे दिवशी ते ही सुजलं आणि काळंनिळं पडलं होतं... :( - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

राजे 14/05/2008 - 17:08
त्याच वेळी तूम्ही आपली कुंडली धोंडोपतांना दाखवावयास हवी होती..... ;) छान अनुभव !! असेच लिहीत राहा ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

यशोधरा 14/05/2008 - 11:32
मस्तच लिहिलय... :) पोपट वाचला म्हणायचा तुमच्यामुळे :) बोट कसं आहे आता? >> त्याचे पंख कापले होते :(

प्राजु, पाहुण्याची गोष्ट आवडली...खूप छान! तुझ्या हाता,बोटांना जखमा झाल्या तरी तो वाचल्यामुळे मनाला किती आनंद झाला असेल ना? स्वाती

प्रगती 14/05/2008 - 12:40
ह्या पोपटासाठी मी / आम्ही काय काय नाही केलं??? मी त्याला पकडण्यासाठी स्वतःची बोटं जखमी करून घेतली.... श्वान, मार्जार या सारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून त्याचं रक्षण केलं.... त्याला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... भर तळपत्या उन्हांत जाऊन त्याच्यासाठी ... त्या दुकानदारशी हुज्जत घालून स्कूटरवरून कसरत करत पिंजरा आणला... त्याला खायला घालण्यासाठी चांगल्या कपांचे कान फोडले.. मी आईच्या शिव्या खाल्ल्या.... आणि इतके करून... तो शुक्रवारी आलेला शुकाचार्य त्याचदिवशी निघून गेला. ...जाताना मात्र माझ्या मनाला उगाचच उदास करून गेला लेख अगदी जिवंत वाटतो आहे.

इनोबा म्हणे 14/05/2008 - 12:54
ओघावते लिखाण .. पोपट तुमचा पोपट करुन गेला म्हणायचा की ! हेच म्हणतो. :)) बाकी लेख मस्तच. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

त्याचे पंख कापले होते म्हणून त्याला उडता येत नव्हते. काय हे क्रौर्य....! आपल्या घरून पोपट उडून जाऊ नये म्हणून त्याचे पंख कापायचे? तसेही मला पक्ष्यांना पिंजर्‍यात जखडून ठेवायला आवडत नाही. बाकी गोष्ट छान आहे.

प्राजु, मस्त लिहिले आहेस. प्रत्यक्ष समोर घटना घडत आहे असे वाटते.:) आता काय???? ह्या पोपटासाठी मी / आम्ही काय काय नाही केलं??? मी त्याला पकडण्यासाठी स्वतःची बोटं जखमी करून घेतली.... श्वान, मार्जार या सारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून त्याचं रक्षण केलं.... त्याला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... भर तळपत्या उन्हांत जाऊन त्याच्यासाठी ... त्या दुकानदारशी हुज्जत घालून स्कूटरवरून कसरत करत पिंजरा आणला... त्याला खायला घालण्यासाठी चांगल्या कपांचे कान फोडले.. मी आईच्या शिव्या खाल्ल्या.... आणि इतके करून... तो शुक्रवारी आलेला शुकाचार्य त्याचदिवशी निघून गेला. ...जाताना मात्र माझ्या मनाला उगाचच उदास करून गेला.. सोप्या भाषेत छान वर्णन केले आहेस.

प्राजु 14/05/2008 - 15:01
माझा तो पोपट मला सोडून निघून गेला.. पण आपण सर्वांनी माझा अनुभव ऐकून माझ्यासाठी सहानुभूती दाखवलीत त्याबद्दल मी आभारी आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मन 14/05/2008 - 15:23
त्या पोपटाला वाचवायची धडपड आवडली. पण तिथुन पुढं त्याला कायम पिंजर्‍यात ठेवायचा प्लॅन असेल तर अजिबात आवडलं नाही. म्हंजे पिंजर्‍यात ठेउन त्याला आपली भाषा शिकवणं वगैरे. पण त्याच्यासाठी केलेली धडपड चटका लावुन गेली. (बाकी,त्या पंख कापणार्‍याबद्दल काय बोलाव?) आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

धमाल मुलगा 14/05/2008 - 16:15
अरेरे... एव्हढा चांगला पोपट मिळाला, तो कसाबसा पकडला आणि संध्याकाळपर्यंत त्याला दुसरेच कोणीतरी घेऊन गेले :( च्यामारी पोपटच झाला की! बाकी, लेख नेहमीप्रमाणेच खास प्राजुताई स्पेशल :) छानच जमलंय..साधं-सोपं...गप्पा मारल्यासारखं :) खुप खुप वाईट वाटतं ना असं कोणी आपल्या घरातून आपण आपला मानलेला प्राणी-पक्षी कोणी घेऊन गेलं की :(
पोपट चावला म्हणून फॅमिली डॉक्टरनी अँटी टीटॅनस चं इंजेक्शन दिलं दंडात. तर दुसरे दिवशी ते ही सुजलं आणि काळंनिळं पडलं होतं
:/ आँ...इंजेक्शन कसं काळंनिळं पडलं गं ? :P आणि तो पोपट तुला इतक्यांदा चावला, आता तोही खुप बडबड्या झाला असेल ना गं? (..हौस्.हौस..फटके खायची...धम्या लेका आता सोडेल का प्राजुताई? आता खा तीचे फटके !!!)

In reply to by धमाल मुलगा

एव्हढा चांगला पोपट मिळाला, तो कसाबसा पकडला आणि संध्याकाळपर्यंत त्याला दुसरेच कोणीतरी घेऊन गेले च्यामारी पोपटच झाला की! शाधा नायी काई धमुदादा, एकदम शप्तलंगी पोपट झाला की, आप्ल्या प्लाजुताईचा!!:)) आणि तो पोपट तुला इतक्यांदा चावला, आता तोही खुप बडबड्या झाला असेल ना गं? अरे पोपटाचं काय घेऊन बसलास, मला तर वाटतं की ते इंजेक्शन-सिरिंज सुद्धा बडबडं झालं असेल आत्तापर्यंत!!:)) पुणे आकाशवाणीवरून बातम्या देत असेल!!:)) -डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

आंबोळी 15/05/2008 - 13:15
आणि तो पोपट तुला इतक्यांदा चावला, आता तोही खुप बडबड्या झाला असेल ना गं? नुसता बडबड्या? त्याने अत्तापर्यंत "मिरचीडाळ.कॉम" वर त्याचा हा अनुभवसुध्धा लिहिला आसेल...... औट घटकेचा यजमान "त्या कारवानांडून कशीबशी सुटका करुन पळालो.... पण त्या दुष्टानी रावणाने जटायुचे कापावेत तसे माझे पंख छाटले होते म्हणून उडू न शकल्याने एका अंगणात उडी मारली... तर दोन कुत्री आणि एक मांजर मला खायला आले. ते कमी म्हणुन कि काय एक मुलगी त्याना हाकलून माझ्या मागे लागली. तिलाही मला खायचे असावे. (अमेरिकेहून कोल्हापूरला आल्यापासुन ती मांसभक्षी झाल्याचे ऐकिवात आहे. आणि ती आपल्या मिसळपाव वरील मित्र्-मैत्रिणींना जेवायला बोलावत असल्याचेही ऐकिवात आहे. त्यांच्या साठीच तर पकडत नसेल ही मला? ). मी सुटकेसाठी तिच्या बोटांना कडकडून चावलो पण तिने मला सोडले नाही. माझ्यासारख्या पूर्णवैराग्याला तिने आगोदर कांद्याबटाट्याच्या दुरडीत डांबले...नंतर माझ्यासाठी एक तुरूंग घेउन आली आणि मी इतक्यावेळा ओरडून सांगीतले कि मला मिरची डाळ द्या तर न ऐकता मला कान फुटक्या कपातून पाणी आणि पोळी दिली. शेवटी त्या कारवानांनीच येउन माझी सुटका केली". अवांतरः प्राजुताई तुमच्या सारखे मस्त आणि टची अनुभव नाही मांडता आले.... तुमची अनुभव मांडण्याची हातोटी खरच लाजवाब आहे. सुंदर. अतिअवांतर : केशवसुमार, याला लेखाचे विडंबन म्हणता येइल का हो?

वरदा 14/05/2008 - 17:20
प्राजु बिच्चारी अगं किती मेहेनत घेतली होतीस... पण लिहिलयस झकास्..ए वन... मला प्राण्यांचा काहीच अनुभव नाही त्यामुळे मला तर सहीच वाटलं वाचायला.. तु खुप सुंदर लिहितेस रंगवून सांगायची कला खूप मस्त.... आता बोटाला जप म्हणजे लवकर बरं वाटेल्..मला तर एकदा लागलं की त्याच त्याच ठीकाणी परत परत धडपडायची सवय आहे...तसं करु नकोस... अवांतरः लहानपणी आमच्या घराला तारेचं कुंपण होतं किती वेळा टिटॅनस घेतलंय काही गणतीच नाही...गाय अंगणात आली हाकलवताना आपटा कुंपणावर..बॅडमिंटनचं फुल बाजुच्या अंगणात पडलय कोण जाईल लांबून फाटकातून वगैरे गायीने वाकवलेल्या तारेतुन घुसा शेजार्‍यांच्या अंगणात्.....खूप खूप आठवणी जाग्या झाल्या गं....

शितल 14/05/2008 - 18:01
प्राजु छान लिहले आहेस, पोपटाच्या चोचीला तीक्ष्ण धार असते, ते तर कधी कधी त्या॑ना पकडायला गेल्या चोच मारून आतील मा॑स देखिल काढतात. काय हे पक्षी देखिल आता माणसा॑चा पोपट करू लागले आहेत.

गणपा 14/05/2008 - 18:47
प्राजुताई, मस्त लिहिलयस. आवडलं. लहान असताना मी कोंबडीच पिल्लु पाळल होत त्याची आठवण झाली. भलतच करमती होत ते.

देवदत्त 14/05/2008 - 19:37
अनुभव कथन छान लिहिले आहे. आता काय???? ह्या पोपटासाठी मी / आम्ही काय काय नाही केलं??? मी त्याला पकडण्यासाठी स्वतःची बोटं जखमी करून घेतली.... श्वान, मार्जार या सारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून त्याचं रक्षण केलं.... त्याला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... भर तळपत्या उन्हांत जाऊन त्याच्यासाठी ... त्या दुकानदारशी हुज्जत घालून स्कूटरवरून कसरत करत पिंजरा आणला... त्याला खायला घालण्यासाठी चांगल्या कपांचे कान फोडले.. मी आईच्या शिव्या खाल्ल्या.... आणि इतके करून... तो शुक्रवारी आलेला शुकाचार्य त्याचदिवशी निघून गेला. ...जाताना मात्र माझ्या मनाला उगाचच उदास करून गेला.. सब मोहमाया है. त्याला एक दिवस तुमचा पाहुणचार घ्यायचा होता, घेतला आणि गेला निघून :)

In reply to by देवदत्त

विसोबा खेचर 15/05/2008 - 00:14
सब मोहमाया है. त्याला एक दिवस तुमचा पाहुणचार घ्यायचा होता, घेतला आणि गेला निघून हेच खरं! अवांतर - मला कोणतेही प्राणी पाळायला आवडत नाहीत. त्यांना पाळून बंदिस्त करण्याचा आपल्याला हक्क नाही. त्यांना त्यांचं आयुष्य त्यांच्याप्रमाणे जगू द्या! तात्या.

अव्यक्त 14/05/2008 - 20:10
....राणीचा बाग... ....राणीचा बाग...हा फक्त मुबई मध्येच आहे असा समज होता माझा....पण साक्शात कोल्हापुर मध्येही आहे. वाचुन विलक्शण उडालोच्....काय काय पालल आहेस्...कुत्रा, मान्जर, पोपट, कोम्बडि, आणि कोण? आनि पोपटाला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... त्यापेक्शा विरकर डिक्शनरी द्यायचिस्.....तुझा लढ्वय्या बाणा कामि आला....माझ्याशि भान्डुन भान्डुन तु क्षत्रिय धर्माचे पालन करायचिस...कामि आले...

ईश्वरी 14/05/2008 - 21:54
अनुभव छान मांडला आहे. वाचायला छान वाटले. माझी ही एक जुनी आठवण जागी झाली. असाच आम्हालाही एक लव बर्ड सापडला होता. तो घरातून उडुनही जात नव्हता. त्यात कोणीतरी सांगितले की असेच त्याला सोडुन दिले तर कावळे चोची मारून जखमी करतील. म्हणुन मग पिंजरा आणुन त्यात त्याला ठेवले. त्याला वाटीत खायला ठेवले तरी घरातील आमच्या पैकी कोणीतरी भरवल्याशिवाय तो अजिबात खात नसे. त्याचे खाणे तो खायचाच.(जे बाजारात पक्ष्यांचे खाद्य मिळ्ते ते) पण उपमा, पोहे , मटारचे (वाफवलेले ) दाणे हे विशेष आवडीचे. एक घास (त्याचा घास म्हणजे २-३ शिते) खाऊन झाला की पुढचा घास घेण्यासाठी चोच उघडुन 'आणखी हवे' असे सांगायचा. खाण्याचा स्पीड ही चान्गला..पटापट खायचा. उभ्या जागी गिरकी घेउन किंवा २-३ उड्या मारून ' खायला दिलेले आवडले' ह्याचि पावती द्यायचा. आणि परत चोच उघडलेली...आणखी खाण्यासाठी. त्याचे नुसते निरीक्षण करीत बसले तरी वेळ छान जायचा. कधीतरी एकदा घरगड्याच्या हातून पिंजर्‍याच्या दाराला कडी घालायची राहून गेल्याने तो उडुन गेला. त्याचे पंख कापले होते म्हणून त्याला उडता येत नव्हते. खरच काय हे क्रौर्य ! ईश्वरी

गृहिणि 14/05/2008 - 23:49
फार छान जमलाय लेख. छोटिशि गोष्ट पण सांगण्याच कसब वाखाणण्यासारख आहे तुझ. बोटांचि काळजि घे. रागावु नकोस पण मला विशेषतः पक्ष्यांना पिंजर्यात ठेवण अजिबात आवडत नाहि. कितिहि मोठा असला तरि त्यांना मोकळ वाटेल एवढा मोठा नसतो ना पिंजरा.

जयवी 15/05/2008 - 12:26
प्राजु....... खूप छान लिहिलं आहेस गं...... अगदी समोर घडतंय सगळं असं वाटलं. इतकी धडपड करुन पोपट मात्र गेला..... वाईट वाटलं. आधी नाक झालं......आता बोटावर संक्रांत का गं....;)

प्राजु 15/05/2008 - 16:01
आणि तो पोपट तुला इतक्यांदा चावला, आता तोही खुप बडबड्या झाला असेल ना गं? बडबड्या... छे. काहीतरीच... तो तर विठूविठूड्या झाला असेल. अरे पोपटाचं काय घेऊन बसलास, मला तर वाटतं की ते इंजेक्शन-सिरिंज सुद्धा बडबडं झालं असेल आत्तापर्यंत!! पुणे आकाशवाणीवरून बातम्या देत असेल!! असेल नक्की देत असेल बातम्या.... प्राजक्ताच्या जागी.. नुसता बडबड्या? त्याने अत्तापर्यंत "मिरचीडाळ.कॉम" वर त्याचा हा अनुभवसुध्धा लिहिला आसेल...... ही शक्यताही नाकारता येत नही. निलकांता, बघ बरं जरा मिरचीडाळ्.कॉम ची बांधणी कुठे चालू आहे का? प्राजु बिच्चारी अगं किती मेहेनत घेतली होतीस... हो ना गं. वरदा, तूच सख्खी मैत्रीण आहेस बघ. माझं दु:ख तू एकटीच समजू शकलीस. तुझा लढ्वय्या बाणा कामि आला म्हणूनच मी स्वतःला झाशीची राणी म्हणवून घेतलं... :) आधी नाक झालं......आता बोटावर संक्रांत का गं.... हो गं जयूताई, आधी नाक झालं आता बोटं.. बाबा म्हणतात मला, कायम वुंडेड सोल्जर असते प्राजू... :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा 17/05/2008 - 04:03
कायम वुंडेड सोल्जर असते प्राजू मलाही तेच म्हणायचे बाबा लहान असताना. ते म्हणायचे लाल औषधाचा हौद बांधून तुला त्यात ठेवलं पाहीजे...:))

अभिता 17/05/2008 - 18:17
असाच अनुभव (पोपट पकडण्याचा )माझासुध्दा आहे.कारवानच्याजागी कातकरी असे वाचावे.आम्ही तेव्हा नुकतेच घर बांधले होते.त्यामुळे आपणहि काहि तरी पाळावे असे वाटत होते व आयताच पाहुणा आला म्हणुन फार आंनंद झाला होता.जिचा पोपट होता ती तो घेउन गेली . नंतर ४/५ वर्षानी ती आमच्याकडे कामाला आली .पण आमचा तिच्यावर कायम सूक्शम राग राहिला. आम्ही म्हणजे मी व माझा भाऊ.

ऋचा 14/05/2008 - 09:34
खुप छान वाचताना समोर घडतय असं वाटत होतं. :) खुप छान मांडणी केली आहेस..

In reply to by चित्रा

सकेत 15/05/2008 - 14:16
सुन्दर लिहिले आहेस्.........खुप छान............. =D>

विसोबा खेचर 14/05/2008 - 09:52
ह्या पोपटासाठी मी / आम्ही काय काय नाही केलं??? मी त्याला पकडण्यासाठी स्वतःची बोटं जखमी करून घेतली.... श्वान, मार्जार या सारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून त्याचं रक्षण केलं.... त्याला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... भर तळपत्या उन्हांत जाऊन त्याच्यासाठी ... त्या दुकानदारशी हुज्जत घालून स्कूटरवरून कसरत करत पिंजरा आणला... त्याला खायला घालण्यासाठी चांगल्या कपांचे कान फोडले.. मी आईच्या शिव्या खाल्ल्या.... आणि इतके करून... तो शुक्रवारी आलेला शुकाचार्य त्याचदिवशी निघून गेला. ...जाताना मात्र माझ्या मनाला उगाचच उदास करून गेला.. प्राजु, सुंदर लिहिलं आहेस. ही हकिकत प्रत्यक्ष तुझ्याकडून ऐकली होती त्यापेक्षा वाचताना अधिक मजा आली! मस्त अनुभवकथन! :) तात्या.

सहज 14/05/2008 - 09:52
तो पोपट नंतर काय बरे त्याच्या जातभाईंना स्टोरी ऐकवत असेल? :-) त्या कारवानां पासुन सुटका झाली आता मी मुक्त झालो म्हणले तर....कुत्री, मांजर व दोन बायका सगळे त्याच्या मागे लागले होते.... जाउ दे बॅक टु पॅव्हीलियन. असो. प्राजु बोट बरी आहेत ना आता? एक भन्नाट आठवण ठेवुन गेला पाहूणा.

पुर्वार्धातील अनुभव अनुभवलेला, आणि अनेकदा वाचलेला असल्यामुळे हा अनुभव तितका 'टच' झाला नाही. यातला उत्तरार्ध अनपेक्षीत आहे आणि तो आवडला. बाकी पोपटाचं कडकडून चावणे क्या कहने !!! बोट बरं असेल ना आता :)

मदनबाण 14/05/2008 - 11:05
ताई अगदी असाच अनुभव माझा ही आहे..... तो अवचित आलेला पाहुणा फार आनंद देऊन गेला..... लहानपणाच्या आठवणी जाग्या झाल्या... (विठु विठु प्रेमी) मदनबाण.....

In reply to by चतुरंग

प्राजु 14/05/2008 - 14:22
बोटं बरी आहेत. त्याचीही गम्मत झाली. पोपट चावला म्हणून फॅमिली डॉक्टरनी अँटी टीटॅनस चं इंजेक्शन दिलं दंडात. तर दुसरे दिवशी ते ही सुजलं आणि काळंनिळं पडलं होतं... :( - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

राजे 14/05/2008 - 17:08
त्याच वेळी तूम्ही आपली कुंडली धोंडोपतांना दाखवावयास हवी होती..... ;) छान अनुभव !! असेच लिहीत राहा ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

यशोधरा 14/05/2008 - 11:32
मस्तच लिहिलय... :) पोपट वाचला म्हणायचा तुमच्यामुळे :) बोट कसं आहे आता? >> त्याचे पंख कापले होते :(

प्राजु, पाहुण्याची गोष्ट आवडली...खूप छान! तुझ्या हाता,बोटांना जखमा झाल्या तरी तो वाचल्यामुळे मनाला किती आनंद झाला असेल ना? स्वाती

प्रगती 14/05/2008 - 12:40
ह्या पोपटासाठी मी / आम्ही काय काय नाही केलं??? मी त्याला पकडण्यासाठी स्वतःची बोटं जखमी करून घेतली.... श्वान, मार्जार या सारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून त्याचं रक्षण केलं.... त्याला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... भर तळपत्या उन्हांत जाऊन त्याच्यासाठी ... त्या दुकानदारशी हुज्जत घालून स्कूटरवरून कसरत करत पिंजरा आणला... त्याला खायला घालण्यासाठी चांगल्या कपांचे कान फोडले.. मी आईच्या शिव्या खाल्ल्या.... आणि इतके करून... तो शुक्रवारी आलेला शुकाचार्य त्याचदिवशी निघून गेला. ...जाताना मात्र माझ्या मनाला उगाचच उदास करून गेला लेख अगदी जिवंत वाटतो आहे.

इनोबा म्हणे 14/05/2008 - 12:54
ओघावते लिखाण .. पोपट तुमचा पोपट करुन गेला म्हणायचा की ! हेच म्हणतो. :)) बाकी लेख मस्तच. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

त्याचे पंख कापले होते म्हणून त्याला उडता येत नव्हते. काय हे क्रौर्य....! आपल्या घरून पोपट उडून जाऊ नये म्हणून त्याचे पंख कापायचे? तसेही मला पक्ष्यांना पिंजर्‍यात जखडून ठेवायला आवडत नाही. बाकी गोष्ट छान आहे.

प्राजु, मस्त लिहिले आहेस. प्रत्यक्ष समोर घटना घडत आहे असे वाटते.:) आता काय???? ह्या पोपटासाठी मी / आम्ही काय काय नाही केलं??? मी त्याला पकडण्यासाठी स्वतःची बोटं जखमी करून घेतली.... श्वान, मार्जार या सारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून त्याचं रक्षण केलं.... त्याला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... भर तळपत्या उन्हांत जाऊन त्याच्यासाठी ... त्या दुकानदारशी हुज्जत घालून स्कूटरवरून कसरत करत पिंजरा आणला... त्याला खायला घालण्यासाठी चांगल्या कपांचे कान फोडले.. मी आईच्या शिव्या खाल्ल्या.... आणि इतके करून... तो शुक्रवारी आलेला शुकाचार्य त्याचदिवशी निघून गेला. ...जाताना मात्र माझ्या मनाला उगाचच उदास करून गेला.. सोप्या भाषेत छान वर्णन केले आहेस.

प्राजु 14/05/2008 - 15:01
माझा तो पोपट मला सोडून निघून गेला.. पण आपण सर्वांनी माझा अनुभव ऐकून माझ्यासाठी सहानुभूती दाखवलीत त्याबद्दल मी आभारी आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मन 14/05/2008 - 15:23
त्या पोपटाला वाचवायची धडपड आवडली. पण तिथुन पुढं त्याला कायम पिंजर्‍यात ठेवायचा प्लॅन असेल तर अजिबात आवडलं नाही. म्हंजे पिंजर्‍यात ठेउन त्याला आपली भाषा शिकवणं वगैरे. पण त्याच्यासाठी केलेली धडपड चटका लावुन गेली. (बाकी,त्या पंख कापणार्‍याबद्दल काय बोलाव?) आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

धमाल मुलगा 14/05/2008 - 16:15
अरेरे... एव्हढा चांगला पोपट मिळाला, तो कसाबसा पकडला आणि संध्याकाळपर्यंत त्याला दुसरेच कोणीतरी घेऊन गेले :( च्यामारी पोपटच झाला की! बाकी, लेख नेहमीप्रमाणेच खास प्राजुताई स्पेशल :) छानच जमलंय..साधं-सोपं...गप्पा मारल्यासारखं :) खुप खुप वाईट वाटतं ना असं कोणी आपल्या घरातून आपण आपला मानलेला प्राणी-पक्षी कोणी घेऊन गेलं की :(
पोपट चावला म्हणून फॅमिली डॉक्टरनी अँटी टीटॅनस चं इंजेक्शन दिलं दंडात. तर दुसरे दिवशी ते ही सुजलं आणि काळंनिळं पडलं होतं
:/ आँ...इंजेक्शन कसं काळंनिळं पडलं गं ? :P आणि तो पोपट तुला इतक्यांदा चावला, आता तोही खुप बडबड्या झाला असेल ना गं? (..हौस्.हौस..फटके खायची...धम्या लेका आता सोडेल का प्राजुताई? आता खा तीचे फटके !!!)

In reply to by धमाल मुलगा

एव्हढा चांगला पोपट मिळाला, तो कसाबसा पकडला आणि संध्याकाळपर्यंत त्याला दुसरेच कोणीतरी घेऊन गेले च्यामारी पोपटच झाला की! शाधा नायी काई धमुदादा, एकदम शप्तलंगी पोपट झाला की, आप्ल्या प्लाजुताईचा!!:)) आणि तो पोपट तुला इतक्यांदा चावला, आता तोही खुप बडबड्या झाला असेल ना गं? अरे पोपटाचं काय घेऊन बसलास, मला तर वाटतं की ते इंजेक्शन-सिरिंज सुद्धा बडबडं झालं असेल आत्तापर्यंत!!:)) पुणे आकाशवाणीवरून बातम्या देत असेल!!:)) -डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

आंबोळी 15/05/2008 - 13:15
आणि तो पोपट तुला इतक्यांदा चावला, आता तोही खुप बडबड्या झाला असेल ना गं? नुसता बडबड्या? त्याने अत्तापर्यंत "मिरचीडाळ.कॉम" वर त्याचा हा अनुभवसुध्धा लिहिला आसेल...... औट घटकेचा यजमान "त्या कारवानांडून कशीबशी सुटका करुन पळालो.... पण त्या दुष्टानी रावणाने जटायुचे कापावेत तसे माझे पंख छाटले होते म्हणून उडू न शकल्याने एका अंगणात उडी मारली... तर दोन कुत्री आणि एक मांजर मला खायला आले. ते कमी म्हणुन कि काय एक मुलगी त्याना हाकलून माझ्या मागे लागली. तिलाही मला खायचे असावे. (अमेरिकेहून कोल्हापूरला आल्यापासुन ती मांसभक्षी झाल्याचे ऐकिवात आहे. आणि ती आपल्या मिसळपाव वरील मित्र्-मैत्रिणींना जेवायला बोलावत असल्याचेही ऐकिवात आहे. त्यांच्या साठीच तर पकडत नसेल ही मला? ). मी सुटकेसाठी तिच्या बोटांना कडकडून चावलो पण तिने मला सोडले नाही. माझ्यासारख्या पूर्णवैराग्याला तिने आगोदर कांद्याबटाट्याच्या दुरडीत डांबले...नंतर माझ्यासाठी एक तुरूंग घेउन आली आणि मी इतक्यावेळा ओरडून सांगीतले कि मला मिरची डाळ द्या तर न ऐकता मला कान फुटक्या कपातून पाणी आणि पोळी दिली. शेवटी त्या कारवानांनीच येउन माझी सुटका केली". अवांतरः प्राजुताई तुमच्या सारखे मस्त आणि टची अनुभव नाही मांडता आले.... तुमची अनुभव मांडण्याची हातोटी खरच लाजवाब आहे. सुंदर. अतिअवांतर : केशवसुमार, याला लेखाचे विडंबन म्हणता येइल का हो?

वरदा 14/05/2008 - 17:20
प्राजु बिच्चारी अगं किती मेहेनत घेतली होतीस... पण लिहिलयस झकास्..ए वन... मला प्राण्यांचा काहीच अनुभव नाही त्यामुळे मला तर सहीच वाटलं वाचायला.. तु खुप सुंदर लिहितेस रंगवून सांगायची कला खूप मस्त.... आता बोटाला जप म्हणजे लवकर बरं वाटेल्..मला तर एकदा लागलं की त्याच त्याच ठीकाणी परत परत धडपडायची सवय आहे...तसं करु नकोस... अवांतरः लहानपणी आमच्या घराला तारेचं कुंपण होतं किती वेळा टिटॅनस घेतलंय काही गणतीच नाही...गाय अंगणात आली हाकलवताना आपटा कुंपणावर..बॅडमिंटनचं फुल बाजुच्या अंगणात पडलय कोण जाईल लांबून फाटकातून वगैरे गायीने वाकवलेल्या तारेतुन घुसा शेजार्‍यांच्या अंगणात्.....खूप खूप आठवणी जाग्या झाल्या गं....

शितल 14/05/2008 - 18:01
प्राजु छान लिहले आहेस, पोपटाच्या चोचीला तीक्ष्ण धार असते, ते तर कधी कधी त्या॑ना पकडायला गेल्या चोच मारून आतील मा॑स देखिल काढतात. काय हे पक्षी देखिल आता माणसा॑चा पोपट करू लागले आहेत.

गणपा 14/05/2008 - 18:47
प्राजुताई, मस्त लिहिलयस. आवडलं. लहान असताना मी कोंबडीच पिल्लु पाळल होत त्याची आठवण झाली. भलतच करमती होत ते.

देवदत्त 14/05/2008 - 19:37
अनुभव कथन छान लिहिले आहे. आता काय???? ह्या पोपटासाठी मी / आम्ही काय काय नाही केलं??? मी त्याला पकडण्यासाठी स्वतःची बोटं जखमी करून घेतली.... श्वान, मार्जार या सारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून त्याचं रक्षण केलं.... त्याला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... भर तळपत्या उन्हांत जाऊन त्याच्यासाठी ... त्या दुकानदारशी हुज्जत घालून स्कूटरवरून कसरत करत पिंजरा आणला... त्याला खायला घालण्यासाठी चांगल्या कपांचे कान फोडले.. मी आईच्या शिव्या खाल्ल्या.... आणि इतके करून... तो शुक्रवारी आलेला शुकाचार्य त्याचदिवशी निघून गेला. ...जाताना मात्र माझ्या मनाला उगाचच उदास करून गेला.. सब मोहमाया है. त्याला एक दिवस तुमचा पाहुणचार घ्यायचा होता, घेतला आणि गेला निघून :)

In reply to by देवदत्त

विसोबा खेचर 15/05/2008 - 00:14
सब मोहमाया है. त्याला एक दिवस तुमचा पाहुणचार घ्यायचा होता, घेतला आणि गेला निघून हेच खरं! अवांतर - मला कोणतेही प्राणी पाळायला आवडत नाहीत. त्यांना पाळून बंदिस्त करण्याचा आपल्याला हक्क नाही. त्यांना त्यांचं आयुष्य त्यांच्याप्रमाणे जगू द्या! तात्या.

अव्यक्त 14/05/2008 - 20:10
....राणीचा बाग... ....राणीचा बाग...हा फक्त मुबई मध्येच आहे असा समज होता माझा....पण साक्शात कोल्हापुर मध्येही आहे. वाचुन विलक्शण उडालोच्....काय काय पालल आहेस्...कुत्रा, मान्जर, पोपट, कोम्बडि, आणि कोण? आनि पोपटाला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... त्यापेक्शा विरकर डिक्शनरी द्यायचिस्.....तुझा लढ्वय्या बाणा कामि आला....माझ्याशि भान्डुन भान्डुन तु क्षत्रिय धर्माचे पालन करायचिस...कामि आले...

ईश्वरी 14/05/2008 - 21:54
अनुभव छान मांडला आहे. वाचायला छान वाटले. माझी ही एक जुनी आठवण जागी झाली. असाच आम्हालाही एक लव बर्ड सापडला होता. तो घरातून उडुनही जात नव्हता. त्यात कोणीतरी सांगितले की असेच त्याला सोडुन दिले तर कावळे चोची मारून जखमी करतील. म्हणुन मग पिंजरा आणुन त्यात त्याला ठेवले. त्याला वाटीत खायला ठेवले तरी घरातील आमच्या पैकी कोणीतरी भरवल्याशिवाय तो अजिबात खात नसे. त्याचे खाणे तो खायचाच.(जे बाजारात पक्ष्यांचे खाद्य मिळ्ते ते) पण उपमा, पोहे , मटारचे (वाफवलेले ) दाणे हे विशेष आवडीचे. एक घास (त्याचा घास म्हणजे २-३ शिते) खाऊन झाला की पुढचा घास घेण्यासाठी चोच उघडुन 'आणखी हवे' असे सांगायचा. खाण्याचा स्पीड ही चान्गला..पटापट खायचा. उभ्या जागी गिरकी घेउन किंवा २-३ उड्या मारून ' खायला दिलेले आवडले' ह्याचि पावती द्यायचा. आणि परत चोच उघडलेली...आणखी खाण्यासाठी. त्याचे नुसते निरीक्षण करीत बसले तरी वेळ छान जायचा. कधीतरी एकदा घरगड्याच्या हातून पिंजर्‍याच्या दाराला कडी घालायची राहून गेल्याने तो उडुन गेला. त्याचे पंख कापले होते म्हणून त्याला उडता येत नव्हते. खरच काय हे क्रौर्य ! ईश्वरी

गृहिणि 14/05/2008 - 23:49
फार छान जमलाय लेख. छोटिशि गोष्ट पण सांगण्याच कसब वाखाणण्यासारख आहे तुझ. बोटांचि काळजि घे. रागावु नकोस पण मला विशेषतः पक्ष्यांना पिंजर्यात ठेवण अजिबात आवडत नाहि. कितिहि मोठा असला तरि त्यांना मोकळ वाटेल एवढा मोठा नसतो ना पिंजरा.

जयवी 15/05/2008 - 12:26
प्राजु....... खूप छान लिहिलं आहेस गं...... अगदी समोर घडतंय सगळं असं वाटलं. इतकी धडपड करुन पोपट मात्र गेला..... वाईट वाटलं. आधी नाक झालं......आता बोटावर संक्रांत का गं....;)

प्राजु 15/05/2008 - 16:01
आणि तो पोपट तुला इतक्यांदा चावला, आता तोही खुप बडबड्या झाला असेल ना गं? बडबड्या... छे. काहीतरीच... तो तर विठूविठूड्या झाला असेल. अरे पोपटाचं काय घेऊन बसलास, मला तर वाटतं की ते इंजेक्शन-सिरिंज सुद्धा बडबडं झालं असेल आत्तापर्यंत!! पुणे आकाशवाणीवरून बातम्या देत असेल!! असेल नक्की देत असेल बातम्या.... प्राजक्ताच्या जागी.. नुसता बडबड्या? त्याने अत्तापर्यंत "मिरचीडाळ.कॉम" वर त्याचा हा अनुभवसुध्धा लिहिला आसेल...... ही शक्यताही नाकारता येत नही. निलकांता, बघ बरं जरा मिरचीडाळ्.कॉम ची बांधणी कुठे चालू आहे का? प्राजु बिच्चारी अगं किती मेहेनत घेतली होतीस... हो ना गं. वरदा, तूच सख्खी मैत्रीण आहेस बघ. माझं दु:ख तू एकटीच समजू शकलीस. तुझा लढ्वय्या बाणा कामि आला म्हणूनच मी स्वतःला झाशीची राणी म्हणवून घेतलं... :) आधी नाक झालं......आता बोटावर संक्रांत का गं.... हो गं जयूताई, आधी नाक झालं आता बोटं.. बाबा म्हणतात मला, कायम वुंडेड सोल्जर असते प्राजू... :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा 17/05/2008 - 04:03
कायम वुंडेड सोल्जर असते प्राजू मलाही तेच म्हणायचे बाबा लहान असताना. ते म्हणायचे लाल औषधाचा हौद बांधून तुला त्यात ठेवलं पाहीजे...:))

अभिता 17/05/2008 - 18:17
असाच अनुभव (पोपट पकडण्याचा )माझासुध्दा आहे.कारवानच्याजागी कातकरी असे वाचावे.आम्ही तेव्हा नुकतेच घर बांधले होते.त्यामुळे आपणहि काहि तरी पाळावे असे वाटत होते व आयताच पाहुणा आला म्हणुन फार आंनंद झाला होता.जिचा पोपट होता ती तो घेउन गेली . नंतर ४/५ वर्षानी ती आमच्याकडे कामाला आली .पण आमचा तिच्यावर कायम सूक्शम राग राहिला. आम्ही म्हणजे मी व माझा भाऊ.
मंडळी, परवाच्या शुक्रवारी आमच्याकडे एक भन्नाट घटना घडली... सांगू?? सांगतेच. तर झालं असं.... आमच्या कडे सकाळी सकाळी ७.०० वाजता पाणी येतं कार्पोरेशनचं. ते आलेलं होतं आणि आई अंगणात पाणी मारत होती. ते झाल्यावर तिने काही झाडांनाही पाणी घातलं. हे सगळं काम आई अंगणात आमच्या २ कुत्र्यांना सोबत घेऊन करते. म्हणजे ती कुत्री सकाळी अंगणात तिच्यासोबत हिंडत असतात. तर त्यादिवशी पाणी मारत असताना एकदम धप्प असा आवाज आला. आईने जाऊन पाहिले तर एक पिलू असलेला पोपट अंगणातल्या फरशीवर पडला होता. तो पडला, तसाच उठला आणि उडायचे सोडून चालू लागला. आमची कुत्री ताबडतोब शिकार मिळाल्याच्या आनंदात त्या पोपटावर धावून गेली.

भाषा आणि प्रमाण

नीलकांत ·

प्रमोद देव 20/04/2008 - 13:27
नीलकांत अगदी सुंदर,स्वच्छ आणि पटेल अशा भाषेत लिहिलेला हा लेख तुझ्या अभ्यासूपणाची तसेच नम्र, तरीही कणखरपणाची जाणिव करून देतोय.(मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास,कठीण वज्रास भेदू ऐसे... च्या चालीवर) आवडले तुझे विचार. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

उगाच याआधी कुणी खूप अट्टहासाने माझ्या मराठीला विरोध केला म्हणून आता मी मुद्दामहून अप्रमाण मराठी लिहीन असा हेका सुद्धा योग्य नाही. (मी असं न वागण्याची काळजी घेतो.) प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे एक एक वाक्य जबरदस्त आहे... सहमतच आहे...

In reply to by भडकमकर मास्तर

मदनबाण 20/04/2008 - 22:21
उगाच याआधी कुणी खूप अट्टहासाने माझ्या मराठीला विरोध केला म्हणून आता मी मुद्दामहून अप्रमाण मराठी लिहीन असा हेका सुद्धा योग्य नाही. (मी असं न वागण्याची काळजी घेतो.) प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे एक एक वाक्य जबरदस्त आहे... सहमतच आहे... मी सुद्धा १००% सहमत आहे. (करा व्यक्त स्वःला मराठी मधेच )असे म्हणणारा..... मदनबाण

तुमच्या परिश्रमांचे. लेख वाचण्याइतका वेळ आत्ता नही मिळाला आणि लेखाची लांबी पाहून दमलेच. तसाही माझा या विषयात रस जरा कमीच आहे पण एखादी पिंक टाकायला काही हरकत नाही कधीतरी, काय? टाईम मॅनेज कसा करायचा या चिंतेत सध्या भरपूर टाईमपास करणारी, ऐश्वर्या

विदेश 20/04/2008 - 16:44
प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. अगदी मनातलं टंकलात!

ॐकार 20/04/2008 - 17:08
इंग्रजीचे स्पेलिंग आणि मराठीतील शुद्धाशुद्धता यात बराच फरक आहे. नॉट म्हटले तर इंग्रजीत काय लिहाल? naught? not? तिथे स्पेलिंग्ज बदलल्याने अर्थ बदलतो. मराठीत अर्थावरून कोणी हरकत घेतली तर एकवेळ समजू शकते. इंग्रजीत स्पेलिंग बरोबर लिहावे लागते म्हणून मराठीला मात्र त्या पंक्तीला बसवू नये. 'न्हाय' म्हणण्यातला दमदारपणा जसा सूटाबुटातल्या 'नाही'त नाही तसाच 'नाही' शब्दातला शिष्टपणा मुंडासे बांधलेल्या न्हायमध्ये न्हाय. मात्र, भावाच्या आधी घरी पोचल्यावर 'म्ह्या अदुगर आली' म्हणत भावाला चिडवणार्‍या चिमुरडीच्या डोळ्यातला आनंद हा काही 'मी अगोदर आले' म्हणणार्‍या बहिणीच्या डोळ्यातल्या आनंदापेक्षा वेगळा नक्कीच नाही. मुंबई-पुण्यात हरवलेली वस्तू भेटत नसते तर सापडत/मिळत असते. तीच वस्तू नागपूरात मात्र भेटू शकते. तुम्ही नाशकात जा किंवा नाशिकला, द्राक्ष जर आंबट असतील तर ती आंबटच राहतील. असे फरक लिहिण्या-बोलण्यात दोन्हीकडे येतात. पण म्हणून त्यातले एकच एक बरोबर आहे हे म्हणणे म्हणजे दुराग्रह आहे. आपल्या घरी जे बोललं जातं ते बरोबर हा साधा व्यवहार आपण कळत नकळत मानतोच. जे शाळेत जसं शिकलो ते घरी पडताळून पाहतो. आपणच भाषेची चौकट बनवत असतो; आपल्यापुरती. आणि इथेच मर्यादा येतात. आपण जे लिहितो-बोलतो-वाचतो फक्त ते आणि तेच शुद्ध म्हणायच्या आधी दुसर्‍याच्या घरात जाऊन एकदा 'चहा घेऊन' किंवा 'चहा मारून' किंवा नुसतं 'चहाला' जाऊन या. चहा सगळ्यांकडेच मिळेल, पण फक्त 'अमृततुल्य'चा चहा प्रमाण मानणार काय ( इथे हशा मिळेल अशी आमची खात्री आहे ;) )? आम्ही बिनसाखरेचा पितो म्हणून तुम्हाला तो आवडेलच ह्याची शाश्वती नाही, आणि तुम्ही पाणचट(पांचट) चहा आनंदाने पित असाल मात्र आम्हाला तो वंगाळही लागू शकतो. ह्या 'आम्ही' आणि 'तुम्ही'चे 'आपण' व्हायला दोन्ही बाजू तितक्या लवचिक असायला हव्यात.

In reply to by ॐकार

विजुभाऊ 22/04/2008 - 10:01
प्रमाण मर्‍हाटी म्हणजे ती पुन्या ३० मदे बोल्ली जाते ती त नव्हं? म्या आसच बोल्लनार.ती माजी मायची भाषा हाये.चान्ग्लं झेकपॅक लुगाडं नेस्यत न्हाय ,दिसायला आक्षी झैरातीतल्या बाईवानी दिसत न्हाय ;म्हनुन माजी माय काय वंगाळ म्हनायची व्हय? आता मना सांगा भौ तुमच्या प्रमाण मर्‍हाटीत १)"व्हतं"म्हननं हे चूक आन "नव्हतं" हे म्हननं बरुबर हे कसं काय? २) पास हा शब्द इंग्रजी आन नापास तेव्हढा देशी असं कसं काय? इंग्रजीत अनेक बोलीभाषा आहेत. जसे कॉकने , अमेरिकन , स्कॉटीश , तशा त्या प्रत्येक भाषेत असतात. मराठीमध्ये सुधा आहेत. प्रत्येकबोली भाषेचे सौन्दर्य वेगळे असते त्यामुळे एका प्रमाण भाषेचा आग्रह हे चूकच. ॐकारभौ तुमी लिवेले ते लै झ्याक केलत बगा. शुद्धलेखनाचे नियम पाळायला हवेत पण त्याचा अर्थ अस नव्हे की बोली भाषाना हिणकस ठरवुन त्याना हद्दपार करणे. अन्यथा बहिणाबाई वगैरेंसारखे हिरे उरणारच नाहीत. मराठीचा सार्थ अभिमान बाळगणारा : गुज्जुभाऊ विजुभाऊ

अविनाश ओगले 20/04/2008 - 20:45
नीलकांतजी, आपला ले़ख उत्तम. आपल्या ले़खातील "चामुंडराये करविले' श्रावणबेळगोळच्या (हे कर्नाटकात आहे) गोमटेश्वराच्या पायाशी दगडात कोरलेलं पहिलं मराठी वाक्य." या विधानासंदर्भात काही नवीन संशाधनाची माहिती नुकतीच प्रकाशित झाली आहे. ती इथे वाचा

नीलकांत 20/04/2008 - 21:04
अविनाशजी धन्यवाद. ही माहिती नवीन आहे. तसे कोकणातील उल्लेख या आधी केवळ ऐकून माहिती होता. अद्ययावत झालेला - नीलकांत

व्यंकट 20/04/2008 - 22:07
नामदेव ढसाळांनी १-१.५ वर्षापूर्वी सर्व काही समष्टीसाठी ह्या सामनातील लेखमालेत प्रस्तुत विषयावर एक शोधपूर्ण निबंध लिहीला होता.. व्यंकट

प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. +१ लेख आवडला हेवेसांनल. स्वाती

हे जरा जास्तच होतंय असं नाही वाटत? आधी आमच्या भाषेला बोली म्हणायचं नंतर तिला कसं नियमांचं अधिष्ठान नाही हे सांगायचं, आणि शेवटी तर ती अशुद्ध आहे एवढं बोलण्या पर्यंत यांची मजल. अगदी खरे! नीलकांतरावांनी खूपच छान लेख लिहिला आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन...! मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. ह्या वाक्यास मिपा व्यवस्थापनाची पूर्ण सहमती आहे! येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. नीलकांतरावांशी पुन्हा एकदा सहमत! आणि असा अट्टाहास कुणी करू पाहिल तर त्याचे लेखन तर उडवून लावले जाईलच, शिवाय त्याचे सभसदत्वही रद्द केले जाईल, मग भले सभासदांवाचून मिसळपाव बंद पडले तरी बेहत्तर! अशीच या बाबतीत व्यवस्थपनाची भूमिका राहील, हे आम्ही व्यवस्थापनातर्फे सांगू इच्छितो! अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. सहमत आहे! मिपावर प्रमाण लादण्याला मिपा व्यवस्थापनाचा प्रखर विरोधच राहील! प्रमाणभाषेचा आग्रह असणार्‍यांनी आपला आग्रह आपल्याजवळच ठेवावा! तो त्यांनी मिसळपाववर करू नये! खरं तर प्रमाणभाषेची नसती ट्यांव ट्यांव करणार्‍यांसाठी मिसळपाव हे संकेतस्थळ नाही. सबब, त्यांनी इथे येऊ नये हेच उत्तम! -- जनरल डायर.

चित्रा 22/04/2008 - 08:14
प्रथम लेख अतिशय वाचनीय आहे आणि विचार जवळजवळ सर्वच पटले. तरी अंशतः सहमती अशासाठी की, बोली भाषा एखाद्याची बरोबर किंवा चूक असे मानण्याचा अधिकार कोणालाच नसावा हे मान्य. पण लेखनाचे काही एका प्रमाणात प्रमाणीकरण (स्टँडर्डायझेशन) करणे हे आवश्यक मात्र नक्की आहे, नाहीतर लेखनाचा अर्थ न कळण्यापलिकडे जाईल असे वाटते. भाषाशास्त्रात फोनेटिक्स किंवा उच्चारशास्त्र हा एक महत्त्वाचा अभ्यास करावा लागतो. लिखित भाषा सर्वत्र समजली जावी अशी अपेक्षा असल्यास काहीएक उच्चार हे अभ्यासाच्या परिघात आणावे लागतील (कारण तसे ते आत्ता नाहीत म्हणून) आणि भाषेचे प्रमाणीकरण करताना त्यात सामावून घ्यावे लागतील. ते सरळसोट वापरात आणून (म्हणजे ब्रूट फोर्सने) करण्याचा पायंडा पाडणे सर्वस्वी बरोबरच असेल असे मला वाटत नाही, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो. अमेरिकेच्या न्यू इंग्लंड भागातील लोक हे शेवटच्या "र" चा उच्चार करत नाहीत ( जसे "कार" मधला र). पण लिहीताना स्पेलिंग बरोबर एकाच पद्धतीने लिहीले जाते. बोली भाषेची वैशिष्ट्ये जपली नक्कीच गेली पाहिजेत पण लिहीताना मात्र प्रमाणीकरणाचा वापर शक्य तेवढा व्हावा. त्या प्रमाणीकरणाची सीमा विस्तृत करावी ही अपेक्षा मात्र योग्य आहे आणि तशी करण्यास कोणाचा नकार नसावा. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे पूर्णपणे मान्य.

In reply to by चित्रा

ॐकार 22/04/2008 - 09:11
कार मधल्या र च उच्चार न करणे पण लिहिताना मात्र 'आर्' लिहिणे हे उदाहरण म्हणून ह्या अनुषंगाने पटत नाही. इंग्रजी उच्चारानुसार लिहिली जाणारी भाषा नाहीच. स्पेलिंगचे घोळ होतात म्हणूनच तिथे प्रमाणीकरण गरजेचे आहे. एखाद्या उच्चार करता येण्याजोग्या शब्दाचे स्पेलिंग पाठ करायला लागावे यासारखे दुर्दैव मराठीच्या नशिबी नक्कीच नाही. किंबहुना (काय शब्द आहे!) क चा उच्चार इंग्रजीत c,q,k,ch कशानेही करता येईल. असे असल्याने तिथे प्रमाणीकरण हवेच. मराठीत क्वार्टर (क्वॉटअ), कार(क्खाअ), कॅन , काइट् (काइच्ट), ऑक्शन लिहा. तिथे 'क' म्हणजे 'क'च. ह्या वादात इंग्रजीला प्रमाण (रेफ़रन्स) मानणे नक्कीच सयुक्तिक नाही. भाषिक तुलनेचं (तुलनेचे असं लिहिलं की कसे पुस्तकी वाटते हे वेगळे सांगायला नको!) आणखी उदाहरण द्यायचं झालं तर थाई भाषेत काही वर्णांचे चार उच्चार आहेत उदा. प् , प , पअ ( लो टोन), प? (हाय टोन). हे उच्चार लिहायला त्या भाषेत वेगळे वर्ण आणि वर्णसंकर(!) आहेत. पा?क (का? सारखे पा? असे विचारा आणि मग क म्हणा) आणि पाक (आपला साखरेचा पाक असतो तसा उच्चार) यांचे लेखन आणि अर्थ वेगळे. त्यांनी उच्चारांच्यादृष्टीने समृद्ध(!) अशी मराठी भाषा/ देवनागरी लिपी प्रमाण मानावी का? मराठीत किमान असे फारसे प्रकार आढळत नाहीत (क्ष = क्श , ज्ञ = द्न्य, ष/श अशा कुरापती काढायला वाव आहे). प्रश्न उरतो तो समोच्चारी वर्णांचा जसे ट-त , द-ड, ण-न, ळ-ल; र्‍हस्व दीर्घाचा आणि प्रत्ययांचा. हा प्रश्नही (प्रश्ण का नाही? ) काही ठरावीक शब्दांपुरताच आहे. (बाकी सामान्य व्याकरण जसे वचन , लिंग, काळ इ. इ. मात्र प्रमाण आहेत हे नाकारता येत नाही). केवळ अशा काही शब्दभेदांमुळे जर मराठी बाटणार असेल तर ती लोकभाषा कधीच होणार नाही. अवांतरः सारेगमप मधल्या पल्लवी जोशीने पुरुषाला स्पर्धक आणि स्त्रीलाही स्पर्धक म्हणणे खटकते का कोणाला? गायक-गायिका, लेखक-लेखिका सारखे स्पर्धक-स्पर्धिका वगैरे का नाही असा प्रश्न पडला का कोणाला? :)

In reply to by ॐकार

चतुरंग 22/04/2008 - 20:22
तो स्पर्धक - पुल्लिंग, ती स्पर्धक - स्त्रिलिंग, ते स्पर्धक - अनेकवचन. ह्यात मूळ 'स्पर्धक' हा शब्द उदासीन आहे असे वाटते. असेच आणखी एक उदाहरण 'वादक' (वादिका?) - तो वादक, ती वादक, ते वादक. जाणकार आणखी स्पष्टीकरण देऊ शकतील. चतुरंग

In reply to by मनस्वी

इनोबा म्हणे 22/04/2008 - 11:04
लई छान लिवलंय.. यक नंबर. ह्येच म्हंतू. च्यामारी परमाण का काय ते आपल्याला नाय कळत. आपल्याला पायजे तसंच लिवनार आपण. इरोध करणारे गेले खड्ड्यात. फारच मस्त लेख... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

इनोबा, प्रामाण्य सांभाळले नाही तर तुम्ही ज्या भाषेत इथे संवाद साधू चाहता ती भाषाही गाळात जाते हो. तुम्ही 'निवड'पूर्वक बोली अवश्य वापरा. विलासरावजी "निचितपने" ह्याचे अनुमोदन करतील. मात्र लेखनात (संवादलेखन, संबोधन, वगळता) प्रमाण भाषा वापरा. त्याचे फायदे अनेक आहेत. हेच ह्या संकेतस्थळ सांभाळणार्‍याचे मत झालेले ह्या लेखातून दिसून येते. अर्थात् ज्या स्वातंत्र्याखातर तुम्ही इथे वावरता त्यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे निर्विवाद.

प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत.
सहमत आहे. नीलकांता असेच चांगले लेख येवो. एका भाषा शुद्धीचा आग्रह असणार्‍या लेखिकेकडे एकदा गेलो होतो. तिथे दुरदर्शन वर एक कार्यक्रम लागला होता. चर्चा असावी. त्यात एक प्राध्यापक आनि पानि लोनि असे उच्चार करत होता त्या कडे त्या विदुषीने माझे लक्ष वेधले. मी त्यांना एवढेच म्हणालो माझे लक्ष आशया कडे होते. किती वास्तव तो सांगत होता याकडे होतं. बलुत या पुस्तकाच्या मुद्रित शोधनात असंख्य 'चुका' मुद्रित शोधका ने दाखवल्या होत्या असे ऐकून आहे. प्रकाश घाटपांडे

अचानक नव्या जगाची ओळख झाली. हे... हे... सारं आमच्या भाषेत यायला हवं... आमच्या लोकांना कळायला हवं. ही कळकळ वाटायला लागली. १८३२ ला मराठीतील पहिलं वृत्तपत्र सुरू झालं नावही सुंदर होतं 'दर्पन'. >> नीलकांत, विचारपूर्वक लिहीलेल्या विचारप्रवर्तक लेखाखातर मन:पूर्वक धन्यवाद. प्रमाणभाषा असण्याचे अनेक फायदे असतात. उदाहरणार्थ वरील वाक्यात चुकून 'दर्पन' लिहील्या गेले असावे असा समज होण्याची शक्यता आहे. जर खरोखरीचे ते 'दर्पन'च असेल आणि त्याचा यथार्थ बोध व्हावा असे वाटत असेल तर, एरव्ही लिहीतांना प्रमाण भाषेत 'दर्पण' लिहीणे गरजेचे आहे. मग, प्रमाणभाषेत लिखाण केलेले आहे आणि जे आहे ते बिनचूक आहे अशी खात्री दिल्यास योग्य तो बोध निस्संदिग्धपणे मिळू शकतो. मात्र, संकेतस्थळ सांभाळतांना येत जाणारी प्रगल्भता लेखात व्यवस्थित प्रकटली आहे.

In reply to by नरेंद्र गोळे

नीलकांत 23/04/2008 - 18:32
मराठीतील पहिले नियतकालीक 'दर्पण' आहे. गोळेसर, माझा प्रमाणभाषेला विरोध नाहिये. विरोध आहे तो त्या प्रमाणाचा अतिआग्रहाला. अहो, मला नाही जमत १००% प्रमाण लिहायला. मग का मी लिहूच नये की काय? केवळ प्रमाण हीच एकमेव भाषा आहे असं नाही, आणि प्रमाणभाषेत झालेलीच केवळ अभिव्यक्ती बाकीचा सगळा दुय्यम गावठी माल असंही काही नाही. प्रमाण असावी, ती सर्वसंमत,सर्वमान्य असावी, त्यामुळे अर्थाबाबत संदेह उरत नाही. हे खरं आहे. या बाबत कुणाचंही दुमत नाही. नीलकांत

In reply to by नीलकांत

दर्पण हे पहीले मराठी वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पत्रकारीते साठी दर्पण पुरस्काल दिला जातो. बाळशास्त्री जांभेकर यांचे मूळ गाव पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधूदूर्ग. तेथे असलेल्या पोंभुर्ले गावच्या ग्रामदेवतेचे(जांभई देवी)पुजारी म्हणूने त्याना जांभेकर हे आडनाव प्राप्त झाले. आजही पोंभुर्ले गावी त्यांच्या जन्मघरी त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. तेथे जवळच असलेले जांभई देवीचे मंदिर हे कोकणातील काष्ठशिल्पकलेचा अद्भुत नमुना आहे. पुण्याचे पेशवे

बॅटमॅन 07/06/2012 - 18:47
चेंगट्पना न कर्ता हा लेख वर आन्ल्याबद्दल श्री श्री नाना चेंगट यांचे त्रिवार हाबिणंदण!!! लै गरज व्हती या अशा लेखाची!! लै माजलेत प्रमाण-ब्रिगेडी अलिकडे ;)

In reply to by सुनील

मृगनयनी 07/06/2012 - 22:06
अरे वा वा!.. चान चान!...एकन्दर ह्या धाग्यास वर खेचण्याचे काम 'समिती' कडूनच चालू आहे तर!!!.. गुड.. कीप इट अप!!! ___________________________________ मूळचे उत्तर भारतीय असणार्‍या कृष्णाजीराव यादवां'ची राजधानी "द्वारका" गुजराथमध्ये असताना.. त्यांनी महाराश्ट्रातल्या ( वैदर्भीय) रुक्मिणीदेवींशी लग्न केल्यामुळेच बहुधा महाराष्ट्रात यादवांची संख्या वाढते आहे!!! ..

In reply to by मृगनयनी

बॅटमॅन 07/06/2012 - 22:11
महाराश्ट्रातल्या....( वैदर्भीय) रुक्मिणीदेवींशी लग्न केल्यामुळेच बहुधा महाराष्ट्रात यादवांची संख्या वाढते आहे!!! .. आवरा हो मृगनैनीतै...लै झालं आता. जास्त बोलत नै, पण निषेध नोंदवतो आत्ताच.

In reply to by बॅटमॅन

मृगनयनी 08/06/2012 - 09:56
आवरा हो मृगनैनीतै...लै झालं आता. जास्त बोलत नै, पण निषेध नोंदवतो आत्ताच.
:| :| :| .. इथे निषेध नोन्दवण्यासारखं काय आहे ? .. माझ्या "त्या" वाक्याचा अर्थ कळला नाही का तुम्हाला? ... मुळात वरच्या दोन प्रतिसादांमध्ये कृष्णाला "यादव" हे आडनाव प्रदान करणारे लोक्स वेगळे आहेत!... (सम्पादकही आहेत !) (पक्षी: मी नाही) ... आणि कृष्णाच्या पहिल्या पत्नीचे नाव- 'रुक्मिणी' असे असून तिचे माहेर विदर्भातले होते... अश्याप्रकारे कृष्णपत्नी'मुळे यादवांचा महाराष्ट्राशी संबंध जोडला गेलेला आहे... आणि "यादवांची संख्या महाराष्ट्रात वाढते आहे" हे राज ठाकरेंचे विधान आहे!!!... त्यामुळे मला नाही वाटत की यामुळे इथे मिसळपाव'वरती फार मोठा गदारोळ निर्माण व्हावा!... :| टीप :- सरळ साध्या वाक्यांचे अर्थ समजून घेण्यात कृपया चूक करू नये...... कुणीही

In reply to by मृगनयनी

नाना चेंगट 08/06/2012 - 13:22
एक प्रश्नः- हा लेख "नाना चेंगट" यांनी (किन्वा यांच्या करवी) इतक्या दिवसांनी वर काढण्यामागचा नक्की हेतू कळू शकेल का?... तुमच्या प्रश्न विचारण्यामागचा हेतु कळू शकेल काय? :)

प्रमोद देव 20/04/2008 - 13:27
नीलकांत अगदी सुंदर,स्वच्छ आणि पटेल अशा भाषेत लिहिलेला हा लेख तुझ्या अभ्यासूपणाची तसेच नम्र, तरीही कणखरपणाची जाणिव करून देतोय.(मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास,कठीण वज्रास भेदू ऐसे... च्या चालीवर) आवडले तुझे विचार. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

उगाच याआधी कुणी खूप अट्टहासाने माझ्या मराठीला विरोध केला म्हणून आता मी मुद्दामहून अप्रमाण मराठी लिहीन असा हेका सुद्धा योग्य नाही. (मी असं न वागण्याची काळजी घेतो.) प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे एक एक वाक्य जबरदस्त आहे... सहमतच आहे...

In reply to by भडकमकर मास्तर

मदनबाण 20/04/2008 - 22:21
उगाच याआधी कुणी खूप अट्टहासाने माझ्या मराठीला विरोध केला म्हणून आता मी मुद्दामहून अप्रमाण मराठी लिहीन असा हेका सुद्धा योग्य नाही. (मी असं न वागण्याची काळजी घेतो.) प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे एक एक वाक्य जबरदस्त आहे... सहमतच आहे... मी सुद्धा १००% सहमत आहे. (करा व्यक्त स्वःला मराठी मधेच )असे म्हणणारा..... मदनबाण

तुमच्या परिश्रमांचे. लेख वाचण्याइतका वेळ आत्ता नही मिळाला आणि लेखाची लांबी पाहून दमलेच. तसाही माझा या विषयात रस जरा कमीच आहे पण एखादी पिंक टाकायला काही हरकत नाही कधीतरी, काय? टाईम मॅनेज कसा करायचा या चिंतेत सध्या भरपूर टाईमपास करणारी, ऐश्वर्या

विदेश 20/04/2008 - 16:44
प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. अगदी मनातलं टंकलात!

ॐकार 20/04/2008 - 17:08
इंग्रजीचे स्पेलिंग आणि मराठीतील शुद्धाशुद्धता यात बराच फरक आहे. नॉट म्हटले तर इंग्रजीत काय लिहाल? naught? not? तिथे स्पेलिंग्ज बदलल्याने अर्थ बदलतो. मराठीत अर्थावरून कोणी हरकत घेतली तर एकवेळ समजू शकते. इंग्रजीत स्पेलिंग बरोबर लिहावे लागते म्हणून मराठीला मात्र त्या पंक्तीला बसवू नये. 'न्हाय' म्हणण्यातला दमदारपणा जसा सूटाबुटातल्या 'नाही'त नाही तसाच 'नाही' शब्दातला शिष्टपणा मुंडासे बांधलेल्या न्हायमध्ये न्हाय. मात्र, भावाच्या आधी घरी पोचल्यावर 'म्ह्या अदुगर आली' म्हणत भावाला चिडवणार्‍या चिमुरडीच्या डोळ्यातला आनंद हा काही 'मी अगोदर आले' म्हणणार्‍या बहिणीच्या डोळ्यातल्या आनंदापेक्षा वेगळा नक्कीच नाही. मुंबई-पुण्यात हरवलेली वस्तू भेटत नसते तर सापडत/मिळत असते. तीच वस्तू नागपूरात मात्र भेटू शकते. तुम्ही नाशकात जा किंवा नाशिकला, द्राक्ष जर आंबट असतील तर ती आंबटच राहतील. असे फरक लिहिण्या-बोलण्यात दोन्हीकडे येतात. पण म्हणून त्यातले एकच एक बरोबर आहे हे म्हणणे म्हणजे दुराग्रह आहे. आपल्या घरी जे बोललं जातं ते बरोबर हा साधा व्यवहार आपण कळत नकळत मानतोच. जे शाळेत जसं शिकलो ते घरी पडताळून पाहतो. आपणच भाषेची चौकट बनवत असतो; आपल्यापुरती. आणि इथेच मर्यादा येतात. आपण जे लिहितो-बोलतो-वाचतो फक्त ते आणि तेच शुद्ध म्हणायच्या आधी दुसर्‍याच्या घरात जाऊन एकदा 'चहा घेऊन' किंवा 'चहा मारून' किंवा नुसतं 'चहाला' जाऊन या. चहा सगळ्यांकडेच मिळेल, पण फक्त 'अमृततुल्य'चा चहा प्रमाण मानणार काय ( इथे हशा मिळेल अशी आमची खात्री आहे ;) )? आम्ही बिनसाखरेचा पितो म्हणून तुम्हाला तो आवडेलच ह्याची शाश्वती नाही, आणि तुम्ही पाणचट(पांचट) चहा आनंदाने पित असाल मात्र आम्हाला तो वंगाळही लागू शकतो. ह्या 'आम्ही' आणि 'तुम्ही'चे 'आपण' व्हायला दोन्ही बाजू तितक्या लवचिक असायला हव्यात.

In reply to by ॐकार

विजुभाऊ 22/04/2008 - 10:01
प्रमाण मर्‍हाटी म्हणजे ती पुन्या ३० मदे बोल्ली जाते ती त नव्हं? म्या आसच बोल्लनार.ती माजी मायची भाषा हाये.चान्ग्लं झेकपॅक लुगाडं नेस्यत न्हाय ,दिसायला आक्षी झैरातीतल्या बाईवानी दिसत न्हाय ;म्हनुन माजी माय काय वंगाळ म्हनायची व्हय? आता मना सांगा भौ तुमच्या प्रमाण मर्‍हाटीत १)"व्हतं"म्हननं हे चूक आन "नव्हतं" हे म्हननं बरुबर हे कसं काय? २) पास हा शब्द इंग्रजी आन नापास तेव्हढा देशी असं कसं काय? इंग्रजीत अनेक बोलीभाषा आहेत. जसे कॉकने , अमेरिकन , स्कॉटीश , तशा त्या प्रत्येक भाषेत असतात. मराठीमध्ये सुधा आहेत. प्रत्येकबोली भाषेचे सौन्दर्य वेगळे असते त्यामुळे एका प्रमाण भाषेचा आग्रह हे चूकच. ॐकारभौ तुमी लिवेले ते लै झ्याक केलत बगा. शुद्धलेखनाचे नियम पाळायला हवेत पण त्याचा अर्थ अस नव्हे की बोली भाषाना हिणकस ठरवुन त्याना हद्दपार करणे. अन्यथा बहिणाबाई वगैरेंसारखे हिरे उरणारच नाहीत. मराठीचा सार्थ अभिमान बाळगणारा : गुज्जुभाऊ विजुभाऊ

अविनाश ओगले 20/04/2008 - 20:45
नीलकांतजी, आपला ले़ख उत्तम. आपल्या ले़खातील "चामुंडराये करविले' श्रावणबेळगोळच्या (हे कर्नाटकात आहे) गोमटेश्वराच्या पायाशी दगडात कोरलेलं पहिलं मराठी वाक्य." या विधानासंदर्भात काही नवीन संशाधनाची माहिती नुकतीच प्रकाशित झाली आहे. ती इथे वाचा

नीलकांत 20/04/2008 - 21:04
अविनाशजी धन्यवाद. ही माहिती नवीन आहे. तसे कोकणातील उल्लेख या आधी केवळ ऐकून माहिती होता. अद्ययावत झालेला - नीलकांत

व्यंकट 20/04/2008 - 22:07
नामदेव ढसाळांनी १-१.५ वर्षापूर्वी सर्व काही समष्टीसाठी ह्या सामनातील लेखमालेत प्रस्तुत विषयावर एक शोधपूर्ण निबंध लिहीला होता.. व्यंकट

प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. +१ लेख आवडला हेवेसांनल. स्वाती

हे जरा जास्तच होतंय असं नाही वाटत? आधी आमच्या भाषेला बोली म्हणायचं नंतर तिला कसं नियमांचं अधिष्ठान नाही हे सांगायचं, आणि शेवटी तर ती अशुद्ध आहे एवढं बोलण्या पर्यंत यांची मजल. अगदी खरे! नीलकांतरावांनी खूपच छान लेख लिहिला आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन...! मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. ह्या वाक्यास मिपा व्यवस्थापनाची पूर्ण सहमती आहे! येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. नीलकांतरावांशी पुन्हा एकदा सहमत! आणि असा अट्टाहास कुणी करू पाहिल तर त्याचे लेखन तर उडवून लावले जाईलच, शिवाय त्याचे सभसदत्वही रद्द केले जाईल, मग भले सभासदांवाचून मिसळपाव बंद पडले तरी बेहत्तर! अशीच या बाबतीत व्यवस्थपनाची भूमिका राहील, हे आम्ही व्यवस्थापनातर्फे सांगू इच्छितो! अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. सहमत आहे! मिपावर प्रमाण लादण्याला मिपा व्यवस्थापनाचा प्रखर विरोधच राहील! प्रमाणभाषेचा आग्रह असणार्‍यांनी आपला आग्रह आपल्याजवळच ठेवावा! तो त्यांनी मिसळपाववर करू नये! खरं तर प्रमाणभाषेची नसती ट्यांव ट्यांव करणार्‍यांसाठी मिसळपाव हे संकेतस्थळ नाही. सबब, त्यांनी इथे येऊ नये हेच उत्तम! -- जनरल डायर.

चित्रा 22/04/2008 - 08:14
प्रथम लेख अतिशय वाचनीय आहे आणि विचार जवळजवळ सर्वच पटले. तरी अंशतः सहमती अशासाठी की, बोली भाषा एखाद्याची बरोबर किंवा चूक असे मानण्याचा अधिकार कोणालाच नसावा हे मान्य. पण लेखनाचे काही एका प्रमाणात प्रमाणीकरण (स्टँडर्डायझेशन) करणे हे आवश्यक मात्र नक्की आहे, नाहीतर लेखनाचा अर्थ न कळण्यापलिकडे जाईल असे वाटते. भाषाशास्त्रात फोनेटिक्स किंवा उच्चारशास्त्र हा एक महत्त्वाचा अभ्यास करावा लागतो. लिखित भाषा सर्वत्र समजली जावी अशी अपेक्षा असल्यास काहीएक उच्चार हे अभ्यासाच्या परिघात आणावे लागतील (कारण तसे ते आत्ता नाहीत म्हणून) आणि भाषेचे प्रमाणीकरण करताना त्यात सामावून घ्यावे लागतील. ते सरळसोट वापरात आणून (म्हणजे ब्रूट फोर्सने) करण्याचा पायंडा पाडणे सर्वस्वी बरोबरच असेल असे मला वाटत नाही, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो. अमेरिकेच्या न्यू इंग्लंड भागातील लोक हे शेवटच्या "र" चा उच्चार करत नाहीत ( जसे "कार" मधला र). पण लिहीताना स्पेलिंग बरोबर एकाच पद्धतीने लिहीले जाते. बोली भाषेची वैशिष्ट्ये जपली नक्कीच गेली पाहिजेत पण लिहीताना मात्र प्रमाणीकरणाचा वापर शक्य तेवढा व्हावा. त्या प्रमाणीकरणाची सीमा विस्तृत करावी ही अपेक्षा मात्र योग्य आहे आणि तशी करण्यास कोणाचा नकार नसावा. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे पूर्णपणे मान्य.

In reply to by चित्रा

ॐकार 22/04/2008 - 09:11
कार मधल्या र च उच्चार न करणे पण लिहिताना मात्र 'आर्' लिहिणे हे उदाहरण म्हणून ह्या अनुषंगाने पटत नाही. इंग्रजी उच्चारानुसार लिहिली जाणारी भाषा नाहीच. स्पेलिंगचे घोळ होतात म्हणूनच तिथे प्रमाणीकरण गरजेचे आहे. एखाद्या उच्चार करता येण्याजोग्या शब्दाचे स्पेलिंग पाठ करायला लागावे यासारखे दुर्दैव मराठीच्या नशिबी नक्कीच नाही. किंबहुना (काय शब्द आहे!) क चा उच्चार इंग्रजीत c,q,k,ch कशानेही करता येईल. असे असल्याने तिथे प्रमाणीकरण हवेच. मराठीत क्वार्टर (क्वॉटअ), कार(क्खाअ), कॅन , काइट् (काइच्ट), ऑक्शन लिहा. तिथे 'क' म्हणजे 'क'च. ह्या वादात इंग्रजीला प्रमाण (रेफ़रन्स) मानणे नक्कीच सयुक्तिक नाही. भाषिक तुलनेचं (तुलनेचे असं लिहिलं की कसे पुस्तकी वाटते हे वेगळे सांगायला नको!) आणखी उदाहरण द्यायचं झालं तर थाई भाषेत काही वर्णांचे चार उच्चार आहेत उदा. प् , प , पअ ( लो टोन), प? (हाय टोन). हे उच्चार लिहायला त्या भाषेत वेगळे वर्ण आणि वर्णसंकर(!) आहेत. पा?क (का? सारखे पा? असे विचारा आणि मग क म्हणा) आणि पाक (आपला साखरेचा पाक असतो तसा उच्चार) यांचे लेखन आणि अर्थ वेगळे. त्यांनी उच्चारांच्यादृष्टीने समृद्ध(!) अशी मराठी भाषा/ देवनागरी लिपी प्रमाण मानावी का? मराठीत किमान असे फारसे प्रकार आढळत नाहीत (क्ष = क्श , ज्ञ = द्न्य, ष/श अशा कुरापती काढायला वाव आहे). प्रश्न उरतो तो समोच्चारी वर्णांचा जसे ट-त , द-ड, ण-न, ळ-ल; र्‍हस्व दीर्घाचा आणि प्रत्ययांचा. हा प्रश्नही (प्रश्ण का नाही? ) काही ठरावीक शब्दांपुरताच आहे. (बाकी सामान्य व्याकरण जसे वचन , लिंग, काळ इ. इ. मात्र प्रमाण आहेत हे नाकारता येत नाही). केवळ अशा काही शब्दभेदांमुळे जर मराठी बाटणार असेल तर ती लोकभाषा कधीच होणार नाही. अवांतरः सारेगमप मधल्या पल्लवी जोशीने पुरुषाला स्पर्धक आणि स्त्रीलाही स्पर्धक म्हणणे खटकते का कोणाला? गायक-गायिका, लेखक-लेखिका सारखे स्पर्धक-स्पर्धिका वगैरे का नाही असा प्रश्न पडला का कोणाला? :)

In reply to by ॐकार

चतुरंग 22/04/2008 - 20:22
तो स्पर्धक - पुल्लिंग, ती स्पर्धक - स्त्रिलिंग, ते स्पर्धक - अनेकवचन. ह्यात मूळ 'स्पर्धक' हा शब्द उदासीन आहे असे वाटते. असेच आणखी एक उदाहरण 'वादक' (वादिका?) - तो वादक, ती वादक, ते वादक. जाणकार आणखी स्पष्टीकरण देऊ शकतील. चतुरंग

In reply to by मनस्वी

इनोबा म्हणे 22/04/2008 - 11:04
लई छान लिवलंय.. यक नंबर. ह्येच म्हंतू. च्यामारी परमाण का काय ते आपल्याला नाय कळत. आपल्याला पायजे तसंच लिवनार आपण. इरोध करणारे गेले खड्ड्यात. फारच मस्त लेख... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

इनोबा, प्रामाण्य सांभाळले नाही तर तुम्ही ज्या भाषेत इथे संवाद साधू चाहता ती भाषाही गाळात जाते हो. तुम्ही 'निवड'पूर्वक बोली अवश्य वापरा. विलासरावजी "निचितपने" ह्याचे अनुमोदन करतील. मात्र लेखनात (संवादलेखन, संबोधन, वगळता) प्रमाण भाषा वापरा. त्याचे फायदे अनेक आहेत. हेच ह्या संकेतस्थळ सांभाळणार्‍याचे मत झालेले ह्या लेखातून दिसून येते. अर्थात् ज्या स्वातंत्र्याखातर तुम्ही इथे वावरता त्यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे निर्विवाद.

प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत.
सहमत आहे. नीलकांता असेच चांगले लेख येवो. एका भाषा शुद्धीचा आग्रह असणार्‍या लेखिकेकडे एकदा गेलो होतो. तिथे दुरदर्शन वर एक कार्यक्रम लागला होता. चर्चा असावी. त्यात एक प्राध्यापक आनि पानि लोनि असे उच्चार करत होता त्या कडे त्या विदुषीने माझे लक्ष वेधले. मी त्यांना एवढेच म्हणालो माझे लक्ष आशया कडे होते. किती वास्तव तो सांगत होता याकडे होतं. बलुत या पुस्तकाच्या मुद्रित शोधनात असंख्य 'चुका' मुद्रित शोधका ने दाखवल्या होत्या असे ऐकून आहे. प्रकाश घाटपांडे

अचानक नव्या जगाची ओळख झाली. हे... हे... सारं आमच्या भाषेत यायला हवं... आमच्या लोकांना कळायला हवं. ही कळकळ वाटायला लागली. १८३२ ला मराठीतील पहिलं वृत्तपत्र सुरू झालं नावही सुंदर होतं 'दर्पन'. >> नीलकांत, विचारपूर्वक लिहीलेल्या विचारप्रवर्तक लेखाखातर मन:पूर्वक धन्यवाद. प्रमाणभाषा असण्याचे अनेक फायदे असतात. उदाहरणार्थ वरील वाक्यात चुकून 'दर्पन' लिहील्या गेले असावे असा समज होण्याची शक्यता आहे. जर खरोखरीचे ते 'दर्पन'च असेल आणि त्याचा यथार्थ बोध व्हावा असे वाटत असेल तर, एरव्ही लिहीतांना प्रमाण भाषेत 'दर्पण' लिहीणे गरजेचे आहे. मग, प्रमाणभाषेत लिखाण केलेले आहे आणि जे आहे ते बिनचूक आहे अशी खात्री दिल्यास योग्य तो बोध निस्संदिग्धपणे मिळू शकतो. मात्र, संकेतस्थळ सांभाळतांना येत जाणारी प्रगल्भता लेखात व्यवस्थित प्रकटली आहे.

In reply to by नरेंद्र गोळे

नीलकांत 23/04/2008 - 18:32
मराठीतील पहिले नियतकालीक 'दर्पण' आहे. गोळेसर, माझा प्रमाणभाषेला विरोध नाहिये. विरोध आहे तो त्या प्रमाणाचा अतिआग्रहाला. अहो, मला नाही जमत १००% प्रमाण लिहायला. मग का मी लिहूच नये की काय? केवळ प्रमाण हीच एकमेव भाषा आहे असं नाही, आणि प्रमाणभाषेत झालेलीच केवळ अभिव्यक्ती बाकीचा सगळा दुय्यम गावठी माल असंही काही नाही. प्रमाण असावी, ती सर्वसंमत,सर्वमान्य असावी, त्यामुळे अर्थाबाबत संदेह उरत नाही. हे खरं आहे. या बाबत कुणाचंही दुमत नाही. नीलकांत

In reply to by नीलकांत

दर्पण हे पहीले मराठी वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पत्रकारीते साठी दर्पण पुरस्काल दिला जातो. बाळशास्त्री जांभेकर यांचे मूळ गाव पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधूदूर्ग. तेथे असलेल्या पोंभुर्ले गावच्या ग्रामदेवतेचे(जांभई देवी)पुजारी म्हणूने त्याना जांभेकर हे आडनाव प्राप्त झाले. आजही पोंभुर्ले गावी त्यांच्या जन्मघरी त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. तेथे जवळच असलेले जांभई देवीचे मंदिर हे कोकणातील काष्ठशिल्पकलेचा अद्भुत नमुना आहे. पुण्याचे पेशवे

बॅटमॅन 07/06/2012 - 18:47
चेंगट्पना न कर्ता हा लेख वर आन्ल्याबद्दल श्री श्री नाना चेंगट यांचे त्रिवार हाबिणंदण!!! लै गरज व्हती या अशा लेखाची!! लै माजलेत प्रमाण-ब्रिगेडी अलिकडे ;)

In reply to by सुनील

मृगनयनी 07/06/2012 - 22:06
अरे वा वा!.. चान चान!...एकन्दर ह्या धाग्यास वर खेचण्याचे काम 'समिती' कडूनच चालू आहे तर!!!.. गुड.. कीप इट अप!!! ___________________________________ मूळचे उत्तर भारतीय असणार्‍या कृष्णाजीराव यादवां'ची राजधानी "द्वारका" गुजराथमध्ये असताना.. त्यांनी महाराश्ट्रातल्या ( वैदर्भीय) रुक्मिणीदेवींशी लग्न केल्यामुळेच बहुधा महाराष्ट्रात यादवांची संख्या वाढते आहे!!! ..

In reply to by मृगनयनी

बॅटमॅन 07/06/2012 - 22:11
महाराश्ट्रातल्या....( वैदर्भीय) रुक्मिणीदेवींशी लग्न केल्यामुळेच बहुधा महाराष्ट्रात यादवांची संख्या वाढते आहे!!! .. आवरा हो मृगनैनीतै...लै झालं आता. जास्त बोलत नै, पण निषेध नोंदवतो आत्ताच.

In reply to by बॅटमॅन

मृगनयनी 08/06/2012 - 09:56
आवरा हो मृगनैनीतै...लै झालं आता. जास्त बोलत नै, पण निषेध नोंदवतो आत्ताच.
:| :| :| .. इथे निषेध नोन्दवण्यासारखं काय आहे ? .. माझ्या "त्या" वाक्याचा अर्थ कळला नाही का तुम्हाला? ... मुळात वरच्या दोन प्रतिसादांमध्ये कृष्णाला "यादव" हे आडनाव प्रदान करणारे लोक्स वेगळे आहेत!... (सम्पादकही आहेत !) (पक्षी: मी नाही) ... आणि कृष्णाच्या पहिल्या पत्नीचे नाव- 'रुक्मिणी' असे असून तिचे माहेर विदर्भातले होते... अश्याप्रकारे कृष्णपत्नी'मुळे यादवांचा महाराष्ट्राशी संबंध जोडला गेलेला आहे... आणि "यादवांची संख्या महाराष्ट्रात वाढते आहे" हे राज ठाकरेंचे विधान आहे!!!... त्यामुळे मला नाही वाटत की यामुळे इथे मिसळपाव'वरती फार मोठा गदारोळ निर्माण व्हावा!... :| टीप :- सरळ साध्या वाक्यांचे अर्थ समजून घेण्यात कृपया चूक करू नये...... कुणीही

In reply to by मृगनयनी

नाना चेंगट 08/06/2012 - 13:22
एक प्रश्नः- हा लेख "नाना चेंगट" यांनी (किन्वा यांच्या करवी) इतक्या दिवसांनी वर काढण्यामागचा नक्की हेतू कळू शकेल का?... तुमच्या प्रश्न विचारण्यामागचा हेतु कळू शकेल काय? :)
गेल्या काही दिवसांपासून(ण) मिसळपाव वर शुद्धलेखन(ण) आणि(न) प्रमाण(न) भाषेचा जयघोष चालला आहे. काय आहे हो ही प्रमाण(न) भाषा? प्रमाण कशासाठी हवं? आणि प्रमाणा(ना)चं प्रमाण किती असावं? 'चामुंडराये करविले' श्रावणबेळगोळच्या (हे कर्नाटकात आहे) गोमटेश्वराच्या पायाशी दगडात कोरलेलं पहिलं मराठी वाक्य. त्याकाळी मराठीला प्राकृत म्हणत असत. त्यानंतर आमच्या अमृतातेही पैजा जिंकणार्‍या मराठीत 'ज्ञानेश्वरी' लिहिल्या गेली. सुरुवातीला मराठीत पद्य रचनाच लिहिल्या जायच्या. लिहायला कमी जागा, गेयता असल्यामुळे सहज मुखोद्गत होत असत आणि सहज प्रसार होई.

काही संवाद

ॐकार ·

केशवसुमार 13/04/2008 - 16:14
ॐकारशेठ, संवाद एकदम मस्त..ओळखीचे वाटले..;) बाकी 'माझे माहेर अंधेरी' लिड चांगला दिलाय.. बघू काही करता येतं का ते..खि..खि..खि,... केशवसुमार

विसोबा खेचर 13/04/2008 - 16:28
ॐकारा, तुझ्या कल्पकतेला दाद देतो रे! संवाद बाकी छानच आहेत! २: असं काय? चुकीचा आयडी वापरला वाटतं. दुसर्‍याच आयडीने एका कवितेला द्यायचा होता खरा. १: हेहेहे , किती आयडी तुझे? कमालच करतोस :प हे मस्तच! :) बाकी दुसर्‍या आयडीने कवितेला प्रतिसाद द्यायचं तर सोडाच, काही लोक दुसरा आयडी घेऊन एका संस्थळावरच्या कविता दुसर्‍या संस्थळावर प्रसिद्धदेखील करतात! ;) असो, ॐकारा, तुझे संवाद आवडले रे, मजेशीर आहेत! ;) पुढचेही काही संवाद येऊ देत रे, वाट पाहतो... आणि लवकरच पुण्यात येतो आहे तेव्हा बसूच! खीखीखी!! :) तात्या.

आनंदयात्री 13/04/2008 - 16:54
>>, न आढळल्यास सुदैव! एवढे कुठले सुदैव तुमचे :) छान लेख, शेवटच्या प्यार्‍याग्राफ नी हहपुवा.

केशवसुमार 13/04/2008 - 16:14
ॐकारशेठ, संवाद एकदम मस्त..ओळखीचे वाटले..;) बाकी 'माझे माहेर अंधेरी' लिड चांगला दिलाय.. बघू काही करता येतं का ते..खि..खि..खि,... केशवसुमार

विसोबा खेचर 13/04/2008 - 16:28
ॐकारा, तुझ्या कल्पकतेला दाद देतो रे! संवाद बाकी छानच आहेत! २: असं काय? चुकीचा आयडी वापरला वाटतं. दुसर्‍याच आयडीने एका कवितेला द्यायचा होता खरा. १: हेहेहे , किती आयडी तुझे? कमालच करतोस :प हे मस्तच! :) बाकी दुसर्‍या आयडीने कवितेला प्रतिसाद द्यायचं तर सोडाच, काही लोक दुसरा आयडी घेऊन एका संस्थळावरच्या कविता दुसर्‍या संस्थळावर प्रसिद्धदेखील करतात! ;) असो, ॐकारा, तुझे संवाद आवडले रे, मजेशीर आहेत! ;) पुढचेही काही संवाद येऊ देत रे, वाट पाहतो... आणि लवकरच पुण्यात येतो आहे तेव्हा बसूच! खीखीखी!! :) तात्या.

आनंदयात्री 13/04/2008 - 16:54
>>, न आढळल्यास सुदैव! एवढे कुठले सुदैव तुमचे :) छान लेख, शेवटच्या प्यार्‍याग्राफ नी हहपुवा.
आजानुकर्ण यांच्याशी गप्पा मारता मारता असे काही कल्पनारम्य संवाद सुचले. संवाद कल्पनेतले(च) आहेत. काही साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा, न आढळल्यास सुदैव! संवाद १ ( वेळ : एकाची सकाळ, एकाची संध्याकाळ माध्यम : जीटॉक-चॅट स्थळ : नसत्या चौकश्या करू नका. ) १: नमस्कार २: नमस्कार १: नविन काय लिहिले? २: काही नाही. वेळच नाही मिळत हल्ली. १: अच्छा. काल त्या पाककृतीवर तुमचा प्रतिसाद वाचला. २: अं? हो हो. १: पण त्यात तुम्ही कविता छान झाली आहे असं लिहिलयं! २: असं काय? बहुदा झोपेत दिला प्रतिसाद. कवितेलाच द्यायचा होता खरा. १: हेहेहे , प्रतिसाद झोपेतही देता पण लिहायला वेळ नाही!

बंगळूरवासी मिपाकर...

सर्वसाक्षी ·

छोटा डॉन 14/04/2008 - 10:51
अहो कधी पण या, आम्ही आहोत इथेच ... प्रतिक्रीया देण्यास थोडा लेट झाला पण असो या तुम्ही ... आणि जमल्यास नाही नक्की फोन करा ... ९९८०१०३७१० शहंशाह-ए-बंगरूळीस्तान छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

स्वयंभू 14/04/2008 - 12:57
अम्हीही आहोतच ०९८४५६५५५५८ आपला, स्वयम्भू

छोटा डॉन 14/04/2008 - 10:51
अहो कधी पण या, आम्ही आहोत इथेच ... प्रतिक्रीया देण्यास थोडा लेट झाला पण असो या तुम्ही ... आणि जमल्यास नाही नक्की फोन करा ... ९९८०१०३७१० शहंशाह-ए-बंगरूळीस्तान छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

स्वयंभू 14/04/2008 - 12:57
अम्हीही आहोतच ०९८४५६५५५५८ आपला, स्वयम्भू
बंगळुरात कुणी मिपाकर आहे काय? पुढील आठवड्यात मंगळवार ते गुरुवार बंगळूरात आहे, जमल्यास गाठ भेट होईल.

कुठ कुठ जायाचे जाळ्यात -२

सुवर्णमयी ·

प्राजु 08/04/2008 - 20:03
विचार करायला भाग पाडणारा लेख आहे. टोपण नावाने आपण कोणाशी कसे वागतो, आणि त्यामध्येच किती सुरक्षित असल्याची जाणीव. अतिशय बॅलन्स राखला आहेस या लेखामध्ये... थोडिफार सगळ्यांची कानउघडणी आणि थोडफार कौतुक... कल्पवृक्षाखाली बसून जे मनात येते ते पूर्ण होते बरे वाईट सगळे तसे या माहितीजाळ्याचे आहे. मी त्याकडे आजच्या माणसाच्या मनाचा आरसा म्हणून बघते. तटस्थपणे अनेक ठिकाणी पालथी घालतांना जे दिसले ते फक्त टिपून ठेवते. एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. त्याचे फायदेच अनेक आहेत. पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. एकदम खरं... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विजुभाऊ 08/04/2008 - 20:54
सुवर्णमयी .तुम्हाला नक्की काय म्हणायचे ते उमजले नाही.जालावर लिहिणे वाईट की चांगले? प्रत्येक तन्त्रज्ञानाचे तोटे आणि फायदे दोन्ही असतात. टी व्ही वर सुद्धा चांगले आणि वाईट कर्यक्रम असतात. केवळ बाष्कळ बडबड करनारे सबसे तेज चॅनल असतात. आणि डिस्कवरी सारखे खूप काही अनुभव देणारे चॅनल ही असतात वर्तमान पत्रे ही सरसकट सर्वच सकस छापतात असे नाही.आपल्याला हवे ते वाचायचे हे तत्व पाळले तर चांगलेच पण त्यातुन आत्मसन्तुष्ट पीढी जन्मालायेते........आपल्या येथे वर्तमान पत्र ठळक बातम्या पासुन ते " हे पत्र अ ब क यानी ह ळ क्ष या ठिकाणी छापले "इथपर्यन्त वचणारे महाभाग आहेत्.त्यातुनही काही निश्पन्न होतेच असे नाही. तुम्ही लिहिलेले सर्वच चांगले असेल्.सर्वच त्या लिहिण्याला प्रतिसाद देतिल अशी अपेक्षा ठेवली तर ते चूकच आहे.( तुमच्या वाढदिवशी वर्तमान पत्रात प्रसिद्ध केलेल्या फोटोवर अथवा मेहेनत घेउन लिहीलेल्या उत्तम अभ्यासपूर्ण लेखावरउद्या एखादे मूल बसवले जाणार नाही...ते तसे पहायला मिळणार नाही अशी अपेक्षा करणे चूकच आहे. पण त्या भितीने काही प्रसिद्ध करायचे नाही हा करंटे पणा. वर्तमान पत्रात किंवा अन्यत्र प्रकाशीत न झाल्यामुळे कित्येकांची प्रतिभा मेलेली अनेक उदाहरणे आहेत. जालामुळे त्य लिखाणास सहज प्रकाशीत करता येते प्रोत्साहन ओव्या शिव्या स्वीकरण्याची सवय होते..त्यातुन लोकाना आवडनारा पण सकस मजकूर लिहायला तयारी होते. जगात जसे तुकाराम आहेत तसे मम्बाजी पण आहेत. शिवाजी होता तेंव्हा खंडोजी खोपडे पण होताच की.. राम होता तेंव्हा रावण होताच की. हे असे असणारच. तशी जाणीव ठेउन मानसीक कणखरता निर्माण केली पाहीजे. जर प्रत्यक्ष जागात हे लोक आहेत तर ते जालावर सुद्धा असणार. मिपा बद्दल बोलाल तर ;मी आय टी हमाल.दिवस भर अमराठी लोकात वावरत असतो.बाहेर भेटणारे लोकही कितपत साहित्यप्रेमी भेटतील हे सांगता येत नाही. मि पा ने मला साहित्य वाचणारे मित्र दिले. त्याना मी प्रत्यक्ष भेटलो.माझा अनुभव चांगला आहे. जालावर इतरत्र काही स्वयंघोषीत इतिहासकार पण भेटले त्याना त्यांचे मुद्दे चुकीचे आहेत हे दाखवुन दिल्यामुळे त्यानी मुद्दे सोडुन लगेच गुद्दे सुद्धा सुरु केले. हे काळे गोरे असे असणारच. बाकी तुम्ही म्हणता तसे "मी त्याकडे आजच्या माणसाच्या मनाचा आरसा म्हणून बघते. तटस्थपणे अनेक ठिकाणी पालथी घालतांना जे दिसले ते फक्त टिपून ठेवते. एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. त्याचे फायदेच अनेक आहेत. पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. हे बरोबर आहे. मिपा मुळे मला तरी बरेच मित्र मिळाले जे खरेच खूप चांगले वाचक आहेत्.चांगले रसीक आहेत. खाद्य पदार्थ / दारु सुद्धा/ लेख चांगल्या रसीकतेने चाखणारे लोक आपल्याल क्वचितच सापडतात. (ऋद्राक्ष संस्क्रुतीप्रमाणे द्राक्ष संस्क्रुतीही आहेच ना.) मिपा सारखे एखादे व्यासपीठ त्याना एकत्र यायचे कारण बनते. ही कितीतरी चांगली गोष्ट आहे हे एरवी जमवायचे तर खरेच कठीण आहे.चांगल्या व्याख्यानासाठी लोक जमवायचे हे सुद्धा कठीण असते हा मला अनुभव आहे. चार वेगवेगळ्या क्षेत्रातले चांगले लोक एकत्रयेतात. गप्पा गोष्टी करतात. हे काय कमी महत्वाचे आहे? माझा व्यवसाय करत हे सगळेकरतो.यात काही लोकाना स्वन्त सुखाय व्रुत्ती वाटते. प्रत्यक्ष सामाजीक कार्य होत नसेल. अगदी गरीब तळागाळतल्या लोकांपर्यन्त हे पोहोचत नसेल. पण असेच रोटरी क्लब सारख्या संस्थे बद्दल सुद्धा गेले एक शतक भर बोलले जात आहे. तीच ऱोटरी क्लब संस्था पोलीओ निर्मुलनाचाकार्यक्रम जगभर स्वतः पैसे औषधे देउन चालवते. लेखन करणारे बहुतांशी एसी मधे वावरणारे असल्याने जीवनाच्या हेलावून टाकणार्‍या अनुभवातून, अगदी खर्‍या टोकाच्या प्रेमजिव्हाळ्यापासून ते हळूहळू दूर गेले आहेत हे कशावरुन? बोटावर मोजण्याएवढ्या काहींजवळ प्रत्यक्ष अनुभवाची शिदोरी आहे. पण अनुभव नसतील तर या इतरांनी लेखन थांबवावे का? हे एकदम पटले. कोणतेही लिखाण हे शेवटी अनुभव घेतल्यानन्तरच येते. वाचन करणे म्हणजे शेवटी काय अनुभव घेणेच ना? तो अनुभव प्रत्येक वाचक आपल्यापरीने घेत असतो. नाहीतर ज्ञानेश्वरी वर पी च डी झालेल्या सगळ्या लोकाना जिवंत समाधी घ्यावी लागली असती. समर्थानीच म्हंटले आहे जे जे आपणासी ठावे ते ते ईतरांसी सांगावे ! शहाणे करुन सोडावे सकळ जन ! मिपा सारख्या संस्थळामुळे नव्या दमाची वेगवेगळ्या क्षेत्रातुन आलेल्या लेखकांची एक नवी पीढी तयार होते आहे.त्यामुळे मराठी भाषा सम्पन्नच होईल.' सुवर्णमयी सोनालीताई तुम्ही एक सम्यक विचार करणारा लेख लिहीला .थोडे विचारांस प्रव्रुत्त केले एवढे मात्र मी निश्चित म्हणेन आपला :चहाची पाकक्रुती लिहिणारा किंचित लेखकु.विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

सुवर्णमयी 08/04/2008 - 22:37
मी जालावर लिहणे चांगले की वाईट असे काही म्हटलेलेच नाही. प्रत्येक माध्यमाचे फायदे तोटे असतात तसे याचे सुद्धा आहे. शीर्षकावरून आणि इतर अनेक वाक्यांत इथे काय चांगले आहे ते सांगितले आहे. कोणत्याही लेखनाला हेच चांगले आणि हेच वाईट असे सुद्धा विधान केलेले नाही. किंबहुना तुमच्या प्रतिसादावरून मला काय म्हणायचे आहे ते थोड्या वेगळ्या शब्दात तुम्ही सांगितले असे म्हणेन. फक्त कोणतीही टोकाची भूमिका मला घ्यायची नाही. जाळ्यावर लेखन करणे हे एक प्रभावी माध्यम आहे यात शंका नाही. कदाचित माझे विचार नीट स्पष्टपणे मी पोहोचवू शकले नसेन.

सुवर्णमयी हे नाव वाचल्यावर काहीतरि हलके-फुलके, विनोदी वाचायला मिळणार असे वाटले होते. हे तर बरेच घनगंभीर लिखाण आहे. विजूभाऊंच्या अनेक मुद्यांशी सहमत. जालाचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. मुख्य म्हणजे जालाचे व्यसनच लागण्याची भिती. तास न् तास कॉम्पुटरला चिकटून बसल्याने, जालावरच्या विषयांमध्ये (खूप वेळा उथळसुद्धा...) गुंतत गेल्यामुळे इतर विचार, शारीरिक हालचाल, इतर महत्त्वाची कामे, प्रत्यक्ष लोकासंपर्क, निसर्गाचे सानिध्य, चालण्याचा व्यायाम, जेवण्या-खाण्यातली एकाग्रता (मॉनिटर समोरच काहीतरी हादडायचे..), ह्या पासून आपण दूर राहतो. त्याच बरोबर, डोळ्यांचे, मानेचे, लोअर बॅकचे विकार आमंत्रित करतो. असे अनेक तोटेही आहेत. जग जवळ आल्याचा फायदा आहे, विचारांची देवाण-घेवाण करायला, ग्लोबल ग्रुप तयार होत आहेत, माहितीचे आदान-प्रदान फार मोठ्या प्रमाणात आणि तात्काळ होत आहे इत्यादी मुद्दे मान्य आहेतच. पण त्याच बरोबर अनावश्यक माहितीच्या मागे धावणे किंवा त्या माहितीने तुमच्यामागे धावणे हेही आहे. आपल्या बौद्धीक, मानसिक, भावनिक आवाक्याच्या कितीतरी बाहेरच्या गोष्टींच्या मागे आपण धावतो आहोत. मानसिक आणि शारिरीक संतुलनाची किंमत देऊन. असो. जरा नेहमी सारखे हलके -फुलके लिही बाई. अन्नेसेसरीली, खूप विचार करायला लावलास. थकलो बुवा. झेपतच नाही आपल्याला.

छोटा डॉन 08/04/2008 - 23:46
भाग १ व २ मध्ये अतिशय उत्तम रितीने माणूस ब्लॉग का लिहतो याची समिक्षा केली आहे. आपण व विजूभाऊंनी मांदलेले बरेच मुद्दे पटले. काही पटले नाहीत. असो... माझ्यापुरते विचाराल तर मी "ब्लॉग" का लिहतो अथवा कुणी लिहलेले का वाचतो याची समिक्षा खालील प्रमाणे ... खरं तर मीच काय, कुणीही का लिहतो ? हा प्रश्न थोडासा बरोबर वाटतो कारण रामदासांच्या "दासबोध" व तुकाराममहाराजांच्या गाथा व महाभगवद गीता या महान ग्रंथानंतर त्यापुढे मानवी इतिहासात एक शब्द सुध्धा न लिहला तरी चलला असता असे मी कुठेतरी वाचले आहे व ते मनाला पटले सुध्धा. तरीपण हा अट्टाहास, कारण याचे मुळ मानवी स्वभावात दडले आहे. "माणूस हा प्रगतिशील व विचारशिल प्राणी आहे" असे विज्ञान सांगते. आता प्रगतिशील जर व्हायचे आहे तर मला कधीही समाधानी होउन चालणार नाही. याचा अर्थ असा नाही की मी नेहमी कशाची तरी हाव धरावी व ती गोष्ट मिळवण्यासाठी आपल्या दैनैदिन जिवनातल्या आनंदावर पाणी सोडावे, तर अर्थ असा आहे की "बाबा, सध्या जे चालू आहे ते व्यवस्थीत सांभाळ आणि त्यानंतर जमले तर त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न कर ...". आता सुधारणा करायची म्हणजे त्या गोष्टीत सामिल व्हावे लागेल अथवा कमीत-कमी थोडा का होईना सहभाग हवा कारण "To Change The Sytem, You have to be in the System " असे एक गाजलेले व बऱ्याच अंशी मनाला पटलेले एक वाक्य आहे. आता पुढचा प्रश्न "change म्हणजे नक्की काय ?" व मी ४ पाने इथे बसून खरडल्याने त्यात असा काय चेंज होणार आहे ? बरोबर आहे एकारितीने. पण असे जर मानून गप्प राहिलो [ म्हणजे आता काही लगेच तलवार घेउन लढायला निघालो आहे असा काही भाग नाही ....] तर अख्खे आयुष्य असेच जाईल. मग आयुष्याच्या संध्येला असे वाटायला नको की "यार, आपले मनोसोक्त जगायचे राहूनच गेले... येवढ़ा सोन्यासारखा मानवजन्म आपण फक्त किडामुंगीसारखा मरोस्तोवर राबून घालवला." आता मी काय आणि का लिहतो हे जर लगेच सांगितले नाही तर मला भरपूर शिव्या-शाप खाव्या लागतील. काय आहे, मनुष्य हा समाजशील प्राणी असल्यामुळे आपल्याला [ म्हणजे मला ] आवडत नसताना सुध्धा "समाजात राहून एका ठरलेल्या साचाचे सामाजीक जीवन" जगावे लागते. आपल्या कुटुंबासाठी व लोक काय म्हणतील या लाजेसाठी आपल्याला "एक नोकरी किंवा धंदा" करावा लागतो व त्यासाठी कमीत कमी दिवसातला १० ते १२ तासांचा वेळ तरी त्यासाठी द्यावा लागतो, मग उरलेल्या व फावलेल्या वेळात "सिनेमे, पेपर, वाचन, सहली, भेटीगाठी , संभाषण " यासारखे सामाजीक जीवनाला आवश्यक असलेली कर्तव्ये पार पाडावी लागतात. या सर्व गोष्टी करताना शक्य तेवढी आपल्यामुळे कुणी दुखावला तर जात नाही याची काळजी घ्यावी लागते [ मात्र जर एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही दुखवला जात असाल अथव तुमचा स्वाभिनानाला ठेच पोहचत असेल तर ते पण काहिवेळा गप्प राहून सहन करावे लागते ] ... तर वर उल्लेखलेले सामाजीक जीवन जगताना [ मग ते मनाविरूद्ध क असेना] तुमचा संमंध नाना प्रकारच्या लोकांशी येतो, त्यांच्याबरोबर राहताना तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी मिळू शकतात वा तुम्ही पार गोत्यात येउ शकता, पण हे करावे लागते.काहीवेळा काय होते, एखाद्या गोष्तीची आपल्याला प्रचंड चीड येते पण आपण ती कुनाला बोलून दाखवू शकत नाही कारण त्याचा परिणाम काहीही होउ शकतो आणि समजा जरी बोलून दाखवली तरी ती तेवढ्या सिरीअसली घेतली गेली नाही तर अजून मानसीक त्रास होतो. दुसरे असे की आपल्या भावना शेअर करायला आपल्या "मानसीक पातळीच्या" बरोबर असणारे कोनी सापडेल का याची पण खात्री नाही, असे असल्याने "गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता" असे म्हणण्याशिवाय पर्याय रहात नाही. पण कुठेतरी हे शेअर केले पाहिजे कारण जर असे मनात कुढत राहिले तर एक दिवस मानसीक संतूलन ढासळून जगाच्या लेखी आपण वेडे ठरण्याची शक्यता असते व ते पण आपणाला परवडणारे नाही. म्हणून "ब्लॉग लिहणे" हा सोईस्कर मार्ग, कुणी वाचून प्रतिसाद दिला तर आपल्याला जे वाटते ते काही अनाठायी नाही याचे समाधान मिळते व नाही कुणी वाचले तर कमीत-कमी मनातील कढ तरी निघते. म्हणून आम्ही लिहतो.... आता पुढचा प्रश्न म्हणजे "आम्ही काय लिहतो वा कशावर लिहतो ? ". तसं बघायला गेलं तर या प्रश्नाच उत्तर खूप सोप आहे हक्त त्यासाठी आपल्या डोळ्यावरचं "पांढरपेशीपणाचं कातडं" थोडं बाजूला करायला हवं, मला काय करायच आहे ही वॄत्ती थोडीशी बाजूला ठेवायला हवी. आता सांगायचचं झालं तर "आजकालच्या राजकारण्यांची सत्तेसाठी चाललेली निर्ल्लज धडपड त्यातून त्यांनी केलेला तमाशा , समाजातील श्रीमंत व गरीब वर्गातील वाढती दरी व त्यामुळे भविष्यात निर्माण होऊ शकणार्‍या समस्या, आधी धर्माच्या व आता जातेच्या नावावर होत असलेली समाजाची विभागणी, आमच्या आवडत्या क्रिकेटचे होत असलेले बाजारूकरण, हॉकीची अधोगती , शेतकर्‍यांच्या होत असलेल्या आत्महत्या व त्यावर निर्ल्लज राज्यकर्त्यांचे " तो जुगारी होता, कर्जबाजारी होता" अशी डोक्यात जाणारी उत्तरे, हुशार व गरिब मुलांच्या प्राशमिक शिक्षणाची अवघड होत चाललेली परिस्थीती, शिकुनसुध्धा नोकरीची नसलेली शास्वती व त्यातुन बाढत चालली बेरोजगारी व गुन्हेगारी , गरिबांसाठी २ वेळची भाकरी मिळणे मुश्कील होत असताना स्वस्त होत चाललेली ऐश-आरामाची साधने , ज्यावर अवलंबून राहायचे त्या मिडीयाचा बाजारूपणा, राखी सावंतचा छछोरपणा व तिला मिडीयाने डोक्यावर घेणे , दिपीकाचे कपडे बदलल्यासारखे बॉयफ्रेंड बदलणे इ. इ. ..." आता वर उल्लेखलेले प्रश्न मिडीयापण डिस्कस होतात पण त्यातून जे निश्पन्न होते अथवा ज्या मार्गाने ही चर्चा होते ते मनाला पटत नाही, हे पाहून गप्प पण बसवत नाही म्हणून "ब्लॉग लिहण्याचा" हा खटाटोप. कुणी वाचले, कुणाला पटले तर उत्तम जर नाही तर कमीत-कमी मी मुर्दाड मनाचा होत नाही याचे समाधान. आता नुसते लिहून काय होते हा प्रश्न आहेच, आमच्याकडून कॄती आवश्यक आहे हा सूर निघेलच. बरोबर आहे, जेव्हा वेळ येईल तेव्हा जेवढी शक्य आहे तेवढी कॄती घडेलच अशी अपेक्षा आहे [ खात्री आहे म्हणले तरी चालेल ...] आता येवढे लिहून तरी काय मिळाले ? याचे उत्तर "मानसीक समाधान" असे देण्यास हरकत नाही .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आनंदयात्री 09/04/2008 - 11:59
लेख सोनाली. आवडला. याचबरोबर आंतरजालिय व्यक्तिमत्वाची प्रतिमा पण जपायला हवी असे वाटते.

विसोबा खेचर 09/04/2008 - 12:33
अन्यथा 'आडात नाही तर पोहर्‍यात कोठून येणार' इत्यादी सर्व पारंपारिक म्हणींचा साठा बाळगणारा समीक्षकांचा ताफा येथेही आपल्या स्वागतास सज्ज आहे ... 'चहाच्या पाककृती पासून, डार्विनच्या सिद्धांतावर' केलेल्या वैचारिक लेखनापर्यंत त्यांचे हात पोहोचलेले आहेत. हा हा हा! :) एक सुरक्षिततेचे कवच घेऊन पण व्यासंगाची शाल पांघरून ते मान मोडून लेखन करत आहेत. व्यासंगाची शाल पांघरून म्हणजे? ह्याचा अर्थ कळला नाही. हे थोडे तिरकसपणे लिहिले आहे का? तसे नसेल तर कृपया वरील वाक्याबद्दल थोड्या विस्तृत खुलाश्याची अपेक्षा, परंतु पूर्वानुभव लक्षात घेता आग्रह मात्र मुळीच नाही! बहुधा नामवंतही या जाळ्यात शिरू पहात आहेत असे नवीन सुरु होणार्‍या साईटस वरून समजते. उदाहरणार्थ? काही नामवंतांची नांवं सांगू शकशील? अर्थात, पूर्वानुभव लक्षात घेता तसा आग्रह मात्र मुळीच नाही! (गनिमी कावाबिवा तो फक्त शिवाजीच्या राज्यात आणि शत्रूविरुद्ध चालायचा. अगदी अलिकडे म्हणजे गेल्या काही वर्षातही पुण्यात त्याचे थोडेफार अवशेष आढळले असे समजते . पण ते जाऊ द्या. हेही वाक्य समजले नाही. याबद्दल जमल्यास थोड्या विस्तृत खुलाश्याची अपेक्षा, परंतु पूर्वानुभव लक्षात घेता तसा आग्रह मात्र मुळीच नाही! असो, एकंदरीत लेख चांगला लिहिला आहे, बराचसा पटण्यासारखा आहे. परंतु का कुणास ठाऊक, लेख वाचताना लेखिकेच्या मनात थोडासा कडवटपणा, कोरडेपणा भरला आहे असे जाणवते! कुठेही ओलावा जाणवत नाही! असो, चूभूद्याघ्या! तात्या. अवांतर - पहिल्या लेखाला दिलेला माझा, आजचे जालावरचे लेखक आणि दळवी, कुसुमाग्रजांसारखे प्रतिभावंत लेखक यांच्याविषयीचा प्रतिसाद हेतूपुरस्सर किंवा नजरचुकीने ऍक्नॉलेड्ज केला गेला नव्हता म्हणून खरं तर या भागाला कुठलाच प्रतिसाद देणार नव्हतो! असो...

सोनाली तुझे दोनही लेख वाचले. विचार करणारे नक्कीच आहेत. काही फायदे, तोटे व्यवस्थीत एक्सप्लेन केले आहेस. त्याच बरोबर चतुरंग यांची सुद्धा विचारपुर्वक मुद्दे मांडले आहेत..

सुवर्णमयी 09/04/2008 - 18:02
लेख वाचणार्‍या आणि आवर्जून प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार. ज्या काही शंका , जी मते प्रतिसादात मांडली आहेत त्याचे उत्तर मी एकत्रित देण्याचा प्रयत्न करते. या आभासी जगाचे जे काही फायदे आहेत ते प्रतिसादात आले आहेतच. तोटे म्हणाल तर ते फक्त आभासी जगाचे/ जाळाचे नसून मी त्याकडे बघण्याचा माणसाचा प्रत्येकाचा दृष्टीकोन आहे त्यामुळे आहेत. त्याकडे मी माणसाच्या वागण्याची पद्धत म्हणून पहाते. अमूक चांगले आणि वाईट म्हणायचे नाही. लेखाचा शेवटचा भाग सोडला तर माझे असे मत दिलेले नाही, केवळ निरीक्षणे आहेत. इथे लिहिणारे फक्त मन मोकळे करण्यासाठीच लिहित नसून त्यावर ओळखीच्या अनोळखी चार लोकांची मते बघण्याकरताही लिहितात. अन्यथा प्रत्येकाने डायर्‍या खरडल्या असत्या, लपवून ठेवल्या असत्या. ..प्रत्येक सृजनाचे एक आत्मिक समाधान असते त्याबरोबर त्याची कोणी नोंद घेणे हा सुद्धा हेतू असतो असे मला वाटते. निदान माझा तरी आहे :) राहिला मुद्दा नामवंतांचा तर कुसुमाग्रज अथवा प्रतिसादात आलेली इतर नावे मी उत्तुंग प्रतिभेकरता नाकारत नाहीच, त्याचे काही कारणच नाही. पण एका पिढीनंतर दुसरी , त्यानंतर तिसरी असे करत नामवंतांची यादी वाढली आहे. मला कोणी एकच कवी आवडतो म्हणून आयुष्यभर फक्त तोच चांगला आणि इतर कोणी तसे नाहीच असे मत करून घेणे मला आवडणार नाही. थोडा बदल ही निदाम माझ्या तरी जगण्याची गरज आहे. साहित्य, कला हे असे प्रांत आहेत की अगदी जुळ्या भावंडांची मते आवडीनिवडी वेगळ्या असतात. शेवटी बहुमत ठरवते कोणाचा दर्जा किती चांगला.. व्यक्ती यशस्वी होणे काही दर वेळी एका रात्रीत घडले नाही, आता ही घडणार नाही. जाळ्याच्या प्रभावी माध्यमाचा वापर आता सर्व क्षेत्रात होतो आहे ही आनंदाची बाब आहे. लेख लिहीला की प्रतिसाद यावे , प्रतिसाद दिले की त्यावर मताची अपेक्षा असा हा काही मिनिटांचा / सेकंदाचा मामला आहे. पण असे करतांना इथे जवळजवळ सर्वच आपले लेखन अधिकाधिक चांगले व्हावे म्हणून प्रयत्न करतात. केवळ हौशी आहेत असे म्हणून त्याची बोळवण करता येणार नाही. मी तरी करणार नाही. एखादा संदर्भ शोधण्याकरता, एखादा मुद्दा पटवण्याकरता माणसे जीव ओतून लिहितात. विषय वेगळा असेल पण हेच चांगले हेच वाईट असा चष्मा कशाला? या लेखाच्या निमित्त्याने अनेक प्रश्न उभे राहिले, सर्वांनी मनमोकळे प्रतिसाद दिले याचा आनंद झाला. सर्वांचे त्याकरता आभार.

दोन्ही भाग आजच वाचले,विचार करायला लावणारे नक्कीच आहेत. कल्पवृक्षाखाली बसून जे मनात येते ते पूर्ण होते बरे वाईट सगळे तसे या माहितीजाळ्याचे आहे. मी त्याकडे आजच्या माणसाच्या मनाचा आरसा म्हणून बघते. ते फक्त टिपून ठेवते. एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. त्याचे फायदेच अनेक आहेत. पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. हे अगदी पटले. स्वाती

मदनबाण 10/04/2008 - 10:22
मराठी डोकी एकत्र आली की काय करणार तर? जमेल तिथे जमेल त्या प्रकारे भांडणार. ही मराठीलोकांची खोड मोडणार तरी कधी? (जरा परप्रांतियांकडे पहा कसे एकमेकांना धरुन असतात ते.....) कल्पवृक्षाखाली बसून जे मनात येते ते पूर्ण होते बरे वाईट सगळे तसे या माहितीजाळ्याचे आहे. सहमत..... एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. एकदम बरोबर पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. १००% सहमत.चांगल ते घ्याव..... (माहितीजाळा वरील आयटी कोळी) मदनबाण

प्राजु 08/04/2008 - 20:03
विचार करायला भाग पाडणारा लेख आहे. टोपण नावाने आपण कोणाशी कसे वागतो, आणि त्यामध्येच किती सुरक्षित असल्याची जाणीव. अतिशय बॅलन्स राखला आहेस या लेखामध्ये... थोडिफार सगळ्यांची कानउघडणी आणि थोडफार कौतुक... कल्पवृक्षाखाली बसून जे मनात येते ते पूर्ण होते बरे वाईट सगळे तसे या माहितीजाळ्याचे आहे. मी त्याकडे आजच्या माणसाच्या मनाचा आरसा म्हणून बघते. तटस्थपणे अनेक ठिकाणी पालथी घालतांना जे दिसले ते फक्त टिपून ठेवते. एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. त्याचे फायदेच अनेक आहेत. पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. एकदम खरं... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विजुभाऊ 08/04/2008 - 20:54
सुवर्णमयी .तुम्हाला नक्की काय म्हणायचे ते उमजले नाही.जालावर लिहिणे वाईट की चांगले? प्रत्येक तन्त्रज्ञानाचे तोटे आणि फायदे दोन्ही असतात. टी व्ही वर सुद्धा चांगले आणि वाईट कर्यक्रम असतात. केवळ बाष्कळ बडबड करनारे सबसे तेज चॅनल असतात. आणि डिस्कवरी सारखे खूप काही अनुभव देणारे चॅनल ही असतात वर्तमान पत्रे ही सरसकट सर्वच सकस छापतात असे नाही.आपल्याला हवे ते वाचायचे हे तत्व पाळले तर चांगलेच पण त्यातुन आत्मसन्तुष्ट पीढी जन्मालायेते........आपल्या येथे वर्तमान पत्र ठळक बातम्या पासुन ते " हे पत्र अ ब क यानी ह ळ क्ष या ठिकाणी छापले "इथपर्यन्त वचणारे महाभाग आहेत्.त्यातुनही काही निश्पन्न होतेच असे नाही. तुम्ही लिहिलेले सर्वच चांगले असेल्.सर्वच त्या लिहिण्याला प्रतिसाद देतिल अशी अपेक्षा ठेवली तर ते चूकच आहे.( तुमच्या वाढदिवशी वर्तमान पत्रात प्रसिद्ध केलेल्या फोटोवर अथवा मेहेनत घेउन लिहीलेल्या उत्तम अभ्यासपूर्ण लेखावरउद्या एखादे मूल बसवले जाणार नाही...ते तसे पहायला मिळणार नाही अशी अपेक्षा करणे चूकच आहे. पण त्या भितीने काही प्रसिद्ध करायचे नाही हा करंटे पणा. वर्तमान पत्रात किंवा अन्यत्र प्रकाशीत न झाल्यामुळे कित्येकांची प्रतिभा मेलेली अनेक उदाहरणे आहेत. जालामुळे त्य लिखाणास सहज प्रकाशीत करता येते प्रोत्साहन ओव्या शिव्या स्वीकरण्याची सवय होते..त्यातुन लोकाना आवडनारा पण सकस मजकूर लिहायला तयारी होते. जगात जसे तुकाराम आहेत तसे मम्बाजी पण आहेत. शिवाजी होता तेंव्हा खंडोजी खोपडे पण होताच की.. राम होता तेंव्हा रावण होताच की. हे असे असणारच. तशी जाणीव ठेउन मानसीक कणखरता निर्माण केली पाहीजे. जर प्रत्यक्ष जागात हे लोक आहेत तर ते जालावर सुद्धा असणार. मिपा बद्दल बोलाल तर ;मी आय टी हमाल.दिवस भर अमराठी लोकात वावरत असतो.बाहेर भेटणारे लोकही कितपत साहित्यप्रेमी भेटतील हे सांगता येत नाही. मि पा ने मला साहित्य वाचणारे मित्र दिले. त्याना मी प्रत्यक्ष भेटलो.माझा अनुभव चांगला आहे. जालावर इतरत्र काही स्वयंघोषीत इतिहासकार पण भेटले त्याना त्यांचे मुद्दे चुकीचे आहेत हे दाखवुन दिल्यामुळे त्यानी मुद्दे सोडुन लगेच गुद्दे सुद्धा सुरु केले. हे काळे गोरे असे असणारच. बाकी तुम्ही म्हणता तसे "मी त्याकडे आजच्या माणसाच्या मनाचा आरसा म्हणून बघते. तटस्थपणे अनेक ठिकाणी पालथी घालतांना जे दिसले ते फक्त टिपून ठेवते. एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. त्याचे फायदेच अनेक आहेत. पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. हे बरोबर आहे. मिपा मुळे मला तरी बरेच मित्र मिळाले जे खरेच खूप चांगले वाचक आहेत्.चांगले रसीक आहेत. खाद्य पदार्थ / दारु सुद्धा/ लेख चांगल्या रसीकतेने चाखणारे लोक आपल्याल क्वचितच सापडतात. (ऋद्राक्ष संस्क्रुतीप्रमाणे द्राक्ष संस्क्रुतीही आहेच ना.) मिपा सारखे एखादे व्यासपीठ त्याना एकत्र यायचे कारण बनते. ही कितीतरी चांगली गोष्ट आहे हे एरवी जमवायचे तर खरेच कठीण आहे.चांगल्या व्याख्यानासाठी लोक जमवायचे हे सुद्धा कठीण असते हा मला अनुभव आहे. चार वेगवेगळ्या क्षेत्रातले चांगले लोक एकत्रयेतात. गप्पा गोष्टी करतात. हे काय कमी महत्वाचे आहे? माझा व्यवसाय करत हे सगळेकरतो.यात काही लोकाना स्वन्त सुखाय व्रुत्ती वाटते. प्रत्यक्ष सामाजीक कार्य होत नसेल. अगदी गरीब तळागाळतल्या लोकांपर्यन्त हे पोहोचत नसेल. पण असेच रोटरी क्लब सारख्या संस्थे बद्दल सुद्धा गेले एक शतक भर बोलले जात आहे. तीच ऱोटरी क्लब संस्था पोलीओ निर्मुलनाचाकार्यक्रम जगभर स्वतः पैसे औषधे देउन चालवते. लेखन करणारे बहुतांशी एसी मधे वावरणारे असल्याने जीवनाच्या हेलावून टाकणार्‍या अनुभवातून, अगदी खर्‍या टोकाच्या प्रेमजिव्हाळ्यापासून ते हळूहळू दूर गेले आहेत हे कशावरुन? बोटावर मोजण्याएवढ्या काहींजवळ प्रत्यक्ष अनुभवाची शिदोरी आहे. पण अनुभव नसतील तर या इतरांनी लेखन थांबवावे का? हे एकदम पटले. कोणतेही लिखाण हे शेवटी अनुभव घेतल्यानन्तरच येते. वाचन करणे म्हणजे शेवटी काय अनुभव घेणेच ना? तो अनुभव प्रत्येक वाचक आपल्यापरीने घेत असतो. नाहीतर ज्ञानेश्वरी वर पी च डी झालेल्या सगळ्या लोकाना जिवंत समाधी घ्यावी लागली असती. समर्थानीच म्हंटले आहे जे जे आपणासी ठावे ते ते ईतरांसी सांगावे ! शहाणे करुन सोडावे सकळ जन ! मिपा सारख्या संस्थळामुळे नव्या दमाची वेगवेगळ्या क्षेत्रातुन आलेल्या लेखकांची एक नवी पीढी तयार होते आहे.त्यामुळे मराठी भाषा सम्पन्नच होईल.' सुवर्णमयी सोनालीताई तुम्ही एक सम्यक विचार करणारा लेख लिहीला .थोडे विचारांस प्रव्रुत्त केले एवढे मात्र मी निश्चित म्हणेन आपला :चहाची पाकक्रुती लिहिणारा किंचित लेखकु.विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

सुवर्णमयी 08/04/2008 - 22:37
मी जालावर लिहणे चांगले की वाईट असे काही म्हटलेलेच नाही. प्रत्येक माध्यमाचे फायदे तोटे असतात तसे याचे सुद्धा आहे. शीर्षकावरून आणि इतर अनेक वाक्यांत इथे काय चांगले आहे ते सांगितले आहे. कोणत्याही लेखनाला हेच चांगले आणि हेच वाईट असे सुद्धा विधान केलेले नाही. किंबहुना तुमच्या प्रतिसादावरून मला काय म्हणायचे आहे ते थोड्या वेगळ्या शब्दात तुम्ही सांगितले असे म्हणेन. फक्त कोणतीही टोकाची भूमिका मला घ्यायची नाही. जाळ्यावर लेखन करणे हे एक प्रभावी माध्यम आहे यात शंका नाही. कदाचित माझे विचार नीट स्पष्टपणे मी पोहोचवू शकले नसेन.

सुवर्णमयी हे नाव वाचल्यावर काहीतरि हलके-फुलके, विनोदी वाचायला मिळणार असे वाटले होते. हे तर बरेच घनगंभीर लिखाण आहे. विजूभाऊंच्या अनेक मुद्यांशी सहमत. जालाचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. मुख्य म्हणजे जालाचे व्यसनच लागण्याची भिती. तास न् तास कॉम्पुटरला चिकटून बसल्याने, जालावरच्या विषयांमध्ये (खूप वेळा उथळसुद्धा...) गुंतत गेल्यामुळे इतर विचार, शारीरिक हालचाल, इतर महत्त्वाची कामे, प्रत्यक्ष लोकासंपर्क, निसर्गाचे सानिध्य, चालण्याचा व्यायाम, जेवण्या-खाण्यातली एकाग्रता (मॉनिटर समोरच काहीतरी हादडायचे..), ह्या पासून आपण दूर राहतो. त्याच बरोबर, डोळ्यांचे, मानेचे, लोअर बॅकचे विकार आमंत्रित करतो. असे अनेक तोटेही आहेत. जग जवळ आल्याचा फायदा आहे, विचारांची देवाण-घेवाण करायला, ग्लोबल ग्रुप तयार होत आहेत, माहितीचे आदान-प्रदान फार मोठ्या प्रमाणात आणि तात्काळ होत आहे इत्यादी मुद्दे मान्य आहेतच. पण त्याच बरोबर अनावश्यक माहितीच्या मागे धावणे किंवा त्या माहितीने तुमच्यामागे धावणे हेही आहे. आपल्या बौद्धीक, मानसिक, भावनिक आवाक्याच्या कितीतरी बाहेरच्या गोष्टींच्या मागे आपण धावतो आहोत. मानसिक आणि शारिरीक संतुलनाची किंमत देऊन. असो. जरा नेहमी सारखे हलके -फुलके लिही बाई. अन्नेसेसरीली, खूप विचार करायला लावलास. थकलो बुवा. झेपतच नाही आपल्याला.

छोटा डॉन 08/04/2008 - 23:46
भाग १ व २ मध्ये अतिशय उत्तम रितीने माणूस ब्लॉग का लिहतो याची समिक्षा केली आहे. आपण व विजूभाऊंनी मांदलेले बरेच मुद्दे पटले. काही पटले नाहीत. असो... माझ्यापुरते विचाराल तर मी "ब्लॉग" का लिहतो अथवा कुणी लिहलेले का वाचतो याची समिक्षा खालील प्रमाणे ... खरं तर मीच काय, कुणीही का लिहतो ? हा प्रश्न थोडासा बरोबर वाटतो कारण रामदासांच्या "दासबोध" व तुकाराममहाराजांच्या गाथा व महाभगवद गीता या महान ग्रंथानंतर त्यापुढे मानवी इतिहासात एक शब्द सुध्धा न लिहला तरी चलला असता असे मी कुठेतरी वाचले आहे व ते मनाला पटले सुध्धा. तरीपण हा अट्टाहास, कारण याचे मुळ मानवी स्वभावात दडले आहे. "माणूस हा प्रगतिशील व विचारशिल प्राणी आहे" असे विज्ञान सांगते. आता प्रगतिशील जर व्हायचे आहे तर मला कधीही समाधानी होउन चालणार नाही. याचा अर्थ असा नाही की मी नेहमी कशाची तरी हाव धरावी व ती गोष्ट मिळवण्यासाठी आपल्या दैनैदिन जिवनातल्या आनंदावर पाणी सोडावे, तर अर्थ असा आहे की "बाबा, सध्या जे चालू आहे ते व्यवस्थीत सांभाळ आणि त्यानंतर जमले तर त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न कर ...". आता सुधारणा करायची म्हणजे त्या गोष्टीत सामिल व्हावे लागेल अथवा कमीत-कमी थोडा का होईना सहभाग हवा कारण "To Change The Sytem, You have to be in the System " असे एक गाजलेले व बऱ्याच अंशी मनाला पटलेले एक वाक्य आहे. आता पुढचा प्रश्न "change म्हणजे नक्की काय ?" व मी ४ पाने इथे बसून खरडल्याने त्यात असा काय चेंज होणार आहे ? बरोबर आहे एकारितीने. पण असे जर मानून गप्प राहिलो [ म्हणजे आता काही लगेच तलवार घेउन लढायला निघालो आहे असा काही भाग नाही ....] तर अख्खे आयुष्य असेच जाईल. मग आयुष्याच्या संध्येला असे वाटायला नको की "यार, आपले मनोसोक्त जगायचे राहूनच गेले... येवढ़ा सोन्यासारखा मानवजन्म आपण फक्त किडामुंगीसारखा मरोस्तोवर राबून घालवला." आता मी काय आणि का लिहतो हे जर लगेच सांगितले नाही तर मला भरपूर शिव्या-शाप खाव्या लागतील. काय आहे, मनुष्य हा समाजशील प्राणी असल्यामुळे आपल्याला [ म्हणजे मला ] आवडत नसताना सुध्धा "समाजात राहून एका ठरलेल्या साचाचे सामाजीक जीवन" जगावे लागते. आपल्या कुटुंबासाठी व लोक काय म्हणतील या लाजेसाठी आपल्याला "एक नोकरी किंवा धंदा" करावा लागतो व त्यासाठी कमीत कमी दिवसातला १० ते १२ तासांचा वेळ तरी त्यासाठी द्यावा लागतो, मग उरलेल्या व फावलेल्या वेळात "सिनेमे, पेपर, वाचन, सहली, भेटीगाठी , संभाषण " यासारखे सामाजीक जीवनाला आवश्यक असलेली कर्तव्ये पार पाडावी लागतात. या सर्व गोष्टी करताना शक्य तेवढी आपल्यामुळे कुणी दुखावला तर जात नाही याची काळजी घ्यावी लागते [ मात्र जर एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही दुखवला जात असाल अथव तुमचा स्वाभिनानाला ठेच पोहचत असेल तर ते पण काहिवेळा गप्प राहून सहन करावे लागते ] ... तर वर उल्लेखलेले सामाजीक जीवन जगताना [ मग ते मनाविरूद्ध क असेना] तुमचा संमंध नाना प्रकारच्या लोकांशी येतो, त्यांच्याबरोबर राहताना तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी मिळू शकतात वा तुम्ही पार गोत्यात येउ शकता, पण हे करावे लागते.काहीवेळा काय होते, एखाद्या गोष्तीची आपल्याला प्रचंड चीड येते पण आपण ती कुनाला बोलून दाखवू शकत नाही कारण त्याचा परिणाम काहीही होउ शकतो आणि समजा जरी बोलून दाखवली तरी ती तेवढ्या सिरीअसली घेतली गेली नाही तर अजून मानसीक त्रास होतो. दुसरे असे की आपल्या भावना शेअर करायला आपल्या "मानसीक पातळीच्या" बरोबर असणारे कोनी सापडेल का याची पण खात्री नाही, असे असल्याने "गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता" असे म्हणण्याशिवाय पर्याय रहात नाही. पण कुठेतरी हे शेअर केले पाहिजे कारण जर असे मनात कुढत राहिले तर एक दिवस मानसीक संतूलन ढासळून जगाच्या लेखी आपण वेडे ठरण्याची शक्यता असते व ते पण आपणाला परवडणारे नाही. म्हणून "ब्लॉग लिहणे" हा सोईस्कर मार्ग, कुणी वाचून प्रतिसाद दिला तर आपल्याला जे वाटते ते काही अनाठायी नाही याचे समाधान मिळते व नाही कुणी वाचले तर कमीत-कमी मनातील कढ तरी निघते. म्हणून आम्ही लिहतो.... आता पुढचा प्रश्न म्हणजे "आम्ही काय लिहतो वा कशावर लिहतो ? ". तसं बघायला गेलं तर या प्रश्नाच उत्तर खूप सोप आहे हक्त त्यासाठी आपल्या डोळ्यावरचं "पांढरपेशीपणाचं कातडं" थोडं बाजूला करायला हवं, मला काय करायच आहे ही वॄत्ती थोडीशी बाजूला ठेवायला हवी. आता सांगायचचं झालं तर "आजकालच्या राजकारण्यांची सत्तेसाठी चाललेली निर्ल्लज धडपड त्यातून त्यांनी केलेला तमाशा , समाजातील श्रीमंत व गरीब वर्गातील वाढती दरी व त्यामुळे भविष्यात निर्माण होऊ शकणार्‍या समस्या, आधी धर्माच्या व आता जातेच्या नावावर होत असलेली समाजाची विभागणी, आमच्या आवडत्या क्रिकेटचे होत असलेले बाजारूकरण, हॉकीची अधोगती , शेतकर्‍यांच्या होत असलेल्या आत्महत्या व त्यावर निर्ल्लज राज्यकर्त्यांचे " तो जुगारी होता, कर्जबाजारी होता" अशी डोक्यात जाणारी उत्तरे, हुशार व गरिब मुलांच्या प्राशमिक शिक्षणाची अवघड होत चाललेली परिस्थीती, शिकुनसुध्धा नोकरीची नसलेली शास्वती व त्यातुन बाढत चालली बेरोजगारी व गुन्हेगारी , गरिबांसाठी २ वेळची भाकरी मिळणे मुश्कील होत असताना स्वस्त होत चाललेली ऐश-आरामाची साधने , ज्यावर अवलंबून राहायचे त्या मिडीयाचा बाजारूपणा, राखी सावंतचा छछोरपणा व तिला मिडीयाने डोक्यावर घेणे , दिपीकाचे कपडे बदलल्यासारखे बॉयफ्रेंड बदलणे इ. इ. ..." आता वर उल्लेखलेले प्रश्न मिडीयापण डिस्कस होतात पण त्यातून जे निश्पन्न होते अथवा ज्या मार्गाने ही चर्चा होते ते मनाला पटत नाही, हे पाहून गप्प पण बसवत नाही म्हणून "ब्लॉग लिहण्याचा" हा खटाटोप. कुणी वाचले, कुणाला पटले तर उत्तम जर नाही तर कमीत-कमी मी मुर्दाड मनाचा होत नाही याचे समाधान. आता नुसते लिहून काय होते हा प्रश्न आहेच, आमच्याकडून कॄती आवश्यक आहे हा सूर निघेलच. बरोबर आहे, जेव्हा वेळ येईल तेव्हा जेवढी शक्य आहे तेवढी कॄती घडेलच अशी अपेक्षा आहे [ खात्री आहे म्हणले तरी चालेल ...] आता येवढे लिहून तरी काय मिळाले ? याचे उत्तर "मानसीक समाधान" असे देण्यास हरकत नाही .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आनंदयात्री 09/04/2008 - 11:59
लेख सोनाली. आवडला. याचबरोबर आंतरजालिय व्यक्तिमत्वाची प्रतिमा पण जपायला हवी असे वाटते.

विसोबा खेचर 09/04/2008 - 12:33
अन्यथा 'आडात नाही तर पोहर्‍यात कोठून येणार' इत्यादी सर्व पारंपारिक म्हणींचा साठा बाळगणारा समीक्षकांचा ताफा येथेही आपल्या स्वागतास सज्ज आहे ... 'चहाच्या पाककृती पासून, डार्विनच्या सिद्धांतावर' केलेल्या वैचारिक लेखनापर्यंत त्यांचे हात पोहोचलेले आहेत. हा हा हा! :) एक सुरक्षिततेचे कवच घेऊन पण व्यासंगाची शाल पांघरून ते मान मोडून लेखन करत आहेत. व्यासंगाची शाल पांघरून म्हणजे? ह्याचा अर्थ कळला नाही. हे थोडे तिरकसपणे लिहिले आहे का? तसे नसेल तर कृपया वरील वाक्याबद्दल थोड्या विस्तृत खुलाश्याची अपेक्षा, परंतु पूर्वानुभव लक्षात घेता आग्रह मात्र मुळीच नाही! बहुधा नामवंतही या जाळ्यात शिरू पहात आहेत असे नवीन सुरु होणार्‍या साईटस वरून समजते. उदाहरणार्थ? काही नामवंतांची नांवं सांगू शकशील? अर्थात, पूर्वानुभव लक्षात घेता तसा आग्रह मात्र मुळीच नाही! (गनिमी कावाबिवा तो फक्त शिवाजीच्या राज्यात आणि शत्रूविरुद्ध चालायचा. अगदी अलिकडे म्हणजे गेल्या काही वर्षातही पुण्यात त्याचे थोडेफार अवशेष आढळले असे समजते . पण ते जाऊ द्या. हेही वाक्य समजले नाही. याबद्दल जमल्यास थोड्या विस्तृत खुलाश्याची अपेक्षा, परंतु पूर्वानुभव लक्षात घेता तसा आग्रह मात्र मुळीच नाही! असो, एकंदरीत लेख चांगला लिहिला आहे, बराचसा पटण्यासारखा आहे. परंतु का कुणास ठाऊक, लेख वाचताना लेखिकेच्या मनात थोडासा कडवटपणा, कोरडेपणा भरला आहे असे जाणवते! कुठेही ओलावा जाणवत नाही! असो, चूभूद्याघ्या! तात्या. अवांतर - पहिल्या लेखाला दिलेला माझा, आजचे जालावरचे लेखक आणि दळवी, कुसुमाग्रजांसारखे प्रतिभावंत लेखक यांच्याविषयीचा प्रतिसाद हेतूपुरस्सर किंवा नजरचुकीने ऍक्नॉलेड्ज केला गेला नव्हता म्हणून खरं तर या भागाला कुठलाच प्रतिसाद देणार नव्हतो! असो...

सोनाली तुझे दोनही लेख वाचले. विचार करणारे नक्कीच आहेत. काही फायदे, तोटे व्यवस्थीत एक्सप्लेन केले आहेस. त्याच बरोबर चतुरंग यांची सुद्धा विचारपुर्वक मुद्दे मांडले आहेत..

सुवर्णमयी 09/04/2008 - 18:02
लेख वाचणार्‍या आणि आवर्जून प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार. ज्या काही शंका , जी मते प्रतिसादात मांडली आहेत त्याचे उत्तर मी एकत्रित देण्याचा प्रयत्न करते. या आभासी जगाचे जे काही फायदे आहेत ते प्रतिसादात आले आहेतच. तोटे म्हणाल तर ते फक्त आभासी जगाचे/ जाळाचे नसून मी त्याकडे बघण्याचा माणसाचा प्रत्येकाचा दृष्टीकोन आहे त्यामुळे आहेत. त्याकडे मी माणसाच्या वागण्याची पद्धत म्हणून पहाते. अमूक चांगले आणि वाईट म्हणायचे नाही. लेखाचा शेवटचा भाग सोडला तर माझे असे मत दिलेले नाही, केवळ निरीक्षणे आहेत. इथे लिहिणारे फक्त मन मोकळे करण्यासाठीच लिहित नसून त्यावर ओळखीच्या अनोळखी चार लोकांची मते बघण्याकरताही लिहितात. अन्यथा प्रत्येकाने डायर्‍या खरडल्या असत्या, लपवून ठेवल्या असत्या. ..प्रत्येक सृजनाचे एक आत्मिक समाधान असते त्याबरोबर त्याची कोणी नोंद घेणे हा सुद्धा हेतू असतो असे मला वाटते. निदान माझा तरी आहे :) राहिला मुद्दा नामवंतांचा तर कुसुमाग्रज अथवा प्रतिसादात आलेली इतर नावे मी उत्तुंग प्रतिभेकरता नाकारत नाहीच, त्याचे काही कारणच नाही. पण एका पिढीनंतर दुसरी , त्यानंतर तिसरी असे करत नामवंतांची यादी वाढली आहे. मला कोणी एकच कवी आवडतो म्हणून आयुष्यभर फक्त तोच चांगला आणि इतर कोणी तसे नाहीच असे मत करून घेणे मला आवडणार नाही. थोडा बदल ही निदाम माझ्या तरी जगण्याची गरज आहे. साहित्य, कला हे असे प्रांत आहेत की अगदी जुळ्या भावंडांची मते आवडीनिवडी वेगळ्या असतात. शेवटी बहुमत ठरवते कोणाचा दर्जा किती चांगला.. व्यक्ती यशस्वी होणे काही दर वेळी एका रात्रीत घडले नाही, आता ही घडणार नाही. जाळ्याच्या प्रभावी माध्यमाचा वापर आता सर्व क्षेत्रात होतो आहे ही आनंदाची बाब आहे. लेख लिहीला की प्रतिसाद यावे , प्रतिसाद दिले की त्यावर मताची अपेक्षा असा हा काही मिनिटांचा / सेकंदाचा मामला आहे. पण असे करतांना इथे जवळजवळ सर्वच आपले लेखन अधिकाधिक चांगले व्हावे म्हणून प्रयत्न करतात. केवळ हौशी आहेत असे म्हणून त्याची बोळवण करता येणार नाही. मी तरी करणार नाही. एखादा संदर्भ शोधण्याकरता, एखादा मुद्दा पटवण्याकरता माणसे जीव ओतून लिहितात. विषय वेगळा असेल पण हेच चांगले हेच वाईट असा चष्मा कशाला? या लेखाच्या निमित्त्याने अनेक प्रश्न उभे राहिले, सर्वांनी मनमोकळे प्रतिसाद दिले याचा आनंद झाला. सर्वांचे त्याकरता आभार.

दोन्ही भाग आजच वाचले,विचार करायला लावणारे नक्कीच आहेत. कल्पवृक्षाखाली बसून जे मनात येते ते पूर्ण होते बरे वाईट सगळे तसे या माहितीजाळ्याचे आहे. मी त्याकडे आजच्या माणसाच्या मनाचा आरसा म्हणून बघते. ते फक्त टिपून ठेवते. एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. त्याचे फायदेच अनेक आहेत. पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. हे अगदी पटले. स्वाती

मदनबाण 10/04/2008 - 10:22
मराठी डोकी एकत्र आली की काय करणार तर? जमेल तिथे जमेल त्या प्रकारे भांडणार. ही मराठीलोकांची खोड मोडणार तरी कधी? (जरा परप्रांतियांकडे पहा कसे एकमेकांना धरुन असतात ते.....) कल्पवृक्षाखाली बसून जे मनात येते ते पूर्ण होते बरे वाईट सगळे तसे या माहितीजाळ्याचे आहे. सहमत..... एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. एकदम बरोबर पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. १००% सहमत.चांगल ते घ्याव..... (माहितीजाळा वरील आयटी कोळी) मदनबाण
3