मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बेस्ट फ्रॉम वेस्ट

jaypal ·

पैसा 09/05/2012 - 22:55
मला वाटलं बायकोलाच पोत्यात भरलंत की काय!

सहज 10/05/2012 - 07:44
>सदर प्रयत्न आवडल्यास अजुन काही सुचवीन म्हणतो काय "ग-धाग्या" पासुन गळफास? :-)

स्वातीविशु 10/05/2012 - 17:01
टाकाउ (वेस्ट) मधून टिकाऊ (बेस्ट). :D गहु भरण्याची आयडिया चांगली आहे. :) लेखाचे नाव, पुर्ण लेख आणि प्रतिसाद वाचून हसून हसून मुरकुंडी वळली आहे. :D अवांतरः हसवणूक असे एक सदर मिपावर चालू करण्याचा प्रस्ताव करायचा आहे. कुणाला सांगावे बरे? ;)

In reply to by स्वातीविशु

प्यारे१ 11/05/2012 - 10:08
>>>अवांतरः हसवणूक असे एक सदर मिपावर चालू करण्याचा प्रस्ताव करायचा आहे. कुणाला सांगावे बरे? नको. एकदम नामंजूर. :) अशानं हसवणूक मध्ये जाऊनच हसावं लागेल. विनोदी सेरियल मध्ये लावलेल्या टिपिकल लाफ्टरसारखं. इकडं प्रेक्षकांच्या चेहर्‍यावरची रेष देखील बदलत नाही. त्यापेक्षा अत्यंत गंभीर विषयांवर चाललेल्या अनेक चर्चा, लेख, प्रतिसाद आपल्याला कधी अनपेक्षितपणं हसवतील ते सांगता यायचं नाही. अवांतरानं येणारी मजा अधिक असते. आणि हे असं अनपेक्षित समोर आल्यानं अधिक उत्स्फुर्तता येऊन होणारा विनोद हा जास्त आवडतो...!

स्पंदना 11/05/2012 - 07:04
हे बघा या प्रकारात फक्त एकच प्रकाराच सामान भरत येत. जर तुम्ही विजार अशी वेष्ट साइड बंद करुन वापरलीत तर एका वेळी दोन वेगवेगळ्या प्रकारचे सामान भरायला मदत होइल.अन एका दमात उचलायला ही जमेल. मी नविन सुचलेला प्रकार करुन दाखवाल का?नाही काय आहे मला फॉटू नाय जमत हो म्हणुन. आयला मी चार्दा प्रकार म्हणाले????????

In reply to by स्पंदना

वेस्ट साइड बंद केली आणि सामान भरलं तर दोन पाय दोन दिशांना जाऊन अनावस्था प्रसंग ओढवेल.

प्रास 11/05/2012 - 14:16
हे भारी प्रकर्ण निघालं ब्वॉ..... :-) टाकावूतून टिकाऊ म्हणताय, गहू पोत्यापेक्षा यात जास्त टिकतील की काय? ;-)

In reply to by प्रास

हे नव्या परकराचं पोतं केलंय. पहिल्या फोटोत वेगळाच रंग आहे, फक्त नाडी सेम ठेवलीये दोन्ही फोटोत; त्यामुळे हा नाडीग्रंथ असून पब्लिकवर नजरबंदीचे प्रयोग चालू आहेत असं वाटतं.

पैसा 09/05/2012 - 22:55
मला वाटलं बायकोलाच पोत्यात भरलंत की काय!

सहज 10/05/2012 - 07:44
>सदर प्रयत्न आवडल्यास अजुन काही सुचवीन म्हणतो काय "ग-धाग्या" पासुन गळफास? :-)

स्वातीविशु 10/05/2012 - 17:01
टाकाउ (वेस्ट) मधून टिकाऊ (बेस्ट). :D गहु भरण्याची आयडिया चांगली आहे. :) लेखाचे नाव, पुर्ण लेख आणि प्रतिसाद वाचून हसून हसून मुरकुंडी वळली आहे. :D अवांतरः हसवणूक असे एक सदर मिपावर चालू करण्याचा प्रस्ताव करायचा आहे. कुणाला सांगावे बरे? ;)

In reply to by स्वातीविशु

प्यारे१ 11/05/2012 - 10:08
>>>अवांतरः हसवणूक असे एक सदर मिपावर चालू करण्याचा प्रस्ताव करायचा आहे. कुणाला सांगावे बरे? नको. एकदम नामंजूर. :) अशानं हसवणूक मध्ये जाऊनच हसावं लागेल. विनोदी सेरियल मध्ये लावलेल्या टिपिकल लाफ्टरसारखं. इकडं प्रेक्षकांच्या चेहर्‍यावरची रेष देखील बदलत नाही. त्यापेक्षा अत्यंत गंभीर विषयांवर चाललेल्या अनेक चर्चा, लेख, प्रतिसाद आपल्याला कधी अनपेक्षितपणं हसवतील ते सांगता यायचं नाही. अवांतरानं येणारी मजा अधिक असते. आणि हे असं अनपेक्षित समोर आल्यानं अधिक उत्स्फुर्तता येऊन होणारा विनोद हा जास्त आवडतो...!

स्पंदना 11/05/2012 - 07:04
हे बघा या प्रकारात फक्त एकच प्रकाराच सामान भरत येत. जर तुम्ही विजार अशी वेष्ट साइड बंद करुन वापरलीत तर एका वेळी दोन वेगवेगळ्या प्रकारचे सामान भरायला मदत होइल.अन एका दमात उचलायला ही जमेल. मी नविन सुचलेला प्रकार करुन दाखवाल का?नाही काय आहे मला फॉटू नाय जमत हो म्हणुन. आयला मी चार्दा प्रकार म्हणाले????????

In reply to by स्पंदना

वेस्ट साइड बंद केली आणि सामान भरलं तर दोन पाय दोन दिशांना जाऊन अनावस्था प्रसंग ओढवेल.

प्रास 11/05/2012 - 14:16
हे भारी प्रकर्ण निघालं ब्वॉ..... :-) टाकावूतून टिकाऊ म्हणताय, गहू पोत्यापेक्षा यात जास्त टिकतील की काय? ;-)

In reply to by प्रास

हे नव्या परकराचं पोतं केलंय. पहिल्या फोटोत वेगळाच रंग आहे, फक्त नाडी सेम ठेवलीये दोन्ही फोटोत; त्यामुळे हा नाडीग्रंथ असून पब्लिकवर नजरबंदीचे प्रयोग चालू आहेत असं वाटतं.
एका टिकाउ बायकोचा टाकाउ परंतु टिकाउ परकर घ्यावा. हा असा parkar1 नाडीच्या बरोबर अपोझिट साईडच्या ओपनिंगला चांगल्या टेलर कडुन कचकचीत टिकाउ टिप मारुन घ्या. आता या पोतडी मधे अपापल्या आवडीचे किंवा नावडीचे (किंवा पुर्वी सारखे ;-)अडगळीचे)सामान सवडीने भरा. म्हणजेच त्या परकराला गत वैभव प्रप्त करुन द्या. मी सध्या गहु भरुन ठेवले आहेत. parkar2 हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.चुकभुल माफी असावी. सदर प्रयत्न आवडल्यास अजुन काही सुचवीन म्हणतो

पानी आनाया जावू कशी

पाषाणभेद ·
पानी आनाया जावू कशी हांडा घेतला बादली घेतली घेतली ग बाई मी कळशी पन पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||धृ|| दुसरी स्त्री: का गं आसं काय म्हनतीया? आगं विहीर कोरडी, हापसा तुटका नाला भाकड, नदी सुकी ग बाई नदी सुकी मग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||१|| दरवर्शाची ही रडगानी पावसाळ्यात म्होप पानी हिवाळा सरता अंगावर काटा पान्यासाठी लई बोभाटा प्यायाला नाही पानी आन कशी करावी सांगा शेती मग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी?

जंगल घडवणारा माणूस: जादव पायेंग

चैतन्य गौरान्गप्रभु ·

बहुगुणी 22/04/2012 - 23:05
चै गो: वसुंधरा दिवसाचं निमित्त साधून फार uplifting लेख लिहिलात, धन्यवाद! जादव पायेंग ची दखल इतर देशातल्या लोकांनी जितकी घेतली तितकी भारतीयांनी नाही. जालावर शोधून त्याचं प्रकाशचित्र इथे टाकतोयः

श्रीरंग 23/04/2012 - 00:20
सुंदर लेख! खूप खूप धन्यवाद! असंख्य कतृत्वशून्य फडतूस तथाकथित सेलेब्रिटीजची टीव्ही वरची गर्दी दिसली, की अशा खरोखरच्या उत्तुंग लोकांकडे माध्यमांचं होत असलेलं दुर्लक्ष पाहून खंत वाटते.

कौतिक राव 23/04/2012 - 00:57
आप्ल्या राज्यात चान्गला स्कोप आहे जादवान्ना!! या महापुरुशा ला आपल्या देशाचा पर्यावरण मन्त्री का करु नये.. अशी एक कारणे दाखवा नोटीस काढायला हवी..

स्पंदना 23/04/2012 - 07:26
बोलती बंद झाली . अरण्य ? अरण्य उभा केल यान? बापरे. एकच सुचना 'ब्रम्हपुत्र' हा 'नद' आहे. या प्रवाहाचा पात्रविस्तार अन लांबी यावर आधारित हा एक्मेव 'नद ' म्हणुन ओळखला जाणारा प्रवाह .

In reply to by नेत्रेश

स्पंदना 14/08/2013 - 05:22
नद हा अतिविशाल पात्र अन प्र्चंद ओघ असलेला प्रवाह असावा अस मला वाटतय. पण कायमच ब्रह्मपुत्र नदीचा उल्लेख नद असा ऐकला आहे. http://in.answers.yahoo.com/question/index?qid=20090408084705AAmCsMx

निशदे 24/04/2012 - 00:48
फारच समयोचित आणि माहितीपूर्ण लेख. असे कितीएक ध्येयवेडे प्रसिद्धीची तमा न बाळगता आपल्या मार्गाने जात असतील. धन्यवाद चैतन्य..... :)

पैसा 24/04/2012 - 19:16
अगदी समयोचित लेख आणि उत्तम ओळख. असे कितीतरी लोक हवे आहेत तरच आपली जंगलं वाचतील.

मन१ 24/04/2012 - 19:39
आभाळाएवढ्या कार्याला सलाम. खरच कुणा एकट्याला एवधं सगळं जमेल ह्यावर विश्वास बसत नाही. शंका:- त्याचा पोटापाण्याचा व्यवसाय सध्या काय? तो पूर्वी (जंगल उभारणीच्या काळात) काय करायचा? किंवा तो हे कसे करु शकला? ह्याच सर्व शंका मला बिहारमधील "पहाडबाबा" ह्या थोर माणसाबद्दलही आहेत.

बायको, दोन मुले आणि एक मुलगी अश्या आपल्या कुटुंबाचा चरितार्थ तो घरात पाळलेल्या गाई आणि म्हशिंचं दूध विकून चालवतो. हे वाक्य त्या लेखात आहे. माझ्या मते आपल्या प्रश्नाचे उत्तर या वाक्यात आहे.

एस 12/02/2013 - 23:40
मिपावर पर्यावरणाबद्दल फारसे लेख आलेले वाचण्यात नाहीत. बहुसंख्य मिपाकर पर्यावरणाच्या बाबतीत 'मला काय त्याचे?' असे आहेत की काय असाही माझा ग्रह झालाय. पण हा लेख मात्र फार आवडला. काही दुवे येथे देत आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या खूपशा गोष्टी करण्याआधी आपण विचार करायला शिकूयात ही आशा. http://www.storyofstuff.org/ लाखमालाची गोष्ट - http://vimeo.com/10132338

सुबोध खरे 12/02/2013 - 23:46
चैतन्य गौरान्गप्रभु आपल्याला सुंदर लेखाबद्दल सलाम जादव पायेंग यांना साष्टांग दंडवत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचे आदर्श उदाहरण

अभ्या.. 13/02/2013 - 02:06
सुरेख, एकदम अप्रतिम अशी ओळख करुन दिलीत. अत्यंत उत्तम अशा लेखनाबद्दल चैतन्य साहेबांना धन्यवाद.

बॅटमॅन 14/02/2013 - 19:10
अप्रतिम कार्याचे वर्णन करणारा मस्त लेख. कसा सुटला नजरेतून काय माहिती. या अशा लोकांबद्दल आपण काहीही लिहिणे म्हणजे नळाने समुद्राचे वर्णन करणे होय. असो. काही मासिकांतून याबद्दल आधी वाचलं होतं, या लेखाच्या निमित्ताने पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला, बहुत बहुत धन्यवाद :)

NiluMP 16/02/2013 - 00:56
एका अवलियाची ओळख करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद.

vrushali n 14/08/2013 - 10:39
तोन्डात बोटे घालणारी बाहुली...

माहितीबद्दल अनेक धन्यवाद ! अशी माणसेच खरे मानवतेचे काम करत आहेत... बाकीचे सगळे टिव्हीच्या शोधातले बगळे ! जंगलप्रेमींनी चौकशी केल्यावर मग ओरीसा सरकारलाही जाग आली इथे बहुतेक "...आसाम सरकारला..." असे म्हणायचे असावे.

आधी वाचनात आला नव्हता. आता यशोधराने उत्खनन करून हा लेख वर काढल्यावर नजर पडली. खूप छान आणि प्रेरणादायी माहीती आहे. आपापल्या शहरात, राहत्या जागेच्या आजूबाजूस किमान ५ तरी झाडे लावण्याचा (आणि वाढवण्याचा) संकल्प करूयात.

जुइ 23/08/2013 - 22:27
अप्रतिम लेख आणि कल्पनाही करू शकत नाही असे काम केलेल्या व्यक्ति ची ओळख करुन दिल्याब्दल अनेक धन्यवाद!!

मनिष 30/04/2014 - 13:06
हा फार म्हणजे फारच आश्वासक लेख आहे! ह्या माणसाविषयी कुठेतरी वाचल्याचे आठवते..पण हा सविस्तर लेख खुपच आवडला. फारसे प्रतिसाद मिळाले नाही म्हणून फार वाईट वाटायची गरज नाही. प्रतिसाद काय पुणे Vs. xyzपुर वरच्या कुठल्याही धाग्याला मिळतील...पण असे लेख आणि ती माणसे लक्षात राहतात, ते महत्वाचे नाही का?

In reply to by मनिष

यशोधरा 30/04/2014 - 19:50
परवा पैसाताईने फेसबुकवर लिंक शेअर केली होती. तिथेफेबुआवर spiritual ecology असे सर्च करा, त्यांच्या भिंतीवर सापडेल. त्यावरुनच खाली दिलेला उतारा कॉपी केला आहे- Indian man single-handedly plants a 1,360-acre forest (and changes the story) Jadav Payeng turned a barren sandbar in northern India into a lush new forest ecosystem. A little more than 30 years ago, a teenager named Jadav "Molai" Payeng began burying seeds along a barren sandbar near his birthplace in northern India's Assam region to grow a refuge for wildlife. Not long after, he decided to dedicate his life to this endeavor, so he moved to the site so he could work full-time creating a lush new forest ecosystem. Incredibly, the spot today hosts a sprawling 1,360 acres of jungle that Payeng planted — single-handedly. The Times of India recently caught up with Payeng in his remote forest lodge to learn more about how he came to leave such an indelible mark on the landscape. It all started way back in 1979, when floods washed a large number of snakes ashore on the sandbar. One day, after the waters had receded, Payeng, only 16 then, found the place dotted with the dead reptiles. That was the turning point of his life. "The snakes died in the heat, without any tree cover. I sat down and wept over their lifeless forms. It was carnage. I alerted the forest department and asked them if they could grow trees there. They said nothing would grow there. Instead, they asked me to try growing bamboo. It was painful, but I did it. There was nobody to help me. Nobody was interested," says Payeng, now 47. While it's taken years for Payeng's remarkable dedication to planting to receive some well-deserved recognition internationally, it didn't take long for wildlife in the region to benefit from the manufactured forest. Demonstrating a keen understanding of ecological balance, Payeng even transplanted ants to his burgeoning ecosystem to bolster its natural harmony. Soon the shadeless sandbar was transformed into a self-functioning environment where a menagerie of creatures could dwell. The forest, called the Molai woods, now serves as a safe haven for numerous birds, deer, rhinos, tigers and elephants — species increasingly at risk from habitat loss. Despite the conspicuousness of Payeng's project, forestry officials in the region first learned of this new forest in 2008 — and since then they've come to recognize his efforts as truly remarkable, but perhaps not enough. "We're amazed at Payeng," says Gunin Saikia, assistant conservator of Forests. "He has been at it for 30 years. Had he been in any other country, he would have been made a hero."

असामान्य कार्य आहे हे. लेख आवडलाच. आपल्या आजूबाजूची झाडे टिकवून ठेवण्यात आणि अगदी घरातल्या बागेत काही नवीन वाढवण्यात जरी यश आले तरी अंश रूपाने त्यांच्या कार्याला मदत होईल.

चिगो 01/05/2014 - 09:58
सालं घरासमोरच "गार्डन" वाढवायला जमत नाही आम्हाला, आणि हा ग्रेट माणूस जंगल निर्माण करतो? ग्रेटच !! जादव पायेंगच्या जिद्दीला सलाम..

In reply to by चिगो

सखी 06/05/2014 - 22:03
असचं म्हणते. यशोधरा लेख वरती काढल्याबद्दल तुझेही आभार!

बहुगुणी 02/05/2014 - 03:15
जादव पायेंग विषयीचा हा व्हिडिओ; ४:१५-४:३५ या वेळात लक्ष देऊन पहा, रोमांच उठतील... दोन वर्षांपूर्वी या लेखावर पहिली प्रतिक्रिया दिली होती, अजूनही वाचकांना हा लेख वाचावासा वाटतो यातच बरंच काही आलं. पण या निमित्ताने एक आवाहन करावंसं वाटतं... मिपाकर जगभरात अनेक ठिकाणी कट्टे करतात. प्रत्येक कट्टेकर्‍याने येतांना एक रोपटं घेऊन यावं, आणि कट्ट्यानंतर जवळच्या मोकळ्या सार्वजनिक बागेत / जमिनीत (किंवा घर / हॉटेल मालकाची परवानगी असेल तर चक्क घराबाहेरच्या / हॉटेलाबाहेरच्या मोकळ्या जागेत) ही रोपं लावावीत. कुणास ठाऊक, कल्पना पटली आणि प्रत्यक्षात आली तर भविष्यात अगदी जादव पायेंगचं जंगल नाही तरी जगभरात बरीचशी मिपा-मिनी-उद्यानं तयार होतील :-)

नुकतेच १३ वे गिरिमित्र संमेलन महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड येथे संपन्न झाले. जादेव पायेंग हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या निमित्ताने ज्या भटक्यांना त्यांच्या बद्दल माहिती नव्हती त्यांना अगदी जवळून त्यांच्याशी मोडका तोडका का होईना संवाद साधता आला. त्यांच्या अफाट कार्याची माहिती सर्वाना झाली. मिपावरील आपल्या लेखामुळे त्यांना भेटण्याची उत्कंठा निर्माण झाली होती ती पूर्ण झाली. मिपाला आणि आपल्याला मनापासून धन्यवाद.

In reply to by भ ट क्या खे ड वा ला

बहुगुणी 15/07/2014 - 20:13
गिरिमित्र संमेलनाविषयीही लिहा, वाचायला आवडेल. थोडंसं संबंधितः कालच एक विरोप वाचायला मिळाला; त्यानुसार 'कल्पवृक्ष' ही संस्था 'सह्याद्री - एक अनमोल ठेवा' हे ४०० पानी पुस्तक प्रकाशित करण्याच्या मार्गावर आहे, प्रत्येकी २०० रुपये किंमतीस हे उपलब्ध असेल. याविषयीची आधिक माहिती विरोपातून खाली देतो आहे (ज्यांना या प्रकाशन प्रकल्पात काही मदत करण्याची इच्छा आहे त्यांनी माझ्याशी व्यनितून संपर्क केला तर त्यांची प्रकल्प-चालकांशी इ-गाठ घालून देउ शकेन): We are happy to announce that our Marathi handbook on the Sahyadri region of Maharashtra - "Sahyadri - Nisargacha Anmol Theva" is ready to go to print. The mountain ranges of the Western Ghats of Maharashtra – popularly known as the Sahyadris – is a unique landscape which harbours a huge variety of plant and animal life, some which are not found anywhere else in the world. They support several tribal groups which are leading traditional lifestyles. Due to rapid urbanization, there are several threats which are impacting the region. There are steps being taken by the government as well as communities to reduce these impacts, and to conserve the region. This book offers information on various aspects like ecosystems, biodiversity, threats and conservation measures with specific focus on the Sahyadri region in Maharashtra.An effort has been made to simplify scientific concepts as far as possible for a layperson’s understanding. Visually attractive with photos and illustrations, the book also contains sample activities after every chapter which could be adapted by users according to their context.

In reply to by यशोधरा

बहुगुणी 13/01/2016 - 02:15
उपलब्धता: BNHS India: http://bnhs.org/bnhs/index.php?option=com_virtuemart&view=productdetails&virtuemart_product_id=244&virtuemart_category_id=13&Itemid=652 बुकगंगा: http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5722580869706533510 Sahyadri - Nisargacha Anmol Theva Rs. 490/- 200pgs all photos in colour Published by Sakaal Papers in Marathi कल्पवृक्षच्या दुव्यावरून थोडी माहिती: This handbook on the Sahyadri region of Maharashtra focuses on mountain ranges of the Western Ghats of Maharashtra , popularly known as the Sahyadri s , forming a unique landscape which harbours a huge variety of plant and animal life, some which are not found anywhere else in the world. They support several tribal groups which are leading traditional lifestyles. Due to rapid urbanization, there are several threats which are impacting the region. There are steps being taken by the government as well as communities to reduce these impacts, and to conserve the region. This book offers information on various aspects like ecosystems, biodiversity, threats and conservation measures with specific focus on the Sahyadri region in Maharashtra. An effort has been made to simplify scientific concepts as far as possible for a layperson’s understanding. Visually attractive with photos and illustrations, the book also contains sample activities after every chapter which could be adapted by users according to their context. The book will be of interest to teachers, environment educators, the government officials (specially Education dept, Forest Department, and Tribal department), wildlife tourists, groups involved in tourism, NGOs and concerned individuals. We would be happy to give a discount on bulk order (above 5) or if there is genuine need for a concession (for e.g. use in a rural school). PDF Sampler (A selection of random pages): http://kalpavriksh.org/images/Publications/Sahyadribooksampler.pdf

In reply to by बहुगुणी

यशोधरा 13/01/2016 - 09:54
धन्यवाद, हो, मध्यंतरी पगमार्क संस्थेनी पुरस्कृत केलेले एक प्रदर्शन पाहिले होते, तिथे ते पुस्तक पाहिले मी.

In reply to by भ ट क्या खे ड वा ला

या गिरिमित्र संमेलनाच्या निमित्ताने जादेव पायेंग यांची म.टा. मधे प्रसिध्द झालेली मुलाखत. पैजारबुवा,

बहुगुणी 22/04/2012 - 23:05
चै गो: वसुंधरा दिवसाचं निमित्त साधून फार uplifting लेख लिहिलात, धन्यवाद! जादव पायेंग ची दखल इतर देशातल्या लोकांनी जितकी घेतली तितकी भारतीयांनी नाही. जालावर शोधून त्याचं प्रकाशचित्र इथे टाकतोयः

श्रीरंग 23/04/2012 - 00:20
सुंदर लेख! खूप खूप धन्यवाद! असंख्य कतृत्वशून्य फडतूस तथाकथित सेलेब्रिटीजची टीव्ही वरची गर्दी दिसली, की अशा खरोखरच्या उत्तुंग लोकांकडे माध्यमांचं होत असलेलं दुर्लक्ष पाहून खंत वाटते.

कौतिक राव 23/04/2012 - 00:57
आप्ल्या राज्यात चान्गला स्कोप आहे जादवान्ना!! या महापुरुशा ला आपल्या देशाचा पर्यावरण मन्त्री का करु नये.. अशी एक कारणे दाखवा नोटीस काढायला हवी..

स्पंदना 23/04/2012 - 07:26
बोलती बंद झाली . अरण्य ? अरण्य उभा केल यान? बापरे. एकच सुचना 'ब्रम्हपुत्र' हा 'नद' आहे. या प्रवाहाचा पात्रविस्तार अन लांबी यावर आधारित हा एक्मेव 'नद ' म्हणुन ओळखला जाणारा प्रवाह .

In reply to by नेत्रेश

स्पंदना 14/08/2013 - 05:22
नद हा अतिविशाल पात्र अन प्र्चंद ओघ असलेला प्रवाह असावा अस मला वाटतय. पण कायमच ब्रह्मपुत्र नदीचा उल्लेख नद असा ऐकला आहे. http://in.answers.yahoo.com/question/index?qid=20090408084705AAmCsMx

निशदे 24/04/2012 - 00:48
फारच समयोचित आणि माहितीपूर्ण लेख. असे कितीएक ध्येयवेडे प्रसिद्धीची तमा न बाळगता आपल्या मार्गाने जात असतील. धन्यवाद चैतन्य..... :)

पैसा 24/04/2012 - 19:16
अगदी समयोचित लेख आणि उत्तम ओळख. असे कितीतरी लोक हवे आहेत तरच आपली जंगलं वाचतील.

मन१ 24/04/2012 - 19:39
आभाळाएवढ्या कार्याला सलाम. खरच कुणा एकट्याला एवधं सगळं जमेल ह्यावर विश्वास बसत नाही. शंका:- त्याचा पोटापाण्याचा व्यवसाय सध्या काय? तो पूर्वी (जंगल उभारणीच्या काळात) काय करायचा? किंवा तो हे कसे करु शकला? ह्याच सर्व शंका मला बिहारमधील "पहाडबाबा" ह्या थोर माणसाबद्दलही आहेत.

बायको, दोन मुले आणि एक मुलगी अश्या आपल्या कुटुंबाचा चरितार्थ तो घरात पाळलेल्या गाई आणि म्हशिंचं दूध विकून चालवतो. हे वाक्य त्या लेखात आहे. माझ्या मते आपल्या प्रश्नाचे उत्तर या वाक्यात आहे.

एस 12/02/2013 - 23:40
मिपावर पर्यावरणाबद्दल फारसे लेख आलेले वाचण्यात नाहीत. बहुसंख्य मिपाकर पर्यावरणाच्या बाबतीत 'मला काय त्याचे?' असे आहेत की काय असाही माझा ग्रह झालाय. पण हा लेख मात्र फार आवडला. काही दुवे येथे देत आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या खूपशा गोष्टी करण्याआधी आपण विचार करायला शिकूयात ही आशा. http://www.storyofstuff.org/ लाखमालाची गोष्ट - http://vimeo.com/10132338

सुबोध खरे 12/02/2013 - 23:46
चैतन्य गौरान्गप्रभु आपल्याला सुंदर लेखाबद्दल सलाम जादव पायेंग यांना साष्टांग दंडवत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचे आदर्श उदाहरण

अभ्या.. 13/02/2013 - 02:06
सुरेख, एकदम अप्रतिम अशी ओळख करुन दिलीत. अत्यंत उत्तम अशा लेखनाबद्दल चैतन्य साहेबांना धन्यवाद.

बॅटमॅन 14/02/2013 - 19:10
अप्रतिम कार्याचे वर्णन करणारा मस्त लेख. कसा सुटला नजरेतून काय माहिती. या अशा लोकांबद्दल आपण काहीही लिहिणे म्हणजे नळाने समुद्राचे वर्णन करणे होय. असो. काही मासिकांतून याबद्दल आधी वाचलं होतं, या लेखाच्या निमित्ताने पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला, बहुत बहुत धन्यवाद :)

NiluMP 16/02/2013 - 00:56
एका अवलियाची ओळख करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद.

vrushali n 14/08/2013 - 10:39
तोन्डात बोटे घालणारी बाहुली...

माहितीबद्दल अनेक धन्यवाद ! अशी माणसेच खरे मानवतेचे काम करत आहेत... बाकीचे सगळे टिव्हीच्या शोधातले बगळे ! जंगलप्रेमींनी चौकशी केल्यावर मग ओरीसा सरकारलाही जाग आली इथे बहुतेक "...आसाम सरकारला..." असे म्हणायचे असावे.

आधी वाचनात आला नव्हता. आता यशोधराने उत्खनन करून हा लेख वर काढल्यावर नजर पडली. खूप छान आणि प्रेरणादायी माहीती आहे. आपापल्या शहरात, राहत्या जागेच्या आजूबाजूस किमान ५ तरी झाडे लावण्याचा (आणि वाढवण्याचा) संकल्प करूयात.

जुइ 23/08/2013 - 22:27
अप्रतिम लेख आणि कल्पनाही करू शकत नाही असे काम केलेल्या व्यक्ति ची ओळख करुन दिल्याब्दल अनेक धन्यवाद!!

मनिष 30/04/2014 - 13:06
हा फार म्हणजे फारच आश्वासक लेख आहे! ह्या माणसाविषयी कुठेतरी वाचल्याचे आठवते..पण हा सविस्तर लेख खुपच आवडला. फारसे प्रतिसाद मिळाले नाही म्हणून फार वाईट वाटायची गरज नाही. प्रतिसाद काय पुणे Vs. xyzपुर वरच्या कुठल्याही धाग्याला मिळतील...पण असे लेख आणि ती माणसे लक्षात राहतात, ते महत्वाचे नाही का?

In reply to by मनिष

यशोधरा 30/04/2014 - 19:50
परवा पैसाताईने फेसबुकवर लिंक शेअर केली होती. तिथेफेबुआवर spiritual ecology असे सर्च करा, त्यांच्या भिंतीवर सापडेल. त्यावरुनच खाली दिलेला उतारा कॉपी केला आहे- Indian man single-handedly plants a 1,360-acre forest (and changes the story) Jadav Payeng turned a barren sandbar in northern India into a lush new forest ecosystem. A little more than 30 years ago, a teenager named Jadav "Molai" Payeng began burying seeds along a barren sandbar near his birthplace in northern India's Assam region to grow a refuge for wildlife. Not long after, he decided to dedicate his life to this endeavor, so he moved to the site so he could work full-time creating a lush new forest ecosystem. Incredibly, the spot today hosts a sprawling 1,360 acres of jungle that Payeng planted — single-handedly. The Times of India recently caught up with Payeng in his remote forest lodge to learn more about how he came to leave such an indelible mark on the landscape. It all started way back in 1979, when floods washed a large number of snakes ashore on the sandbar. One day, after the waters had receded, Payeng, only 16 then, found the place dotted with the dead reptiles. That was the turning point of his life. "The snakes died in the heat, without any tree cover. I sat down and wept over their lifeless forms. It was carnage. I alerted the forest department and asked them if they could grow trees there. They said nothing would grow there. Instead, they asked me to try growing bamboo. It was painful, but I did it. There was nobody to help me. Nobody was interested," says Payeng, now 47. While it's taken years for Payeng's remarkable dedication to planting to receive some well-deserved recognition internationally, it didn't take long for wildlife in the region to benefit from the manufactured forest. Demonstrating a keen understanding of ecological balance, Payeng even transplanted ants to his burgeoning ecosystem to bolster its natural harmony. Soon the shadeless sandbar was transformed into a self-functioning environment where a menagerie of creatures could dwell. The forest, called the Molai woods, now serves as a safe haven for numerous birds, deer, rhinos, tigers and elephants — species increasingly at risk from habitat loss. Despite the conspicuousness of Payeng's project, forestry officials in the region first learned of this new forest in 2008 — and since then they've come to recognize his efforts as truly remarkable, but perhaps not enough. "We're amazed at Payeng," says Gunin Saikia, assistant conservator of Forests. "He has been at it for 30 years. Had he been in any other country, he would have been made a hero."

असामान्य कार्य आहे हे. लेख आवडलाच. आपल्या आजूबाजूची झाडे टिकवून ठेवण्यात आणि अगदी घरातल्या बागेत काही नवीन वाढवण्यात जरी यश आले तरी अंश रूपाने त्यांच्या कार्याला मदत होईल.

चिगो 01/05/2014 - 09:58
सालं घरासमोरच "गार्डन" वाढवायला जमत नाही आम्हाला, आणि हा ग्रेट माणूस जंगल निर्माण करतो? ग्रेटच !! जादव पायेंगच्या जिद्दीला सलाम..

In reply to by चिगो

सखी 06/05/2014 - 22:03
असचं म्हणते. यशोधरा लेख वरती काढल्याबद्दल तुझेही आभार!

बहुगुणी 02/05/2014 - 03:15
जादव पायेंग विषयीचा हा व्हिडिओ; ४:१५-४:३५ या वेळात लक्ष देऊन पहा, रोमांच उठतील... दोन वर्षांपूर्वी या लेखावर पहिली प्रतिक्रिया दिली होती, अजूनही वाचकांना हा लेख वाचावासा वाटतो यातच बरंच काही आलं. पण या निमित्ताने एक आवाहन करावंसं वाटतं... मिपाकर जगभरात अनेक ठिकाणी कट्टे करतात. प्रत्येक कट्टेकर्‍याने येतांना एक रोपटं घेऊन यावं, आणि कट्ट्यानंतर जवळच्या मोकळ्या सार्वजनिक बागेत / जमिनीत (किंवा घर / हॉटेल मालकाची परवानगी असेल तर चक्क घराबाहेरच्या / हॉटेलाबाहेरच्या मोकळ्या जागेत) ही रोपं लावावीत. कुणास ठाऊक, कल्पना पटली आणि प्रत्यक्षात आली तर भविष्यात अगदी जादव पायेंगचं जंगल नाही तरी जगभरात बरीचशी मिपा-मिनी-उद्यानं तयार होतील :-)

नुकतेच १३ वे गिरिमित्र संमेलन महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड येथे संपन्न झाले. जादेव पायेंग हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या निमित्ताने ज्या भटक्यांना त्यांच्या बद्दल माहिती नव्हती त्यांना अगदी जवळून त्यांच्याशी मोडका तोडका का होईना संवाद साधता आला. त्यांच्या अफाट कार्याची माहिती सर्वाना झाली. मिपावरील आपल्या लेखामुळे त्यांना भेटण्याची उत्कंठा निर्माण झाली होती ती पूर्ण झाली. मिपाला आणि आपल्याला मनापासून धन्यवाद.

In reply to by भ ट क्या खे ड वा ला

बहुगुणी 15/07/2014 - 20:13
गिरिमित्र संमेलनाविषयीही लिहा, वाचायला आवडेल. थोडंसं संबंधितः कालच एक विरोप वाचायला मिळाला; त्यानुसार 'कल्पवृक्ष' ही संस्था 'सह्याद्री - एक अनमोल ठेवा' हे ४०० पानी पुस्तक प्रकाशित करण्याच्या मार्गावर आहे, प्रत्येकी २०० रुपये किंमतीस हे उपलब्ध असेल. याविषयीची आधिक माहिती विरोपातून खाली देतो आहे (ज्यांना या प्रकाशन प्रकल्पात काही मदत करण्याची इच्छा आहे त्यांनी माझ्याशी व्यनितून संपर्क केला तर त्यांची प्रकल्प-चालकांशी इ-गाठ घालून देउ शकेन): We are happy to announce that our Marathi handbook on the Sahyadri region of Maharashtra - "Sahyadri - Nisargacha Anmol Theva" is ready to go to print. The mountain ranges of the Western Ghats of Maharashtra – popularly known as the Sahyadris – is a unique landscape which harbours a huge variety of plant and animal life, some which are not found anywhere else in the world. They support several tribal groups which are leading traditional lifestyles. Due to rapid urbanization, there are several threats which are impacting the region. There are steps being taken by the government as well as communities to reduce these impacts, and to conserve the region. This book offers information on various aspects like ecosystems, biodiversity, threats and conservation measures with specific focus on the Sahyadri region in Maharashtra.An effort has been made to simplify scientific concepts as far as possible for a layperson’s understanding. Visually attractive with photos and illustrations, the book also contains sample activities after every chapter which could be adapted by users according to their context.

In reply to by यशोधरा

बहुगुणी 13/01/2016 - 02:15
उपलब्धता: BNHS India: http://bnhs.org/bnhs/index.php?option=com_virtuemart&view=productdetails&virtuemart_product_id=244&virtuemart_category_id=13&Itemid=652 बुकगंगा: http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5722580869706533510 Sahyadri - Nisargacha Anmol Theva Rs. 490/- 200pgs all photos in colour Published by Sakaal Papers in Marathi कल्पवृक्षच्या दुव्यावरून थोडी माहिती: This handbook on the Sahyadri region of Maharashtra focuses on mountain ranges of the Western Ghats of Maharashtra , popularly known as the Sahyadri s , forming a unique landscape which harbours a huge variety of plant and animal life, some which are not found anywhere else in the world. They support several tribal groups which are leading traditional lifestyles. Due to rapid urbanization, there are several threats which are impacting the region. There are steps being taken by the government as well as communities to reduce these impacts, and to conserve the region. This book offers information on various aspects like ecosystems, biodiversity, threats and conservation measures with specific focus on the Sahyadri region in Maharashtra. An effort has been made to simplify scientific concepts as far as possible for a layperson’s understanding. Visually attractive with photos and illustrations, the book also contains sample activities after every chapter which could be adapted by users according to their context. The book will be of interest to teachers, environment educators, the government officials (specially Education dept, Forest Department, and Tribal department), wildlife tourists, groups involved in tourism, NGOs and concerned individuals. We would be happy to give a discount on bulk order (above 5) or if there is genuine need for a concession (for e.g. use in a rural school). PDF Sampler (A selection of random pages): http://kalpavriksh.org/images/Publications/Sahyadribooksampler.pdf

In reply to by बहुगुणी

यशोधरा 13/01/2016 - 09:54
धन्यवाद, हो, मध्यंतरी पगमार्क संस्थेनी पुरस्कृत केलेले एक प्रदर्शन पाहिले होते, तिथे ते पुस्तक पाहिले मी.

In reply to by भ ट क्या खे ड वा ला

या गिरिमित्र संमेलनाच्या निमित्ताने जादेव पायेंग यांची म.टा. मधे प्रसिध्द झालेली मुलाखत. पैजारबुवा,
जंगल! परमेश्वराने अगदी मुक्तहस्ताने सृष्टीसौंदर्याची उधळण केलेलं वसुंधरेचं हिरवं लेणं! जंगल म्हटलं की वाघोबाच्या डरकाळीपासुन ते टारझनच्या आरोळीपर्यंतच्या आठवणी मनात घर न करतील तरच नवल. अवघ्या जीवसृष्टीला आकार देणा-या या जंगलातूनच मानवजातीला जिवंत राहण्याचे तंत्र, जीवन सुखी करण्यासाठीचे यंत्र, आणि जीवनाचं सार्थक करण्याचे मंत्र गवसलेत. जंगलाकडून हे सगळं घेत असतांना आपण जंगालाचंही काहीतरी देणं लागतो हे मात्र आपण सामान्य माणसं सोयिस्करपणे विसरतो. जादव पायेंग मात्र विसरभोळा नाही. सोयिस्करपणे विसरणे तर त्याच्या गावीही नाही.

हे बंध रेशमाचे

सर्वसाक्षी ·

मस्त लेख आणि विस्मयकारक निरिक्षण. अभिनंदन. प्राणी पाखरांचे विश्व आपल्या विश्वाला समांतर आहेसे वाटते. त्यांच्या भावभावना टिपताना, अभ्यासताना जाणवतं त्यांचेही संवाद चालू असतात, संभाषण चालू असतं. त्यांच्या चेहर्‍यावरील हावभाव फार लोभस असतात. आपल्या पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा, मांजर ह्यांचे हावभाव निरखावे त्यांची भाषा समजली नाही, तरी काहितरी आहे हे नक्कीच जाणवते. कुत्रा आपल्या क्षेत्रात शेपटी वर करून फिरतो तर दुसर्‍या कुत्र्याच्या क्षेत्रात शिरल्यावर शेपुट खाली करून, कान पाडून चालतो. अशा कुत्र्यावर तिथला कुत्रे कितीही भुंकले तरी हल्ला करीत नाहीत (पूर्व वैमनस्याचे किस्से वगळता). एखादा ताकदवान कुत्रा आपली शेपुट वरच ठेऊन, कान ताठ ठेऊन, 'मी तुम्हाला घाबरत नाही' असा संदेश देतो. आता तिथले कुत्रे कमकुवत असतील तर खुप भुंकतात, हल्ला करण्याचा आव आणतात पण आपली ताकद ओळखुन हल्ला करीत मात्र नाहीत. मांजर घाबरली की शेपुट पिंजारते. अशा वेळी ती घातक असते हल्ला (स्वसंरक्षणार्थ) करू शकते. मांजर शेपुट आडव्या दिशेत हलवत असेल तर ती रागावली आहे हे समजावे. खेळण्याच्या मनःस्थितीत असताना, रागावलेली असताना, घाबरलेली असताना आणि बोक्याशी प्रेमात आली असताना मांजर वेगवेगळे सुर आळवते.

रेवती 09/04/2012 - 05:03
छानच झाले आहे लेखन. छायाचित्रण पाहिले. चिमणा त्या पिल्लाचा कितीतरी वेळा बाहेर जाण्यासाठी प्रवृत्त करत होता पण पिल्लाचा धीर होत नव्हता ते पाहून मनुष्याच्या पिल्लांनाही एकच गोष्ट कितीवेळा सांगावी लागते त्याची आठवण झाली. ;)

सहज 09/04/2012 - 06:08
मी अश्यावेळी एखादा पंचा, टॉवेल टाकून, पिल्लाला त्याखाली पकडून (जेणेकरुन पक्षाचे पंजे, नखे आपल्याला लागू नयेत) गॅलरीमधे सोडून द्यायचो. वर्णन तर भारीच! तांत्रिक प्रश्न - जर एखाद्याचा 'होम व्हिडिओ' पाहीला, तर त्या व्यक्तीच्या घरी जाउन आल्यासारखे आहे का? ;-) (दिवस : आमंत्रणे रेशो गड्बडलेला) सहज

मृत्युन्जय 09/04/2012 - 10:55
सर्वसाक्षींच्या लेखात से रोजच्या घटनांचे किंवा साध्यासुध्या प्रसंगांचे नेमके चित्रण असते त्यामुळे ते भावुन जातात. हा लेखही आवडला हो ससा :)

सस्नेह 09/04/2012 - 12:27
वा, खूप दिवसांनि चिमण्यांबद्दल ऐकायला (वाचायला ) अन पहायलाही मिळाले. रेशमाचे बंध खरोखरच छान जपले आहेत तुम्ही अन तुमच्या कुटुंबियांनी, सर्वसाक्षीजी. निसर्गाशी नाते राखणारे हे धागे सर्वानीच शक्य होईल तसे जपावेत, अशी विनंती.

पहाटवारा 09/04/2012 - 13:16
शाळेतला धडा आठवला मराठीच्या पुस्तकातला .. बहुदा शिरिष पै नी लिहिलेली कथा असावी .. घरटे मोडायला लागल्याची .. मस्त लिहिले आहे .. थोडा टायपो झाला आहे .. "मग मात्र मी फार अस्वस्थ झाले. " बाकि मजा आली वाचताना ..

मस्त लेख आणि विस्मयकारक निरिक्षण. अभिनंदन. प्राणी पाखरांचे विश्व आपल्या विश्वाला समांतर आहेसे वाटते. त्यांच्या भावभावना टिपताना, अभ्यासताना जाणवतं त्यांचेही संवाद चालू असतात, संभाषण चालू असतं. त्यांच्या चेहर्‍यावरील हावभाव फार लोभस असतात. आपल्या पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा, मांजर ह्यांचे हावभाव निरखावे त्यांची भाषा समजली नाही, तरी काहितरी आहे हे नक्कीच जाणवते. कुत्रा आपल्या क्षेत्रात शेपटी वर करून फिरतो तर दुसर्‍या कुत्र्याच्या क्षेत्रात शिरल्यावर शेपुट खाली करून, कान पाडून चालतो. अशा कुत्र्यावर तिथला कुत्रे कितीही भुंकले तरी हल्ला करीत नाहीत (पूर्व वैमनस्याचे किस्से वगळता). एखादा ताकदवान कुत्रा आपली शेपुट वरच ठेऊन, कान ताठ ठेऊन, 'मी तुम्हाला घाबरत नाही' असा संदेश देतो. आता तिथले कुत्रे कमकुवत असतील तर खुप भुंकतात, हल्ला करण्याचा आव आणतात पण आपली ताकद ओळखुन हल्ला करीत मात्र नाहीत. मांजर घाबरली की शेपुट पिंजारते. अशा वेळी ती घातक असते हल्ला (स्वसंरक्षणार्थ) करू शकते. मांजर शेपुट आडव्या दिशेत हलवत असेल तर ती रागावली आहे हे समजावे. खेळण्याच्या मनःस्थितीत असताना, रागावलेली असताना, घाबरलेली असताना आणि बोक्याशी प्रेमात आली असताना मांजर वेगवेगळे सुर आळवते.

रेवती 09/04/2012 - 05:03
छानच झाले आहे लेखन. छायाचित्रण पाहिले. चिमणा त्या पिल्लाचा कितीतरी वेळा बाहेर जाण्यासाठी प्रवृत्त करत होता पण पिल्लाचा धीर होत नव्हता ते पाहून मनुष्याच्या पिल्लांनाही एकच गोष्ट कितीवेळा सांगावी लागते त्याची आठवण झाली. ;)

सहज 09/04/2012 - 06:08
मी अश्यावेळी एखादा पंचा, टॉवेल टाकून, पिल्लाला त्याखाली पकडून (जेणेकरुन पक्षाचे पंजे, नखे आपल्याला लागू नयेत) गॅलरीमधे सोडून द्यायचो. वर्णन तर भारीच! तांत्रिक प्रश्न - जर एखाद्याचा 'होम व्हिडिओ' पाहीला, तर त्या व्यक्तीच्या घरी जाउन आल्यासारखे आहे का? ;-) (दिवस : आमंत्रणे रेशो गड्बडलेला) सहज

मृत्युन्जय 09/04/2012 - 10:55
सर्वसाक्षींच्या लेखात से रोजच्या घटनांचे किंवा साध्यासुध्या प्रसंगांचे नेमके चित्रण असते त्यामुळे ते भावुन जातात. हा लेखही आवडला हो ससा :)

सस्नेह 09/04/2012 - 12:27
वा, खूप दिवसांनि चिमण्यांबद्दल ऐकायला (वाचायला ) अन पहायलाही मिळाले. रेशमाचे बंध खरोखरच छान जपले आहेत तुम्ही अन तुमच्या कुटुंबियांनी, सर्वसाक्षीजी. निसर्गाशी नाते राखणारे हे धागे सर्वानीच शक्य होईल तसे जपावेत, अशी विनंती.

पहाटवारा 09/04/2012 - 13:16
शाळेतला धडा आठवला मराठीच्या पुस्तकातला .. बहुदा शिरिष पै नी लिहिलेली कथा असावी .. घरटे मोडायला लागल्याची .. मस्त लिहिले आहे .. थोडा टायपो झाला आहे .. "मग मात्र मी फार अस्वस्थ झाले. " बाकि मजा आली वाचताना ..
सकाळी चिवचिवत येणार्‍या चिमण्या हा माझ्या आयुष्याचा एक भागच झाला आहे. सकाळी बाहेरच्या खोलीचे काचेचे दरवाजे सरकावायला जरा उशीर झाला तर बाहेर आवाज सुरू झालेला असतो. दारं उघडायची खोटी. चिवचिवाटाने जणु ’सुप्रभात’ करत चिमण्या आंत शिरतात. छज्जावर तांदुळ टाकले की प्रथम आपल्या थव्यातील इतर चिमण्यांना साद घालणार आणि मग एकेक दाणा टिपायला सुरुवात. एकिकडे चिवचिवाट सुरुच असतो. अनेक वर्षे हे नियमितपणे होत असल्याने आता सरावाने मला साधारण तीन प्रकारचे बोल लक्षात येउ लागले आहेत.

एक पद्धत..

गवि ·

चाणक्य 30/03/2012 - 14:38
हा माणूस कश्यावर लिहिल काही सांगता येत नाही. आता बोली भाषेत सहज पणे वापरली जाणारी पालुपदं - 'असेल आपली एक पध्दत' किंवा 'एकात एक' यावरही काही लिहिता येउ शकतं हे आमच्या टकुर्‍यात येणार पण नाही. पण हा माणूस लिहिणार...आणि लई भारी काहीतरी लिहिणार. अवघड आहे.

@गावाचे जास्तीचे स्त्राव पुसून घ्यायला वापरलं जाणारं फडकं बनतं म्हणे तिचं.. >>> ग.वि. काटा आला हो अंगावर,अता मुर्दाड व्हायच्या जमान्यात हे असले घाव सोसत नाहीत हो... :-(

In reply to by वपाडाव

यकु 30/03/2012 - 16:09
कोपरे कापण्याचं पहिल्यांदाच वाचलं.. 'श्री' शिवाय आणि लाल शाईतलं पोस्टकार्ड आलं की घरात उदासी पसरायची हे आठवतंय.. शाळेत लिहायला सांगितलेली, घरची पत्रे लिहिताना 'श्री' लिहायचं राहून गेल्याने खाल्लेल्या चापट्या पण आठवत आहेत.. ;-)

सुहास.. 30/03/2012 - 14:45
अर्थात मी जटबिट आलेली कधी पाहिलीच नाही..आणि त्यामुळे पोरगी सोडलेलीही पाहिली नाही.. ..पण असेल.. आपली एक पद्धत.. >>> बरचं पुनर्वसन झालय आता, गवि, पुन्हा स्मरण रंजन ? काका म्हणायला सुरूवात करावी वाटते ;)

In reply to by सुहास..

गवि 30/03/2012 - 15:31
बरचं पुनर्वसन झालय आता,
वा.. चांगलंच.. प्रश्नच नाही तर मग.. :)
गवि, पुन्हा स्मरण रंजन ?
..एक आपली पद्धत.. :) ( पंचवीसेक वर्षांपूर्वी अवचटांनी वाघ्या मुरळी / देवदासींवर लिहिलं तेव्हाही त्यांची आधी पक्की समजूत होती की ती प्रथा आता जवळजवळ संपली.. त्यांनी तसं लिहूनच सुरुवात केलीय.. मग जसजसे पाहात गेले तसं वारुळ फुटून एकदम लाखो मुंग्या बाहेर याव्यात तशा या व्यक्ती दिसायला लागल्या.. पुनर्वसनाचे प्रयत्न चालू आहेत हे जरुर खरं.. पण प्रथेविषयी.. "आता ते संपलंय" किंवा "कमी झालंय" अशी आपली समजूत असणं हीच जुन्या काळापासूनची ट्रॅजेडी आहे.. आणि तीच दाखवण्याचा प्रयत्न मी केलाय...... यात वाचकांपैकी कोणी त्यांचं आयुष्य जवळून पाहिलेलं नसेल असं म्हणण्याचा उद्देश नाही.. कदाचित त्यांच्यासाठी काम करणाराही कोणी इथे असू शकेल.. )

In reply to by गवि

सुहास.. 30/03/2012 - 17:48
एक आपली पद्धत.. >> :) यात वाचकांपैकी कोणी त्यांचं आयुष्य जवळून पाहिलेलं नसेल असं म्हणण्याचा उद्देश नाही.. कदाचित त्यांच्यासाठी काम करणाराही कोणी इथे असू शकेल. इथे आहे की नाही ते माहीत नाही, पण पलीकडच्या संस्थंळावर आहे (इथल तिथ, आणी तिथल इथ नाव घेण चांगल दिसत नाही ..असो )

In reply to by सुहास..

पलीकडच्या संस्थंळावर आहे (इथल तिथ, आणी तिथल इथ नाव घेण चांगल दिसत नाही ..असो )
बरा मुद्दा काढलात. कित्येक दिवसांपासून मनात होते विचारायचे. मराठी संस्थळांवर इतर संस्थळांची नावे का घेतली जात नाहीत ? सरळ, उपक्रमावर एक गृहस्थ आहेत, किंवा ऐसी वर कुणी आहे, मनोगतावर काही जण आहेत, असे म्हटले तर काय बिघडते? एका संस्थळावर इतर संस्थळांची बदनामी होऊ नये हे ठीक आहे. पण चांगले लिहिताना नावे का घेऊ नयेत? त्या मागे काही ठोस कारण आहे की ही पण "आपली एक पद्धत" ???

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रास 31/03/2012 - 15:43
सहमत.
एका संस्थळावर इतर संस्थळांची बदनामी होऊ नये हे ठीक आहे. पण चांगले लिहिताना नावे का घेऊ नयेत? त्या मागे काही ठोस कारण आहे की ही पण "आपली एक पद्धत" ???
बुल्साय....!

इरसाल 30/03/2012 - 14:53
हे खरेच आहे मयताची बातमी लिहुन पाठवताना कार्डाचा कोपरा कापून पाठवतात. १. आणी जर लग्नासाठी कार्ड असेल तर त्यावर कुंकवाच्या पाण्याचे शिंतोडे मारुन पाठवतात. (कार्ड = पोस्टकार्ड) हे वाचण्यासारखे आहे. २. इथे माझ्या डिपार्टमेंटमधे एक माणुस आहे. तो जमिनीचा व्यवहार झाला की, ज्या सिम्कार्ड वरुन बोलणे वगैरे फायनल झाले तेच तोडुन टाकतो.(आताशा ७/८ कार्ड तोडलेत म्हणे)

सुहास.. 30/03/2012 - 15:02
इथे माझ्या डिपार्टमेंटमधे एक माणुस आहे. तो जमिनीचा व्यवहार झाला की, ज्या सिम्कार्ड वरुन बोलणे वगैरे फायनल झाले तेच तोडुन टाकतो.(आताशा ७/८ कार्ड तोडलेत म्हणे) >> आयला खरच की काय ? मी पण घरात नाष्ट्याची प्लेट संपली की किचन च्या वॉश बेसीन मध्ये ठेवतो, माझी पध्दत कशी कोणाला ठावुक नाही ;)

प्रास 30/03/2012 - 15:09
फारच सुंदर मुक्तक गवि! अत्यंत कमी शब्दांमध्ये अपेक्षित असा टोकदार परिणाम करवण्याचं तुझं कसब जबरदस्त आहे. ही मात्र खास तुझीच पद्धत.....

विसुनाना 30/03/2012 - 15:14
तिचा फक्त देव.. म्हणजे कोणीच नाही ना...? गावाचे जास्तीचे स्त्राव पुसून घ्यायला वापरलं जाणारं फडकं बनतं म्हणे तिचं..
या ओळी चिरफाड करणार्‍या.

स्मिता. 30/03/2012 - 15:37
शेवटपर्यंत वाचता वाचता मनाला कितीतरी यातना झाल्या... या पद्धती लवकरात लवकत बंद पडाव्या!

सहज 30/03/2012 - 15:52
मुक्तक छान आहे. असेच अजुन काही सुचले काही दिवसांनी की परत लिहता येईल. पोस्टकार्डची ही पद्धत माहित नव्हती. बाकी मनुष्य हा मुळात हिंस्त्र पशु आहे, दुर्बलांचे सबलीकरण झाले की तो उरलेले दुर्बल शोषणाकरता शोधायला लागतो. सहज (तेंडुलकर)

प्यारे१ 30/03/2012 - 15:56
ओ गवि... ही डोक्याला शॉट पद्धत बरी नव्हे... डोक्यात भुंगे पोखरत राहतात नुसते. शेवट तर अंगावर येतोय. दु:खद बातमी असेल तर पोस्टकार्ड दोन ओळींमध्ये लिहून मायना आणि शेवट पण न करता पाठवले जायचे. पत्रिका हळदकुंकवाची बोटे लावून पाठवली जायची.

चिगो 30/03/2012 - 16:37
सलाम, मालक.. काटेरी लिहीलंय अगदी.. __/\__ मागे एकदा लोकप्रभात जटा सोडवणार्‍या व जटा होण्यामागची तार्कीक/वै़ज्ञानिक कारणे सांगून जनजागृती करणार्‍या लोकांबद्दल लेख वाचला होता..

तिमा 30/03/2012 - 18:21
आवडले गवि. त्या जुन्या 'घालून घालून होईल सैल' (चप्पल) या कवितेची आठवण झाली.

अमृत 30/03/2012 - 18:26
आता आणखी वेगळी प्रतिक्रीया काय देणार? अमृत

सुहास झेले 30/03/2012 - 18:46
तिचा फक्त देव.. म्हणजे कोणीच नाही ना...? गावाचे जास्तीचे स्त्राव पुसून घ्यायला वापरलं जाणारं फडकं बनतं म्हणे तिचं....
प्रचंड त्रास झाला वाचताना :( :(

यकु 30/03/2012 - 18:54
दुसर्‍याच्या दु:खाचा एवढा उडत उडत चवीपुरता केलेला उल्लेख आणि त्यावर कवडीमोल उसासे सोडणारे वाचक पाहून एक मिपाकर म्हणून शरम वाटली. :( संधी असती तर गविंच्या हातून हे वरंच लिहिलेला ड्राफ्ट हिसकाऊन घेऊन फाडून टाकला असता.

In reply to by यकु

गवि 30/03/2012 - 19:30
दुसर्‍याच्या दु:खाचा एवढा उडत उडत चवीपुरता केलेला उल्लेख >>>> अगदी तस्संच करायचं होतं यकु. तो "उडत उडत"पणा च ... तुला ते जाणवलं पण उलट बाजूने..

In reply to by यकु

श्रीरंग 30/03/2012 - 20:32
पण आमच्याकडे पोरींसुद्धा सर्वजण ई व्हिटॅमिनवालं बदाम तेल आणि पँटीन शांपू लावतात.. हायजेनिक.. जटबिट येण्याचा प्रश्नच नाही.. अर्थात मी जटबिट आलेली कधी पाहिलीच नाही..आणि त्यामुळे पोरगी सोडलेलीही पाहिली नाही.. अश्यासारख्या ओळींमुळे हे एक डार्क सटायर (नेमका शब्द सुचत नाहिये) असावे असे वाटले. थोडक्या शब्दांत वाचणार्यांच्या अंगावर सर्रकन काटा आणण्यामधे गवी चांगलेच यशस्वी झालेत. त्यामुळे चवीपुरता दु:खाचा विनाकारण वापर केलाय असं वाटत नाही.

In reply to by गवि

प्रदीप 31/03/2012 - 16:36
तो "उडत उडत"पणा च ... तुला ते जाणवलं पण उलट बाजूने..
मला तो 'उडत' आलेला उल्लेख वास्तवाचे चरचरीत (बिकांनी काय अचूक विशेषण वापरलंय!) भान आणणारा आणि मुद्दामच संदिग्ध ठेवलेला वाटला. खरे तर हे शेवटचे देवदासींचे नॅरेशनच मुख्य थीम आहे, त्या अगोदरचे सगळे प्रास्तविक म्हणून प्रयोजिले होते असे वाटले.

अश्फाक 30/03/2012 - 19:19
नीब तोडतात ते खरे असते , याचे कारण म्हनजे त्या लेखनीने आता या पेक्षा जास्त निर्दय लिहू शकत नाही. बाकी इतर लेखन नेहमी प्रमाने मस्त.

५० फक्त 30/03/2012 - 21:07
आवडलं, या आणि अशा पद्धतीमुळं आपलं आयुष्य भरुन गेलेलं आहे, त्यातल्या काही श्रद्धा होतात काही अंधश्रद्धा. श्रद्धेच्या प्रकाशाचा कवडसा हसवुन जातो, अन अंधश्रद्धेचं बाराचं उन डोकं भाजुन टाकतं, पण टळत दोन्ही नाही, कारण असं ट्ळावं ही पद्धत नाही.

जेनी... 31/03/2012 - 10:41
गवि , सुंदर मांडणी . सगळ्याच कडव्यात कधीच अनुभव न घेतलेली व्यक्ति फक्त ऐकुन असनार्‍या गोष्टिंचा कसा आणि कुठ्वर विचार करु शकते ,ह्याच खूप सुंदर सादरिकरण केलयं. मनापासुन आवडलं. :)

मृत्युन्जय 31/03/2012 - 10:43
आई गं. वाचताना चढत्या क्रमाने कसेतरी झाले हो गवि. मन हेलावुन टाकणारे लेखन आहे. तुम्ही कुठलाही लेखनप्रकार त्याच कसबाने हाताळता. अभिनंदन आणि धन्यवाद.

निश 31/03/2012 - 12:19
गवि साहेब, तुम्हाला हात जोडुन नमस्कार. खरच अप्रतिम कविता आहे. ह्या कवितेत मुख्यता ह्या शेवटच्या कडव्यात समाजाचा वाईट पणा उघड केला आहेत. म्हणे जट आली की लहानशा पोरीला देवाला सोडतात.. मग ती सगळ्यांचीच.. पण तिचं कोणीच नाही.. तिचा फक्त देव.. म्हणजे कोणीच नाही ना...? गावाचे जास्तीचे स्त्राव पुसून घ्यायला वापरलं जाणारं फडकं बनतं म्हणे तिचं.. पण आमच्याकडे पोरींसुद्धा सर्वजण ई व्हिटॅमिनवालं बदाम तेल आणि पँटीन शांपू लावतात.. हायजेनिक.. जटबिट येण्याचा प्रश्नच नाही.. अर्थात मी जटबिट आलेली कधी पाहिलीच नाही..आणि त्यामुळे पोरगी सोडलेलीही पाहिली नाही.. ..पण असेल.. आपली एक पद्धत.. हे शेवटच कडव एक स्वतंत्र कविता होइल एतक जबराट आहे. (माणुस म्हणुन जगताना नेहमिच समाजातिल दांभिकपणामुळे दुखावणारा..) निश

निनाद 31/03/2012 - 12:48
निबसोबत जजचं आतडंही तुटत असेल का?
किंवा
मग ती सगळ्यांचीच.. पण तिचं कोणीच नाही.. तिचा फक्त देव.. म्हणजे कोणीच नाही ना...? गावाचे जास्तीचे स्त्राव पुसून घ्यायला वापरलं जाणारं फडकं बनतं म्हणे तिचं..
हे लेखन खाली जाईल मग परत वर दिसणार नाहीच अशी वाट पाहत होतो. आत्मवंचना आणि स्वतःची फसवणूक करणंही फार काळ जमले नाही... एकदा वाचल्यावर जी खिन्नता आली ती जातच नव्हती, अजूनही गेली नाही.

पक्या 01/04/2012 - 04:05
मुक्तक / काव्य आवडले. शेवटचा परिच्छेद वाचून अंगावर काटा येतो. पण तरिही एक जाणवलं की शेवटची ओळ ''पण असेल.. आपली एक पद्धत.." ही नको होती. त्या आधीच्या कडव्यांमधे उल्लेख केलेल्या पारंपारिक पध्द्तींना असेल आपली एक पध्दत म्हणून आपला तटस्थपणा दाखवता येतो. त्या ठिकाणी हे पालुपद कवितेच्या दॄष्टीने वाचकाची पकड घेतयं . पण शेवटच्या परीच्छेदात 'असेल आपली एक पध्दत' म्हणण्या इतपत तटस्थपणा चांगला वाटत नाही. माणसाचं मन हळहळ सुध्दा व्यक्त न करण्या इतपत मुर्दाड झालेलं असेल ह्यावर विश्वास नाही. त्यापेक्षा - अर्थात मी जटबिट आलेली कधी पाहिलीच नाही..आणि त्यामुळे पोरगी सोडलेलीही पाहिली नाही.. ..पण असेल.. आपली एक पद्धत.. असं म्हणवत देखील नाही ' असं किंवा अजुन काहितरी वेगळं हवं होतं असं वाटतं. आपल्या लेखनाचा चाहता आहेच त्यामुळे अजून असेच मनाची पकड घेणारे लेखन वरचेवर करावे ही विनंती.

समीरसूर 02/04/2012 - 17:20
गविंच्या लिखाणाला खरं म्हणजे जिवंत, सणसणीत अनुभवच म्हणायला पाहिजे. म्हणजे वाचल्यानंतर अक्षरशः त्या अनुभवातून स्वतः गेल्यासारखं वाटतं...बाकी त्यांच्या लिखाणाला लिखाण, लेख, मुक्तक वगैरे म्हणायचं...आपली एक पद्धत!!! एक नंबर लिखाण!!!

चाणक्य 30/03/2012 - 14:38
हा माणूस कश्यावर लिहिल काही सांगता येत नाही. आता बोली भाषेत सहज पणे वापरली जाणारी पालुपदं - 'असेल आपली एक पध्दत' किंवा 'एकात एक' यावरही काही लिहिता येउ शकतं हे आमच्या टकुर्‍यात येणार पण नाही. पण हा माणूस लिहिणार...आणि लई भारी काहीतरी लिहिणार. अवघड आहे.

@गावाचे जास्तीचे स्त्राव पुसून घ्यायला वापरलं जाणारं फडकं बनतं म्हणे तिचं.. >>> ग.वि. काटा आला हो अंगावर,अता मुर्दाड व्हायच्या जमान्यात हे असले घाव सोसत नाहीत हो... :-(

In reply to by वपाडाव

यकु 30/03/2012 - 16:09
कोपरे कापण्याचं पहिल्यांदाच वाचलं.. 'श्री' शिवाय आणि लाल शाईतलं पोस्टकार्ड आलं की घरात उदासी पसरायची हे आठवतंय.. शाळेत लिहायला सांगितलेली, घरची पत्रे लिहिताना 'श्री' लिहायचं राहून गेल्याने खाल्लेल्या चापट्या पण आठवत आहेत.. ;-)

सुहास.. 30/03/2012 - 14:45
अर्थात मी जटबिट आलेली कधी पाहिलीच नाही..आणि त्यामुळे पोरगी सोडलेलीही पाहिली नाही.. ..पण असेल.. आपली एक पद्धत.. >>> बरचं पुनर्वसन झालय आता, गवि, पुन्हा स्मरण रंजन ? काका म्हणायला सुरूवात करावी वाटते ;)

In reply to by सुहास..

गवि 30/03/2012 - 15:31
बरचं पुनर्वसन झालय आता,
वा.. चांगलंच.. प्रश्नच नाही तर मग.. :)
गवि, पुन्हा स्मरण रंजन ?
..एक आपली पद्धत.. :) ( पंचवीसेक वर्षांपूर्वी अवचटांनी वाघ्या मुरळी / देवदासींवर लिहिलं तेव्हाही त्यांची आधी पक्की समजूत होती की ती प्रथा आता जवळजवळ संपली.. त्यांनी तसं लिहूनच सुरुवात केलीय.. मग जसजसे पाहात गेले तसं वारुळ फुटून एकदम लाखो मुंग्या बाहेर याव्यात तशा या व्यक्ती दिसायला लागल्या.. पुनर्वसनाचे प्रयत्न चालू आहेत हे जरुर खरं.. पण प्रथेविषयी.. "आता ते संपलंय" किंवा "कमी झालंय" अशी आपली समजूत असणं हीच जुन्या काळापासूनची ट्रॅजेडी आहे.. आणि तीच दाखवण्याचा प्रयत्न मी केलाय...... यात वाचकांपैकी कोणी त्यांचं आयुष्य जवळून पाहिलेलं नसेल असं म्हणण्याचा उद्देश नाही.. कदाचित त्यांच्यासाठी काम करणाराही कोणी इथे असू शकेल.. )

In reply to by गवि

सुहास.. 30/03/2012 - 17:48
एक आपली पद्धत.. >> :) यात वाचकांपैकी कोणी त्यांचं आयुष्य जवळून पाहिलेलं नसेल असं म्हणण्याचा उद्देश नाही.. कदाचित त्यांच्यासाठी काम करणाराही कोणी इथे असू शकेल. इथे आहे की नाही ते माहीत नाही, पण पलीकडच्या संस्थंळावर आहे (इथल तिथ, आणी तिथल इथ नाव घेण चांगल दिसत नाही ..असो )

In reply to by सुहास..

पलीकडच्या संस्थंळावर आहे (इथल तिथ, आणी तिथल इथ नाव घेण चांगल दिसत नाही ..असो )
बरा मुद्दा काढलात. कित्येक दिवसांपासून मनात होते विचारायचे. मराठी संस्थळांवर इतर संस्थळांची नावे का घेतली जात नाहीत ? सरळ, उपक्रमावर एक गृहस्थ आहेत, किंवा ऐसी वर कुणी आहे, मनोगतावर काही जण आहेत, असे म्हटले तर काय बिघडते? एका संस्थळावर इतर संस्थळांची बदनामी होऊ नये हे ठीक आहे. पण चांगले लिहिताना नावे का घेऊ नयेत? त्या मागे काही ठोस कारण आहे की ही पण "आपली एक पद्धत" ???

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रास 31/03/2012 - 15:43
सहमत.
एका संस्थळावर इतर संस्थळांची बदनामी होऊ नये हे ठीक आहे. पण चांगले लिहिताना नावे का घेऊ नयेत? त्या मागे काही ठोस कारण आहे की ही पण "आपली एक पद्धत" ???
बुल्साय....!

इरसाल 30/03/2012 - 14:53
हे खरेच आहे मयताची बातमी लिहुन पाठवताना कार्डाचा कोपरा कापून पाठवतात. १. आणी जर लग्नासाठी कार्ड असेल तर त्यावर कुंकवाच्या पाण्याचे शिंतोडे मारुन पाठवतात. (कार्ड = पोस्टकार्ड) हे वाचण्यासारखे आहे. २. इथे माझ्या डिपार्टमेंटमधे एक माणुस आहे. तो जमिनीचा व्यवहार झाला की, ज्या सिम्कार्ड वरुन बोलणे वगैरे फायनल झाले तेच तोडुन टाकतो.(आताशा ७/८ कार्ड तोडलेत म्हणे)

सुहास.. 30/03/2012 - 15:02
इथे माझ्या डिपार्टमेंटमधे एक माणुस आहे. तो जमिनीचा व्यवहार झाला की, ज्या सिम्कार्ड वरुन बोलणे वगैरे फायनल झाले तेच तोडुन टाकतो.(आताशा ७/८ कार्ड तोडलेत म्हणे) >> आयला खरच की काय ? मी पण घरात नाष्ट्याची प्लेट संपली की किचन च्या वॉश बेसीन मध्ये ठेवतो, माझी पध्दत कशी कोणाला ठावुक नाही ;)

प्रास 30/03/2012 - 15:09
फारच सुंदर मुक्तक गवि! अत्यंत कमी शब्दांमध्ये अपेक्षित असा टोकदार परिणाम करवण्याचं तुझं कसब जबरदस्त आहे. ही मात्र खास तुझीच पद्धत.....

विसुनाना 30/03/2012 - 15:14
तिचा फक्त देव.. म्हणजे कोणीच नाही ना...? गावाचे जास्तीचे स्त्राव पुसून घ्यायला वापरलं जाणारं फडकं बनतं म्हणे तिचं..
या ओळी चिरफाड करणार्‍या.

स्मिता. 30/03/2012 - 15:37
शेवटपर्यंत वाचता वाचता मनाला कितीतरी यातना झाल्या... या पद्धती लवकरात लवकत बंद पडाव्या!

सहज 30/03/2012 - 15:52
मुक्तक छान आहे. असेच अजुन काही सुचले काही दिवसांनी की परत लिहता येईल. पोस्टकार्डची ही पद्धत माहित नव्हती. बाकी मनुष्य हा मुळात हिंस्त्र पशु आहे, दुर्बलांचे सबलीकरण झाले की तो उरलेले दुर्बल शोषणाकरता शोधायला लागतो. सहज (तेंडुलकर)

प्यारे१ 30/03/2012 - 15:56
ओ गवि... ही डोक्याला शॉट पद्धत बरी नव्हे... डोक्यात भुंगे पोखरत राहतात नुसते. शेवट तर अंगावर येतोय. दु:खद बातमी असेल तर पोस्टकार्ड दोन ओळींमध्ये लिहून मायना आणि शेवट पण न करता पाठवले जायचे. पत्रिका हळदकुंकवाची बोटे लावून पाठवली जायची.

चिगो 30/03/2012 - 16:37
सलाम, मालक.. काटेरी लिहीलंय अगदी.. __/\__ मागे एकदा लोकप्रभात जटा सोडवणार्‍या व जटा होण्यामागची तार्कीक/वै़ज्ञानिक कारणे सांगून जनजागृती करणार्‍या लोकांबद्दल लेख वाचला होता..

तिमा 30/03/2012 - 18:21
आवडले गवि. त्या जुन्या 'घालून घालून होईल सैल' (चप्पल) या कवितेची आठवण झाली.

अमृत 30/03/2012 - 18:26
आता आणखी वेगळी प्रतिक्रीया काय देणार? अमृत

सुहास झेले 30/03/2012 - 18:46
तिचा फक्त देव.. म्हणजे कोणीच नाही ना...? गावाचे जास्तीचे स्त्राव पुसून घ्यायला वापरलं जाणारं फडकं बनतं म्हणे तिचं....
प्रचंड त्रास झाला वाचताना :( :(

यकु 30/03/2012 - 18:54
दुसर्‍याच्या दु:खाचा एवढा उडत उडत चवीपुरता केलेला उल्लेख आणि त्यावर कवडीमोल उसासे सोडणारे वाचक पाहून एक मिपाकर म्हणून शरम वाटली. :( संधी असती तर गविंच्या हातून हे वरंच लिहिलेला ड्राफ्ट हिसकाऊन घेऊन फाडून टाकला असता.

In reply to by यकु

गवि 30/03/2012 - 19:30
दुसर्‍याच्या दु:खाचा एवढा उडत उडत चवीपुरता केलेला उल्लेख >>>> अगदी तस्संच करायचं होतं यकु. तो "उडत उडत"पणा च ... तुला ते जाणवलं पण उलट बाजूने..

In reply to by यकु

श्रीरंग 30/03/2012 - 20:32
पण आमच्याकडे पोरींसुद्धा सर्वजण ई व्हिटॅमिनवालं बदाम तेल आणि पँटीन शांपू लावतात.. हायजेनिक.. जटबिट येण्याचा प्रश्नच नाही.. अर्थात मी जटबिट आलेली कधी पाहिलीच नाही..आणि त्यामुळे पोरगी सोडलेलीही पाहिली नाही.. अश्यासारख्या ओळींमुळे हे एक डार्क सटायर (नेमका शब्द सुचत नाहिये) असावे असे वाटले. थोडक्या शब्दांत वाचणार्यांच्या अंगावर सर्रकन काटा आणण्यामधे गवी चांगलेच यशस्वी झालेत. त्यामुळे चवीपुरता दु:खाचा विनाकारण वापर केलाय असं वाटत नाही.

In reply to by गवि

प्रदीप 31/03/2012 - 16:36
तो "उडत उडत"पणा च ... तुला ते जाणवलं पण उलट बाजूने..
मला तो 'उडत' आलेला उल्लेख वास्तवाचे चरचरीत (बिकांनी काय अचूक विशेषण वापरलंय!) भान आणणारा आणि मुद्दामच संदिग्ध ठेवलेला वाटला. खरे तर हे शेवटचे देवदासींचे नॅरेशनच मुख्य थीम आहे, त्या अगोदरचे सगळे प्रास्तविक म्हणून प्रयोजिले होते असे वाटले.

अश्फाक 30/03/2012 - 19:19
नीब तोडतात ते खरे असते , याचे कारण म्हनजे त्या लेखनीने आता या पेक्षा जास्त निर्दय लिहू शकत नाही. बाकी इतर लेखन नेहमी प्रमाने मस्त.

५० फक्त 30/03/2012 - 21:07
आवडलं, या आणि अशा पद्धतीमुळं आपलं आयुष्य भरुन गेलेलं आहे, त्यातल्या काही श्रद्धा होतात काही अंधश्रद्धा. श्रद्धेच्या प्रकाशाचा कवडसा हसवुन जातो, अन अंधश्रद्धेचं बाराचं उन डोकं भाजुन टाकतं, पण टळत दोन्ही नाही, कारण असं ट्ळावं ही पद्धत नाही.

जेनी... 31/03/2012 - 10:41
गवि , सुंदर मांडणी . सगळ्याच कडव्यात कधीच अनुभव न घेतलेली व्यक्ति फक्त ऐकुन असनार्‍या गोष्टिंचा कसा आणि कुठ्वर विचार करु शकते ,ह्याच खूप सुंदर सादरिकरण केलयं. मनापासुन आवडलं. :)

मृत्युन्जय 31/03/2012 - 10:43
आई गं. वाचताना चढत्या क्रमाने कसेतरी झाले हो गवि. मन हेलावुन टाकणारे लेखन आहे. तुम्ही कुठलाही लेखनप्रकार त्याच कसबाने हाताळता. अभिनंदन आणि धन्यवाद.

निश 31/03/2012 - 12:19
गवि साहेब, तुम्हाला हात जोडुन नमस्कार. खरच अप्रतिम कविता आहे. ह्या कवितेत मुख्यता ह्या शेवटच्या कडव्यात समाजाचा वाईट पणा उघड केला आहेत. म्हणे जट आली की लहानशा पोरीला देवाला सोडतात.. मग ती सगळ्यांचीच.. पण तिचं कोणीच नाही.. तिचा फक्त देव.. म्हणजे कोणीच नाही ना...? गावाचे जास्तीचे स्त्राव पुसून घ्यायला वापरलं जाणारं फडकं बनतं म्हणे तिचं.. पण आमच्याकडे पोरींसुद्धा सर्वजण ई व्हिटॅमिनवालं बदाम तेल आणि पँटीन शांपू लावतात.. हायजेनिक.. जटबिट येण्याचा प्रश्नच नाही.. अर्थात मी जटबिट आलेली कधी पाहिलीच नाही..आणि त्यामुळे पोरगी सोडलेलीही पाहिली नाही.. ..पण असेल.. आपली एक पद्धत.. हे शेवटच कडव एक स्वतंत्र कविता होइल एतक जबराट आहे. (माणुस म्हणुन जगताना नेहमिच समाजातिल दांभिकपणामुळे दुखावणारा..) निश

निनाद 31/03/2012 - 12:48
निबसोबत जजचं आतडंही तुटत असेल का?
किंवा
मग ती सगळ्यांचीच.. पण तिचं कोणीच नाही.. तिचा फक्त देव.. म्हणजे कोणीच नाही ना...? गावाचे जास्तीचे स्त्राव पुसून घ्यायला वापरलं जाणारं फडकं बनतं म्हणे तिचं..
हे लेखन खाली जाईल मग परत वर दिसणार नाहीच अशी वाट पाहत होतो. आत्मवंचना आणि स्वतःची फसवणूक करणंही फार काळ जमले नाही... एकदा वाचल्यावर जी खिन्नता आली ती जातच नव्हती, अजूनही गेली नाही.

पक्या 01/04/2012 - 04:05
मुक्तक / काव्य आवडले. शेवटचा परिच्छेद वाचून अंगावर काटा येतो. पण तरिही एक जाणवलं की शेवटची ओळ ''पण असेल.. आपली एक पद्धत.." ही नको होती. त्या आधीच्या कडव्यांमधे उल्लेख केलेल्या पारंपारिक पध्द्तींना असेल आपली एक पध्दत म्हणून आपला तटस्थपणा दाखवता येतो. त्या ठिकाणी हे पालुपद कवितेच्या दॄष्टीने वाचकाची पकड घेतयं . पण शेवटच्या परीच्छेदात 'असेल आपली एक पध्दत' म्हणण्या इतपत तटस्थपणा चांगला वाटत नाही. माणसाचं मन हळहळ सुध्दा व्यक्त न करण्या इतपत मुर्दाड झालेलं असेल ह्यावर विश्वास नाही. त्यापेक्षा - अर्थात मी जटबिट आलेली कधी पाहिलीच नाही..आणि त्यामुळे पोरगी सोडलेलीही पाहिली नाही.. ..पण असेल.. आपली एक पद्धत.. असं म्हणवत देखील नाही ' असं किंवा अजुन काहितरी वेगळं हवं होतं असं वाटतं. आपल्या लेखनाचा चाहता आहेच त्यामुळे अजून असेच मनाची पकड घेणारे लेखन वरचेवर करावे ही विनंती.

समीरसूर 02/04/2012 - 17:20
गविंच्या लिखाणाला खरं म्हणजे जिवंत, सणसणीत अनुभवच म्हणायला पाहिजे. म्हणजे वाचल्यानंतर अक्षरशः त्या अनुभवातून स्वतः गेल्यासारखं वाटतं...बाकी त्यांच्या लिखाणाला लिखाण, लेख, मुक्तक वगैरे म्हणायचं...आपली एक पद्धत!!! एक नंबर लिखाण!!!
म्हणे मरणाची बातमी देणार्‍या पोस्टकार्डाचा कोपरा कापून पाठवतात.. पोस्टकार्डंच कुठे राहिली आता.. सगळीकडे ईमेल.. अर्थात मी कधी कोपरा कापलेलं पोस्टकार्ड पाहिलं नाही.. पण असेल.. आपली एक पद्धत.. म्हणे मोटरमन रिटायर व्हायच्या लास्टच्या दिवशी त्याला डेक्कनक्वीनवर पाठवतात.. आणि एकही लाल सिग्नल देत नाहीत.. खरं खोटं कोणास ठाऊक.. सगळ्या मोटरमन्सना मिळत असेल हा मान..? मी कधीच डेक्कनक्वीनने गेलो नाही... अर्थात तिचा मोटरमन कधी पाहिला नाही .. पण असेल.. आपली एक पद्धत.. म्हणे फाशी सुनावताच जज निब तोडतात .. सिनेमात पाहिलंय.. .. अर्थ माहीत नाही..

ढक्कन खोलना नहीं आता ! इंदुरी दुकानदारीची एक झलक

यकु ·

In reply to by किचेन

यकु 22/03/2012 - 18:37
किचेनकाकू/ताई, केलात ना माझा बल्ल्या ऽ ! यक्कू एकटाच आहे, तो उगी सतत जिकडे तिकडे यक्कू, यक्कु लिहित रहातो.. तो यक्कु मीच आहे, ही अशी नावंपण बदलतो नेहमी.. सगळे दुर्गुण भरलेला महाहलकट माणूस आहे तो.. डोंट वरी :)

In reply to by धन्या

मी-सौरभ 22/03/2012 - 23:23
अरे भावा, तू तुझ्या लहानपणि 'चंद्रकांता' नावाची मालिका पहिलेली दिसत नाहीस. त्यातल्या क्रूरसिंग चा हा मिपावतार आहे रे.

शैलेन्द्र 22/03/2012 - 15:42
आवडला आपल्याला हा प्राणी... याला म्हणतात निष्ठा.. अशीच दर्यादीली, सराफा बाजारातल्या त्या दहीवडावाल्याकडे आहे.. बहुदा भट नाव आहे का त्याचं?

पैसा 22/03/2012 - 16:01
दुकानदार पण खास इंदुरी आणि लेखन खास यशवंत श्टाईल! वा!

५० फक्त 22/03/2012 - 16:50
अच्छा तर म्हणुन आयडि बदलला होय, बाकी किस्सा भारीच होता, असे काही मोह होउ नये म्हणुन मी हल्ली असली दुकानंच टाळतो. शेवटचं पेन घेतलं ते जयंतसरांना देण्यासाठी, त्यानंतर या उद्योगाला गेलो नाही. आता परत खुमखुमी आली आहे. यकु, येताना माझ्यासाठी एक घेउन ये, तुझ्या लग्नपत्रिकेवर नावं टाकुन देईन त्या पेनानं.

In reply to by ५० फक्त

मालोजीराव 22/03/2012 - 17:45
असे काही मोह होउ नये म्हणुन मी हल्ली असली दुकानंच टाळतो
अगदी अगदी...सेम हियर...लिखाण आणि शैली जबराट एकदम...सलाम तुम्हाला यशवंतराव - मालोजीराव

प्रास 22/03/2012 - 16:56
तुस्सी ग्रेट हो.....! आयला, कुणी तरी सांगा रे याला, स्साला, काय नि कसली भाषांतरं करून जबरदस्त लेखन-प्रतिभा फुक्कट घालवतोय.....

In reply to by प्रास

@काय नि कसली भाषांतरं करून जबरदस्त लेखन-प्रतिभा फुक्कट घालवतोय....>>>++++++++++++++++++++++++++११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

अन्या दातार 22/03/2012 - 17:42
स्सही किस्सा! शौकिन असावं तर या दुकानदारासारखं. उगीच गोळ्या-चॉकलेटं विकल्यासारखे पेन विकत बसला नाही. यासाठी लागते ती पॅशन! पोटार्थ्याचे काम नाही हे. जाता जाता: सुधांशु यांचा शाईपेनावरचा लेख काय आला, सगळ्यांच्याच लेखण्या झरझरु लागल्या की. :)

In reply to by अन्या दातार

चिगो 23/03/2012 - 15:54
हेच म्हणतो. खरा दर्दी दुकानदार आहे, राव.. >>''एकबार उस पेन का ढक्कन ठिक से खोलकर के दिखायेंगे..?'' ह्याला म्हणतात पॅशन.. "विकलाय ना आता, मग काय करायचं ते कर." ही वृत्ती नाही बंद्यात.. साला, ही असली पॅशन, आपल्या कामाबद्दल, व्यवसायाबद्दल आत्मीयता (ह्यातूनच कधीकधी गर्वाचा भास होत असला तरी) असली तर मग खरी मजा येते..

एकदम ओघवते लिखाण. संगणकाच्या जमान्यात तुम्हा दोघांचे (तूम्ही आणि दुकानदार) पेनावरचे प्रेम बघून खूप आनंद झाला.

पिंगू 22/03/2012 - 18:54
यक्कुशेठ, मला पण एक फांऊटन पेन पाहिजे. पुण्यनगरीत कधी येणार आहेस ते सांग? म्हणजे ऑर्डर बुक करता येइल.. :) - (फांऊटन पेन आणि यक्कु दोघांचा पंखा) पिंगू

अरे शापित गंधर्वा,,, मलापण जगण्यावर असेच पूर्ण प्रेम करायचा एक शाप दे ना...! बाकी काय बोलू...? नेहमीची प्रतिक्रीया देतो आधी... यक्कूशेठ खतम झालो हाय...! आणी मे महिन्यात काय वाट्टेल ते झालं तरी इंदौरला खतम होण्यासाठिच येणार हाय...!

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 22/03/2012 - 22:24
मलापण जगण्यावर असेच पूर्ण प्रेम करायचा एक शाप दे ना...!
तुम्ही नेहमी अत्रुप्तच असता. एकदाचे काय ते त्रुप्त व्हा. मग शाप वैग्रे द्यायची काही जरूर नाही.
इंदौरला खतम होण्यासाठिच येणार हाय..
आत्मा अमर, अविनाशी असतो ना? मग खतम कसा होईल?

In reply to by प्रचेतस

@तुम्ही नेहमी अत्रुप्तच असता. एकदाचे काय ते त्रुप्त व्हा. मग शाप वैग्रे द्यायची काही जरूर नाही. @आत्मा अमर, अविनाशी असतो ना? मग खतम कसा होईल? >>> दुष्ट... दुष्ट... दुष्ट... अग्यावेताळ... तुंम्ही जिवंत माणस आंम्हा लोकांच्या मधे कशाला पडता हो...? तो यक्कू आणी मी आत्मू ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 24/03/2012 - 18:19
तुमच्यासारखे आत्मे जेव्हा आमच्यासारख्या मनुक्ष्यांच्या आसपास घुटमळायला लागतात तेव्हा आम्हाला मध्ये पडणे भाग असते हो.

In reply to by प्रचेतस

@तेव्हा आम्हाला मध्ये पडणे भाग असते हो.>>> ब्वार...ब्वार... पडा,पण चिडु नका ;-) अता आंम्ही अ***** ऐवजी मांत्रिकवल्ली म्हणणार... ;-)

किस्सा आवडला, अवांतर- शाई पेनाने लिहून युगं लोटली.. :( शाळेत असताना शाई पेनाने लिहिणे मस्ट असायचे,त्यातही हिरोपेनने लिहिणे म्हणजे एकदम भारी.. मग पुढे पायलट पेन्स आली आणि रेनॉल्ड ची बॉलपेनं आली आणि मग फाउंटनपेने मागेच पडायला लागली. स्वाती

मन१ 23/03/2012 - 21:09
पेन्-फुल(pen ful) किस्सा आवडला. दुकानात यकु पेनने टर उडवला गेलेला पेन्टर(पेन टर) ठरतो की कायसे वातून गेले.

किस्सा उत्तम, तो कथन करण्याची तुमची लेखनशैलीही उत्तम. असल्या भारी फाऊंटन पेनची (ड्रॅगनचं हूक इ.) किंमत काय होती ते नाही सांगितली...... (बरीक इंटरेस्ट हो)

In reply to by किचेन

यकु 22/03/2012 - 18:37
किचेनकाकू/ताई, केलात ना माझा बल्ल्या ऽ ! यक्कू एकटाच आहे, तो उगी सतत जिकडे तिकडे यक्कू, यक्कु लिहित रहातो.. तो यक्कु मीच आहे, ही अशी नावंपण बदलतो नेहमी.. सगळे दुर्गुण भरलेला महाहलकट माणूस आहे तो.. डोंट वरी :)

In reply to by धन्या

मी-सौरभ 22/03/2012 - 23:23
अरे भावा, तू तुझ्या लहानपणि 'चंद्रकांता' नावाची मालिका पहिलेली दिसत नाहीस. त्यातल्या क्रूरसिंग चा हा मिपावतार आहे रे.

शैलेन्द्र 22/03/2012 - 15:42
आवडला आपल्याला हा प्राणी... याला म्हणतात निष्ठा.. अशीच दर्यादीली, सराफा बाजारातल्या त्या दहीवडावाल्याकडे आहे.. बहुदा भट नाव आहे का त्याचं?

पैसा 22/03/2012 - 16:01
दुकानदार पण खास इंदुरी आणि लेखन खास यशवंत श्टाईल! वा!

५० फक्त 22/03/2012 - 16:50
अच्छा तर म्हणुन आयडि बदलला होय, बाकी किस्सा भारीच होता, असे काही मोह होउ नये म्हणुन मी हल्ली असली दुकानंच टाळतो. शेवटचं पेन घेतलं ते जयंतसरांना देण्यासाठी, त्यानंतर या उद्योगाला गेलो नाही. आता परत खुमखुमी आली आहे. यकु, येताना माझ्यासाठी एक घेउन ये, तुझ्या लग्नपत्रिकेवर नावं टाकुन देईन त्या पेनानं.

In reply to by ५० फक्त

मालोजीराव 22/03/2012 - 17:45
असे काही मोह होउ नये म्हणुन मी हल्ली असली दुकानंच टाळतो
अगदी अगदी...सेम हियर...लिखाण आणि शैली जबराट एकदम...सलाम तुम्हाला यशवंतराव - मालोजीराव

प्रास 22/03/2012 - 16:56
तुस्सी ग्रेट हो.....! आयला, कुणी तरी सांगा रे याला, स्साला, काय नि कसली भाषांतरं करून जबरदस्त लेखन-प्रतिभा फुक्कट घालवतोय.....

In reply to by प्रास

@काय नि कसली भाषांतरं करून जबरदस्त लेखन-प्रतिभा फुक्कट घालवतोय....>>>++++++++++++++++++++++++++११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

अन्या दातार 22/03/2012 - 17:42
स्सही किस्सा! शौकिन असावं तर या दुकानदारासारखं. उगीच गोळ्या-चॉकलेटं विकल्यासारखे पेन विकत बसला नाही. यासाठी लागते ती पॅशन! पोटार्थ्याचे काम नाही हे. जाता जाता: सुधांशु यांचा शाईपेनावरचा लेख काय आला, सगळ्यांच्याच लेखण्या झरझरु लागल्या की. :)

In reply to by अन्या दातार

चिगो 23/03/2012 - 15:54
हेच म्हणतो. खरा दर्दी दुकानदार आहे, राव.. >>''एकबार उस पेन का ढक्कन ठिक से खोलकर के दिखायेंगे..?'' ह्याला म्हणतात पॅशन.. "विकलाय ना आता, मग काय करायचं ते कर." ही वृत्ती नाही बंद्यात.. साला, ही असली पॅशन, आपल्या कामाबद्दल, व्यवसायाबद्दल आत्मीयता (ह्यातूनच कधीकधी गर्वाचा भास होत असला तरी) असली तर मग खरी मजा येते..

एकदम ओघवते लिखाण. संगणकाच्या जमान्यात तुम्हा दोघांचे (तूम्ही आणि दुकानदार) पेनावरचे प्रेम बघून खूप आनंद झाला.

पिंगू 22/03/2012 - 18:54
यक्कुशेठ, मला पण एक फांऊटन पेन पाहिजे. पुण्यनगरीत कधी येणार आहेस ते सांग? म्हणजे ऑर्डर बुक करता येइल.. :) - (फांऊटन पेन आणि यक्कु दोघांचा पंखा) पिंगू

अरे शापित गंधर्वा,,, मलापण जगण्यावर असेच पूर्ण प्रेम करायचा एक शाप दे ना...! बाकी काय बोलू...? नेहमीची प्रतिक्रीया देतो आधी... यक्कूशेठ खतम झालो हाय...! आणी मे महिन्यात काय वाट्टेल ते झालं तरी इंदौरला खतम होण्यासाठिच येणार हाय...!

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 22/03/2012 - 22:24
मलापण जगण्यावर असेच पूर्ण प्रेम करायचा एक शाप दे ना...!
तुम्ही नेहमी अत्रुप्तच असता. एकदाचे काय ते त्रुप्त व्हा. मग शाप वैग्रे द्यायची काही जरूर नाही.
इंदौरला खतम होण्यासाठिच येणार हाय..
आत्मा अमर, अविनाशी असतो ना? मग खतम कसा होईल?

In reply to by प्रचेतस

@तुम्ही नेहमी अत्रुप्तच असता. एकदाचे काय ते त्रुप्त व्हा. मग शाप वैग्रे द्यायची काही जरूर नाही. @आत्मा अमर, अविनाशी असतो ना? मग खतम कसा होईल? >>> दुष्ट... दुष्ट... दुष्ट... अग्यावेताळ... तुंम्ही जिवंत माणस आंम्हा लोकांच्या मधे कशाला पडता हो...? तो यक्कू आणी मी आत्मू ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 24/03/2012 - 18:19
तुमच्यासारखे आत्मे जेव्हा आमच्यासारख्या मनुक्ष्यांच्या आसपास घुटमळायला लागतात तेव्हा आम्हाला मध्ये पडणे भाग असते हो.

In reply to by प्रचेतस

@तेव्हा आम्हाला मध्ये पडणे भाग असते हो.>>> ब्वार...ब्वार... पडा,पण चिडु नका ;-) अता आंम्ही अ***** ऐवजी मांत्रिकवल्ली म्हणणार... ;-)

किस्सा आवडला, अवांतर- शाई पेनाने लिहून युगं लोटली.. :( शाळेत असताना शाई पेनाने लिहिणे मस्ट असायचे,त्यातही हिरोपेनने लिहिणे म्हणजे एकदम भारी.. मग पुढे पायलट पेन्स आली आणि रेनॉल्ड ची बॉलपेनं आली आणि मग फाउंटनपेने मागेच पडायला लागली. स्वाती

मन१ 23/03/2012 - 21:09
पेन्-फुल(pen ful) किस्सा आवडला. दुकानात यकु पेनने टर उडवला गेलेला पेन्टर(पेन टर) ठरतो की कायसे वातून गेले.

किस्सा उत्तम, तो कथन करण्याची तुमची लेखनशैलीही उत्तम. असल्या भारी फाऊंटन पेनची (ड्रॅगनचं हूक इ.) किंमत काय होती ते नाही सांगितली...... (बरीक इंटरेस्ट हो)
नुकताच झालेला, शेअर करण्‍यासारखा फाऊंटन पेनचा किस्सा आहे. आत्मशून्य इथे आला तेव्हा आम्ही असेच राजवाड्याशेजारच्या रोडवर बाजारातून फिरत होतो. जुनी कळकट दुकाने बंद व्हायची रात्रीची वेळ. एक फाऊंटन पेनचं दुकान दिसलं. फाऊंटनपेन भलेही रोज वापरत नसलो तरी दुकान दिसलं की पहावे, घ्यावे वाटतातच. त्या दुकानदाराने नेहमीचीच सत्तर, शंभर रुपयांची शाईपेनं समोर मांडली. त्यापैकी बरीच ऑलरेडी इथेतिथे पडून आहेत. मूड गेला. पण दुकानातून निघून कसं यावं म्हणून उगी शान मारत - ''अरे नहीं नहीं, ये तो सब चालू माल है, कलेक्‍शन के लिये कुछ है तो दिखाईये '' अशी वाक्ये फेकली.

काशीबाई काशीबाई

पाषाणभेद ·

पैसा 18/03/2012 - 07:04
कवितेच्या पहिल्या दोन ओळी वाचून जरा घाबरले होते, पण मग कडवी नेहमीच्या ओळखीतली पाहिली आणि बरं वाटलं.

पैसा 18/03/2012 - 07:04
कवितेच्या पहिल्या दोन ओळी वाचून जरा घाबरले होते, पण मग कडवी नेहमीच्या ओळखीतली पाहिली आणि बरं वाटलं.
काशीबाई काशीबाई
काशीबाई काशीबाई तुमच्या साडीचा कसोटा घट्ट खोचा वारा येईल भसाभसा तर होईल मोठा लोचा ||धृ|| अशी कशी हो तुम्ही नेहमीच करता घाई कामावर यायची उगाच करता नवलाई भांडी निट घासा नाहीतर आणाल त्यांना पोचा ||१|| तुम्ही सांगून बोलून रजा घेत जा हो न सांगता दांडी मारू नका हो निट मी सांगते नका असे भांडू कचाकचा ||२|| नगरसेवक पुतण्या अन हवालदार तुमचा भाचा तालेवार व्याही असून एक नाही काही कामाचा सोन्याचा चमचा त्यांच्या तोंडी तुम्हां सांगती गौर्‍या वेचा ||३|| बरं जावूद्या शेजारीण काय बोलली ते जरा सांगा चुगल

मी ,ओककाका,भानामती आणि मिपा

साती ·

प्राजु 13/03/2012 - 00:11
वाह सातीताई..! मस्त! लेखा पूर्ण वाचला. तुझं काम नक्कीच कौतुकास्पद आहे. तुला आणि राजाभावजींना खूप खूप शुभेच्छा! अधुन मधुन लोगीन होऊन, तुझ्या तिथल्या अनुभवांवर लिहित जा.. अशी विनंती. :)

गणपा 13/03/2012 - 00:23
वेल्कम बॅक सातीतै. :) आता ओककाकांचे पेश्शल आभार मानायला हवेत. ;) त्या निमित्ताने परत तुझ लिखाण वाचायला मिळाल. तुझ्या तिथल्या अनुभवांबद्दल अजुन जाणुन घ्यायला आवडेल. वेळ मिळेल तशी भेट देत रहा.

बॅटमॅन 13/03/2012 - 00:33
सातीताई, तुंबा चनागी बरीती नीवू :) मत्तू येनु सुद्दी? लेख अप्रतिम झालाय. तुमचे कार्य वाचून खूप अभिमान वाटला. तुम्हाला आणि राजाभावजींना बहुत बहुत शुभेच्छा!!

@ओकसाहेब तुमची मते ठाम आहेत यामुळे या वरच्या विवेचनातूनही तुम्ही स्व्तःच्या सोयिचं तिसरंच काही शोधुन काढाल याची खात्री आहे." यावर मात्र ओककाकांचा एक चकार शब्दही नाही. >>> आणी ते काढणारही नाहित,,अश्या लोकांचा हे सगळं करण्यामागचा उद्देश स्वच्छ असतो,,,शत्रूच्या गोटात जाऊन कायम गोंधळ उडवणे. ही मंडळी स्वतः सश्रद्ध,अश्रद्ध,अंधःश्रद्ध वगैरे काहिही नसतात... यांना सर्व काही कळत असतं...वळत तर अतिशय चांगलं असतं...भोळ्या जनतेचा फायदा घ्यायचा आणी हुशार सश्रद्धांना आपलसं करायचं (पुढे राखिव सैन्य म्हणुन वापर करायला) त्यामुळे असल्या दांभिक उन्मादाला कायद्याच्या आधारानी जेरबंद करायची सोय हवी,हेच खरं अवांतर-@वर स्वत:चं फारच तुणतुणं वाजवलंय पण आपल्या मिपाकरांना आपलं कौतूक सांगायचं नाही तर कोणाला?>>> असं काही नाही हो.... हे असं सांगितल्या शिवाय आंम्हा नव्या लोकांना (म्हंजे होत आलय अता १वर्ष ;-) ) ओळख कशी घडणार पूर्वीच्या/जुन्या लोकांची ...या चर्चेत नाव ऐकुन होतो...आज त्या निमित्तानी कळले...बरे वाटले.

रेवती 13/03/2012 - 01:25
अरे वा! तुमचं अभिनंदन! लेख छान जमलाय. बाकी इकडे पैसाताई आणि बिरूटेसर मोबाईलवरून काय करत असतात. भानामती, नाडी याबद्दल काही माहीत नसल्याने त्याबद्दल काय बोलणार?;)

In reply to by साती

Nile 13/03/2012 - 02:29
मोबाईल ब्राउझर मध्ये लॉगिन डिटेल्स सेव्ह होत नाहीत का? अशाने दरवेळी युजरनेम आणि पासवर्ड टाकावा लागत नाही.

In reply to by Nile

साती 13/03/2012 - 02:37
1234 होतो. साती लिहिताच येत नाही तर सेव कसं होणार? कॉपी पेस्ट पण होत नाही. आता इथे पण 1234 व्हावं लागेल पण आयडेंटिटी क्रायसिस होईल ना!

नंदन 13/03/2012 - 02:05
वेलकम बॅक, सातीतै!
आणि मला कानडीचा गंधही नाही.
यम्मी हा शब्द सोडल्यास :)

Nile 13/03/2012 - 02:24
तर इथे 'व्हराग कुड री'
इंटरेस्टिंग! हे रा री तेलगुचा परिणाम असावं काय? मद्रासमध्ये (आणि बरेचदा बंगळूरात) 'कूड' ची वेगवेगळी रुपे 'दे' या अर्थाने ऐकली आहेत. बंगळूरात 'कूड पा' वगैरे म्हणून "डोसा वाढ की लेका" असं काही तरी मी म्हणत असे. (डोसा मिळायचा म्हणजे फारसं चुकत नसावं. ;-) ) तमिळमध्ये तेच 'कूडं' म्हणून भागायचं. पण ते असो. आता डागदरीणबाईंनी इतकं लिहलं कारणं त्यांना भानामतीच झाली होती असं जर ओककाका म्हणाले तर तुमच्याकडे काही उत्तर आहे का? तेव्हढं सांगा. ;-) (एक उत्तर सांगून ठेवतो गरज लागली तर: "नाडी"!) ;-) भेटूच.. :)

हलो साती, बर्‍याच दिवसांनी मिपावर तुझं लिखाण बघून बरं वाटलं. मिपावरचे जुने लोक आता इथेतिथे विखुरले गेले आहेत. कट्टा तोच आहे पण उपस्थिती बदलली आहे. चालायचंच! पूर्वी अंधश्रद्धा आणि ज्योतिष या विषयांवर अनेक वादविवाद मीही करीत असे. पण मग असं लक्षात आलं की समोरचे आयडी बदलतात आणि नव्या दमाने वाद सुरूच ठेवतात. शेवटी मीच थकून गेलो आणि या विषयांवर मतप्रदर्शन थांबवलं!! :) सानिका,गणपा यांच्या पाककृती अधाशांप्रमाणे बघते आणि वाचते. गवि, पिडा,रामदास यांचं लेखन आवर्जून वाचते. मी देखील सानिका, गणपा, गवि आणि रामदास यांचं लेखन आवर्जून वाचतो.... पिडां तर आपण कधीकाळी लेखन करत होतो हेच आता विसरले आहेत. ;)

In reply to by पिवळा डांबिस

साती 13/03/2012 - 03:08
पिडां तर आपण कधीकाळी लेखन करत होतो हेच आता विसरले आहेत. आम्ही अलिशीया सारख्या सुंदर गोष्टी कधीच विसरणार नाही पण.

In reply to by साती

श्रावण मोडक 13/03/2012 - 09:58
अगदी सहमत. डागतरीनबाई, या बाबावर काही भानामती करता येते का त्यानं पुन्हा लिहितं व्हावं यासाठी?

In reply to by श्रावण मोडक

या बाबावर काही भानामती करता येते का त्यानं पुन्हा लिहितं व्हावं यासाठी?
श्री. मोडक, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती... हा बाबा काय चीज आहे हे तुम्हाला माहित नाही का? त्यांचं प्रोफाइल पेज वाचलं नाही का कधी? साक्षात भूतयोनीचा शहेन्शाह आहे हा बाबा! त्याच्यावर भानामती वगैरे काय चालणार? भानामती म्हणजे त्यांच्या फॅमिलितलीच असणार. आणि आता भूतयोनीतही स्त्री पुरूष वगैरे सगळं समान असतं. त्यामुळे भानामती त्यांची फॅमिली असली तरी असं त्यांना प्रेशराइझ नाही करू शकणार! कैप्पण बोललात तुम्ही!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक 13/03/2012 - 12:56
माननीय बिपिनचंद्ररावजी कार्यकर्तेसाहेब, मी भानामती करायला सांगितली ती माणसावर. भुतावर नव्हे. भुतं सरळ असतात. ती लिहित वगैरे नाहीत... त्यामुळं त्यांच्याबाबत हा प्रश्न येत नाही. पिवळा डांबीस हा माणूस भूतयोनीचा शहेन्शाह आहे, कारण तो भूत नाही. भुतांना शहेन्शाह वगैरे होण्याची गरज नसते. त्यांचं फक्त ते अस्तित्त्वच पुरेसं असतं. हा माणूस सध्या लिहित नाही. साती यांचा "माणसे दुरुस्त करणे आणि मुलामुलींना ते काम (दुरुस्तीचं) शिकवणे" हा व्यवसाय असल्याने ते काम करण्याची विनंती त्यांना केली आहे. कळावे, लोभ आहेच तो वृद्धिंगत व्हावा ही विनंती. :)

मनीषा 13/03/2012 - 05:34
डॉ. साती, तुम्ही तुमच्या ज्ञानाचा उपयोग निव्वळ पैसा मिळवण्यासाठी न करता काही विधायक कार्य करता आहात. तुम्ही खरोखर ग्रेट आहात. तुमचे अनुभव आणि अनुभव कथन इतकं प्रामाणिक आहे, की त्यात कुठेही स्वतःचे कौतुक करत असल्याचे जाणवत नाही. आता भानामती आणि श्री ओक यांच्याबद्दल,
" कुठलेही संदर्भ कुठेही आणि ते ही स्वत:च्या सोयीने हवे तिथे कापून द्यायची आणि त्यावर कुणी काही स्पष्टीकरण दिले असेल तर साफ़ दुर्ल़क्ष करायची सवय आहे "
तुमचं हे म्हणणं किती योग्य आहे याचे प्रत्यंतर येते आहे. ओकांचा अजून एक नविन धागा आलेला दिसतो आहे, पण या धाग्यावर त्यांचे उत्तर नाही. असो, पण जोवर तुम्हांसारखी काही लोकं इथे आहेत, तोवर त्यांची भानामती (किंवा नाडी) निदान मिपावर तरी चालणार नाही याची खात्री वाटते.

आबा 13/03/2012 - 06:02
वेलकम बॅक सातीताई आता यावर ओककाका काय प्रतिक्रिया देताहेत ते बघायचं :)

सहज 13/03/2012 - 07:12
भानामतीबद्दल पुरेसे स्पष्टीकरण देउनही ओक काही तुमची बाजु समजून घेणार नाहीत उलट आधीक जोमाने पुन्हा येतील. ही-मॅन कार्टून मधे तो स्केलेटॉर शेवटी आय वील बी बॅक म्हणत पुन्हा तेच गुर्‍हाळ चालू ठेवतो तसे ओक अजुन ह्याच धाग्याचा वापर करुन आपलीच री ओढण्यात कमी करणार नाही. ह्या दैवी नाड्या नेहमी जे दक्षीणा भागवू शकतील अश्याच लोकांच्या कश्या काय आधी बनवल्या जातात? जे शेतकरी आत्महत्या करणार आहेत, सातीताई काम करतात तश्या विकसनशील भागातल्या लोकांना युक्तीच्या चार गोष्टी सांगणार्‍या नाड्या कश्या लिहल्या जात नाहीत? त्यांना जाउन ह्या नाड्या विनामूल्य देउन ये असे दैवी आदेश कसे मिळत नाहीत? (हा हा हा लिहता लिहता ओकांना एक जबरदस्त कँपेन आयडीया दिली आहे) यावर महर्षींनी कोणताच खुलासा केला नसेल. शिवाय ओक म्हणतील की ते फक्त हुकमाचे ताबेदार, प्रॉब्लेम असेल तर महर्षींना भेटा, नाड्या त्यांनी लिहल्या मी नाही. बाकी सातीताई व राजाभावजी दोघाच्यां कार्यांबद्दल आदर आहेच. सातीताईला वेळ मिळून ती अजुन वेगवेगळे लेख टाको ही इच्छा!

पैसा 13/03/2012 - 07:14
वाचून अतिशय आनंद झाला एवढंच आत्ता लिहिते! बाकीचं रात्री हापिसातून परत आल्यावर!

फारएन्ड 13/03/2012 - 07:18
साती, तुझ्या पोस्ट्स माबोवरही अधूनमधून दिसतात पण ही बाकीची माहिती नव्हती. तू/तुम्ही दोघे करत आहात ते काम ग्रेट आहे. उसतोडणीचा उल्लेख वाचून अवचटांपासून ते तो "दुष्काळ आवडे सर्वांना" या अनुवादित पुस्तकाचा मूळ लेखक (पी साईनाथ?) यांच्या वाचलेल्या लेखांची आठवण झाली. मला वाटते गावाचे नाव द्यावेस. त्या भागातील लोकांना या माहितीचा उपयोग होईल.

५० फक्त 13/03/2012 - 07:35
साती, प्रथम तुमच्या कार्याबद्दल अतिशय धन्यवाद आणि शुभेच्छा, बाकी ओककाकांबद्दल काय बोलणार, कायम हिप्नोटाईझ झाल्याप्रमाणे लिहित असतात, असो. चालुदे.

यकु 13/03/2012 - 07:53
वेलकम..!! सातीताईंच्या धाग्यावरच सहजमामाही दिसावेत.. व्वॉव!! मी तर सगळ्याच ज्येष्ठ सदस्यांचं पुन्हा एकदा इथे वाचायला उत्सुक आहे. मे धीस ट्राईब इन्क्रीस असं कायसं म्हणतात ते म्हणतो.

नगरीनिरंजन 13/03/2012 - 08:05
इतका बहुमोल वेळ घालवून आणि कष्ट करून लिहीले हे पाहून कौतुक आणि वाईटही वाटले. ओकांनी लिहीलेले मी वाचले होते आणि तुमचे प्रतिसादही वाचले होते. त्यावरून तुम्ही भानामतीवर विश्वास ठेवता हा निष्कर्ष काढण्यासाठी ढेकणाएवढा मेंदू असणे आवश्यक आहे. असो. जालावर आणि जगात मेंदूचा ढेकणाएवढाही भाग न वापरणारे लोक असतात त्यांच्यासाठी खुलासेवार लिहीणे आवश्यकच आहे. त्यानिमित्ताने लिहीत्या होऊन तुमचे आणखी अनुभव वाचायला मिळाले तर चांगलेच होईल.

डॉ.साती वेलकम. ग्रामीण भागातल्या कामाबद्दल वाचतांना आनंद वाटला. बाकी, भानामती वगैरेंवर काय बोलायचं. अजूनही आपलं मागासलेपण अशा वृत्तीतून दिसत असतं. असो, अजून येऊ द्या असेच लेखन. आणि हो, संपादिका पैसा प्रमाणे आम्हीही मोबाईलवरुनच मिपावर वावरत असतो तेव्हा लिहिण्याची हायगाई करायची नै. :) -दिलीप बिरुटे

मन१ 13/03/2012 - 10:27
त्या एका प्रतिसादासाठी इतकं लिहावं लागावं हे दुर्दैव. तुम्ही लिहिते झालात हे चांगलच; पण एवढं सविस्तर सांगावं लागल्याबद्दल वाइट वाटतय. मा. ओककाकांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

हुप्प्या 13/03/2012 - 10:42
इतक्या उच्च विद्याविभूषित असुन इतक्या आडनिड्या भागात आपण प्रॅक्टिस करत आहात आणि तिथेही वेळ काढून इंटरनेटवरुन आपले विचार मांडता, दुसर्‍यांचे वाचता हे अगदी कौतुका स्पद वाटले. आपला लेख आवडला. प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आपले शब्दांकन खूप काही शिकवून जाते. आभार.

अमृत 13/03/2012 - 10:52
कृपया वरचे वर लिहीत चला. आपले लिखाण आणि अनुभव दोन्ही वाचायला आवडेल. अमृत

विसोबा खेचर 13/03/2012 - 11:19
प्रिय प्रिय सातीअम्मा, :)
तिथे मी त्यांना असं लिहिलं होतं की “मी स्वत: एम डी डॊक्टर आहे आणि अश्या भानामत्या बर्‍या करते”.
मस्त.. :)
अशिक्षित आणि मुख्यत्वे स्त्रिया या मार्गाने आपले सायकीक डिसीजेस मॅनीफेस्ट करतात हे सुशिक्षितांना का कळू नये?आजच्या जगात कोणी भानामतीचे इतक्या हिरिरीने समर्थन कसे करू शकते?'
खरं आहे तुझं..!
आपले हॉस्पिटल शहरी भागातील आहे किंवा ग्रामिण भागात हे स्पष्ट होत नसले तरी, निदान भानामतीच्या नावाने केसेस आपल्या हॉस्पिटलमधे येतायत. हे आपण मनमोकळेपणाने म्हणताय म्हणून आपले आभार.'
अगं हा आमचा शश्या ओक पक्का शाणा आहे. तो तुला शब्दात पकडायला बघतोय.. :) असो.. बर्‍याच दिसांनी मिपावर आलीस याचं खूप बरं वाटलं.. तू सायनला वैद्यकीय शिक्षण घेत असताना मी एकदा तुम्हाला भेटलो होतो ते आठवलं. एकच सांगतो - मला तुझं खूप कौतुक वाटतं, अभिमान वाटतो.. राजाभावजींना प्रणाम..चिरंजिवांना आशीर्वाद.. :) -- तात्यामामा! :)

रणजित चितळे 13/03/2012 - 11:32
डिप्रेशन चे मॅनिफेस्टेशन किती प्रकारे होते ते आपण रोज बघत असतो आपल्या जिवनात. आपण दिलेले प्रसंग व अनूभव बरेच काही शिकवून जातात. सगळ्यात मुख्य म्हणजे ह्या लेखा निमित्ताने आपली व आपल्या कार्याची ओळख झाली. छान वाटले.

जयवी 13/03/2012 - 12:09
अरे वा...... या निमित्ताने तू पुन्हा लिहिती झालीस.......खूप छान वाटलं :) तू जे काय करते आहेस ते वाचून तुझं खरंच खूप खूप कौतुक वाटलं. हे असं सगळं करणं सोपं नसतं गं... !! तुझे अनुभव वाचायला नक्कीच आवडेल. थोडा वेळ काढ गं आपल्या मिपाकरांसाठी .... जरा जास्तच अपेक्षा करतेय ना... पण मस्त लिहितेस यार तू....... पुन्हा लिहिती हो. खूप खूप शुभेच्छा !!!!!!!!

विसुनाना 13/03/2012 - 12:25
श्री. ओक यांच्या भानामतीने (म्हणजे भानामतीवरील लिखाणामुळे) तुम्ही लिहायला उद्युक्त झालात आणि आपल्या बहुमोल कार्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली हेही नसे थोडके. आपल्या कार्यात आपल्याला उत्तरोत्तर अधिकाधिक यश मिळत जावो ही सदिच्छा.

चौकटराजा 13/03/2012 - 12:38
ओक काका काय करतात् माहितै ? ते पुन्हा पुन्हा धागा काढतात. आणि स्वत: गप्प बसतात . तुम्हावर धाग्याची भानामति झालेली पहातात. आपल्या हातातील बोक्यावर हात फिरवीत तुमची मजा त्यांच्या कन्सोल वरून पहातात. काय ओक्काकाका असंच की नाही. ?

सर्वसाक्षी 13/03/2012 - 13:10
मा. ओकसाहेबांनी एकाच वेळी साती आणि सहज या दोन गायबांना एका झटक्यात इथे प्रकट केले आहे. या 'स'कारात्मक कार्यासाठी मा. ओकसाहेबांना अनेकनेक धन्यवाद!

निश 13/03/2012 - 14:19
साति ताई धन्यवाद तुम्हि करत असलेल्या कामाबद्दल आणि लेख मस्त लिहिला आहेत. खर तर भानामति हे माणसामध्ये असलेल्या वाईटपणाचा प्रकार आहे. दुसर्‍याच भल होताना न बघु शकणारे लोक, घरात सासुरवास होणार्‍या स्त्रिया, अभ्यासात कंटाला असणारि मुल, सतत अवहेलना त्रास सोसावा लागणारि लोक हे असले भानामति प्रमाणे चुकिचे प्रकार करतात. खर तर भानामति म्हंजे एक प्रकारे फसवणुकच आहे. आणि हे समोरचे लोक कशाला घाबरतात ह्याचि माहिति घेउनच बरोबर त्याच प्रकारचि भानामति केलि जाते. भानामति काहिहि नसुन एक प्रकारचि हातचलाखिच असते. निव्वळ फसवणुक.

शशिकांत ओक 13/03/2012 - 15:14
मित्र हो, खालील प्रातिनिधिक प्रतिक्रियांसाठी लेखन
आज ओककाकांचे खरंच आभार मानले पाहिजेत त्यांच्यामुळे इथे मी इतकं लिहिलंय...
ओककाकांच्या लाडक्या भानामतीचा सातत्याने पाठपुरावा करणे मला मनात असूनही शक्य नाही. पण काही इंटरेस्टिंग सापडल्यास...
ओककाका काही चुकीचं म्हणत नाहीयेत गं! पण काय आहे ना त्यांना कुठलेही संदर्भ कुठेही आणि ते ही स्वत:च्या सोयीने हवे तिथे कापून द्यायची आणि त्यावर कुणी काही स्पष्टीकरण दिले असेल तर साफ़ दुर्ल़क्ष करायची सवय आहे ...
.
मी त्यांना असं लिहिलं होतं की “मी स्वत: एम डी डॊक्टर आहे आणि अश्या भानामत्या बर्‍या करते”. हे जरासं सार्कॆस्टिक होतं.पण दोन तीन ठिकाणी बघितलं तर ओककाका निष्पापपणे हे खरंच मानून लिहितायत की बघा या भानामतीचं अस्तित्व मान्य करतायत...
ओककाकांचा एक चकार शब्दही नाही...साती
अगं हा आमचा शश्या ओक पक्का शाणा आहे. तो तुला शब्दात पकडायला बघतोय.. इति विखे...
ओक अजुन ह्याच धाग्याचा वापर करुन आपलीच री ओढण्यात कमी करणार नाही....सहज
ओककाकांचा एक चकार शब्दही नाही. >>> आणी ते काढणारही नाहित,,अश्या लोकांचा हे सगळं करण्यामागचा उद्देश स्वच्छ असतो,,,शत्रूच्या गोटात जाऊन कायम गोंधळ उडवणे.
ही मंडळी स्वतः सश्रद्ध,अश्रद्ध,अंधःश्रद्ध वगैरे काहिही नसतात... यांना सर्व काही कळत असतं...वळत तर अतिशय चांगलं असतं...भोळ्या जनतेचा फायदा घ्यायचा आणी हुशार सश्रद्धांना आपलसं करायचं (पुढे राखिव सैन्य म्हणुन वापर करायला) अ.आ.
ओककाकांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.... मन1
... मित्रांनो वरील प्रतिसाद आत्ता वाचले. म्हणून काही प्रातिनिधिक प्रतिसादांवर आत्ताच लगेच विचार व्यक्त करावे असे वाटले. सातींना मिपावर परत यायला मी कारणीभूत झालो त्याचे धन्यवाद मिळाले. आपण सरकास्टिकली -उपहासाने – भानामतीच्या केसेस हाताळते असे म्हणत आहात. हे मला जाणवले म्हणून. मी म्हटले होते.. भानामतीच्या नावाने केसेस आपल्या हॉस्पिटलमधे येतायत. हे आपण मनमोकळेपणाने म्हणताय म्हणून आपले आभार. म्हणजे ज्या केसेस -उपहासाने म्हणत नसाल तर - भानामतीच्या म्हणून एडमिट होतात त्यांच्या पीडित मानसिक अवस्थांचा तो भाग असतो व त्यावर त्यांना उपचार करून, तो दुरुस्त केला की त्या ठीक होतात. विखेच्या म्हणण्याप्रमाणे मी त्याचा वापर केला होता. आपले म्हणणे सांगायला ओक कशी री ओढतात – भानमतीवर प्राचार्य अद्वयानंद गळतगेंचे अभ्यापुर्णलेखन आहे. खरे तर मला प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांच्या ब्लॉगवरील कथन – आता तर त्यांचा विज्ञान आणि बुद्धिवाद पुस्तकाचा नवा ब्लॉग उपलब्ध आहे- काय हे मांडायचे आहे. माझे नाही. ....भानामती याबाबत चिरोटा यांनी डेक्कन हेराल्डची लिंक देऊन त्यावर विचार व्यक्त करावेत म्हटल्यामुळे मी इथे लेखन केले. त्याच्या शेवटच्या भागात टाईम्समधील व आपल्या (सातींच्या) ही केसेसवर खालील भाष्य केले होते ते असे- माझा या लेखनातून फक्त शोध कार्य करणारे किती थातुर मातुर शब्दात शास्त्रीय विश्लेषणाची विल्हेवाट लावतात. जरा खोलवर विचार केला तर त्यातील त्रुटी लक्षात याव्यात असा आहे. डॉ. साती म्हणतात तसा कोणी कांगावा करून आपल्याकडे सहानुभूती निर्माण करायला लोक आले असतील. हे मान्य पण सरसकट असे माप लावू नका. शोध घ्या व मग ठरवा. ते वाचकांना पुरेसे असावे असे वाटून थांबलो होतो. असो.... इथे दोन प्रकारचे लोक आहेत. काहींना अनुभव न येताच थोतांड असे मत ठरवलेले. तर काही सदस्यांवर किंवा त्यांच्या अगदी ओळखीच्यांचे असे विचित्र अनुभव आलेले. ते आपला तो अनुभव ज्यांचा यावर विश्वास नाही अशा लोकांचा वैचारिक रोष पत्करून सांगायला पुढे येतात. जेंव्हा त्या अनुभवांना भानामती-करणी या सारखी संबोधने लावली जातात. ती अमान्य होतात. त्यालाच मेंटल डिसऑर्डर, स्प्लिट पर्सनॅलिटी, अशी इंग्रजीतील शास्त्रीय नावे दिली की त्याच घटनांना मानसिक आजार असे मानून पीडित लोकांचा इलाज करायला हवे असे मानले जाते. साती यांनी खोट्या भानामतीच्या केसेस हाताळल्या आहेत व त्यांचे बिंग बाहेर पाडले त्याबद्दल कौतुक पण म्हणून भानामतीच्या घटना घडतच नाहीत असे सरसकट मानणे कितपत योग्य आहे. यावर विचार व्हावा. असो... ...मला कोणी शत्रूपक्ष नाही. त्यामुळे राखीव सैन्य वगैरे बाळगण्याची फिकीर मला नाही... आता मला किंवा माझ्याविचारांना इतर लोक शत्रू मानत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. सध्या इतकेच.

In reply to by शशिकांत ओक

महेश हतोळकर 13/03/2012 - 15:41
साती यांनी खोट्या भानामतीच्या केसेस हाताळल्या आहेत व त्यांचे बिंग बाहेर पाडले त्याबद्दल कौतुक पण म्हणून भानामतीच्या घटना घडतच नाहीत असे सरसकट मानणे कितपत योग्य आहे. यावर विचार व्हावा. असो...
खरयं डॉ साती यांनी २-३ दगडांना फटके मारले. ते दगड रडले ओरडले नाही. न रडणारे दगड शोधल्याबद्दल साती यांचे अभिनंदन. डॉ दाभोळकर यांनी कित्येक दगडांना फटके मारले तेही दगड रडले ओरडले नाही. न रडणारे दगड शोधल्याबद्दल दाभोळकरांचेही अभिनंदन. पण म्हणून दगड रडतच नाहीत असे सरसकट मानणे कितपत योग्य आहे. यावर विचार व्हावा. असो...

In reply to by शशिकांत ओक

विसोबा खेचर 13/03/2012 - 15:48
डोन्चू वरी शश्या.. आय अ‍ॅम आलवेज विथ यू.. :) (सातीचा जुना दोस्त असलो तरी तुझाही फ्यॅन) तात्या. :)

तिमा 13/03/2012 - 19:43
आपण परत इथे येऊन लिहिलंत त्याबद्दल धन्यवाद, त्या भानामतीच्या विषयापेक्षा तुम्ही जे स्तुत्य काम करत आहात त्याचे फार कौतुक आहे.

पैसा 13/03/2012 - 19:56
मिपावर आल्यासारखं एक तरी सत्कृत्य माझ्या हातून घडलं आणि सातीला परत लिहायला भाग पाडणारा निमित्तमात्र माझा एक प्रतिसाद झाला याचा मनस्वी आनंद आहे! तुझ्या कामाबद्दल थोडीफार कल्पना होतीच पण आता बरेच डिटेल्स सगळ्या मिपाकरांसमोर आले हे फार छान झालं. असे न बोलता कामं करणारे लोक जगातला चांगुलपणा टिकवून ठेवत असतात.तुझ्या कामासाठी शुभेच्छा! तुझं काम वाढेल तसा तिथल्या लोकांना जास्त फायदा होईल हे नक्कीच! आय सी यु सुरू केलंस हेही छान. राजा भावजीना सरकारी नोकरशाहीतून मार्ग काढायचा म्हणजे कष्टापेक्षाही मनस्ताप जास्त असणार. डॉक्टरला कोणी सांगतं की नाही माहिती नाही, पण दोघांच्याही प्रकृतीची काळजी घे! पुन्हा एकदा शुभेच्छा आणि कधीतरी वेळ मिळाला तर तुझे अनुभव आम्हाला सांगत जा! तुझी जी सूचना आहे इमेल आयडी वापरून लॉगिन करण्याबद्दल, तिच्याबद्दल नीलकांतकडे आम्ही बोलूच! पाहूया कसं जमतंय ते!

रामदास 13/03/2012 - 23:41
वाडीतली मुलगी लग्नानंतर बर्‍याच वर्षानी माहेरपणाला आलेली बघीतली की एक अनामिक आनंद होतो तसे आज वाटले . आज बर्‍याच जुन्या आणि जाणत्यांची उपस्थिती बघून आनंद वाढीस लागला.

प्राजु 13/03/2012 - 00:11
वाह सातीताई..! मस्त! लेखा पूर्ण वाचला. तुझं काम नक्कीच कौतुकास्पद आहे. तुला आणि राजाभावजींना खूप खूप शुभेच्छा! अधुन मधुन लोगीन होऊन, तुझ्या तिथल्या अनुभवांवर लिहित जा.. अशी विनंती. :)

गणपा 13/03/2012 - 00:23
वेल्कम बॅक सातीतै. :) आता ओककाकांचे पेश्शल आभार मानायला हवेत. ;) त्या निमित्ताने परत तुझ लिखाण वाचायला मिळाल. तुझ्या तिथल्या अनुभवांबद्दल अजुन जाणुन घ्यायला आवडेल. वेळ मिळेल तशी भेट देत रहा.

बॅटमॅन 13/03/2012 - 00:33
सातीताई, तुंबा चनागी बरीती नीवू :) मत्तू येनु सुद्दी? लेख अप्रतिम झालाय. तुमचे कार्य वाचून खूप अभिमान वाटला. तुम्हाला आणि राजाभावजींना बहुत बहुत शुभेच्छा!!

@ओकसाहेब तुमची मते ठाम आहेत यामुळे या वरच्या विवेचनातूनही तुम्ही स्व्तःच्या सोयिचं तिसरंच काही शोधुन काढाल याची खात्री आहे." यावर मात्र ओककाकांचा एक चकार शब्दही नाही. >>> आणी ते काढणारही नाहित,,अश्या लोकांचा हे सगळं करण्यामागचा उद्देश स्वच्छ असतो,,,शत्रूच्या गोटात जाऊन कायम गोंधळ उडवणे. ही मंडळी स्वतः सश्रद्ध,अश्रद्ध,अंधःश्रद्ध वगैरे काहिही नसतात... यांना सर्व काही कळत असतं...वळत तर अतिशय चांगलं असतं...भोळ्या जनतेचा फायदा घ्यायचा आणी हुशार सश्रद्धांना आपलसं करायचं (पुढे राखिव सैन्य म्हणुन वापर करायला) त्यामुळे असल्या दांभिक उन्मादाला कायद्याच्या आधारानी जेरबंद करायची सोय हवी,हेच खरं अवांतर-@वर स्वत:चं फारच तुणतुणं वाजवलंय पण आपल्या मिपाकरांना आपलं कौतूक सांगायचं नाही तर कोणाला?>>> असं काही नाही हो.... हे असं सांगितल्या शिवाय आंम्हा नव्या लोकांना (म्हंजे होत आलय अता १वर्ष ;-) ) ओळख कशी घडणार पूर्वीच्या/जुन्या लोकांची ...या चर्चेत नाव ऐकुन होतो...आज त्या निमित्तानी कळले...बरे वाटले.

रेवती 13/03/2012 - 01:25
अरे वा! तुमचं अभिनंदन! लेख छान जमलाय. बाकी इकडे पैसाताई आणि बिरूटेसर मोबाईलवरून काय करत असतात. भानामती, नाडी याबद्दल काही माहीत नसल्याने त्याबद्दल काय बोलणार?;)

In reply to by साती

Nile 13/03/2012 - 02:29
मोबाईल ब्राउझर मध्ये लॉगिन डिटेल्स सेव्ह होत नाहीत का? अशाने दरवेळी युजरनेम आणि पासवर्ड टाकावा लागत नाही.

In reply to by Nile

साती 13/03/2012 - 02:37
1234 होतो. साती लिहिताच येत नाही तर सेव कसं होणार? कॉपी पेस्ट पण होत नाही. आता इथे पण 1234 व्हावं लागेल पण आयडेंटिटी क्रायसिस होईल ना!

नंदन 13/03/2012 - 02:05
वेलकम बॅक, सातीतै!
आणि मला कानडीचा गंधही नाही.
यम्मी हा शब्द सोडल्यास :)

Nile 13/03/2012 - 02:24
तर इथे 'व्हराग कुड री'
इंटरेस्टिंग! हे रा री तेलगुचा परिणाम असावं काय? मद्रासमध्ये (आणि बरेचदा बंगळूरात) 'कूड' ची वेगवेगळी रुपे 'दे' या अर्थाने ऐकली आहेत. बंगळूरात 'कूड पा' वगैरे म्हणून "डोसा वाढ की लेका" असं काही तरी मी म्हणत असे. (डोसा मिळायचा म्हणजे फारसं चुकत नसावं. ;-) ) तमिळमध्ये तेच 'कूडं' म्हणून भागायचं. पण ते असो. आता डागदरीणबाईंनी इतकं लिहलं कारणं त्यांना भानामतीच झाली होती असं जर ओककाका म्हणाले तर तुमच्याकडे काही उत्तर आहे का? तेव्हढं सांगा. ;-) (एक उत्तर सांगून ठेवतो गरज लागली तर: "नाडी"!) ;-) भेटूच.. :)

हलो साती, बर्‍याच दिवसांनी मिपावर तुझं लिखाण बघून बरं वाटलं. मिपावरचे जुने लोक आता इथेतिथे विखुरले गेले आहेत. कट्टा तोच आहे पण उपस्थिती बदलली आहे. चालायचंच! पूर्वी अंधश्रद्धा आणि ज्योतिष या विषयांवर अनेक वादविवाद मीही करीत असे. पण मग असं लक्षात आलं की समोरचे आयडी बदलतात आणि नव्या दमाने वाद सुरूच ठेवतात. शेवटी मीच थकून गेलो आणि या विषयांवर मतप्रदर्शन थांबवलं!! :) सानिका,गणपा यांच्या पाककृती अधाशांप्रमाणे बघते आणि वाचते. गवि, पिडा,रामदास यांचं लेखन आवर्जून वाचते. मी देखील सानिका, गणपा, गवि आणि रामदास यांचं लेखन आवर्जून वाचतो.... पिडां तर आपण कधीकाळी लेखन करत होतो हेच आता विसरले आहेत. ;)

In reply to by पिवळा डांबिस

साती 13/03/2012 - 03:08
पिडां तर आपण कधीकाळी लेखन करत होतो हेच आता विसरले आहेत. आम्ही अलिशीया सारख्या सुंदर गोष्टी कधीच विसरणार नाही पण.

In reply to by साती

श्रावण मोडक 13/03/2012 - 09:58
अगदी सहमत. डागतरीनबाई, या बाबावर काही भानामती करता येते का त्यानं पुन्हा लिहितं व्हावं यासाठी?

In reply to by श्रावण मोडक

या बाबावर काही भानामती करता येते का त्यानं पुन्हा लिहितं व्हावं यासाठी?
श्री. मोडक, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती... हा बाबा काय चीज आहे हे तुम्हाला माहित नाही का? त्यांचं प्रोफाइल पेज वाचलं नाही का कधी? साक्षात भूतयोनीचा शहेन्शाह आहे हा बाबा! त्याच्यावर भानामती वगैरे काय चालणार? भानामती म्हणजे त्यांच्या फॅमिलितलीच असणार. आणि आता भूतयोनीतही स्त्री पुरूष वगैरे सगळं समान असतं. त्यामुळे भानामती त्यांची फॅमिली असली तरी असं त्यांना प्रेशराइझ नाही करू शकणार! कैप्पण बोललात तुम्ही!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक 13/03/2012 - 12:56
माननीय बिपिनचंद्ररावजी कार्यकर्तेसाहेब, मी भानामती करायला सांगितली ती माणसावर. भुतावर नव्हे. भुतं सरळ असतात. ती लिहित वगैरे नाहीत... त्यामुळं त्यांच्याबाबत हा प्रश्न येत नाही. पिवळा डांबीस हा माणूस भूतयोनीचा शहेन्शाह आहे, कारण तो भूत नाही. भुतांना शहेन्शाह वगैरे होण्याची गरज नसते. त्यांचं फक्त ते अस्तित्त्वच पुरेसं असतं. हा माणूस सध्या लिहित नाही. साती यांचा "माणसे दुरुस्त करणे आणि मुलामुलींना ते काम (दुरुस्तीचं) शिकवणे" हा व्यवसाय असल्याने ते काम करण्याची विनंती त्यांना केली आहे. कळावे, लोभ आहेच तो वृद्धिंगत व्हावा ही विनंती. :)

मनीषा 13/03/2012 - 05:34
डॉ. साती, तुम्ही तुमच्या ज्ञानाचा उपयोग निव्वळ पैसा मिळवण्यासाठी न करता काही विधायक कार्य करता आहात. तुम्ही खरोखर ग्रेट आहात. तुमचे अनुभव आणि अनुभव कथन इतकं प्रामाणिक आहे, की त्यात कुठेही स्वतःचे कौतुक करत असल्याचे जाणवत नाही. आता भानामती आणि श्री ओक यांच्याबद्दल,
" कुठलेही संदर्भ कुठेही आणि ते ही स्वत:च्या सोयीने हवे तिथे कापून द्यायची आणि त्यावर कुणी काही स्पष्टीकरण दिले असेल तर साफ़ दुर्ल़क्ष करायची सवय आहे "
तुमचं हे म्हणणं किती योग्य आहे याचे प्रत्यंतर येते आहे. ओकांचा अजून एक नविन धागा आलेला दिसतो आहे, पण या धाग्यावर त्यांचे उत्तर नाही. असो, पण जोवर तुम्हांसारखी काही लोकं इथे आहेत, तोवर त्यांची भानामती (किंवा नाडी) निदान मिपावर तरी चालणार नाही याची खात्री वाटते.

आबा 13/03/2012 - 06:02
वेलकम बॅक सातीताई आता यावर ओककाका काय प्रतिक्रिया देताहेत ते बघायचं :)

सहज 13/03/2012 - 07:12
भानामतीबद्दल पुरेसे स्पष्टीकरण देउनही ओक काही तुमची बाजु समजून घेणार नाहीत उलट आधीक जोमाने पुन्हा येतील. ही-मॅन कार्टून मधे तो स्केलेटॉर शेवटी आय वील बी बॅक म्हणत पुन्हा तेच गुर्‍हाळ चालू ठेवतो तसे ओक अजुन ह्याच धाग्याचा वापर करुन आपलीच री ओढण्यात कमी करणार नाही. ह्या दैवी नाड्या नेहमी जे दक्षीणा भागवू शकतील अश्याच लोकांच्या कश्या काय आधी बनवल्या जातात? जे शेतकरी आत्महत्या करणार आहेत, सातीताई काम करतात तश्या विकसनशील भागातल्या लोकांना युक्तीच्या चार गोष्टी सांगणार्‍या नाड्या कश्या लिहल्या जात नाहीत? त्यांना जाउन ह्या नाड्या विनामूल्य देउन ये असे दैवी आदेश कसे मिळत नाहीत? (हा हा हा लिहता लिहता ओकांना एक जबरदस्त कँपेन आयडीया दिली आहे) यावर महर्षींनी कोणताच खुलासा केला नसेल. शिवाय ओक म्हणतील की ते फक्त हुकमाचे ताबेदार, प्रॉब्लेम असेल तर महर्षींना भेटा, नाड्या त्यांनी लिहल्या मी नाही. बाकी सातीताई व राजाभावजी दोघाच्यां कार्यांबद्दल आदर आहेच. सातीताईला वेळ मिळून ती अजुन वेगवेगळे लेख टाको ही इच्छा!

पैसा 13/03/2012 - 07:14
वाचून अतिशय आनंद झाला एवढंच आत्ता लिहिते! बाकीचं रात्री हापिसातून परत आल्यावर!

फारएन्ड 13/03/2012 - 07:18
साती, तुझ्या पोस्ट्स माबोवरही अधूनमधून दिसतात पण ही बाकीची माहिती नव्हती. तू/तुम्ही दोघे करत आहात ते काम ग्रेट आहे. उसतोडणीचा उल्लेख वाचून अवचटांपासून ते तो "दुष्काळ आवडे सर्वांना" या अनुवादित पुस्तकाचा मूळ लेखक (पी साईनाथ?) यांच्या वाचलेल्या लेखांची आठवण झाली. मला वाटते गावाचे नाव द्यावेस. त्या भागातील लोकांना या माहितीचा उपयोग होईल.

५० फक्त 13/03/2012 - 07:35
साती, प्रथम तुमच्या कार्याबद्दल अतिशय धन्यवाद आणि शुभेच्छा, बाकी ओककाकांबद्दल काय बोलणार, कायम हिप्नोटाईझ झाल्याप्रमाणे लिहित असतात, असो. चालुदे.

यकु 13/03/2012 - 07:53
वेलकम..!! सातीताईंच्या धाग्यावरच सहजमामाही दिसावेत.. व्वॉव!! मी तर सगळ्याच ज्येष्ठ सदस्यांचं पुन्हा एकदा इथे वाचायला उत्सुक आहे. मे धीस ट्राईब इन्क्रीस असं कायसं म्हणतात ते म्हणतो.

नगरीनिरंजन 13/03/2012 - 08:05
इतका बहुमोल वेळ घालवून आणि कष्ट करून लिहीले हे पाहून कौतुक आणि वाईटही वाटले. ओकांनी लिहीलेले मी वाचले होते आणि तुमचे प्रतिसादही वाचले होते. त्यावरून तुम्ही भानामतीवर विश्वास ठेवता हा निष्कर्ष काढण्यासाठी ढेकणाएवढा मेंदू असणे आवश्यक आहे. असो. जालावर आणि जगात मेंदूचा ढेकणाएवढाही भाग न वापरणारे लोक असतात त्यांच्यासाठी खुलासेवार लिहीणे आवश्यकच आहे. त्यानिमित्ताने लिहीत्या होऊन तुमचे आणखी अनुभव वाचायला मिळाले तर चांगलेच होईल.

डॉ.साती वेलकम. ग्रामीण भागातल्या कामाबद्दल वाचतांना आनंद वाटला. बाकी, भानामती वगैरेंवर काय बोलायचं. अजूनही आपलं मागासलेपण अशा वृत्तीतून दिसत असतं. असो, अजून येऊ द्या असेच लेखन. आणि हो, संपादिका पैसा प्रमाणे आम्हीही मोबाईलवरुनच मिपावर वावरत असतो तेव्हा लिहिण्याची हायगाई करायची नै. :) -दिलीप बिरुटे

मन१ 13/03/2012 - 10:27
त्या एका प्रतिसादासाठी इतकं लिहावं लागावं हे दुर्दैव. तुम्ही लिहिते झालात हे चांगलच; पण एवढं सविस्तर सांगावं लागल्याबद्दल वाइट वाटतय. मा. ओककाकांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

हुप्प्या 13/03/2012 - 10:42
इतक्या उच्च विद्याविभूषित असुन इतक्या आडनिड्या भागात आपण प्रॅक्टिस करत आहात आणि तिथेही वेळ काढून इंटरनेटवरुन आपले विचार मांडता, दुसर्‍यांचे वाचता हे अगदी कौतुका स्पद वाटले. आपला लेख आवडला. प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आपले शब्दांकन खूप काही शिकवून जाते. आभार.

अमृत 13/03/2012 - 10:52
कृपया वरचे वर लिहीत चला. आपले लिखाण आणि अनुभव दोन्ही वाचायला आवडेल. अमृत

विसोबा खेचर 13/03/2012 - 11:19
प्रिय प्रिय सातीअम्मा, :)
तिथे मी त्यांना असं लिहिलं होतं की “मी स्वत: एम डी डॊक्टर आहे आणि अश्या भानामत्या बर्‍या करते”.
मस्त.. :)
अशिक्षित आणि मुख्यत्वे स्त्रिया या मार्गाने आपले सायकीक डिसीजेस मॅनीफेस्ट करतात हे सुशिक्षितांना का कळू नये?आजच्या जगात कोणी भानामतीचे इतक्या हिरिरीने समर्थन कसे करू शकते?'
खरं आहे तुझं..!
आपले हॉस्पिटल शहरी भागातील आहे किंवा ग्रामिण भागात हे स्पष्ट होत नसले तरी, निदान भानामतीच्या नावाने केसेस आपल्या हॉस्पिटलमधे येतायत. हे आपण मनमोकळेपणाने म्हणताय म्हणून आपले आभार.'
अगं हा आमचा शश्या ओक पक्का शाणा आहे. तो तुला शब्दात पकडायला बघतोय.. :) असो.. बर्‍याच दिसांनी मिपावर आलीस याचं खूप बरं वाटलं.. तू सायनला वैद्यकीय शिक्षण घेत असताना मी एकदा तुम्हाला भेटलो होतो ते आठवलं. एकच सांगतो - मला तुझं खूप कौतुक वाटतं, अभिमान वाटतो.. राजाभावजींना प्रणाम..चिरंजिवांना आशीर्वाद.. :) -- तात्यामामा! :)

रणजित चितळे 13/03/2012 - 11:32
डिप्रेशन चे मॅनिफेस्टेशन किती प्रकारे होते ते आपण रोज बघत असतो आपल्या जिवनात. आपण दिलेले प्रसंग व अनूभव बरेच काही शिकवून जातात. सगळ्यात मुख्य म्हणजे ह्या लेखा निमित्ताने आपली व आपल्या कार्याची ओळख झाली. छान वाटले.

जयवी 13/03/2012 - 12:09
अरे वा...... या निमित्ताने तू पुन्हा लिहिती झालीस.......खूप छान वाटलं :) तू जे काय करते आहेस ते वाचून तुझं खरंच खूप खूप कौतुक वाटलं. हे असं सगळं करणं सोपं नसतं गं... !! तुझे अनुभव वाचायला नक्कीच आवडेल. थोडा वेळ काढ गं आपल्या मिपाकरांसाठी .... जरा जास्तच अपेक्षा करतेय ना... पण मस्त लिहितेस यार तू....... पुन्हा लिहिती हो. खूप खूप शुभेच्छा !!!!!!!!

विसुनाना 13/03/2012 - 12:25
श्री. ओक यांच्या भानामतीने (म्हणजे भानामतीवरील लिखाणामुळे) तुम्ही लिहायला उद्युक्त झालात आणि आपल्या बहुमोल कार्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली हेही नसे थोडके. आपल्या कार्यात आपल्याला उत्तरोत्तर अधिकाधिक यश मिळत जावो ही सदिच्छा.

चौकटराजा 13/03/2012 - 12:38
ओक काका काय करतात् माहितै ? ते पुन्हा पुन्हा धागा काढतात. आणि स्वत: गप्प बसतात . तुम्हावर धाग्याची भानामति झालेली पहातात. आपल्या हातातील बोक्यावर हात फिरवीत तुमची मजा त्यांच्या कन्सोल वरून पहातात. काय ओक्काकाका असंच की नाही. ?

सर्वसाक्षी 13/03/2012 - 13:10
मा. ओकसाहेबांनी एकाच वेळी साती आणि सहज या दोन गायबांना एका झटक्यात इथे प्रकट केले आहे. या 'स'कारात्मक कार्यासाठी मा. ओकसाहेबांना अनेकनेक धन्यवाद!

निश 13/03/2012 - 14:19
साति ताई धन्यवाद तुम्हि करत असलेल्या कामाबद्दल आणि लेख मस्त लिहिला आहेत. खर तर भानामति हे माणसामध्ये असलेल्या वाईटपणाचा प्रकार आहे. दुसर्‍याच भल होताना न बघु शकणारे लोक, घरात सासुरवास होणार्‍या स्त्रिया, अभ्यासात कंटाला असणारि मुल, सतत अवहेलना त्रास सोसावा लागणारि लोक हे असले भानामति प्रमाणे चुकिचे प्रकार करतात. खर तर भानामति म्हंजे एक प्रकारे फसवणुकच आहे. आणि हे समोरचे लोक कशाला घाबरतात ह्याचि माहिति घेउनच बरोबर त्याच प्रकारचि भानामति केलि जाते. भानामति काहिहि नसुन एक प्रकारचि हातचलाखिच असते. निव्वळ फसवणुक.

शशिकांत ओक 13/03/2012 - 15:14
मित्र हो, खालील प्रातिनिधिक प्रतिक्रियांसाठी लेखन
आज ओककाकांचे खरंच आभार मानले पाहिजेत त्यांच्यामुळे इथे मी इतकं लिहिलंय...
ओककाकांच्या लाडक्या भानामतीचा सातत्याने पाठपुरावा करणे मला मनात असूनही शक्य नाही. पण काही इंटरेस्टिंग सापडल्यास...
ओककाका काही चुकीचं म्हणत नाहीयेत गं! पण काय आहे ना त्यांना कुठलेही संदर्भ कुठेही आणि ते ही स्वत:च्या सोयीने हवे तिथे कापून द्यायची आणि त्यावर कुणी काही स्पष्टीकरण दिले असेल तर साफ़ दुर्ल़क्ष करायची सवय आहे ...
.
मी त्यांना असं लिहिलं होतं की “मी स्वत: एम डी डॊक्टर आहे आणि अश्या भानामत्या बर्‍या करते”. हे जरासं सार्कॆस्टिक होतं.पण दोन तीन ठिकाणी बघितलं तर ओककाका निष्पापपणे हे खरंच मानून लिहितायत की बघा या भानामतीचं अस्तित्व मान्य करतायत...
ओककाकांचा एक चकार शब्दही नाही...साती
अगं हा आमचा शश्या ओक पक्का शाणा आहे. तो तुला शब्दात पकडायला बघतोय.. इति विखे...
ओक अजुन ह्याच धाग्याचा वापर करुन आपलीच री ओढण्यात कमी करणार नाही....सहज
ओककाकांचा एक चकार शब्दही नाही. >>> आणी ते काढणारही नाहित,,अश्या लोकांचा हे सगळं करण्यामागचा उद्देश स्वच्छ असतो,,,शत्रूच्या गोटात जाऊन कायम गोंधळ उडवणे.
ही मंडळी स्वतः सश्रद्ध,अश्रद्ध,अंधःश्रद्ध वगैरे काहिही नसतात... यांना सर्व काही कळत असतं...वळत तर अतिशय चांगलं असतं...भोळ्या जनतेचा फायदा घ्यायचा आणी हुशार सश्रद्धांना आपलसं करायचं (पुढे राखिव सैन्य म्हणुन वापर करायला) अ.आ.
ओककाकांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.... मन1
... मित्रांनो वरील प्रतिसाद आत्ता वाचले. म्हणून काही प्रातिनिधिक प्रतिसादांवर आत्ताच लगेच विचार व्यक्त करावे असे वाटले. सातींना मिपावर परत यायला मी कारणीभूत झालो त्याचे धन्यवाद मिळाले. आपण सरकास्टिकली -उपहासाने – भानामतीच्या केसेस हाताळते असे म्हणत आहात. हे मला जाणवले म्हणून. मी म्हटले होते.. भानामतीच्या नावाने केसेस आपल्या हॉस्पिटलमधे येतायत. हे आपण मनमोकळेपणाने म्हणताय म्हणून आपले आभार. म्हणजे ज्या केसेस -उपहासाने म्हणत नसाल तर - भानामतीच्या म्हणून एडमिट होतात त्यांच्या पीडित मानसिक अवस्थांचा तो भाग असतो व त्यावर त्यांना उपचार करून, तो दुरुस्त केला की त्या ठीक होतात. विखेच्या म्हणण्याप्रमाणे मी त्याचा वापर केला होता. आपले म्हणणे सांगायला ओक कशी री ओढतात – भानमतीवर प्राचार्य अद्वयानंद गळतगेंचे अभ्यापुर्णलेखन आहे. खरे तर मला प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांच्या ब्लॉगवरील कथन – आता तर त्यांचा विज्ञान आणि बुद्धिवाद पुस्तकाचा नवा ब्लॉग उपलब्ध आहे- काय हे मांडायचे आहे. माझे नाही. ....भानामती याबाबत चिरोटा यांनी डेक्कन हेराल्डची लिंक देऊन त्यावर विचार व्यक्त करावेत म्हटल्यामुळे मी इथे लेखन केले. त्याच्या शेवटच्या भागात टाईम्समधील व आपल्या (सातींच्या) ही केसेसवर खालील भाष्य केले होते ते असे- माझा या लेखनातून फक्त शोध कार्य करणारे किती थातुर मातुर शब्दात शास्त्रीय विश्लेषणाची विल्हेवाट लावतात. जरा खोलवर विचार केला तर त्यातील त्रुटी लक्षात याव्यात असा आहे. डॉ. साती म्हणतात तसा कोणी कांगावा करून आपल्याकडे सहानुभूती निर्माण करायला लोक आले असतील. हे मान्य पण सरसकट असे माप लावू नका. शोध घ्या व मग ठरवा. ते वाचकांना पुरेसे असावे असे वाटून थांबलो होतो. असो.... इथे दोन प्रकारचे लोक आहेत. काहींना अनुभव न येताच थोतांड असे मत ठरवलेले. तर काही सदस्यांवर किंवा त्यांच्या अगदी ओळखीच्यांचे असे विचित्र अनुभव आलेले. ते आपला तो अनुभव ज्यांचा यावर विश्वास नाही अशा लोकांचा वैचारिक रोष पत्करून सांगायला पुढे येतात. जेंव्हा त्या अनुभवांना भानामती-करणी या सारखी संबोधने लावली जातात. ती अमान्य होतात. त्यालाच मेंटल डिसऑर्डर, स्प्लिट पर्सनॅलिटी, अशी इंग्रजीतील शास्त्रीय नावे दिली की त्याच घटनांना मानसिक आजार असे मानून पीडित लोकांचा इलाज करायला हवे असे मानले जाते. साती यांनी खोट्या भानामतीच्या केसेस हाताळल्या आहेत व त्यांचे बिंग बाहेर पाडले त्याबद्दल कौतुक पण म्हणून भानामतीच्या घटना घडतच नाहीत असे सरसकट मानणे कितपत योग्य आहे. यावर विचार व्हावा. असो... ...मला कोणी शत्रूपक्ष नाही. त्यामुळे राखीव सैन्य वगैरे बाळगण्याची फिकीर मला नाही... आता मला किंवा माझ्याविचारांना इतर लोक शत्रू मानत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. सध्या इतकेच.

In reply to by शशिकांत ओक

महेश हतोळकर 13/03/2012 - 15:41
साती यांनी खोट्या भानामतीच्या केसेस हाताळल्या आहेत व त्यांचे बिंग बाहेर पाडले त्याबद्दल कौतुक पण म्हणून भानामतीच्या घटना घडतच नाहीत असे सरसकट मानणे कितपत योग्य आहे. यावर विचार व्हावा. असो...
खरयं डॉ साती यांनी २-३ दगडांना फटके मारले. ते दगड रडले ओरडले नाही. न रडणारे दगड शोधल्याबद्दल साती यांचे अभिनंदन. डॉ दाभोळकर यांनी कित्येक दगडांना फटके मारले तेही दगड रडले ओरडले नाही. न रडणारे दगड शोधल्याबद्दल दाभोळकरांचेही अभिनंदन. पण म्हणून दगड रडतच नाहीत असे सरसकट मानणे कितपत योग्य आहे. यावर विचार व्हावा. असो...

In reply to by शशिकांत ओक

विसोबा खेचर 13/03/2012 - 15:48
डोन्चू वरी शश्या.. आय अ‍ॅम आलवेज विथ यू.. :) (सातीचा जुना दोस्त असलो तरी तुझाही फ्यॅन) तात्या. :)

तिमा 13/03/2012 - 19:43
आपण परत इथे येऊन लिहिलंत त्याबद्दल धन्यवाद, त्या भानामतीच्या विषयापेक्षा तुम्ही जे स्तुत्य काम करत आहात त्याचे फार कौतुक आहे.

पैसा 13/03/2012 - 19:56
मिपावर आल्यासारखं एक तरी सत्कृत्य माझ्या हातून घडलं आणि सातीला परत लिहायला भाग पाडणारा निमित्तमात्र माझा एक प्रतिसाद झाला याचा मनस्वी आनंद आहे! तुझ्या कामाबद्दल थोडीफार कल्पना होतीच पण आता बरेच डिटेल्स सगळ्या मिपाकरांसमोर आले हे फार छान झालं. असे न बोलता कामं करणारे लोक जगातला चांगुलपणा टिकवून ठेवत असतात.तुझ्या कामासाठी शुभेच्छा! तुझं काम वाढेल तसा तिथल्या लोकांना जास्त फायदा होईल हे नक्कीच! आय सी यु सुरू केलंस हेही छान. राजा भावजीना सरकारी नोकरशाहीतून मार्ग काढायचा म्हणजे कष्टापेक्षाही मनस्ताप जास्त असणार. डॉक्टरला कोणी सांगतं की नाही माहिती नाही, पण दोघांच्याही प्रकृतीची काळजी घे! पुन्हा एकदा शुभेच्छा आणि कधीतरी वेळ मिळाला तर तुझे अनुभव आम्हाला सांगत जा! तुझी जी सूचना आहे इमेल आयडी वापरून लॉगिन करण्याबद्दल, तिच्याबद्दल नीलकांतकडे आम्ही बोलूच! पाहूया कसं जमतंय ते!

रामदास 13/03/2012 - 23:41
वाडीतली मुलगी लग्नानंतर बर्‍याच वर्षानी माहेरपणाला आलेली बघीतली की एक अनामिक आनंद होतो तसे आज वाटले . आज बर्‍याच जुन्या आणि जाणत्यांची उपस्थिती बघून आनंद वाढीस लागला.
पैसाताईंनी इथे दिलेला प्रतिसाद बघून आज मुद्दामून इथे आलेय. पैसा, ओककाका काही चुकीचं म्हणत नाहीयेत गं! पण काय आहे ना त्यांना कुठलेही संदर्भ कुठेही आणि ते ही स्वत:च्या सोयीने हवे तिथे कापून द्यायची आणि त्यावर कुणी काही स्पष्टीकरण दिले असेल तर साफ़ दुर्ल़क्ष करायची सवय आहे (हे मी वेगळे सांगायची गरज नाही म्हणा :) ) तर या त्यांच्या भानामतीच्या करण्या दुसर्‍याही एका मसंवर प्रसिद्ध होतात. तिथे मी त्यांना असं लिहिलं होतं की “मी स्वत: एम डी डॊक्टर आहे आणि अश्या भानामत्या बर्‍या करते”.

मेघा रे... मेघालय !

चिगो ·

यकु 07/02/2012 - 17:56
पुढचे भाग पटापट येऊंद्या साहेब (मामलेदार की कलेक्टर साहेब म्हनायचं?) ;-) लैच इंट्रेस्टिंग आहे. फटूचं तेवढं बघा राव. तुम्हाला हे लिहायला लावल्याबद्दल बंदा धमाल आणि विजुभौ काऊ‍न्सलिंगवाले यांचे विशेष आभार मानण्यात येत आहेत.

छान! भाषाशैली चांगली आहे. काही निरीक्षणेही बारकाईने केलेली आहेत. अजून वाचायला आवडेल. मात्र नुसतं वरवर न ठेवता तिथल्या सामाजिक, राजकिय, आर्थिक, (असलेच तर) फुटिरतावादी, चर्च आणि चर्चचा प्रभाव इत्यादी अंगांबद्दल सविस्तर आलं तर आवडेलच. कृपया मनावर घ्याच!
माझे इतर काडर्समधले मित्र मला फोन करतात तेव्हा, "काय सुंदर ठीकाणी आहेस रे तू? टेंशन नाही काही.." इ. इ. सुरु असतं त्यांचं.. ह्याउलट, आसामात अजूनही "उल्फा/ अल्फा"चं थैमान सुरु आहे असंच त्यांना वाटतं..
भारतिय प्रशासन सेवेबद्दल काळजी वाटली! :)

वपाडाव 07/02/2012 - 18:31
थोडं पोरीबाळींविषयी पन ल्याहा... त्यांचे ड्वले दिवसभर बारीक का असतात ते लिहा... मग झोपताना काय ड्वले उघडे ठेवतात का? त्यांचे नाक दबके का असते ते लिहा... कपाळ, नाक अन हनवटी सगळे एकाच प्रतलात का असते? लेख फक्कड... फक्त तुमचा नंबर कधीही न येवो म्हणजे झाले...

गणेशा 07/02/2012 - 19:05
मेघालया बद्दल जाणुन घेण्याची इच्छा मनापासुन च आहे .. त्यामुळे पुढील भागाच्या प्रतिक्षेत .. एक विनंती : फोटो असावेतच असे वाटते आहे चिगो .. प्लीज बघ

पैसा 07/02/2012 - 20:02
आपल्याला इंग्लंड अमेरिकेची जितकी माहिती असते तितकी या उत्तरपूर्व भारताची नसते. सगळंच एकदम "अद्भुत" वाटतंय! किस्से तर अफलातूनच! पुढचं लिहा लवकर!

In reply to by पैसा

वपाडाव 08/02/2012 - 15:19
आता जर का माझी आज्जी आजोबासोबत आसाम/मेघालयातुन मिसळपाव वापरत असली असती तर मला नक्कीच ही म्हैती झाली असती... हो की नै... पण माझी आज्जी अन आजोबा दोघेही तिकडे उसात असतात ना...

रेवती 07/02/2012 - 20:19
जवळजवळ सगळ्यात गोष्टी "ऑर्गॅनिक" असतात छानच. मातृसत्ताक पद्धतीबद्दल वाचून आधी माझाही गोंधळ उडाला. मेघालयाची माहिती आवडली नाहीतर मीही "चेरापुंजी ना? मग सुंदर ठिकाणी आहेस तू!" असेच म्हणणार्‍यातली आहे.

निनाद 08/02/2012 - 05:32
तसेच हॉर्टीकल्चर (मराठी शब्द?) हॉर्टीकल्चर = उपवनविज्ञान, उद्यानविज्ञान, बागविद्या, उद्यानविद्या बागपद्धती, उपवन वाटिका यातले जे नेमके असेल ते... बाकी लेख सुरेख आहे. भाषा ओघवती आणि सांगण्याची हातोटीही उत्तम. पुढील भागाची नक्की वाट पाहत आहे.

अन्या दातार 08/02/2012 - 08:57
वपाडाव, बिका, इरसाल यांच्याशी सहमत. छान लेख. अजुन थोडे सविस्तर तपशील येउद्यात. @ निनाद, चपखल शब्दप्रयोग "उद्यानविद्या" हा वाटतो. कृषी महाविद्यालयांमधून हिच पाटी वाचल्याचे आठवतेय. हिंदीमध्ये "बागवानी" असे म्हणतात.

उदय के'सागर 08/02/2012 - 11:15
खुपच छान माहिती .... संपुर्ण "उत्तरपूर्व " भारताबद्दलच खुप आकर्षण आणि कुतुहल आहे .. तुमच्या ह्या लेखामुळे तिथल्या लोकांच्या रोजच्या जीवनाबद्दल समजले (प्रत्यक्ष 'आंखो देखा हाल')... अशी हि महिती सहसा कुठेही जालावर मिळत नाहि. त्याबद्दल विशेष धन्यवाद. जमल्यास कृपया सोबतीला 'फोटो' ही टाकावेत... म्हणजे कसं घरबसल्या अम्हाला 'उत्तरपूर्व ' भारताची सैर केल्यासारखं होईल :) कुतुहल पोटी मला अजुन काही प्रश्न आहेत, (तुम्ही पुढच्या लेखात आधिच ते टाकण्याचा विचार केला असेल तर उत्तमच ) १. तिथल्या खाद्यसंस्कृती बद्दल , म्हणजे अगदी खाद्यसंस्कृतीचा ईतिहास नसला तरी रोजच्या जेवणात(जीवनात :P) ते काय खातात? त्यांचा पारंपारीक खाद्य-पदार्थ कोणता? (त्याचं काय आहे आम्हि जन्माचे अधाशी आणि खादाड आहोत, म्हणुन कुठल्याहि नविन जागेबद्दल ऐकलं कि अम्हाला कुतुहल असतं ते तिथल्या खाण्याचं :D) २. त्यांच्या स्वतःच्या भाषेतलेच सिनेमे तिथे चालतात कि तिथे हि बॉलिवुड चे सिनेमे असतात? ३. तिथेही '१५ ऑगस्ट' आणि "२६ जानेवारी" लोक त्याच पद्धतीने साजरा करतात का जसा तो ईतर भारतात होतो (कमी कंमी शाळांमधे जसा होतो सजरा तसा) ? त्या लोकांनाहि आपल्या 'फ्रिडम फायटर्स' बद्दल माहिती आहे का? (हा प्रश्न विचारण्याच कारण म्हणजे माझ्या असं ऐकिवात होतं कि त्या भागातले लोक आपण भारतीय आहोत असं मानतच नाहित.. असं काहिसं ... तुम्ही प्रत्यक्ष तिथे अहात म्हणुन विचारव म्हटंल... उगिच अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा...) (आणि बाकि हि काहि प्रश्न आहेत पण नेमके अता आठवत नाहियेत ) आधिच धन्यवाद (Thanks in advance) :) !

लेख माहितीपूर्ण आहे. आवडला. तिथे, माझ्या समजूती प्रमाणे नशा करणेही सर्वसामान्य असावे. मग अफू असो, पान, तंबाखू किंवा इतर..... याविषयी काय म्हणता?

चिगो 08/02/2012 - 17:04
सगळ्यांचेच धन्यवाद.. @ यशवंत, शिव्या घाला एकदाच्या, पण ते साहेब-बिहेब बाहेर नको हो.. @गवि, तुम्ही माझ्या शैलीची तारीफ करणे म्हणजे.. देव पावला. :-) @बिका, भाप्रसेबद्दलची चिंता योग्य आहे हो.. पण त्यांचाही दोष नाही. मेघालयची ओळख म्हणजे "शिलाँग, चेरापुंजी" हीच असते बहुतेकांना.. आणि GNLAच्या कारवाया आम्ही नोकरीत चिकटल्यावर वाढल्याहेत. (चर्चेत आहे असं म्हणू शकत नाही) आणि स्वानुभावावरुन सांगतो, एकदा तुम्ही तुमच्या कॅडरमधे पोचलात की आपली सबडीव्हीजन, जिल्हा आणि राज्य ह्यातच गुंतून पडता.. वरताण म्हणजे, गारो हील्सची चिंता शिलाँगातही करत नाही कुणी फारशी. देशपातळीवर कुणाला पडलीय, च्यायला.. फोटोज टाकले असते पण मी जे लिहीलयं त्यावरचे फोटोज माझ्याजवळ नाहीत..आणि नेटावरुन फोटो उचलून डकवायला फारसं आवडत नाही. पर्यटनावरचे फोटोज आधीच टाकले होते, त्याचा लिंका डकवतोय.. http://www.misalpav.com/node/15366 http://www.misalpav.com/node/19795 प्रतिसादांमध्ये उल्लेखलेल्या मुद्द्यांवर पुढच्या लेखात लिहीन.. पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद..

In reply to by चिगो

प्रामाणिक उत्तराबद्दल धन्यवाद! पण तरीही, भाप्रसेमधल्यांनी इतकं आकुंचित राहणं चूक वाटतंय. की माझ्याच भाप्रसेबद्दलच्या अपेक्षा चुकीच्या आहेत? ;) बाकीच्या ओळींवरून तर माझी काळाजी अजूनच व्यापक झाली! आता देशाचीच काळजी वाटायला लागली आहे. :ड

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चिगो 09/02/2012 - 16:04
नाही हो.. काही आकुंचित वगैरे नाहीत हो.. फक्त मेघालयची जी "रोमॅण्टीक" इमेज आहे, तीचं प्रतिबिंब आहे ते.. आणि त्या त्या लेव्हलवर/पोस्टवर असतांना तुमचं रेग्युलर कामच तुमचा वेळ घेतो. आणि ह्या भागाची माहिती पेपरात/मिडीयात तरी कितीशी असते हो? देशाची काळजी वाटतेय, हे चांगलंच आहे म्हणा. पण, चिल.. आल इझ वेल.. :-)

इरसाल 08/02/2012 - 17:06
चिगो एक विचारायचे आहे. माझ्याबरोबर एक आसामी होता त्याला एकदा विचारले कि मला तुझ्याबरोबर तिकडे यायचे आहे सुट्टीत, म्हणे बाहेरचे म्हणजे अदर द्यान आसमीना दिल्लीतील आसाम भवन मधून परवाना घ्यावा लागतो तसेच मिलिटरी कार्यालयाचा परवाना आवश्यक असतो.कृपया प्रकाश टाकावा.

In reply to by इरसाल

चिगो 08/02/2012 - 17:15
चुकीची माहिती आहे ही.. आसामात आणि मेघालयात जायला कुठलाच परवाना लागत नाही. हां, नागालँड, मणिपुर आणि अरुणाचलला जायला लागतो, (त्याला "इनर लाईन प्रमिट" म्हणतात) पण तेही सहज मिळतात. तसातर मला हा वायझेडपणा सरकारने अजून का सुरु ठेवलाय हेच कळत नाही..

स्वातीविशु 08/02/2012 - 17:10
धन्यवाद हा लेख लिहिल्याबद्द्ल. पूर्वोत्तर राज्यांची माहिती खुप कमी मिळते. डोंगर द-यांचा प्रदेश असल्याने इथला खुप कमी विकास झाला आहे.:smile: ठळक मथळे टाकून लिहिल्यामुळे माहिती खरच अभ्यासपूर्ण झाली. शेवट्चे दोन किस्से आम्हीसुद्धा वारल्या गेलो आहे. 0:) :innocent:

धमाल मुलगा 08/02/2012 - 20:59
सुरुवात उत्तमच झाली आहे. प्रश्नच नाही. त्यात पुन्हा तिथलं रोजचं कामकाज नजरेखालूनच जात असल्यानं अधिक विश्वासार्ह माहिती मिळण्याची खात्री आहेच. मातृसत्ताक संस्कृतीमुळं उडणार गोंधळ लैच्च भारी. सुरुवातीला ही गडबड झेपलीच नसेल ना ? :)
गारो हील्स मधल्या रेसिबुलपारा इथे "फॅलस वर्शिप" अर्थात लिंगपुजा होत असावी, असे तेथील काही फोटोज पाहून मला वाटले. हे म्हणजे शिवलिंगासारखे नसून पुरेपुर पुरुष व स्त्री जननांगाचे शिल्प आहेत.
आजच्या बहुतांश इशान्य भारतामध्ये पुर्वी शाक्तपंथीयांचा पगडा होता. (कामाख्यादेवीच्या मंदीरात अजूनही विशिष्ट काळी ५ दिवस शाक्तपंथी उपासना चालते, त्याकाळी हे मंदीर इतरांसाठी बंद असते अशी माहिती कळाली आहे.) त्यामुळे लिंगपुजेबद्दलचं मत योग्य असू शकते असं मला वाटतं. मातृसत्ताक पध्दती ही देखील शाक्तपंथीयांची देणगी असे ऐकले आहे.
गारो आणि खासी ह्या जमाती बहुतांश ( जवळपास १००%च) ख्रिश्चन आहेत आधी ह्या भाषेची लिपी बंगाली / अहोमिया सारखी होती, पण आता ख्रिश्चन प्रभावाने ती रोमन लिपी झालीय.
:) मध्यंतरी आपले मिपाकर श्री.विश्वास कल्याणकर ह्यांचे इशान्य भारतातील कार्याबद्दलचे काही धागे आले होते त्यामध्ये हा मुद्दा प्रकर्षानं दिसला होताच. मिशनर्‍यांनी येन केन प्रकारे जवळपास पुरता इशान्य भारत धर्मांतरीत केला आहे. मला प्रश्न पडतो, अशा धर्मांतरावर बंदी आणण्याबद्दल कोणी बोललं, काही हालचाल सुरु केली की तथाकथित सेक्युलर डोकी जो थयथयाट करतात, तीच भूमिका अशा रितीनं घडवल्या जाणार्‍या धर्मांतरामुळे खून पाडल्या जात असलेल्या संस्कृती, भाषा/लिपी ह्यांच्या र्‍हासाविषयी मूग गिळून गप्प कसे बसतात? >कोच, हजाँग ह्या जमाती हिंदु धर्म पाळतात. आणि जैंतिया जमातीत अजूनही "अॅनिमिझ्म"चे अंश आहेत. मोठी आश्चर्याची बाब आहे. ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या आक्रमक प्लॅनिंग & एक्झिक्युशनपुढं हे लोक कसे काय टिकले ह्याचं नवल वाटतं. काही विशेष माहिती आहे का ह्यासंदर्भात?
मुलांचा शिक्षणातला रस हळू-हळू कमी होऊन ड्रॉप-आउटचं प्रमाण भरपुर आहे.. मी माझ्यापुरतं तरी शिक्षकांशी बोलतांना "गारो फ्युचर म्हणजे तुमची सशक्त, सुशिक्षीत मुले" हेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो.. आता १५ फेब्रुवारी नंतर शाळा सुरु होतील, तेव्हा सगळ्यांना भेटून, मुलांच्या आई-वडीलांच्या आणि वडीलधार्‍या माणसांच्या मनात पाल्याच्या शिक्षणात जास्त रस घेण्यासाठी बोलायचा विचार आहे..
उत्तम! स्तुत्य प्रयत्न आहे. ह्या शाळांची भाषा कोणती असते? म्हणजे, ड्रॉप-आउटचं मोठं प्रमाण असण्याचं कारण भाषा आहे असं वाचल्यामुळं प्रश्न पडला. धर्मांतर, आक्रमण आणि प्रशासन ह्या अनुशंगानंही काही प्रश्न आहेत, पण ते आपण खाजगीतच बोलू. अवांतरः मराठीमध्ये इशान्य हा शब्द असताना 'उत्तरपुर्व' असं म्हणलं जाऊ नये असं माझं प्रामाणिक मत.

In reply to by धमाल मुलगा

चिगो 09/02/2012 - 17:07
बहुतांश गारो समाज आता ख्रिश्चन झाला असला तरी त्यांची पारंपारीक जीवनपद्धती तशीच आहे रे.. म्हणून तर मातृसत्ताक पद्धती अजूनही टिकून आहे ना.. लग्नही सगळीच काही चर्चमध्ये जावून होत नाहीत. मणिपुर मधे नावामागे "सिंग" किंवा "सिंघा" लिहील्या जाते, कारण की तिथे हिंदु बरेच आहेत. सगळ्यात आधी आपण सरसकट "इशान्य भारत" ही सिंगल इन्टीटी मानतो, तसे नाहीय. वर वपाडावने त्यांच्या चेहर्‍या, डोळ्यांबद्दल जे म्हटले आहे त्यावरुन हीच वृत्ती दिसते.. आसामात बर्‍याच जणांची ठेवण ही बंगाली लोकांसारखी आहे. गारो आणि खासी ह्यांच्यातही फरक आहे. अरुणाचली वेगळे, नागा वेगळे आणि मिझो वेगळे.. त्यांच्या भाषा, संस्कृती मराठी आणि पंजाबी इतक्याच वेगवेगळ्या आहेत, राजेहो.. आपण जेव्हा "त्यांच्यात भारत-विरोधी भावना का आहेत?" असे म्हणतो (ती नाही हा माझा अनुभव) तेव्हा दिल्ली, मुंबईत ह्या मुलांचा "ऐ चायनीज, ए चाऊमीन" हे ऐकून त्यांना काय वाटत असेल त्याचा विचार आपण करतो का? केला का? "चक दे"मध्ये ते दाखवलंय की.. धर्मांतराबद्दल मला फार माहिती नाही. माझ्याइथे बेलबारीमध्ये "गरुडाचल विद्यापीठ" हे सेवाभारतीद्वारा चालवले जाणारे निवासी विद्यापीठ आहे आणि त्याला प्रतिसादही चांगलाच मिळतोय. आणि इथे "कामाख्या मंदीर"पण आहे तसेच दुर्गापुजाही जोरात साजरी होते.. बाकी बोलूयात..

चिंतामणी 09/02/2012 - 08:52
मेघालयाबद्दलचा हा First hand report फारच उत्तम. धम्याने म्हणलेले बरोबरच आहे. पूर्वाचालांबद्दल आपण अज्ञानी आहोत. पूर्वाचालांत अनेकवर्षे काम करीत असलेल्या सुनील देवधरांनी दोन वर्षापुर्वी म.टा.मधे लेखमाला लिहीली होती. त्यातील मेघालयाबद्दलचा " स्वर्गापासून सात पावलावर.." हा लेख जिज्ञासुंनी जरूर वाचावा.

jaypal 09/02/2012 - 11:16
माझ्या सारख्या भटक्यास एक अजुन निमीत्त. तेकडील भटकंती साठी कोणते महीने योग्य ठरतील ? छान लेख आणि सुंदर परीचय. छायाचित्र असती तर 'सोने पे सुहागा"

चिगो 07/05/2012 - 13:12
स्वतःचाच धागा वर आणण्याचं पातक करतोय ह्यासाठी क्षमस्व.. हे करण्यामागे कारण म्हणजे आज आमपाटीत म्हणजे माझ्या सबडिव्हीजन मधे निघालेली "शांती रॅली".. वर लेखात लिहीलेल्या GNLA ने मागच्या दिड आठवड्यापासून इथे बंद पाळलेला होता. दहशतीमुळे लोक घरांतून बाहेर पडत नव्हते. माझ्या ऑफीसमध्येही मी सोडून कुणी येत नव्हते. आणि लोकच येत नसल्याने मीही बसून काही फायदा नव्हता, पण बसायचो, फिरायचो आपला.. ह्या दहशतवाद्यांनी सरकार त्यांच्या विरोधात करत असलेल्या कारवाईच्या विरोधात पुन्हा ३०० तासांचा बंद करायचे ठरवले तेव्हा मात्र लोक बिथरले. आम्ही आमच्याकडून सप्लाय डिपार्टमेंटद्वारे शनिवारी आणि रविवारी (इथली सुट्टी) घाऊक आणि किरकोळ धान्य विक्री केंद्रे उघडायला लावून लोकांपर्यंत धान्य पोहचवले, पण बाकीच्या गोष्टींचे काय? शेवटी अख्ख्या गारो हिल्समध्ये सकाळी ८ वाजतापासून वेगवेगळ्या ठीकाणी शांती रॅलीज काढायचे ठरवले लोकांनी. अख्ख्या गारोहील्सची जनसंख्या साडेदहा लाख आहे ३ जिल्ह्यांत मिळून, तिथे एकट्या तुरा शहरात जवळपास ३० हजार लोक उतरले रस्त्यांवर.. आमपाटीसारख्या (आपल्या तुलनेत) खेडेगावात २५०० लोक ह्या "शांती रॅली" साठी बाहेर पडले. कुठलाही दंगा, घोषणाबाजी न करता शांतपणे बॅनर्स घेऊन हे लोक चालले होते (आम्हीही त्यांच्यासोबत होतो) ... आणि "लोकांना होणार्‍या त्रासापायी" GNLA ने बंद रद्द केला !! :-D जनशक्तीच्या ह्या आविष्काराला माझा सलाम !!

लेखन, माहिती आणि किस्से ज ह बर्‍या ! बाकी बरोब्बर ३ महिन्यांपूर्वी आजच्याच तारखेला टाकलेला हा धागा आमच्या नजरेतून सुटलाच कसा ? असो.. लेख पुन्हा वर आणून आम्हाला हास्यानंद दिल्याबद्दल लेखकुचे आभारप्रदर्शन्स.

यकु 07/02/2012 - 17:56
पुढचे भाग पटापट येऊंद्या साहेब (मामलेदार की कलेक्टर साहेब म्हनायचं?) ;-) लैच इंट्रेस्टिंग आहे. फटूचं तेवढं बघा राव. तुम्हाला हे लिहायला लावल्याबद्दल बंदा धमाल आणि विजुभौ काऊ‍न्सलिंगवाले यांचे विशेष आभार मानण्यात येत आहेत.

छान! भाषाशैली चांगली आहे. काही निरीक्षणेही बारकाईने केलेली आहेत. अजून वाचायला आवडेल. मात्र नुसतं वरवर न ठेवता तिथल्या सामाजिक, राजकिय, आर्थिक, (असलेच तर) फुटिरतावादी, चर्च आणि चर्चचा प्रभाव इत्यादी अंगांबद्दल सविस्तर आलं तर आवडेलच. कृपया मनावर घ्याच!
माझे इतर काडर्समधले मित्र मला फोन करतात तेव्हा, "काय सुंदर ठीकाणी आहेस रे तू? टेंशन नाही काही.." इ. इ. सुरु असतं त्यांचं.. ह्याउलट, आसामात अजूनही "उल्फा/ अल्फा"चं थैमान सुरु आहे असंच त्यांना वाटतं..
भारतिय प्रशासन सेवेबद्दल काळजी वाटली! :)

वपाडाव 07/02/2012 - 18:31
थोडं पोरीबाळींविषयी पन ल्याहा... त्यांचे ड्वले दिवसभर बारीक का असतात ते लिहा... मग झोपताना काय ड्वले उघडे ठेवतात का? त्यांचे नाक दबके का असते ते लिहा... कपाळ, नाक अन हनवटी सगळे एकाच प्रतलात का असते? लेख फक्कड... फक्त तुमचा नंबर कधीही न येवो म्हणजे झाले...

गणेशा 07/02/2012 - 19:05
मेघालया बद्दल जाणुन घेण्याची इच्छा मनापासुन च आहे .. त्यामुळे पुढील भागाच्या प्रतिक्षेत .. एक विनंती : फोटो असावेतच असे वाटते आहे चिगो .. प्लीज बघ

पैसा 07/02/2012 - 20:02
आपल्याला इंग्लंड अमेरिकेची जितकी माहिती असते तितकी या उत्तरपूर्व भारताची नसते. सगळंच एकदम "अद्भुत" वाटतंय! किस्से तर अफलातूनच! पुढचं लिहा लवकर!

In reply to by पैसा

वपाडाव 08/02/2012 - 15:19
आता जर का माझी आज्जी आजोबासोबत आसाम/मेघालयातुन मिसळपाव वापरत असली असती तर मला नक्कीच ही म्हैती झाली असती... हो की नै... पण माझी आज्जी अन आजोबा दोघेही तिकडे उसात असतात ना...

रेवती 07/02/2012 - 20:19
जवळजवळ सगळ्यात गोष्टी "ऑर्गॅनिक" असतात छानच. मातृसत्ताक पद्धतीबद्दल वाचून आधी माझाही गोंधळ उडाला. मेघालयाची माहिती आवडली नाहीतर मीही "चेरापुंजी ना? मग सुंदर ठिकाणी आहेस तू!" असेच म्हणणार्‍यातली आहे.

निनाद 08/02/2012 - 05:32
तसेच हॉर्टीकल्चर (मराठी शब्द?) हॉर्टीकल्चर = उपवनविज्ञान, उद्यानविज्ञान, बागविद्या, उद्यानविद्या बागपद्धती, उपवन वाटिका यातले जे नेमके असेल ते... बाकी लेख सुरेख आहे. भाषा ओघवती आणि सांगण्याची हातोटीही उत्तम. पुढील भागाची नक्की वाट पाहत आहे.

अन्या दातार 08/02/2012 - 08:57
वपाडाव, बिका, इरसाल यांच्याशी सहमत. छान लेख. अजुन थोडे सविस्तर तपशील येउद्यात. @ निनाद, चपखल शब्दप्रयोग "उद्यानविद्या" हा वाटतो. कृषी महाविद्यालयांमधून हिच पाटी वाचल्याचे आठवतेय. हिंदीमध्ये "बागवानी" असे म्हणतात.

उदय के'सागर 08/02/2012 - 11:15
खुपच छान माहिती .... संपुर्ण "उत्तरपूर्व " भारताबद्दलच खुप आकर्षण आणि कुतुहल आहे .. तुमच्या ह्या लेखामुळे तिथल्या लोकांच्या रोजच्या जीवनाबद्दल समजले (प्रत्यक्ष 'आंखो देखा हाल')... अशी हि महिती सहसा कुठेही जालावर मिळत नाहि. त्याबद्दल विशेष धन्यवाद. जमल्यास कृपया सोबतीला 'फोटो' ही टाकावेत... म्हणजे कसं घरबसल्या अम्हाला 'उत्तरपूर्व ' भारताची सैर केल्यासारखं होईल :) कुतुहल पोटी मला अजुन काही प्रश्न आहेत, (तुम्ही पुढच्या लेखात आधिच ते टाकण्याचा विचार केला असेल तर उत्तमच ) १. तिथल्या खाद्यसंस्कृती बद्दल , म्हणजे अगदी खाद्यसंस्कृतीचा ईतिहास नसला तरी रोजच्या जेवणात(जीवनात :P) ते काय खातात? त्यांचा पारंपारीक खाद्य-पदार्थ कोणता? (त्याचं काय आहे आम्हि जन्माचे अधाशी आणि खादाड आहोत, म्हणुन कुठल्याहि नविन जागेबद्दल ऐकलं कि अम्हाला कुतुहल असतं ते तिथल्या खाण्याचं :D) २. त्यांच्या स्वतःच्या भाषेतलेच सिनेमे तिथे चालतात कि तिथे हि बॉलिवुड चे सिनेमे असतात? ३. तिथेही '१५ ऑगस्ट' आणि "२६ जानेवारी" लोक त्याच पद्धतीने साजरा करतात का जसा तो ईतर भारतात होतो (कमी कंमी शाळांमधे जसा होतो सजरा तसा) ? त्या लोकांनाहि आपल्या 'फ्रिडम फायटर्स' बद्दल माहिती आहे का? (हा प्रश्न विचारण्याच कारण म्हणजे माझ्या असं ऐकिवात होतं कि त्या भागातले लोक आपण भारतीय आहोत असं मानतच नाहित.. असं काहिसं ... तुम्ही प्रत्यक्ष तिथे अहात म्हणुन विचारव म्हटंल... उगिच अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा...) (आणि बाकि हि काहि प्रश्न आहेत पण नेमके अता आठवत नाहियेत ) आधिच धन्यवाद (Thanks in advance) :) !

लेख माहितीपूर्ण आहे. आवडला. तिथे, माझ्या समजूती प्रमाणे नशा करणेही सर्वसामान्य असावे. मग अफू असो, पान, तंबाखू किंवा इतर..... याविषयी काय म्हणता?

चिगो 08/02/2012 - 17:04
सगळ्यांचेच धन्यवाद.. @ यशवंत, शिव्या घाला एकदाच्या, पण ते साहेब-बिहेब बाहेर नको हो.. @गवि, तुम्ही माझ्या शैलीची तारीफ करणे म्हणजे.. देव पावला. :-) @बिका, भाप्रसेबद्दलची चिंता योग्य आहे हो.. पण त्यांचाही दोष नाही. मेघालयची ओळख म्हणजे "शिलाँग, चेरापुंजी" हीच असते बहुतेकांना.. आणि GNLAच्या कारवाया आम्ही नोकरीत चिकटल्यावर वाढल्याहेत. (चर्चेत आहे असं म्हणू शकत नाही) आणि स्वानुभावावरुन सांगतो, एकदा तुम्ही तुमच्या कॅडरमधे पोचलात की आपली सबडीव्हीजन, जिल्हा आणि राज्य ह्यातच गुंतून पडता.. वरताण म्हणजे, गारो हील्सची चिंता शिलाँगातही करत नाही कुणी फारशी. देशपातळीवर कुणाला पडलीय, च्यायला.. फोटोज टाकले असते पण मी जे लिहीलयं त्यावरचे फोटोज माझ्याजवळ नाहीत..आणि नेटावरुन फोटो उचलून डकवायला फारसं आवडत नाही. पर्यटनावरचे फोटोज आधीच टाकले होते, त्याचा लिंका डकवतोय.. http://www.misalpav.com/node/15366 http://www.misalpav.com/node/19795 प्रतिसादांमध्ये उल्लेखलेल्या मुद्द्यांवर पुढच्या लेखात लिहीन.. पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद..

In reply to by चिगो

प्रामाणिक उत्तराबद्दल धन्यवाद! पण तरीही, भाप्रसेमधल्यांनी इतकं आकुंचित राहणं चूक वाटतंय. की माझ्याच भाप्रसेबद्दलच्या अपेक्षा चुकीच्या आहेत? ;) बाकीच्या ओळींवरून तर माझी काळाजी अजूनच व्यापक झाली! आता देशाचीच काळजी वाटायला लागली आहे. :ड

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चिगो 09/02/2012 - 16:04
नाही हो.. काही आकुंचित वगैरे नाहीत हो.. फक्त मेघालयची जी "रोमॅण्टीक" इमेज आहे, तीचं प्रतिबिंब आहे ते.. आणि त्या त्या लेव्हलवर/पोस्टवर असतांना तुमचं रेग्युलर कामच तुमचा वेळ घेतो. आणि ह्या भागाची माहिती पेपरात/मिडीयात तरी कितीशी असते हो? देशाची काळजी वाटतेय, हे चांगलंच आहे म्हणा. पण, चिल.. आल इझ वेल.. :-)

इरसाल 08/02/2012 - 17:06
चिगो एक विचारायचे आहे. माझ्याबरोबर एक आसामी होता त्याला एकदा विचारले कि मला तुझ्याबरोबर तिकडे यायचे आहे सुट्टीत, म्हणे बाहेरचे म्हणजे अदर द्यान आसमीना दिल्लीतील आसाम भवन मधून परवाना घ्यावा लागतो तसेच मिलिटरी कार्यालयाचा परवाना आवश्यक असतो.कृपया प्रकाश टाकावा.

In reply to by इरसाल

चिगो 08/02/2012 - 17:15
चुकीची माहिती आहे ही.. आसामात आणि मेघालयात जायला कुठलाच परवाना लागत नाही. हां, नागालँड, मणिपुर आणि अरुणाचलला जायला लागतो, (त्याला "इनर लाईन प्रमिट" म्हणतात) पण तेही सहज मिळतात. तसातर मला हा वायझेडपणा सरकारने अजून का सुरु ठेवलाय हेच कळत नाही..

स्वातीविशु 08/02/2012 - 17:10
धन्यवाद हा लेख लिहिल्याबद्द्ल. पूर्वोत्तर राज्यांची माहिती खुप कमी मिळते. डोंगर द-यांचा प्रदेश असल्याने इथला खुप कमी विकास झाला आहे.:smile: ठळक मथळे टाकून लिहिल्यामुळे माहिती खरच अभ्यासपूर्ण झाली. शेवट्चे दोन किस्से आम्हीसुद्धा वारल्या गेलो आहे. 0:) :innocent:

धमाल मुलगा 08/02/2012 - 20:59
सुरुवात उत्तमच झाली आहे. प्रश्नच नाही. त्यात पुन्हा तिथलं रोजचं कामकाज नजरेखालूनच जात असल्यानं अधिक विश्वासार्ह माहिती मिळण्याची खात्री आहेच. मातृसत्ताक संस्कृतीमुळं उडणार गोंधळ लैच्च भारी. सुरुवातीला ही गडबड झेपलीच नसेल ना ? :)
गारो हील्स मधल्या रेसिबुलपारा इथे "फॅलस वर्शिप" अर्थात लिंगपुजा होत असावी, असे तेथील काही फोटोज पाहून मला वाटले. हे म्हणजे शिवलिंगासारखे नसून पुरेपुर पुरुष व स्त्री जननांगाचे शिल्प आहेत.
आजच्या बहुतांश इशान्य भारतामध्ये पुर्वी शाक्तपंथीयांचा पगडा होता. (कामाख्यादेवीच्या मंदीरात अजूनही विशिष्ट काळी ५ दिवस शाक्तपंथी उपासना चालते, त्याकाळी हे मंदीर इतरांसाठी बंद असते अशी माहिती कळाली आहे.) त्यामुळे लिंगपुजेबद्दलचं मत योग्य असू शकते असं मला वाटतं. मातृसत्ताक पध्दती ही देखील शाक्तपंथीयांची देणगी असे ऐकले आहे.
गारो आणि खासी ह्या जमाती बहुतांश ( जवळपास १००%च) ख्रिश्चन आहेत आधी ह्या भाषेची लिपी बंगाली / अहोमिया सारखी होती, पण आता ख्रिश्चन प्रभावाने ती रोमन लिपी झालीय.
:) मध्यंतरी आपले मिपाकर श्री.विश्वास कल्याणकर ह्यांचे इशान्य भारतातील कार्याबद्दलचे काही धागे आले होते त्यामध्ये हा मुद्दा प्रकर्षानं दिसला होताच. मिशनर्‍यांनी येन केन प्रकारे जवळपास पुरता इशान्य भारत धर्मांतरीत केला आहे. मला प्रश्न पडतो, अशा धर्मांतरावर बंदी आणण्याबद्दल कोणी बोललं, काही हालचाल सुरु केली की तथाकथित सेक्युलर डोकी जो थयथयाट करतात, तीच भूमिका अशा रितीनं घडवल्या जाणार्‍या धर्मांतरामुळे खून पाडल्या जात असलेल्या संस्कृती, भाषा/लिपी ह्यांच्या र्‍हासाविषयी मूग गिळून गप्प कसे बसतात? >कोच, हजाँग ह्या जमाती हिंदु धर्म पाळतात. आणि जैंतिया जमातीत अजूनही "अॅनिमिझ्म"चे अंश आहेत. मोठी आश्चर्याची बाब आहे. ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या आक्रमक प्लॅनिंग & एक्झिक्युशनपुढं हे लोक कसे काय टिकले ह्याचं नवल वाटतं. काही विशेष माहिती आहे का ह्यासंदर्भात?
मुलांचा शिक्षणातला रस हळू-हळू कमी होऊन ड्रॉप-आउटचं प्रमाण भरपुर आहे.. मी माझ्यापुरतं तरी शिक्षकांशी बोलतांना "गारो फ्युचर म्हणजे तुमची सशक्त, सुशिक्षीत मुले" हेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो.. आता १५ फेब्रुवारी नंतर शाळा सुरु होतील, तेव्हा सगळ्यांना भेटून, मुलांच्या आई-वडीलांच्या आणि वडीलधार्‍या माणसांच्या मनात पाल्याच्या शिक्षणात जास्त रस घेण्यासाठी बोलायचा विचार आहे..
उत्तम! स्तुत्य प्रयत्न आहे. ह्या शाळांची भाषा कोणती असते? म्हणजे, ड्रॉप-आउटचं मोठं प्रमाण असण्याचं कारण भाषा आहे असं वाचल्यामुळं प्रश्न पडला. धर्मांतर, आक्रमण आणि प्रशासन ह्या अनुशंगानंही काही प्रश्न आहेत, पण ते आपण खाजगीतच बोलू. अवांतरः मराठीमध्ये इशान्य हा शब्द असताना 'उत्तरपुर्व' असं म्हणलं जाऊ नये असं माझं प्रामाणिक मत.

In reply to by धमाल मुलगा

चिगो 09/02/2012 - 17:07
बहुतांश गारो समाज आता ख्रिश्चन झाला असला तरी त्यांची पारंपारीक जीवनपद्धती तशीच आहे रे.. म्हणून तर मातृसत्ताक पद्धती अजूनही टिकून आहे ना.. लग्नही सगळीच काही चर्चमध्ये जावून होत नाहीत. मणिपुर मधे नावामागे "सिंग" किंवा "सिंघा" लिहील्या जाते, कारण की तिथे हिंदु बरेच आहेत. सगळ्यात आधी आपण सरसकट "इशान्य भारत" ही सिंगल इन्टीटी मानतो, तसे नाहीय. वर वपाडावने त्यांच्या चेहर्‍या, डोळ्यांबद्दल जे म्हटले आहे त्यावरुन हीच वृत्ती दिसते.. आसामात बर्‍याच जणांची ठेवण ही बंगाली लोकांसारखी आहे. गारो आणि खासी ह्यांच्यातही फरक आहे. अरुणाचली वेगळे, नागा वेगळे आणि मिझो वेगळे.. त्यांच्या भाषा, संस्कृती मराठी आणि पंजाबी इतक्याच वेगवेगळ्या आहेत, राजेहो.. आपण जेव्हा "त्यांच्यात भारत-विरोधी भावना का आहेत?" असे म्हणतो (ती नाही हा माझा अनुभव) तेव्हा दिल्ली, मुंबईत ह्या मुलांचा "ऐ चायनीज, ए चाऊमीन" हे ऐकून त्यांना काय वाटत असेल त्याचा विचार आपण करतो का? केला का? "चक दे"मध्ये ते दाखवलंय की.. धर्मांतराबद्दल मला फार माहिती नाही. माझ्याइथे बेलबारीमध्ये "गरुडाचल विद्यापीठ" हे सेवाभारतीद्वारा चालवले जाणारे निवासी विद्यापीठ आहे आणि त्याला प्रतिसादही चांगलाच मिळतोय. आणि इथे "कामाख्या मंदीर"पण आहे तसेच दुर्गापुजाही जोरात साजरी होते.. बाकी बोलूयात..

चिंतामणी 09/02/2012 - 08:52
मेघालयाबद्दलचा हा First hand report फारच उत्तम. धम्याने म्हणलेले बरोबरच आहे. पूर्वाचालांबद्दल आपण अज्ञानी आहोत. पूर्वाचालांत अनेकवर्षे काम करीत असलेल्या सुनील देवधरांनी दोन वर्षापुर्वी म.टा.मधे लेखमाला लिहीली होती. त्यातील मेघालयाबद्दलचा " स्वर्गापासून सात पावलावर.." हा लेख जिज्ञासुंनी जरूर वाचावा.

jaypal 09/02/2012 - 11:16
माझ्या सारख्या भटक्यास एक अजुन निमीत्त. तेकडील भटकंती साठी कोणते महीने योग्य ठरतील ? छान लेख आणि सुंदर परीचय. छायाचित्र असती तर 'सोने पे सुहागा"

चिगो 07/05/2012 - 13:12
स्वतःचाच धागा वर आणण्याचं पातक करतोय ह्यासाठी क्षमस्व.. हे करण्यामागे कारण म्हणजे आज आमपाटीत म्हणजे माझ्या सबडिव्हीजन मधे निघालेली "शांती रॅली".. वर लेखात लिहीलेल्या GNLA ने मागच्या दिड आठवड्यापासून इथे बंद पाळलेला होता. दहशतीमुळे लोक घरांतून बाहेर पडत नव्हते. माझ्या ऑफीसमध्येही मी सोडून कुणी येत नव्हते. आणि लोकच येत नसल्याने मीही बसून काही फायदा नव्हता, पण बसायचो, फिरायचो आपला.. ह्या दहशतवाद्यांनी सरकार त्यांच्या विरोधात करत असलेल्या कारवाईच्या विरोधात पुन्हा ३०० तासांचा बंद करायचे ठरवले तेव्हा मात्र लोक बिथरले. आम्ही आमच्याकडून सप्लाय डिपार्टमेंटद्वारे शनिवारी आणि रविवारी (इथली सुट्टी) घाऊक आणि किरकोळ धान्य विक्री केंद्रे उघडायला लावून लोकांपर्यंत धान्य पोहचवले, पण बाकीच्या गोष्टींचे काय? शेवटी अख्ख्या गारो हिल्समध्ये सकाळी ८ वाजतापासून वेगवेगळ्या ठीकाणी शांती रॅलीज काढायचे ठरवले लोकांनी. अख्ख्या गारोहील्सची जनसंख्या साडेदहा लाख आहे ३ जिल्ह्यांत मिळून, तिथे एकट्या तुरा शहरात जवळपास ३० हजार लोक उतरले रस्त्यांवर.. आमपाटीसारख्या (आपल्या तुलनेत) खेडेगावात २५०० लोक ह्या "शांती रॅली" साठी बाहेर पडले. कुठलाही दंगा, घोषणाबाजी न करता शांतपणे बॅनर्स घेऊन हे लोक चालले होते (आम्हीही त्यांच्यासोबत होतो) ... आणि "लोकांना होणार्‍या त्रासापायी" GNLA ने बंद रद्द केला !! :-D जनशक्तीच्या ह्या आविष्काराला माझा सलाम !!

लेखन, माहिती आणि किस्से ज ह बर्‍या ! बाकी बरोब्बर ३ महिन्यांपूर्वी आजच्याच तारखेला टाकलेला हा धागा आमच्या नजरेतून सुटलाच कसा ? असो.. लेख पुन्हा वर आणून आम्हाला हास्यानंद दिल्याबद्दल लेखकुचे आभारप्रदर्शन्स.
प्रेरणा: धमु आणि माझी खवखव च्यायला, तू एक काम का नाही रे करत. ते लाईन आणि फोन वरुन आठवलं. इशान्य भारताबद्दल एकुणच लोकांचं अज्ञान अगाऽढ असतंय. तिथल्या पध्दती, जिवनमान, जगण्याची धडपड आणि सरकारी प्रयत्न ह्यावर का नाही लिहित काही? खूप चांगली आणि माहितीपुर्ण लेखमाला होईल...शिवाय पुर्णतः दुर्लक्षित म्हणवल्या जाणार्या भागाची माहितीही होईल लोकांना. ************************************************************** तर आमच्या ह्या दोस्ताच्या विनंतीवजा ऑर्डरीने मी हा लेख लिहतोय..

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - वृत्तांत पुढे चालू

यकु ·

स्मिता. 30/01/2012 - 21:13
आशूच्या पुढच्या प्रवासाची खुशाली कळल्यावर बरं वाटलं... असेच वृतांत अदून मधून वाचायला मिळायची आशा आहे.

प्रास 30/01/2012 - 21:14
जिथून थांबलात त्याच जागेहून आणि पुन्हा तितक्याच सहजतेने आत्मशून्यला बोलतं केलंत की! आता पुढच्या भागाची वाट बघणारच.... बाकी, आत्मशून्य परत फिरलाय की चाललाय पुढे पुढेच?

कौशी 31/01/2012 - 02:33
मस्त लिहीलय, पुढच्या भागाची प्रतीक्षा करू...

धनंजय 31/01/2012 - 05:59
वा. फोनवृत्तांतामुळे आत्मशून्यांची ताजी खबर मिळत आहे. कितीतरी तपशील गमतीदार आहेत. (परीक्रमावासीने गुढघ्यापेक्षा खोल पाण्यात नर्मदेमधे उतरु नये अशी पध्दत आहे.) कितीतरी हृद्य आहेत. ("अरे नही मैय्या साथमे है ना" असे बोलून गेलो.) पण त्यात हलके घेण्याची वृत्तीही आहे. (वाह! काय ट्रीक मिळालीय इथल्या लोकांना इम्प्रेस करायची!)

In reply to by नंदन

धनंजय आणि नंदनशी सहमत! आत्मशून्यच्या परिक्रमेतील पुढच्या भ्रमणाची उत्सुकता आहे, स्वाती

स्पा 31/01/2012 - 09:35
क्लास सध्या नर्मदे हर सुद्धा वाचतोय मजा सुरुये जीवाची

विसुनाना 31/01/2012 - 12:48
लेखमालिकेच्या सुरुवातीलाच आत्मशून्य आणि यशवंतराव यांचा (वेगवेगळ्या व्यक्तींचा) फोटो पाहिल्यामुळे संशय घेत नाही. नाहीतर आत्मशून्य हा यकुसाहेबांचा डु-आयडी आहे असेच वाटले असते. सुंदर (आत्म?)कथन. नर्मदातीरावरील वीराची पुनःपुन्हा भेट होत राहो.

निनाद 01/02/2012 - 07:29
अप्रतिम लेखन. हे फार आवडले. नर्मदेचे ते पात्र, साधी सोपी माणसे आणि त्यांनी दाखवलेली माणूसकी हे फार फार आवडते आहे. मात्र इतक्यातच खालील माहितीच्या अ‍ॅक्रॉस आलो आणि भयंकर अस्वस्थता आली. http://www.joshuaproject.net/countries.php?rog3=IN प्रोजेक्ट जोशुआ मध्ये भारतातील प्रत्येक जातीची तपशिलवार माहिती आहे. यानुसार प्रत्येक जातीतील कोणता भाग कमकुवत आहे आणि त्यांना ख्रिस्ती करता येईल याची नेमकी माहिती दिली जाते. याचा उपयोग करून http://www.missionfrontiers.org/issue/article/church-planting-movements-... चर्च प्लांटिंगचे काम होते. प्रत्येक गावात एक (तरी) चर्च असा भाग आहे. http://www.go2southasia.org/wp-content/uploads/2011/09/6-Cluster-Brief-a... यापानावर त्याचा सरळ उपयोग केलेला दिसेल. त्यात तुम्ही चर्चच्या प्रसारासाठी काय आणि कसे करू शकता शकता याचे सोपे - स्टेप बाय स्टेप दिग्दर्शन आहे. हा कागद ६ सप्टे. २००१ चा आहे जसे 'Top 10 UUPGs - Unreached Unengaged People Group (6 September 2011) 1. Mali (Marathi) (PEID# 47903) – India, population 2,934,357 Hindu vegetable vendors with pushcarts are parked alongside most every road in India. Hindu women even have their produce displayed on the ground. Fresh flowers, mostly for Hindu offerings and prayers, are also sold on the street. Homeowners hire gardeners called “malis” to daily tend to their yards full of potted plants and tropical trees. These gardeners and vendors make up the largest UUPG throughout Madhya Pradesh and Maharashtra and number nearly three million in population. How can you pray? Pray for God to call laborers to the Mali people. Ask God to uphold the cause of the needy. Pray that the Mali will look to Him for their salvation (Psalm 146:12). What can you do? Train for Master trainers. We are dedicated to multiplying ourselves through local partners, empowering them in the Great Commission task and raising up healthy churches and leadership who reproduce themselves. You can help us train “master trainers” who we work through to equip partner ministries. Our trainings consist of such things as evangelism, church planting, discipleship, healthy church and leadership multiplication. 2. Lingayats of Maharashtra (Marathi) (PEID# 47928) – India, population 2,222,986 Along the southwest border of Maharashtra reside the Lingayats. They are the second largest UUPG (over two million) in central India and speak the Marathi language. Although the Lingayats are considered a forward caste and hold government positions, they are a minority in central India. How can you pray? Traditionally Lingayats worship only one god and do not worship idols. Pray the Lingayats will receive the gift of the true God and be saved through faith in Jesus. What can you do? Train for Master trainers. We are dedicated to multiplying ourselves through local partners, empowering them in the Great Commission task and raising up healthy churches and leadership who reproduce themselves. You can help us train “master trainers” who we work through to equip partner ministries. Our trainings consist of such things as evangelism, church planting, discipleship, healthy church and leadership multiplication. ' अर्थातच बाहेरची मदत न घेता देशी चर्चेस उभी केली पाहिजेत हा हेतु आहे. याला आळा कसा घालायचा किंवा हे का सुरू राहू द्यायचे याची काहीही दिशा हिंदूंमध्ये दिसत नाही. हिंदूंना काहीही करून ख्रिस्ती करायचेच असा चंग यांनी बांधला आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. पण ते कार्य इतके समीप आले आहे. आणि आता घरालाच आता आग लागली आहे असे वाटले. हे सर्व असेच चालू राहिले तर एक दिवस नर्मदेच्या तिरावरचे हे सुंदर जग समाप्त होईल की काय अशी काहीशी धास्ती मनात दाटून आली आहे... (खरं तर - हिंदूंचे ख्रिस्तीकरण त्यासाठी केलेली २१व्या शतकातील व्युहरचना - यावर एक स्वतंत्र लेख लिहिला पाहिजे. कुणी लिहिणार असेल तर मी विदा आणि दुवे देईन.)

बंडा मामा 24/02/2012 - 10:02
अहो पुढे काय झाले? आत्मशुन्यांनी परीक्रमा मधुनच आटोपलेली दिसते. आम्हाला असे टांगणीला न ठेवताप काय ते डिटेल्स द्या पाहू.

In reply to by बंडा मामा

आत्मशून्य 24/02/2012 - 11:48
परीक्रमेमधे काही वैयक्तीत अडचण निर्माण झाल्यामुळे मला परीक्रमा थांबवावी लागली आहे. इथवर आलोच आहोत तर उरलेली परीक्रमा वाहनाने १०-१२ दिवसात संपवणे अर्थातच शक्य आहे पण असे करण्यात रस नसल्याने त्याचा विचार नाही (सोबतच्या बहुतेकांनी हाच सल्ला दिला अथवा मार्ग अवलंबला). याबाबत लवकरच अधिकृत निवेदन देण्याबाबत यशवंतरावाना विनंती करण्यात आली होतीच. तसेच जे नेहमीच्या संपर्कातील मिपाकर आहेत त्यांनाही खरडी वगैरेतुन हे कळवले आहे.

स्मिता. 30/01/2012 - 21:13
आशूच्या पुढच्या प्रवासाची खुशाली कळल्यावर बरं वाटलं... असेच वृतांत अदून मधून वाचायला मिळायची आशा आहे.

प्रास 30/01/2012 - 21:14
जिथून थांबलात त्याच जागेहून आणि पुन्हा तितक्याच सहजतेने आत्मशून्यला बोलतं केलंत की! आता पुढच्या भागाची वाट बघणारच.... बाकी, आत्मशून्य परत फिरलाय की चाललाय पुढे पुढेच?

कौशी 31/01/2012 - 02:33
मस्त लिहीलय, पुढच्या भागाची प्रतीक्षा करू...

धनंजय 31/01/2012 - 05:59
वा. फोनवृत्तांतामुळे आत्मशून्यांची ताजी खबर मिळत आहे. कितीतरी तपशील गमतीदार आहेत. (परीक्रमावासीने गुढघ्यापेक्षा खोल पाण्यात नर्मदेमधे उतरु नये अशी पध्दत आहे.) कितीतरी हृद्य आहेत. ("अरे नही मैय्या साथमे है ना" असे बोलून गेलो.) पण त्यात हलके घेण्याची वृत्तीही आहे. (वाह! काय ट्रीक मिळालीय इथल्या लोकांना इम्प्रेस करायची!)

In reply to by नंदन

धनंजय आणि नंदनशी सहमत! आत्मशून्यच्या परिक्रमेतील पुढच्या भ्रमणाची उत्सुकता आहे, स्वाती

स्पा 31/01/2012 - 09:35
क्लास सध्या नर्मदे हर सुद्धा वाचतोय मजा सुरुये जीवाची

विसुनाना 31/01/2012 - 12:48
लेखमालिकेच्या सुरुवातीलाच आत्मशून्य आणि यशवंतराव यांचा (वेगवेगळ्या व्यक्तींचा) फोटो पाहिल्यामुळे संशय घेत नाही. नाहीतर आत्मशून्य हा यकुसाहेबांचा डु-आयडी आहे असेच वाटले असते. सुंदर (आत्म?)कथन. नर्मदातीरावरील वीराची पुनःपुन्हा भेट होत राहो.

निनाद 01/02/2012 - 07:29
अप्रतिम लेखन. हे फार आवडले. नर्मदेचे ते पात्र, साधी सोपी माणसे आणि त्यांनी दाखवलेली माणूसकी हे फार फार आवडते आहे. मात्र इतक्यातच खालील माहितीच्या अ‍ॅक्रॉस आलो आणि भयंकर अस्वस्थता आली. http://www.joshuaproject.net/countries.php?rog3=IN प्रोजेक्ट जोशुआ मध्ये भारतातील प्रत्येक जातीची तपशिलवार माहिती आहे. यानुसार प्रत्येक जातीतील कोणता भाग कमकुवत आहे आणि त्यांना ख्रिस्ती करता येईल याची नेमकी माहिती दिली जाते. याचा उपयोग करून http://www.missionfrontiers.org/issue/article/church-planting-movements-... चर्च प्लांटिंगचे काम होते. प्रत्येक गावात एक (तरी) चर्च असा भाग आहे. http://www.go2southasia.org/wp-content/uploads/2011/09/6-Cluster-Brief-a... यापानावर त्याचा सरळ उपयोग केलेला दिसेल. त्यात तुम्ही चर्चच्या प्रसारासाठी काय आणि कसे करू शकता शकता याचे सोपे - स्टेप बाय स्टेप दिग्दर्शन आहे. हा कागद ६ सप्टे. २००१ चा आहे जसे 'Top 10 UUPGs - Unreached Unengaged People Group (6 September 2011) 1. Mali (Marathi) (PEID# 47903) – India, population 2,934,357 Hindu vegetable vendors with pushcarts are parked alongside most every road in India. Hindu women even have their produce displayed on the ground. Fresh flowers, mostly for Hindu offerings and prayers, are also sold on the street. Homeowners hire gardeners called “malis” to daily tend to their yards full of potted plants and tropical trees. These gardeners and vendors make up the largest UUPG throughout Madhya Pradesh and Maharashtra and number nearly three million in population. How can you pray? Pray for God to call laborers to the Mali people. Ask God to uphold the cause of the needy. Pray that the Mali will look to Him for their salvation (Psalm 146:12). What can you do? Train for Master trainers. We are dedicated to multiplying ourselves through local partners, empowering them in the Great Commission task and raising up healthy churches and leadership who reproduce themselves. You can help us train “master trainers” who we work through to equip partner ministries. Our trainings consist of such things as evangelism, church planting, discipleship, healthy church and leadership multiplication. 2. Lingayats of Maharashtra (Marathi) (PEID# 47928) – India, population 2,222,986 Along the southwest border of Maharashtra reside the Lingayats. They are the second largest UUPG (over two million) in central India and speak the Marathi language. Although the Lingayats are considered a forward caste and hold government positions, they are a minority in central India. How can you pray? Traditionally Lingayats worship only one god and do not worship idols. Pray the Lingayats will receive the gift of the true God and be saved through faith in Jesus. What can you do? Train for Master trainers. We are dedicated to multiplying ourselves through local partners, empowering them in the Great Commission task and raising up healthy churches and leadership who reproduce themselves. You can help us train “master trainers” who we work through to equip partner ministries. Our trainings consist of such things as evangelism, church planting, discipleship, healthy church and leadership multiplication. ' अर्थातच बाहेरची मदत न घेता देशी चर्चेस उभी केली पाहिजेत हा हेतु आहे. याला आळा कसा घालायचा किंवा हे का सुरू राहू द्यायचे याची काहीही दिशा हिंदूंमध्ये दिसत नाही. हिंदूंना काहीही करून ख्रिस्ती करायचेच असा चंग यांनी बांधला आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. पण ते कार्य इतके समीप आले आहे. आणि आता घरालाच आता आग लागली आहे असे वाटले. हे सर्व असेच चालू राहिले तर एक दिवस नर्मदेच्या तिरावरचे हे सुंदर जग समाप्त होईल की काय अशी काहीशी धास्ती मनात दाटून आली आहे... (खरं तर - हिंदूंचे ख्रिस्तीकरण त्यासाठी केलेली २१व्या शतकातील व्युहरचना - यावर एक स्वतंत्र लेख लिहिला पाहिजे. कुणी लिहिणार असेल तर मी विदा आणि दुवे देईन.)

बंडा मामा 24/02/2012 - 10:02
अहो पुढे काय झाले? आत्मशुन्यांनी परीक्रमा मधुनच आटोपलेली दिसते. आम्हाला असे टांगणीला न ठेवताप काय ते डिटेल्स द्या पाहू.

In reply to by बंडा मामा

आत्मशून्य 24/02/2012 - 11:48
परीक्रमेमधे काही वैयक्तीत अडचण निर्माण झाल्यामुळे मला परीक्रमा थांबवावी लागली आहे. इथवर आलोच आहोत तर उरलेली परीक्रमा वाहनाने १०-१२ दिवसात संपवणे अर्थातच शक्य आहे पण असे करण्यात रस नसल्याने त्याचा विचार नाही (सोबतच्या बहुतेकांनी हाच सल्ला दिला अथवा मार्ग अवलंबला). याबाबत लवकरच अधिकृत निवेदन देण्याबाबत यशवंतरावाना विनंती करण्यात आली होतीच. तसेच जे नेहमीच्या संपर्कातील मिपाकर आहेत त्यांनाही खरडी वगैरेतुन हे कळवले आहे.
3