मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नंस न ओढताही आठवत काहीबाही

माहितगार ·
कोविडमुळे नाक-शिंकर-प्राणायाम करताना आठवतं काहीबाही.. 'शिंच्या येणारे, तंबाखू चुना आण 'आऽआऽऽआऽऽआक्षीऽऽऽऽऽ' गाय-छाप!

हॉटेल शिवीभोजन थाळी

पाषाणभेद ·

चौथा कोनाडा 08/02/2020 - 15:52
मस्त, खुसखुशीत ! फर्मास खिल्ली, स्किट सादर करण्याजोगे ! बायदवे, पहिल्या दोन-चार दिवसांच्या कौतुकांच्या बातम्या नंतर या शासकिय भोजनाची परिस्थिती कशी आहे काही आयडिया ?

चौथा कोनाडा 08/02/2020 - 15:52
मस्त, खुसखुशीत ! फर्मास खिल्ली, स्किट सादर करण्याजोगे ! बायदवे, पहिल्या दोन-चार दिवसांच्या कौतुकांच्या बातम्या नंतर या शासकिय भोजनाची परिस्थिती कशी आहे काही आयडिया ?
हॉटेल शिवीभोजन थाळी मालक: हॅ हॅ हॅ. मालक: सोन्या, नालायका बघ रे, गिर्‍हाईक आलं. हॅ हॅ हॅ या या या. बसा बसा बसा. मालक: सोन्या रांडीच्या, पाच नंबरचे कळकटलेले टेबल आरशासारखे पुस, अन गिर्‍हाईकाला काय लागते ते पुस. हॅ हॅ हॅ. मालक: सोन्या नरसाळ्या, अरे माझा कडमड्या मोबाईल कुठे आहे? त्या पेताड भाजीवाल्याची भाजी आली नाही अजून. त्याच्या *डीत जास्त माज आलेला आहे. निट वेळेवर भाजी सप्लाय करत नाही तर मग मी थाळीत काय *ट देवू काय? मालक: सापडला रे मोबाईल. माझ्याच *डीखाली होता रे तो सोन्या शिंदळीच्या. तु गिर्‍हाईकाला तुझे पाणी पाज.

दुष्ट दुष्ट बायको!

अत्रुप्त आत्मा ·

In reply to by इरामयी

गड्डा झब्बू 31/07/2019 - 20:52
कविता मजेदार आहेच, पण मारुतीच्या शेपटी सारखी, sahyadree, अनर्थशास्त्र, अभंग, अविश्वसनीय, आगोबा, आता मला वाटते भिती, आरोग्यदायी, पाककृती, कॉकटेल रेसिपी, गरम पाण्याचे कुंड, चौरागढ, जिलबी, फ्री स्टाइल, बाल साहित्य, भयानक हास्य, पाकक्रिया, शुद्धलेखन, आईस्क्रीम, ओली चटणी, पारंपरिक पाककृती, मायक्रोवेव्ह, लाडू, वडे, शाकाहारी, मौजमजा अशी कशाचा कशाशीच संबंध नसलेली लेखनविषय आणि काव्यरसाची वाढत जाणारी शेपटी वाचणे अधिक मनोरंजक आहे :-))

In reply to by गड्डा झब्बू

गड्डा झब्बू 31/07/2019 - 20:56
अरेच्चा... चुकून प्रतिसादा ऐवजी उपप्रतिसाद दिला गेला! अतृप्त आत्म्या क्षमा असावी...

In reply to by गड्डा झब्बू

@अशी कशाचा कशाशीच संबंध नसलेली लेखनविषय आणि काव्यरसाची वाढत जाणारी शेपटी वाचणे अधिक मनोरंजक आहे. - - -. खिक्क!!! आपण प्राचीन मिपाकर नाहीत असे दिसते! असो!

In reply to by अत्रुप्त आत्मा

गड्डा झब्बू 01/08/2019 - 01:50
खरे आहे, आम्ही प्राचीन अर्वाचीन मिपाकर नाही... पण जे जे चांगले त्यास चांगले आणि जे जे वाईट त्यास वाईट म्हणण्याचे धारिष्ट दाखवतो हे ही नसे थोडके...

नाखु 01/08/2019 - 07:31
जसा तवा चुल्ह्यावर आधि हाताले चटके,मग मिळते (गोड) भाकर !! संसारायनी पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

चौकटराजा 01/08/2019 - 13:17
आगोबा मोड ऑन .. सदर कविता म्हंजे लांबलचक परंतु अर्थगर्भ रचनेचा एक उत्कट नमुना ठरावा .जुन्या ठरलेल्या नवर्याची मस्त व्यथा मांडण्यात कवि यशस्वी होताना दिसतो .ज्या , ज्यज्याज्या अशा शब्दांना गडे , प्रिये अशी आणखी काही जोड असती तर लाडिक रस क्र १० चा परिपोष खुलून दिसला असता ! ......तरी देखील कविता एक अनोखाच प्रत्यय देऊन जाते . .. विचारावंस वाटतं ... कस्स नेमकं तुम्हांसच हे जमतं हो ?

In reply to by कंजूस

नाखु 01/08/2019 - 15:17
"आगोबांना वैधानिक इशारा आहे काय" या विषयावर जाहीर परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे स्थळ घारेशास्री सभागृह चिंचवड प्रमुख वक्ते,चौकट राजा विशेष अतिथी दस्तुरखुद्द कवीराज बुवा चारोळीकर निमंत्रित पाहुणे बाबूशेठ बेडकुंद्रीवार (बारीक खडी,डबर व रॅबीटचे ठोक विक्रेते आणि अखिल मिपा हुतुतू संघाचे आश्रयदाते) वेळ वक्त्यांच्या आणि प्रेक्षकांच्या सोयीनुसार ठरविणार आहोत

@सुमार. बुवा, लिहित रहा. टच जातोय.... --- Noted. @प्रमुख वक्ते,चौकट राजा विशेष अतिथी दस्तुरखुद्द कवीराज बुवा चारोळीकर निमंत्रित पाहुणे बाबूशेठ बेडकुंद्रीवार (बारीक खडी,डबर व रॅबीटचे ठोक विक्रेते आणि अखिल मिपा हुतुतू संघाचे आश्रयदाते). ---. http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif @

In reply to by इरामयी

गड्डा झब्बू 31/07/2019 - 20:52
कविता मजेदार आहेच, पण मारुतीच्या शेपटी सारखी, sahyadree, अनर्थशास्त्र, अभंग, अविश्वसनीय, आगोबा, आता मला वाटते भिती, आरोग्यदायी, पाककृती, कॉकटेल रेसिपी, गरम पाण्याचे कुंड, चौरागढ, जिलबी, फ्री स्टाइल, बाल साहित्य, भयानक हास्य, पाकक्रिया, शुद्धलेखन, आईस्क्रीम, ओली चटणी, पारंपरिक पाककृती, मायक्रोवेव्ह, लाडू, वडे, शाकाहारी, मौजमजा अशी कशाचा कशाशीच संबंध नसलेली लेखनविषय आणि काव्यरसाची वाढत जाणारी शेपटी वाचणे अधिक मनोरंजक आहे :-))

In reply to by गड्डा झब्बू

गड्डा झब्बू 31/07/2019 - 20:56
अरेच्चा... चुकून प्रतिसादा ऐवजी उपप्रतिसाद दिला गेला! अतृप्त आत्म्या क्षमा असावी...

In reply to by गड्डा झब्बू

@अशी कशाचा कशाशीच संबंध नसलेली लेखनविषय आणि काव्यरसाची वाढत जाणारी शेपटी वाचणे अधिक मनोरंजक आहे. - - -. खिक्क!!! आपण प्राचीन मिपाकर नाहीत असे दिसते! असो!

In reply to by अत्रुप्त आत्मा

गड्डा झब्बू 01/08/2019 - 01:50
खरे आहे, आम्ही प्राचीन अर्वाचीन मिपाकर नाही... पण जे जे चांगले त्यास चांगले आणि जे जे वाईट त्यास वाईट म्हणण्याचे धारिष्ट दाखवतो हे ही नसे थोडके...

नाखु 01/08/2019 - 07:31
जसा तवा चुल्ह्यावर आधि हाताले चटके,मग मिळते (गोड) भाकर !! संसारायनी पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

चौकटराजा 01/08/2019 - 13:17
आगोबा मोड ऑन .. सदर कविता म्हंजे लांबलचक परंतु अर्थगर्भ रचनेचा एक उत्कट नमुना ठरावा .जुन्या ठरलेल्या नवर्याची मस्त व्यथा मांडण्यात कवि यशस्वी होताना दिसतो .ज्या , ज्यज्याज्या अशा शब्दांना गडे , प्रिये अशी आणखी काही जोड असती तर लाडिक रस क्र १० चा परिपोष खुलून दिसला असता ! ......तरी देखील कविता एक अनोखाच प्रत्यय देऊन जाते . .. विचारावंस वाटतं ... कस्स नेमकं तुम्हांसच हे जमतं हो ?

In reply to by कंजूस

नाखु 01/08/2019 - 15:17
"आगोबांना वैधानिक इशारा आहे काय" या विषयावर जाहीर परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे स्थळ घारेशास्री सभागृह चिंचवड प्रमुख वक्ते,चौकट राजा विशेष अतिथी दस्तुरखुद्द कवीराज बुवा चारोळीकर निमंत्रित पाहुणे बाबूशेठ बेडकुंद्रीवार (बारीक खडी,डबर व रॅबीटचे ठोक विक्रेते आणि अखिल मिपा हुतुतू संघाचे आश्रयदाते) वेळ वक्त्यांच्या आणि प्रेक्षकांच्या सोयीनुसार ठरविणार आहोत

@सुमार. बुवा, लिहित रहा. टच जातोय.... --- Noted. @प्रमुख वक्ते,चौकट राजा विशेष अतिथी दस्तुरखुद्द कवीराज बुवा चारोळीकर निमंत्रित पाहुणे बाबूशेठ बेडकुंद्रीवार (बारीक खडी,डबर व रॅबीटचे ठोक विक्रेते आणि अखिल मिपा हुतुतू संघाचे आश्रयदाते). ---. http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif @
पारंपरिक बायकांच्यात, एक गोष्ट कॉमन असते. आई झाल्यावर त्यांच्यातली, बायको बरीचशी मरते. सगळ लक्ष मुलांकडे, त्यांचं सुख पहिलं! नवरा म्हणजे शंकराची पिंडी, वाटीभर दूध.., वाहिलं..न वाहिलं! ''अग तुला काही होतय का ? मी स्वंयपाक करू का ? " " तुम्ही स्वयं - पाक'च करता! तोच पिऊन मी मरू का!???" (दुष्ट दुष्ट बायकू! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ) "कशाला मरतेस?

सँडविच ढोकळा

श्वेता२४ ·

श्वेता२४ 22/06/2019 - 19:48
तुम्ही मिपावर कांदा लसूण मसाल्याची जी पाककृती दिली आहे. त्याप्रमाणे मसाला केला. चविष्ट झालाय. घरी सर्वांना आवडला. धन्यवाद.

श्वेता२४ 22/06/2019 - 23:21
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. जालीम लोशन,हा पदार्थ चवीला खूप छान लागतो. इडली+चटणी+स्पंजी ढोकळा अशी हटके चव लागते. तिखट चटणी व तडका नीट जमला पाहिजे.

नाखु 23/06/2019 - 18:12
ढोकळाप्रेमी वाचकांची पत्रेवाला नाखु ताक ढोकळा पीठ जर इडली सारखे आदल्या दिवशीच बनवायचं असेल तर काय करायचे ते माहीत नाही

श्वेता२४ 23/06/2019 - 18:58
मी आधी ढोकळा ताक घालून पीठ आंबवत छान करायचे. पण ऐनवेळी पीठ शिजवायला ठेवताना त्यात इनो घालायचे. पीठ फसफसून वर आले की वाफवायला ठेवायचे.

In reply to by गीतांजली टिळक

श्वेता२४ 25/06/2019 - 14:22
बेसनात साखर, मीठ व सायट्रिक अॅसिड चे १ वाटी पाणी व अर्धा वाटी साधे पाणी घालून गुठळी होऊ न देता एकसारखे करावे. असे लिहीले आहे. इडलीच्या पीठात आपण चवीपुरते मीठ घालतोच. त्यामुऴे वेगळ्याने लिहीले नाही. पण यापुढे बारीकसारीकही लिहीण्याची काळजी घेईन. जर कुणी अगदीच नव्याने करणार असेल तर त्या व्यक्तिला या बारीकसारीक माहितीनेही फरक पडतो, याची कल्पना आहे.

श्वेता२४ 22/06/2019 - 19:48
तुम्ही मिपावर कांदा लसूण मसाल्याची जी पाककृती दिली आहे. त्याप्रमाणे मसाला केला. चविष्ट झालाय. घरी सर्वांना आवडला. धन्यवाद.

श्वेता२४ 22/06/2019 - 23:21
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. जालीम लोशन,हा पदार्थ चवीला खूप छान लागतो. इडली+चटणी+स्पंजी ढोकळा अशी हटके चव लागते. तिखट चटणी व तडका नीट जमला पाहिजे.

नाखु 23/06/2019 - 18:12
ढोकळाप्रेमी वाचकांची पत्रेवाला नाखु ताक ढोकळा पीठ जर इडली सारखे आदल्या दिवशीच बनवायचं असेल तर काय करायचे ते माहीत नाही

श्वेता२४ 23/06/2019 - 18:58
मी आधी ढोकळा ताक घालून पीठ आंबवत छान करायचे. पण ऐनवेळी पीठ शिजवायला ठेवताना त्यात इनो घालायचे. पीठ फसफसून वर आले की वाफवायला ठेवायचे.

In reply to by गीतांजली टिळक

श्वेता२४ 25/06/2019 - 14:22
बेसनात साखर, मीठ व सायट्रिक अॅसिड चे १ वाटी पाणी व अर्धा वाटी साधे पाणी घालून गुठळी होऊ न देता एकसारखे करावे. असे लिहीले आहे. इडलीच्या पीठात आपण चवीपुरते मीठ घालतोच. त्यामुऴे वेगळ्याने लिहीले नाही. पण यापुढे बारीकसारीकही लिहीण्याची काळजी घेईन. जर कुणी अगदीच नव्याने करणार असेल तर त्या व्यक्तिला या बारीकसारीक माहितीनेही फरक पडतो, याची कल्पना आहे.
नमस्कार. खूप दिवसात पाककृती टाकायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे आज माझी एक अत्यंत आवडती पाककृती इथे सादर करायचीच हे ठरविले होते. आज तुम्हाला मी सँडविच ढोकळ्याची पाककृती सांगणार आहे. साहित्य - तयार इडलीचे पीठ ३ वाटी बेसन पीठ २ वाटी सायट्रिक अॅसिड १/२ चमचा+१चमचा मीठ+२ चमचे साखर+१वाटी पाणी हे सर्व विरघळून १ वाटी साधे पाणी २ चमचे खायचा सोडा हिरवी खोबर्याची चटणी (जरा तिखट) कडीपत्ता, सुक्या मिरच्या,फोडणी चे साहित्य कोथिंबीर सजावटी करीता तेल ५-६ चमचे तयारी कृती- या ढोकळ्याचे तीन भाग असतात. पांढरा ढोकळा, चटणी व पिवळा ढोकळा.

(जळवे)

नाखु ·
तमाम मिपाकरांच्या (माझ्या सहित) ,भोचक व वरकरणी मदतीआड त्रस्त पिडणार्या नातेवाईकांना समर्पित ********** हेच ते पिडणारे पळवे जळवे ज्यां(च्या)मुळे तुझे जगणं काळजीने पोखरून ठेवलेस!! पाठिंबा वा संमती असती तर हे जळवे शक्तिने तांडून लगेच दृष्टी आड घालून विस्मृतीत टाकले असते... ना ही कुतरओढ कसोटी भाळी असती... ना भोचक डोळे खुपसून (देत) न संपणार्या टिकेलासुद्धा सोसत राहिले असते.... ना टोमण्यातून तुझ्या भळजखमा टोकरत राहिले असते.... नाहीतर, माझ्या प्रिया, सगळ्यांना आप्त ( नातलग) निवडायची संधी पसाभर देता, तर विधात्याचे काय जाते?

(दाराआडची आई)

चांदणे संदीप ·

नाखु 06/05/2019 - 15:21
हे दार पाहिलेच नाही चुकार नाखु वाचकांची पत्रेवाला

नाखु 06/05/2019 - 15:21
हे दार पाहिलेच नाही चुकार नाखु वाचकांची पत्रेवाला
पेरणा...अर्थातच एक आई दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर? कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध.... करत असेल का तो तिचा काही विचार? येत असेल का तो ही खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे? आईला दाराआडून बाहेर यायचं नाही... मग ती वेताची काठी हळूच चाचपते, ती काठी पाठीत घेऊन मुलगा अविश्रांत कोकलत राहतो.... काठी सापडलेली आई सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते... सुततच राहते.... -चमचमचांदन्या

सिम्पल इज ब्यूटिफुल !!! - बंडू गोरे भोजनालय, वाई

सरनौबत ·

गोरगावलेकर 15/02/2019 - 21:30
माझ्या कोंकण-गोवा सहलीत साधले मेसची चव चाखली आहे. पत्ता व फोटो खालील लिंकवर बघता येतील . https://photos.app.goo.gl/6f9KqhZDjmTCBXbS8

कंजूस 16/02/2019 - 06:30
छान! । । -------- कृष्णा नदीवर धोम धरण झालं आणि वाईची झाली काशी. नदीचं झालं डबकं.

प्रचेतस 16/02/2019 - 07:39
बंडू गोरे कडे दोन तीनदा जाणं झालं आहे. जेवण साधंच पण चवदार आहे, आमटी अत्युकृष्ट. मात्र काहीसं ओव्हरप्राइस्ड आहे. नरसोबा वाडीतल्या घरगुती जेवणांमध्ये जो अगत्यपणा, आग्रह मिळतो तो बंडू गोरेकडे फारसा मिळत नाही.

In reply to by प्रचेतस

उपेक्षित 16/02/2019 - 12:50
वाडीच्या बाबतीत 100% सहमत वल्ली, सोमण यांच्याकडे घरातले करणार नाही असा आग्रह असतो अगदी गरम पोळी आहे घ्या हो काही होत नाही इतपत. बाकी गोरे (वाई) यांचा अनुभव नाही so आपला पास.

समीरसूर 18/02/2019 - 11:30
वाचून आणि फोटो पाहून डेंजर भूक लागलीये. असं साधं मराठी पद्धतीचं जेवण मला खूप आवडतं. म्हणूनच पुण्यात जनसेवा माझ्या खास आवडीचं आहे. श्रेयस आणि दुर्वांकुरमध्ये ती मजा नाही.

In reply to by समीरसूर

खंडेराव 19/02/2019 - 13:27
श्रेयस दुर्वांकुर आणि तत्सम इतर ठिकाणाची जेवणे बिलकुलच घरगुती वाटत नाही. टिळक रोड च्या बादशाहीत जेवणही मस्त आणि बऱ्याच वेळा घरगुती आग्रहाने खाऊ घालतात.

चौकटराजा 24/02/2019 - 21:13
१९७९ मध्ये बंडू गोरे व मी यांनी " भोवरा " या नाटकात राज्य नाट्य स्पर्धेत एकत्र काम केले होते . त्यानंतर त्यांचा माझा संपर्क नाही . मुख्य म्हणजे वाईला साडेपाच वर्षे राहून मी या मित्राच्या भोजनालयात एकदाही जेवलो नाही ! १९७५ च्या आणीबाणी ते तुरूंगात होते .

In reply to by बोलघेवडा

चौथा कोनाडा 13/05/2019 - 22:37
येस, काही वर्शांपुर्वी आशाला जेवण्याचे बरेच योग आले ! तिथला भात मला ज्याम आवडायचा. आवडतं भोजनालय ! हे चालू आहे का अजून ?

गोरगावलेकर 15/02/2019 - 21:30
माझ्या कोंकण-गोवा सहलीत साधले मेसची चव चाखली आहे. पत्ता व फोटो खालील लिंकवर बघता येतील . https://photos.app.goo.gl/6f9KqhZDjmTCBXbS8

कंजूस 16/02/2019 - 06:30
छान! । । -------- कृष्णा नदीवर धोम धरण झालं आणि वाईची झाली काशी. नदीचं झालं डबकं.

प्रचेतस 16/02/2019 - 07:39
बंडू गोरे कडे दोन तीनदा जाणं झालं आहे. जेवण साधंच पण चवदार आहे, आमटी अत्युकृष्ट. मात्र काहीसं ओव्हरप्राइस्ड आहे. नरसोबा वाडीतल्या घरगुती जेवणांमध्ये जो अगत्यपणा, आग्रह मिळतो तो बंडू गोरेकडे फारसा मिळत नाही.

In reply to by प्रचेतस

उपेक्षित 16/02/2019 - 12:50
वाडीच्या बाबतीत 100% सहमत वल्ली, सोमण यांच्याकडे घरातले करणार नाही असा आग्रह असतो अगदी गरम पोळी आहे घ्या हो काही होत नाही इतपत. बाकी गोरे (वाई) यांचा अनुभव नाही so आपला पास.

समीरसूर 18/02/2019 - 11:30
वाचून आणि फोटो पाहून डेंजर भूक लागलीये. असं साधं मराठी पद्धतीचं जेवण मला खूप आवडतं. म्हणूनच पुण्यात जनसेवा माझ्या खास आवडीचं आहे. श्रेयस आणि दुर्वांकुरमध्ये ती मजा नाही.

In reply to by समीरसूर

खंडेराव 19/02/2019 - 13:27
श्रेयस दुर्वांकुर आणि तत्सम इतर ठिकाणाची जेवणे बिलकुलच घरगुती वाटत नाही. टिळक रोड च्या बादशाहीत जेवणही मस्त आणि बऱ्याच वेळा घरगुती आग्रहाने खाऊ घालतात.

चौकटराजा 24/02/2019 - 21:13
१९७९ मध्ये बंडू गोरे व मी यांनी " भोवरा " या नाटकात राज्य नाट्य स्पर्धेत एकत्र काम केले होते . त्यानंतर त्यांचा माझा संपर्क नाही . मुख्य म्हणजे वाईला साडेपाच वर्षे राहून मी या मित्राच्या भोजनालयात एकदाही जेवलो नाही ! १९७५ च्या आणीबाणी ते तुरूंगात होते .

In reply to by बोलघेवडा

चौथा कोनाडा 13/05/2019 - 22:37
येस, काही वर्शांपुर्वी आशाला जेवण्याचे बरेच योग आले ! तिथला भात मला ज्याम आवडायचा. आवडतं भोजनालय ! हे चालू आहे का अजून ?
महाबळेश्वरला २-३ दिवस ग्रील्ड सँडविच, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणि पंजाबी जेवणावर यथेच्छ ताव मारल्यावर कधी एकदा पुण्याला घरी जाऊन वरण -भात खातोय असं होतं. असंच एकदा ट्रीप संपवून सकाळी उशिरा पुण्याला परत जायला निघालो. संकष्टी चतुर्थी होती म्हणून वाटेत वाईला महागणपतीच्या दर्शनाला थांबलो. १ वाजून गेला होता आणि एव्हाना पोटात कावळे चांगलेच कोकलत होते. चौकशी केल्यावर 'बंडू गोरे खानावळीत' घरगुती जेवण मिळतं असं समजलं. मंदिरापासून अगदी जवळ आहे म्हणून तिकडे मोर्चा वळवला. ‘खानावळ’ ह्या नावाला अजिबात न शोभणारी स्वछता आणि टापटीप दिसत होती.

पूर्णब्रह्माचा अपमान!!

आनन्दा ·

थाळी प्रकारात आधी कोणाचातरी अनुभव ऐकून जाणेच योग्य असे माझे मत. रच्याकने, हा लेख आधी कायप्पाला दाखवून आणलाय का? Sandy

In reply to by चांदणे संदीप

आनन्दा 20/08/2018 - 08:46
कायप्पा वर मी अगदी पर्सनल ग्रुप ना टाकलाय. पण चेपू वर जाम फेमस झालाय हा लेख.. तिथून कोणीतरी टाकला असेल कायप्पा वर. काय आहे, तिथे जाऊन फ्रस्ट्रेट झालेले बरेच जण असणार आहेत, त्यामुळे असा लेख मिळाला की ढकलत असतील पुढे..

सुचिता१ 19/08/2018 - 23:42
छान आहे समीक्शा :) :) तो विडीओ म्हणजे मला आत्मस्तुती चा बॉंम्ब च वाटला होता . त्यांच े आदर्श आहेत, मँकडॉनाल्ड आणि डॉमीनोज मग काय फ्रोजन फुड वर च सगळी मदार असेल .

जेम्स वांड 20/08/2018 - 05:36
आमच्या वरच्यावाडीच्या पारावर कोणी उतारा म्हणून ठेवलं तर काळं कुत्रं बी खाणार नाही. पुरणपोळी पुरणपोळीच असते, ती पुण्यात खावा का आणि कुठं (तुम्ही खाल्लेली खचितच नव्हती, पण ती कुठंही खाल्ली असती तरी पुरणपोळी म्हणवले नसतेच). एकंदरीत हॉटेलानुभव पाहता निगेटिव्ह रेटिंग पण कमीच पडेल असे वाटते. पण त्याला जोडून असलेला "पुण्यातच काय ती सुग्रास जेवायची अक्कल आहे" हा ओव्हरटोन पण काही तितका खास आवडला नाही, असोच.

In reply to by जेम्स वांड

आनन्दा 20/08/2018 - 08:32
पुणेरी टोन वगैरे काही नाही. उलट पुण्यात म्हणून हे सगळं खपतय.. कोल्हापूर सारख्या छोट्या शहरात या हॉटेल ने 2 महिन्यात गाशा गुंडाळला असता.. मी पुण्यात राहतो म्हनून मी पुण्याचं नाव घेतो. इतकंच!! परंतु हे अस्सल मराठी जेवण नाही, त्यामुळे कोणत्याही शहराचे नाव टाकले म्हणून काही फरक पडणार नाही.

In reply to by आनन्दा

जेम्स वांड 20/08/2018 - 10:18
माफी असावी एकडाव, बाकी ग्रामीण जेवणाचा अभाव आहे पुण्यात खुद्द शहरात पण नशिबाने लाभलेल्या आजूबाजूच्या मावळांत मिळून जातं उत्तम

In reply to by जेम्स वांड

लई भारी 20/08/2018 - 10:48
एक झकास पोस्ट होऊन जाऊ दे की या खादाडीची! आम्हाला पण ४ ठिकाणं म्हायती पडतील! रच्याकने: मी "बैजवार" हा शब्द वापरणार होतो; पण परत गोंधळलो कि खरंच असा शब्द(अर्थात: बोलीभाषेत) आहे का? आईला,गावाला जाऊन लै दिस झाले म्हणजे!

In reply to by जेम्स वांड

आनन्दा 20/08/2018 - 08:35
बाकी हे खरं आहे. आणि पुण्यात अस्सल मराठी, (ज्यात खान्देशी आल्या, वर्हाडी आल्या, कोकणी पण आल्या) डिलेकसी कुठे मिळतच नाहित असे माझेही मत आहे. पण या बाईंचा विडिओ बघून अपेक्षा वाढल्या होत्या..

In reply to by आनन्दा

बॅटमॅन 25/08/2018 - 19:35
डेलिकसीज मिळतात की. व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारच्या मिळतात. तुम्हांला अपेक्षित असलेल्यापैकी कुठला प्रकार मिळाला नाही?

गवि 20/08/2018 - 06:53
अनेक, म्हणजे शेकडो शाखा दणादणा उघडत गेलेल्या (विशेषतः निष्काळजीपणे चुकीच्या फ्रॅंचायजी देऊन) अनेक रेस्टॉरंट चेन्समधे असाच अनुभव येतो. हायवेवर जागोजागी असलेल्या कामत रेस्टॉरंटच्या चवीविषयीही असंच मत आहे.

नाखु 20/08/2018 - 07:03
त्यापेक्षा चिंचवड बेष्ट,गावात गोडाधोडासकट वर दिलेल्या पैश्यापेक्षा कमी किंमतीत "अब्ब" म्हणेपर्यंत चापून खा,रोज बदलता मेनू. आणि हो नुकताच एक मिपाकर जाऊन आला आहे खुलाशी नाखु

In reply to by प्रचेतस

सुहासचं जेवण चांगलं असतं (म्हणजे फार अप्रतिम नसलं तरी) पण बाकी गोष्टी डोक्यात जातात. दुपारी अंधारलेलं असलं तरी दिवे बंद असतात, ग्राहकाने विनंती केली तर दिवे लावले जातात. मी एकदा दुपारी एकटाच गेलो होतो तेव्हा काहीशी गर्दी होती आणि मी बसून बराच वेळ झाला मात्र ताट आले नाही, बहूधा पुरेशा चपात्या वगैरे तयार नसतील असा विचार करुन मी शांतपणे वाट बघत बसलो. मात्र बाजूच्या टेबलावर माझ्या नंतर आलेल्या काही ग्राहकांकडे ताटे आली तेव्हा माझं डोकं फिरलं. सरळ उठलो आणि काउंटरवर जावून म्हणालो "माझ्या नंतर आलेल्या ग्राहकांना तुम्ही ताटं वाढता ? ती काय स्पेशल आहेत का की मी एकटा (म्हणजे हॉटेलला कमी उत्पन्न) म्हणून असं" आणि मग तिथून निघालो पण कुणी ना दिलगिरी व्यक्त केली ना थांबवण्याचा प्रयत्न केला. असो. हिंजवडीला जाताना वृंदावन - अंगत-पंगत अशी हॉटेलची जोडी आहे..म्हणजे वृंदावन हे डिश पध्द्तीचे तर अंगत-पंगत हे थाळीचे.. ते एकदा नक्की बघा, .. स्विगीवरुनही त्यांची थाळी पार्सल मागवता येते. . चवही चांगली आहे. एका थाळी पार्सलमध्ये दोघे खावूनही बरेच अन्न उरते... एका थाळी पार्सलमध्ये चार भाज्या , सहा चपात्या, भजी वा तत्सम पदार्थ , गोड पदार्थ्, गोड कढी, दोन प्रकारचे वरण , भात असं बरंच काही येतं. तिथे जावून खाण्याचा अनुभवही चांगलाच आहे (पार्सलपेक्षा थोडा महाग वाटला तरी) !!

In reply to by मराठी कथालेखक

प्रचेतस 21/08/2018 - 08:27
अंगत पंगत वरुन तर दररोजचा जाण्यायेण्याचाच रस्ता आहे पण अतापर्यंत कधी जाणं झालं नाही तिथं, तुम्ही म्हणताय तर एकदा थाळी खाउन पाहतो तिथली. बाकी हिंजवडीत पोलीस स्टेशनच्या बाजूलाच इंडियन थाळी हाऊस नामक अमर्यादित थाळी रेस्टोरंट आहे. १०० रुपयात विदाऊट स्वीट अमर्यदित थाळी अआणि १५० रुपयात स्वीटसकट अमर्यादित. चव खरोखरच छान आहे.

In reply to by प्रचेतस

चिनार 21/08/2018 - 11:46
अंगत पंगत उत्तम आहे. पुण्याला असताना तीन- चार वेळेला गेलो आहे. आता पुण्यात आल्यावर एकदा जाईन म्हणतो..

In reply to by प्रचेतस

पुंबा 21/08/2018 - 11:55
बाकी हिंजवडीत पोलीस स्टेशनच्या बाजूलाच इंडियन थाळी हाऊस नामक अमर्यादित थाळी रेस्टोरंट आहे.
कट्टा करण्यासारखे आहे का?

In reply to by प्रचेतस

लई भारी 22/08/2018 - 15:20
त्यांनी आता जवळच, कल्याण-भेळ/हयात च्या बाजूला मोट्ठ्या जागेत स्थलांतर केलंय. नवीन ठिकाणी गेलो नाही पण जागा मोट्ठी आहे. ह्यांचं जेवण थोडं मसालेदार वाटलं. डबा नसेल तर पर्याय म्हणून जवळच 'चामुंडा' ची थाळी बेश्ट आहे.

कुझिन महाराष्ट्रीयन टाईप कॅज्युअल एव्हरेज कॉस्ट फॉर टू ९०० फक्त घरातल्या जेवणाला एवढे पैसे??!! बाकी तुम्ही केलेल्या वर्णनावरून गाळा/खानावळ टाईप वाटलं होतं, पण फोटो तर पॉश हॉटेलसारखे आहेत.

In reply to by तुषार काळभोर

आनन्दा 20/08/2018 - 10:01
हॉटेल खूप पॉश आहे. स्वच्छता वगैरे माहीत नाही, पण ठीकठाक असावी. ऐसपैस आहे. पण पुण्यात त्यांची स्पर्धा सरावनाभुवनशी नसुन गल्लोगल्ली असलेल्या खाणावळी, आणि श्रेयस, सुकांता, पंचवटी सोबत आहे हे कसे विसरुन चालेल?

दिगोचि 20/08/2018 - 08:01
विमानात शाकाहारी जेवण मिळत नाही हे शक्य नाही. या बाईनी अगोदर विमान कम्पनीला सान्गितले नसेल. म्हणुन तसे झाले असेल कारण अगोदर सान्गितलेल्यानाच फक्त तसे जेवण मिळते. तसेच रु. ३५०च्या थाळिला जीएसटी धरुन ७३५ रुपये कसे पडले? कारण जीएसटी फक्त १० टक्केच आहे ना? म्हणजे ७७० रुपये २ थाळ्यान्चे मिळून पडले असते.

सिरुसेरि 20/08/2018 - 08:15
असल्या उद्धट , आगाउ आणी दिखाउ हॉटेलपासुन सावध केल्याबद्दल धन्यवाद . तरी नशीब , तिथल्या स्टाफने "इतने पैशेमें इतनाहिच मिलेगा " असली उत्तरे दिली नाहीत .

In reply to by पिलीयन रायडर

आनन्दा 20/08/2018 - 09:56
खर सांगु? पुण्यात थाळी म्हणून जे विकले जाते ते इत्के सरधोपट एकसुरी आहे की त्याचा कंटाळा आलाय आता. त्यामुळे मी स्वतःच कित्येक दिवस या बाबतीत काय वेगळे करता येईल असा विचार करतोय, त्याची काहीतरी रुपरेषा मनात आहे पण, फक्त सध्या ग्रुहकर्जात अडकलोय म्हणून उडी मारता येत नाही. या बाईंचा व्हिडिओ बघितला आणि वाटलं की अरेच्चा, आपल्या मनात जे आहे तेच तर यांनी केलंय. त्यामुळे एक सॉफ्ट कॉर्नर मनात निर्माण झाला, आणि त्यामुळे काहीही झाले तरी पुण्यात हे हॉटेल सुरु झाल्यावर एक्दा तरी जायचंच असं ठरवलं. असो.. साधरणपणे बे एरिया च्या इन्डिअन स्टोर मध्ये जे पदार्थ मिळायचे ते पदार्थ काल पुन्हा एकदा खाल्ले आणि एकदम परत आम्रविकेत गेल्याचा फील आला. ३५० रु मध्ये असा जगप्रवास दुर्मिळच!

In reply to by आनन्दा

लई भारी 20/08/2018 - 10:45
थाळीच्या एकसूरीपणाबद्दल अगदी सहमत! आपला मनोदय लवकरच प्रत्यक्षात येवो :) शेवटचा "जगप्रवास" चा टोमणा जबरी आहे :) रच्याकने: झोमॅटो वर अजून 'Opening soon' दाखवतंय. त्याच्याआधीच बंद पडतंय वाटतं! :D

In reply to by आनन्दा

पुण्यात थाळी म्हणून जे विकले जाते ते इत्के सरधोपट एकसुरी आहे की त्याचा कंटाळा आलाय आता
दुर्वांकूर चांगलं आहे की ? अर्थात मी ही तिथे मोजून दोन तीन वेळा गेलो असेन पण जेव्हा गेलो तेव्हा आवडलं होतं.. मी चिंचवड मध्ये रहात असल्याने पुण्यातले हॉटेल्स फारसे माहित नाही. चिंचवडमध्ये मयूरची लोकप्रियता आहे बर्‍यापैकी पण बरेच महागडे आहे, मी फारसा गेलो नाही. दुसर्‍या एका प्रतिसादात मी हिंजवडीच्या अंगतपंगत चा उल्लेख केला आहे. ते चांगले आहे.

In reply to by मराठी कथालेखक

प्रचेतस 21/08/2018 - 08:29
मयुर खूपच महाग आहे. ३५० रु. अमर्यदित थाळी फक्त जिलेबीसह. इतर काही स्वीट हवे असल्यास ८० रु, १०० रु. एक वाटी असे. मात्र जेवणाची चव अप्रतिम आहे.

In reply to by प्रचेतस

मी सुकांता, दुर्वांकुर, श्रेयस येथील थाळी खाल्ली आहे आणि बर्‍यापैकी आवडली सुद्धा. डेक्कनचे मथुरा पण छान आहे. (विशेषतः सकाळी मिळणारे व्हेज प्लॅटर ज्यात कोथिंबीर वडी, बटाटा वडा, आळु वडी. सुरळीची वडी वगैरे असते) थाळी नको असल्यास भाजी भाकरी वगैरे सुद्धा मस्त. बादशाही आणि पुना बोर्डींग हाउसबद्दल तर काय सांगावे? काही वर्षा पुर्वी डेक्कनला एक हॉटेल होते, नाव आठवत नाही पण थाळी मस्त घरगुती. गेलाबाजार शनिवारातले रसोई डायनिंग पण ठीक.

In reply to by आनन्दा

हुप्प्या 21/08/2018 - 09:53
बे एरियात प्रचंड संख्येने भारतीय रेस्टॉरंटे आहेत पण सरसकट अत्यंत सुमार दर्जा. पूर्णब्रह्माची बे एरियातील जेवणाशी तुलना म्हणजे खास शालजोडीतला हाणला आहे!

माहितगार 20/08/2018 - 11:30
पुण्यासारख्या शरात सुद्धा बुंबई प्रमाणेच दोन घटका बसण्यासाठी सार्वजनिक जागांची उपलब्धता कमी झालेली आहे. हाटेलात काही मिंटे ते तासभर केवळ बसण्यासाठीच पैसे द्यायचे असतात. हे लक्षात घेतले म्हणजे खाण्यास उपलब्ध केले गेलेले पदार्थ बसण्यास मिळालेल्या जागेचे काही मिंटांचे भाडे मोजल्यामुळे मिळालेला बोनस समजून, चवीपुरते चाखुन सोडून द्यावे, म्हणजे मनाला ताण येत नाही.

योगी९०० 20/08/2018 - 12:45
बंगलोरला त्यांच्या दोन्ही रेस्टारंट मध्ये जाऊन आलो. चांगला अनुभव आला. झुणका भाकरी आवडली. पुण्यातच यांना काय झाले कोणास ठाऊक... त्या व्हीडीओ मध्ये ती बाई म्हणाली की विमानात तिला शाकाहारी नाही मिळाले. कित्येक तास उपाशी राहीली वगैरे...आणि नंतर थोड्या वेळाने म्हणाली की माणूस सोडून काहीही खाऊ शकते....!! काय टोटल लागली तर मला सांगा..

In reply to by योगी९००

मला त्या बैंचा टोन आवडलाच नाही म्हणून मी पूर्ण पाहिला नाहीये तो व्हिडीओ, पण शाकाहारी जेवण मिळालं नाही हा काय किस्सा आहे? मी जे काही दोन चार वेळा फ्लाईटमध्ये बसलेय त्यात कधीही प्रॉब्लेम आला नाही. घरात बाकीचे लोक आहेत जे सतत फिरत असतात, त्यांनाही कधी असा त्रास झाला नाही...

In reply to by गवि

मृण्मयी१ 20/08/2018 - 21:44
त्या बाईंच्या बोलण्यात फार कृत्रिमपणा आहे. केवळ मार्केटींगच्या दृष्टीने केलेले हे विडीओज आहेत. मला त्यात प्रामाणिकपणाचा अभाव जाणवला. मी शहाणी, मला सगळं समजतं असाही आव वाटला. बाई डोक्यात गेल्यात खरं.

In reply to by गवि

तिमा 21/08/2018 - 12:28
कंंठाळीपणा, आत्मस्तुती, माजोरीपणा हे सर्व एकत्र आले की इरिटेटिंग होणारच की ! कानडी उच्चार असल्यामुळे, वार्‍यावरची वरात, मधल्या कडवेकर मामी आठवल्या. कंठाळा आला की वो!

In reply to by पिलीयन रायडर

आदूबाळ 20/08/2018 - 13:40
हे शक्य आहे, अधूनमधून माझ्याही बाबत होतं. नुकताच आलेला अनुभव फिन एअरचा. अर्थात हे भारताला जाणार्‍या 'लेग'मध्ये होत नाही, आणि आगोदर व्हेज ऑर्डर करायची सोय सगळीकडे असतेच. मीच कधीकधी आळशीपणा करतो.

In reply to by आदूबाळ

हो म्हणजे सोय असतेच. ऑर्डर द्यावी लागत असेल आधी इतकंच काय ते. आज काल विमानात व्हेज जेवण मिळत नाही हे पटत नाही. एनिवे, मी तशीही लाल भोपळ्याची भाजी खायला कधीच पैसे मोजणार नाही! मी मेन्यू वाचूनच मागे फिरले असते! आणि अजून एक म्हणजे.. लिमिटेड.. मी फारशी थाळी खात नाही, पण तरी स्वीट लिमिटेड हे ऐकलंय, सगळंच जेवण लिमिटेड ते ही 350 मध्ये, काही चुकल्या सारखं वाटत नाही का? मला वाटतं सुकांता वगैरे फेमस थाळ्या साधारण ह्याच कॉस्ट मध्ये अनलिमिटेड जेवण देतात ना?

In reply to by पिलीयन रायडर

आदूबाळ 21/08/2018 - 14:54
एनिवे, मी तशीही लाल भोपळ्याची भाजी खायला कधीच पैसे मोजणार नाही! मी मेन्यू वाचूनच मागे फिरले असते!
हे सगळ्यांनाच जमत नाही. याला संक कॉस्ट फॅलसी म्हणतात. The Misconception: You make rational decisions based on the future value of objects, investments and experiences. The Truth: Your decisions are tainted by the emotional investments you accumulate, and the more you invest in something the harder it becomes to abandon it.

वरुण मोहिते 20/08/2018 - 15:19
हॉटेल ला . 4 पेग मारून थाळी खाऊन येईन. कोकम सरबत मिळते का? वोडका नि सरबत कोणाला काही कळणार नाही मग अजून 2 पेग. पुरणपोळी चालेल चकण्याला.

पुंबा 20/08/2018 - 18:14
बाईंच्या बोलण्यातून हा प्रयोग एकूणच पाणचट असणार आहे अशी कल्पना आली होती. स्वयंस्तुतीचा अतिरेक केला आहे त्यांनी त्या व्हिडिओत. वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे मूळात मेन्यु कार्डात पदार्थ आणि किंमत पाहून तुम्ही थाळी मागवायलाच नको होती असे वाटते.

In reply to by पुंबा

हुप्प्या 21/08/2018 - 09:44
अगदी १००% सहमत! बाईंचा व्हिडियो म्हणजे आत्मकेंद्रित वृत्तीचा एक उत्तम नमुना आहे. गिर्‍हाईकांना चांगली सेवा द्यावी यापेक्षा कुणाची तरी खोड मोडावी अशा भावनेतून उद्योग सुरु केला आहे की काय असे वाटत रहाते! पूर्णब्रह्माला माझ्यातर्फे पूर्णविराम.

एक व्यावसायिक म्हणून मत मांडू इच्छितो. यात कुणाला खरे खोटे ठरविण्याचा किंवा कोणाची बाजू घेण्याचा प्रश्न नाही. बहुधा बर्‍याच आस्थापनांमधे एक पाटी लावलेली असायची की आमची सेवा खराब असली तर आम्हाला सांगा आणि चांगली असली तर इतरांना सांगा. सोशल मिडिया आपल्या हातात आल्यापासुन आपण नेमेके उलटे वागतोय काय ? आपणास तिथली सेवा आवडली नसल्यास तेथील व्यवस्थापकांना भेटून तिथे काय वाईट होते हे सांगावयास हवे होते. इथे आंतरजालावर लिहून त्यांची सेवा सुधारेल असे वाटत नाही. आपल्या टीकेमुळे त्यांचा व्यवसाय आणि पर्यायाने पोटपाणी धोक्यात येऊ शकते. मागे काही वर्षांपुर्वी इथे ठाण्यातल्या "मेतकुट" हॉटेल बद्दल देखिल असाच नकारात्मक अनुभव सांगणारा लेख आला होता. त्याही धाग्यावर मी अशाच प्रकारे मांडलेल्या मताचे समर्थन कोणीही केले नाही तरी देखील स्वत:कडे वाईटपणा घेऊन ही गोष्ट पुन्हा सांगाविशी वाटते. ग्राहक म्हणून आपणांस चांगली सेवा मिळण्याचा हक्क आहेच आणि ती नाही मिळाली तर तक्रार करण्याचा हक्क देखील १००% आहे. मात्र जालावर तक्रार करताना समोरच्याचे नुकसान किती प्रमाणात होऊ याचा अंदाज आपल्याला येत नाही म्हणून हा प्रतिसाद प्रपंच (अर्थात समोरच्याचे नुकसान व्हावे असा आपला हेतू नसतो पण तसे होते खरे) ! तक्रार करण्यापुर्वी समोरच्या पार्टीचा थोडा सहानुभुतीपुर्वक विचार व्हावा ही विनंती ! अगदीच चुकीला माफी नाही असा अ‍ॅप्रोच नको ! प्रतिसादामुळे कोणाला वाईट वाटले असल्यास क्षमस्व !

In reply to by धर्मराजमुटके

१) कसं आहे की चांगल्या सेवेत काहीशी उणीव असेल तर व्यवस्थापनाला 'सुधारणेस वाव आहे' असे सांगण्यात उत्साह वाटतो पण सेवा फारच गंडली असेल तर असे काही सांगण्याचा उत्साह वाटत नाही. २) शिवाय आपण अतिशय वाईट सेवा देतोय याची त्या व्यवस्थापनाला किंचितही कल्पना नसावी हे पटत नाही.. तिथले व्यवस्थापक , कर्मचारी हे देखील कुठेतरी ग्राहक म्हणून जात असतीलच ना. ३) ज्यांना अधिकाधिक चांगली सेवा द्यायची आहे ते स्वतःहून अभिप्राय जाणून घेण्याची तत्परता दाखवतात. बार्बेक्यू नेशनमध्ये एकदा जावून बघा.. ते किती लोकप्रिय आहेत याची त्यांना चांगली कल्पना आहेच पण तरी गर्व नाही ..तुम्हाला स्टार्टर्स आवडलेत ना हे आवर्जुन विचारता, स्टार्टर्समध्ये आणखी काय हवं हे पण विचारतात..शेवटी टॅबमधून पुन्हा औपचारिक अभिप्रायही घेतात... ४) पण "आपल्याला आपले पैसे मिळाले ना झालं तर मग.. ग्राहक संतुष्ट आहे की नाही काय पडलीये आपल्याला" असंच वागणं दिसत असेल तर काय अभिप्राय देणार. इथे लेखकानं लिहिलंय की
शांतपणे मी त्यांना म्हणालो, काळजी करू नका, मी परत येणार नाही!!
त्यावरही त्या बाईंनी लेखकाला असं का वाटलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाहीये.. मग येवू दे की अशा लोकांचं पोटपाणी धोक्यात .. त्यांचं पोटपाणी चालावं म्हणून अनभिज्ञ लोकांनी त्यांच्याकडे जात रहाण्यापेक्षा लोकांना सावध करुन लेखकाने चांगलंच केलंय

In reply to by मराठी कथालेखक

आनन्दा 21/08/2018 - 11:52
माझी देखील साधारण अशीच भावना आहे. अनेक ठिकाणी मी जेवण झाल्यावर management ला फीडबॅक देऊन जातो. इतका क्रूर फीडबॅक देण्याची ही माझी देखील पहिलीच वेळ आहे. आणि बहुधा या गोष्टीला त्यांचे जेवण कारणीभूत नसून कस्टमर management कारणीभूत आहे असे वाटतेय. बघू, जमले तर कुठे काय कसे चुकत गेलं याचा एक प्रतिसाद पण टाकेन. मला स्वतःला पण हे खूप लागून राहिले आहे.

अभ्या.. 20/08/2018 - 18:33
मी काय म्हणतो, त्या पूर्णब्रह्माची क्वालिटी ओकेटोके असती, गेलाबाजार अ‍ॅव्हरेज असती तर त्या बाईंना इतक्या शिव्या पडल्या असत्या का? म्हणजे त्यांनी भाषणात जे काही विठाई थाळी, अक्कलकोटाची स्वामीसमर्थ थाळी आदी फिरुन संशोधन करुन सिध्द केल्या गेलेल्या थाळ्यांचे वेगळेपण नावाची चीज काही चेक केली गेली आहे का? केवळ फॅन्सी नावे मेनूत टाकून त्याच त्याच भाज्या वाढणे म्हणजे आंत्रप्रुनरशिप मिरवणारे खरोखरीच डोक्यात जातात. त्यातल्या त्यात ह्या प्रकारासाठी मोजली जाणारी किंमत तर दिव्य आहे. खरोखर पुण्यात ६०० रुपयाचा पिझ्झा, ३५० रुपयाची थाळी, २८० रुपयाची एखादी पंजाबी भाजीची डिश, ८०-१०० रुपयाचा नान व रोटी अशा किंमती केवळ स्थानमाहात्म्यामुळे आहेत की केवळ लोक देतात तेवढा पैसा म्हनून आकारायची पध्दत आहे? म्हणजे लोक इतके पैसे कशासाठी मोजतात हा मला पडलेला प्रश्न आहे. पूर्णब्रह्माची गोष्ट बाजुलाच पण वीकेंडास गर्दीने वेटींग पण ओसंडून वाहणार्‍या हॉटेलात लाजवाब, कधी चाखली नाही इतपत स्वादिष्ट, अप्रतिम अशी मनापासून दाद द्यावी असे अन्न सापडलेच नाही. गागुचका म्हणलात तरी हरकत नाही पण माझी सोलापुरी जीभ अशा अन्नाचे इतके पैसे देऊन इतके कौतुक करायला धजत नाही हेच खरे. संधी मिळाली तर टाकणार भो आपण पण हाटेल....पुण्यात.

In reply to by सतिश गावडे

स्वधर्म 21/08/2018 - 14:42
हा व्हिडीअो. पोशाखापासूनच ‘जितं मया’ शैली इरिटेटिंग अाहे. मी बाहेर जाऊन थाळी खाण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. तथापि, मराठी जेवण महाराष्ट्राबाहेर अाणि देशाबाहेरही पोहोचवत अाहेत, हे अावडले.

In reply to by पिलीयन रायडर

बाई मुळच्या कुठल्या हे माहीत नाही . पण व्हिडीओ बघताना त्यांच्या बोलण्यात प्रत्येक वाक्याला अहंकार ओसंडून वाहत होता . सतत स्वतःचे कौतुक चालले होते . अहंकार मुळे ग्राहकांना गृहीत धरण्याची वृत्ती वाढीस लागते व त्याचा परिणाम क्वालिटी वर झाला असेल .

In reply to by सोमनाथ खांदवे

खटपट्या 21/08/2018 - 14:56
सहमत, १७ वर्षे आयटीत काम केल्यावर बर्‍यापैकी पैसे साठवून नविन व्यवसाय सुरु केला असणार. पण हालाखीच्या परीस्थीतीतून, शुन्यातून हातात काहीच नसताना कीतीतरी महीला पोळीभाजी आणि अन्य खाद्यपदार्थ विकून चांगले पैसे कमावत आहेत. पण अशी जाहीरात कधी पाहीली नाही. उदाहरणादाखल खालील लिंक पहा https://www.youtube.com/watch?v=2zY5NkswIow

बोलघेवडा 20/08/2018 - 22:35
पुण्याला नाव ठेवायची फॅशन आहे. त्यामुळे फार लक्ष देत नाही. चांगली महाराष्ट्रीय थाळी पाहिजे असेल तर आपटे रोड वरील श्रेयस आणि Law College रोड वर कृष्णाला पर्याय नाही. स्वस्तात उत्तम दर्जा हवा असल्यास आपटे रोड वर आशा डायनिंग हॉल भेट द्या. सिहगड रोड वरील आनंदी डायनिंग हॉल हि चांगला आहे.

In reply to by बोलघेवडा

जेम्स वांड 21/08/2018 - 10:31
सकळ त्रिखंडातलं सगळंच सर्वोत्तम, त्याला कोण काय करणार? चांगल्या गोष्टींना नावे ठेवत नाहीये कोणी, पण जे चूक आहे त्याला कोणी चूक म्हणत असेल तर उगाच खुपवून घेण्यात अर्थ नाही.

माहितगार 21/08/2018 - 16:01
http://www.purnabramha.com/feedback---compliments-.html हि लिंक त्यांच्या वेबसाईटवर आढळली. धर्मराजमुटकेंप्रमाणे खुपणं हे संबंधीतांना कळवणे केव्हाही चांगले असे वाटते. त्या नंतर अनुभव चांगला आला तर ठिकच आहे आणि नाही आला तर सोशल मिडिया चर्चेस जो काही अनुभव असेल तो शेअर करण्यास उपलब्ध आहेच.

In reply to by माहितगार

आनन्दा 21/08/2018 - 16:40
खरे आहे.. सामान्यपणे मी तेच करतो. पण त्या दिवशी फसवणूक, अपमान, अपेक्षाभंग वगैरे अनेक भावना साठल्या होत्या ज्याचा परिपाक म्हणून सोशल मिडिया पोस्ट घडली. कधी वाटते मझे चुकले की काय. पण त्या दिवशी फेसबूक वर टाकल्यावर ज्या पोस्ट आल्या त्यातून असे जाणवले की पुण्यात तरी हॉटेलच्या मॅनेजमेंटने या गोष्तींचा विचारच केलेला नाही. असंख्य लोक त्यांना फीडबॅक देऊन आलेत, पण त्यांची क्वलिटी तशीच आहे. त्यामुळे त्याना कोणीतरी असा प्रसाद देणारच होते. योगायोगाने ते काम मझ्याकडुन घडले इतकेच. दुसरे म्हणजे, जेव्हा त्यानी सोशल मिडिया चा जाहिरातीसाठी वापर केला तेव्हा त्यानी हा विचार करायला हवा होता की जर आपण तो दर्जा देऊ शकलो नाही तर हे सारे प्रकरण आपल्या अंगाशी येऊ शकते. तेव्हाची मिळालेली गुड पब्लिसिटी चांगली आणि ही वाईट असे नाही चालणार. आणि तसेही बाइ मराठी मानसाना त्यांच्या चिन्धीगिरीसाठी शिव्या घालताना दिसतातच, त्यामुळे त्याना या साधनाच्या मर्यादा माहीत असाव्यात अशी अपेक्षा ठेवायला हरकत नसावी. असो, हा माझ्यासाठी खुप मोठा लर्निंग अनुभव होता. लवकरच मी तो त्यांच्यासाठीच शब्दबद्ध करुन मांडणार आहे. शिव्या घालण्यापेक्शा काहीतरी कन्स्त्रक्टिव्ह करणे केव्हाही चांगले, नाही का?

In reply to by आनन्दा

माहितगार 21/08/2018 - 17:41
असो, हा माझ्यासाठी खुप मोठा लर्निंग अनुभव होता. लवकरच मी तो त्यांच्यासाठीच शब्दबद्ध करुन मांडणार आहे. शिव्या घालण्यापेक्शा काहीतरी कन्स्त्रक्टिव्ह करणे केव्हाही चांगले, नाही का?
तुम्ही सोशल मिडियावर लिहिलेत त्या बद्दल काहीच म्हणणे नाही, पण सोबत त्यांच्या मुख्य मॅनेजमेंटला लिहिणेही उत्तम. हवे तर आता पर्यंत आलेल्या निवडक फिडबॅकची जंत्री बनवून दिल्यासही हरकत नाही. तो युट्यूब मधले सादरीकरण पाहून आभिमान आणि आत्मप्रौढी मधला फरकही कुणितरी नजरेस आणून देणे गरजेचे असावे असे मलाही वाटले. पण शेवटी कुणि मराठी उद्योजक प्रयत्न करताहेत तेव्हा आपण फुल न फुलाची पाकळी एकदा कल्पना देऊन पहावी एवढेच.

ट्रम्प 21/08/2018 - 18:57
' तो ' व्हिडिओ पाहून सुद्धा त्या थंड बाईच्या थंड हॉटेल मध्ये थंड जेवण करायला धागा मालक गेलेच कसे ? हा मुख्य मुद्दा आहे . व्हिडिओ पहिल्या नंतर त्या ऍरोगंट बाईच्या हॉटेल मध्ये पैसे घालवून जेवण करणे शुद्ध मूर्खपणा आहे तरीपण बाकी मिपाकरांना सावध केल्या बद्दल धन्यवाद .

आनन्दा 21/08/2018 - 21:46
खरे तर परवा पूर्णब्रह्म वर पोस्ट टाकल्यावर इतका गदारोळ होईल अशी अपेक्षा नव्हती. बऱ्याच लोकांनी मला पाठिंबा दिला तर काही लोकांनी तू मुद्दाम नेट-पिकिंग करतोयस असे आरोपही केले. मी देखील स्वतःचे परीक्षण केले. कदाचित हे हॉटेल इतके खराब नसेल ही, किंबहुना ते तसे नसावे अशी मला देखील अपेक्षा आहे. म्हणून मग माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी अजून एक लेख लिहायचा निर्णय घेतला. साधारण 10 वर्षे मी पुण्यात वेगवेगळ्या मराठी रेस्टॉरंट मध्ये जाऊन जेवत आहे. अगदी गिरीजा आणि आनंदी पासून मयूर, पंचवटी आणि सुकांता पर्यंत सगळ्या थाळ्या मी टेस्ट केल्या आहेत. आणि पूर्वी देखील कुठेतरी लिहिल्याप्रमाणे या सर्व थाळ्या एकसुरी आहेत, म्हणजे त्याच भाज्या, कोशिंबिरी, आणि मुख्य म्हणजे स्वीट चे तेच ते प्रकार. श्रीखंड, गुलाबजाम, फ्रुटसलाद किंवा बासुंदी. पुरणपोळी किंवा मोदक म्हणजे चैन अशी स्थिती काही दिवसांपूर्वी होती, सध्या थोडा फरक पडलाय. राजस्थानी असेल तर सोबत जिलबी आणि अन्य काही वेगळे स्वीट असतात. महाराष्ट्रात डेलिकेसी इतक्याच आहेत का? कोकणातच श्रावणात होणारे वेगवेगळे प्रकार बघितले तरी 10 तरी वेगळे पदार्थ मिळतील. पण कोणत्याही कारणाने का असेना हे पदार्थ इथे मिळतंच नाहीत, त्यामुळे या साऱ्या थाळ्या मध्ये एकप्रकाराचा एकसुरीपणा आहे. या पार्श्वभूमीवर अश्या प्रकारच्या वेगवेगळ्या डेलिकेसी देणारे एक मराठी रेस्टॉरंट सुरू करावे असे साधारण 3-4 वर्षे डोक्यात चालू आहे, पण इतर अनेक जबाबदाऱ्या आणि काही कारणाने ते जमत नाहीये.. पण त्याची रूपरेषा माझ्या डोक्यात होती.. योगायोगाने जयंती कठाळे यांचा स्वयं मधला व्हिडिओ कुठेतरी पाहण्यात आला, आणि कुठेतरी आत भिडला. असं जाणवलं की माझ्या स्वप्नात हे हॉटेल आहे, तेच या ताई प्रत्यक्षात आणत आहेत.. तेव्हाच ठरवलं होतं की केव्हातरी या नेमकं काय करतायत हे बघायला हवे. त्यावेळेस हा फ्रेंचैझी वगैरे प्रकार डोक्यात नव्हता, पण जयंती कठाळे या माझ्या रोल मॉडेल होत्या, या बाबतीत. पुण्यात जेव्हा यांचं उदघाटन झालं तेव्हा मी नेमका दुसऱ्या कामात स्वस्त होतो, आणि तसे बिबवेवाडी लांबही होते, त्यामुळे जाणे झाले नाही. म्हणून शेवटी एका रविवारी संध्याकाळी तळजाई आणि पूर्णब्रह्म असा प्लॅन केला. पण तिथे जाण्यापासून धक्क्यावर धक्केच बसत गेले आणि त्याची परिणती एका मोठ्या पोस्टमध्ये झाली, ज्याचा मला स्वतःलाच खूप त्रास झाला.. विचार करत गेलो तसे मला कळत गेले की कुठे काय चुकत गेले ते. नुसते जेवण खराब असते तर मला इतका त्रास झाला नसता. मी काउंटरवर सांगून बाहेर पडलो असतो की मला जेवण नाही आवडलं, पण यावेळेस योगायोगाने चेन ऑफ इनसिडेंट घडत गेली, ज्याने शेवटी कडेलोट झाला, त्यामुळे मी आता या सगळ्या गोष्टी एक एक करून घेणार आहे, काय चुकलं, आणि काय करता आले असते ते. या सगळ्या सांगण्यामध्ये एका मल्टिनॅशनल चेन माझ्या काय अपेक्षा होत्या ते ही मी विशद करीत जाणार आहे. सुरुवात झाली ती navigation पासून, गूगल मॅप वर दोन लोकेशन असणे हे धंद्याच्या दृष्टीने अतिशय वाईट आहे. विशेषतः जेव्हा येणाऱ्याला 4 सिग्नल फिरून यावे लागते तेव्हा. आणि हॉटेलच्या नावाचा साइन बोर्ड रस्त्यावर व्यवस्थित असणे आवश्यक आहे. हॉटेल शोधायला आम्हाला साधारण 25 मिनिटे लागली, यावरून ते किती कठीण होते याचा अंदाज येईल. पत्त्यामध्ये जवळची लँडमार्क असणे आवश्यक आहे. मला त्या हॉटेलात जायचेच होते म्हणून मी शेवटी ते हॉटेल शोधून काढले. पण आत गेल्यावर साधारण 20x20 च्या जागेत गाड्या लावायच्या होत्या, आणि त्यात मध्यभागी 2 आंब्याची झाडे होती. ती झाडे चुकवून माझी 4.25 मीटरची गाडी लावायची होती. आणि ती देखील अन्य कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन. बाहेर बसलेल्या एक ताई आमची गाडी बघून आत निघून गेल्या. मग मी थोडं मागे पुढे करुन गाडी लावली, ती बहुधा नीट लावली गेली नव्हती, पण माझा नाईलाज होता. यात काय सुधारणा करता येऊ शकते? आखलेले पार्किंग हा यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. आखलेले पार्किंग असते तर नेमकी कशी गाडी लावली की रस्ता अडणार नाही हे मला कळले असते. पुढची गोष्ट मेनू ची - माझ्या माहितीनुसार हे मुख्यतः a la karte रेस्टॉरंट आहे, मग थाळी ची जाहिरात का? लिमिटेड थाळी ही एक कोम्बो ऑफर आहे, पण हॉटेलचा USP वेगवेगळे पदार्थ हा आहे. पण बाहेर लावलेला खानावलीसारखा "आजचा मेनू" हा एका थाळी रेस्टो चा फील देत होता. मेनू मध्ये देखील थाळी ची व्हरायटी पहिल्या पानावर, आणि मग थाळी तुम्हाला नको असेल तर बाकीचे पदार्थ अशीच मांडणी होती, त्यामुळे आम्ही थाळी ऑर्डर करणे साहजिक होते. काय सुधारता येईल? तुमचा USP काय आहे ते आधी ठरवा, थाळी असेल तरच थाळी ठेवा, नाहीतर a la karte असेल तर ते हायलाईट करा. आधी तो बाहेरचा फलक काढून टाका, ते तुमच्या स्टॅंडर्ड ला शोभत नाही. आता कस्टमर एंगेजमेंट बद्दल- हे माझ्या आयुष्यातले पहिले रेस्टो होते जिथे जेवण दिल्यानंतर कोणीही काही विचारायला आले नाही.. सामान्यपणे एखादा कस्टमर आल्यावर आपण त्याला आपल्याकडील सर्वोत्तम ऑफर करतो.. मला बाहेर पडताना दिसले की हॉटेलमध्ये अतिशय सुंदर भारतीय बैठक होती. पण ती मला दिसलीच नाही. माझ्याकडे छोटी मुलगी होती, जिने टेबलावर धिंगाणा घातला. खरे तर अश्या वेळेस हॉटेलमालक स्वतः होऊन काय सुटेबल आहे ते सजेस्ट करतात. थोडेसे प्रोऍक्टिव्ह कस्टमर management करायला हवी.. त्याचप्रमाणे गिऱ्हाईकांचे पान रिकामे व्हायला लागले की नवीन पदार्थांची ऑर्डर मिळायची संधी असते. पण ते तितकेच लिमिटेड नाही, तर त्या निमित्ताने फीडबॅक पण मिळतो. जर तेव्हा मला कोणी ऑर्डर विचारायला आले असते तर मी तिथेच बोललो असतो की मला जेवण आवडले नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आहे, आणि मला वाटतं हा अप्रोच ठेवला तर माझ्यासारखे बरेच unhappy customers तिथेच mitigate होतील. आठवा, UPA2 का पडलं, त्यांना ऐकू जात नव्हतं.. बाकी जेवणाबद्दल अगोदरच बोलून झाले आहे, त्यामुळे परत बोलत नाही, फक्त काही गोष्टी नमूद करतो 1. फ्रीजमधली काकडी काढून किसणे, आणि संध्याकाळच्या कोशिंबिरीसाठी सकाळी काकडी किसून फ्रीजमध्ये ठेवणे, याने चवीत खूप फरक पडतो. 2. त्याचप्रमाणे फ्रिजमधून पुरण काढून पोळी लाटणे आणि सकाळी पोळी करून अर्धी भाजून मग संध्याकाळी पुन्हा गरम करणे, याने चवीत खूप फरक पडतो. असे जर तुम्ही करत नसाल तर पोळ्या का चामट होतात यावर अभ्यास केलाच पाहिजे. मी प्रामाणिकपणे सांगतो, शेवटची पोळी खायला आणि तोडायला त्रास होत होता. तुम्ही कदाचित 2-2 महिने फ्रीज करत नसाल, पण पोळी अर्धी भाजून ठेवल्याने पोळीची वाट लागते. परदेशामध्ये हेच करतात, आणि म्हणून तिथल्या तसल्या पोळ्या खाणाऱ्यांची पोटे बिघडतात. 3. मीठाचा वापर कमी असलेलाच बरा. कढी आणि वरण मी केवळ खारट असल्यामुळे खाऊ शकलो नाही. 4. मोठ्या वाट्या भरून लिमिटेड देण्यापेक्षा छोट्या वाट्या भरून द्या आणि परत सर्व करा. सर्व करायचे कष्ट वाचवायचे असतील तर भरलेल्या वाट्या टेबलावर ठेवा. लोक पाहिजे तर घेतील. पण केवळ पानात आहे म्हणून माझ्यावर वाटीभर वरण संपवायची सक्ती कशाला? असो, बोलण्यासारखे बरेचकाही आहे, पण किती बोलणार? फक्त आमच्या तुमच्याकडून थोड्या जास्त अपेक्षा आहेत हे कृपया ध्यानात घ्या आणि मुख्य म्हणजे पुण्यात तुमची स्पर्धा सरावना भुवनशी नसून श्रेयस पंचवटी कृष्णा सुकांता किंवा दुर्वांकुर बादशाही आणि स्वीकार शी आहे इतके लक्ष्यात असू द्या म्हणजे झाले. इत्यलम।

In reply to by आनन्दा

माहितगार 21/08/2018 - 22:28
थोडक्यात 'व्हॅल्यू फॉर मनीचा अभाव' म्हणता येइल. हे पुर्ण्ब्रह्मा चेनचे स्वतःच्या मॅनेजमेंटकडुन चालवले जाणारे असल्यास फारच वाईट स्थिती म्हणावी लागेल. पण माझ्या अंदाजाने बढाईत बुडालेली मुख्य कंपनी प्रत्यक्षात सपोर्टला कमी पडते, सपोर्ट कमी झाला अथवा अपेक्षीत उत्पन्न हाती लागले नाही की फ्रँचाईझी इंटरेस्ट कमी होतो, मलातरी इनिशीयल इंटरेस्ट संपलेल्या फ्रँचाईजीची केस असण्याची शक्यता अधिक वाटतीए. असो.

In reply to by आनन्दा

लई भारी 22/08/2018 - 15:15
आपल्या मुद्द्यांशी अगदी सहमत आहे. ग्राहक म्हणजे मी राजा आहे अशी वागणूक द्यावी अशी अपेक्षा नाही, पण सौजन्यपूर्वक बोलणे, अभिप्राय दिल्यास त्याची वेळीच दखल घेणं महत्वाचं आहे. उत्तम जेवण मिळावं ही अपेक्षा अगदीच रास्त आहे. त्यातूनही एखाद्या दिवशी काही अपरिहार्य कारणांमुळे काही वाईट अनुभव येऊ शकतो पण अशा वेळी ग्राहकांशी नीट संवाद ठेवणं अपेक्षित आहे असं वाटतं. पुण्यात बऱ्याच महाराष्ट्रीयन जेवणाच्या ठिकाणी अभिप्राय दिला तरी 'आमच्याकडे असंच असतं' असा आविर्भाव असतो, पण जवळपास सर्व ठिकाणी बहुतांश लोकांना आवडेल असे जेवण असते त्यामुळे चालून जातंय.

In reply to by आनन्दा

सुबोध खरे 25/08/2018 - 18:42
आनंदराव तुम्हाला त्या हॉटेलचा अनुभव सर्वतोपरी वाईट आला हि वस्तुस्थिती आणि त्याबद्दल तुम्ही मुद्देसूद लिहिले आहे मग त्याबद्दल तुम्ही स्वतःला दोषी वाटून घेण्याचे कारण नाही. त्या "ताई"नि जर आपलीच लाल म्हणून व्हिडीओ प्रसारित केला आणि सार्वजनिक न्यासावर आपली भलामण करणारे लेख लिहिले असतील तर त्याचा वाईट अनुभव सुद्धा प्रसारित होणारच आणि व्हायलाच पाहिजे. एकदा खिडकीत बसले कि खालून लोक शुकशुक करणारच, म्हणून कुणाला चिडण्याचे कारण नाही. असा अभिप्राय घेऊन त्या ताईंना सुधारायचे आहे कि इडली वाल्या कामतांच्या वाटेवर जायचे आहे हे त्यांनी ठरवायचे आहे. तुम्ही कुणाला आपल्या लेखनाचे समर्थन देण्याचे कारण नाही.तुम्ही दमड्या मोजल्या आहेत चिंचोके नाहीत. भिकार असेल तर भिकारच म्हटले पाहिजे उगाच मारुतीच्या बेंबीत बोट घालून इतरांना खड्ड्यात पाडण्यात हशील नाही.

नाखु 21/08/2018 - 21:54
नुकतेच सुरू झाले आहे, स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराकडून धनेश्वर कडे जाताना डाव्या हाताला जेमतेम पन्नास पावलांवर पहिल्या मजल्यावर आहे. रोज बदलता मेनू असतो, मिष्टान्न अमर्यादित तरी वाजवी दरात , अनुभव हीच खात्री, फक्त सोमवारी बंद, आणि हो चतुर्थी ला उकडीचे मोदक असतात अनुभवी नाखु

In reply to by नाखु

पंडित कुलकर्णींचे ना? चांदीच्या ताटात वाढतात ते? आम्ही वर्षानुवर्षे त्यांच्याकडून स्वयंपाक मागवतो..उत्तम चव! परवाच मासवडी, पुरणपोळी, मसालेभात वगैरे जेवण मागवलं होतं. छानच होतं. Ss

In reply to by पिलीयन रायडर

व्हाट्सऍप वरची पोस्ट बघून दोनच दिवसांपूर्वी ट्राय केले, खेदाने सांगावे वाटते अजिबात चांगले वाटले नाही जेवण. साधारणपणे आमच्या हापिसात असतात तसल्या पोळ्या, पिठले, मटार रस्सा, मसालेभात, कढी यापॆकी काहीच व्वा म्हणण्यासारखे नव्हते. खव्याच्या पोळ्या म्हणून जे काय होते ते बाहेरून आणलेले पेढे + बेसन असे काहीसे मिश्रण घातल्यासारखे वाटत होते. आणि ओल्या नारळाच्या करंजीत घालायचे सारण हा हि एक गोड पदार्थ असतो हे माहितीच नव्हते, नारळाचा हलवा कि काहीतरी नाव दिले होते. त्यांचे वैयक्तिक केटरिंग कसे असते ते माहिती नाही, पण थाळी नाही आवडली. अर्थात हा माझा वैयक्तिक अनुभव असू शकतो. सध्या चिंचवड मध्ये अगदी आवर्जून (माझ्यामते) खाण्यासारखी थाळी म्हणजे "रागा" थाळी. चिंचवड स्टेशन चौकात द्वारकादास शामकुमारच्या समोर, जस्ट कॅजुअल्स च्या बाजूला. छान व्यवस्था आणि छान जेवण. उगाच भरमसाठ पदार्थांचा भडीमार न करता ताटातले सगळे पदार्थ (आणि खासकरून भाज्या) खाता येतील असा मेनू. दोन स्वीट्सपैकी बरेच वेळेस उकडीचे मोदक + तूप हे एक असते. थरमॅक्स चौकातील संस्कृती डायनिंग हॉल पण ट्रे करण्यासारखा आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

हो? अरेरे... मी स्वतः थाळी नाही खाल्ली जाऊन पण केटरिंग मात्र अनेक वर्ष झाले घेत आहोत.. डांगे चौकात रसरंग की असेच काही तरी नाव असलेले हॉटेल आहे. तिथे पण बरी थाळी मिळते असं आई म्हणत होती.

In reply to by पिलीयन रायडर

रसगंध नाव आहे. मी एकदा गेलो होतो. चांगले आहे पण अप्रतिम नाही. भाज्या ठीक वाटल्या , बाकी पदार्थ तुलनेने चांगले होते .नेमकं आठवत नाही पण बहूधा छोटे बटाटेवडे होते , ते चांगले होते. गोड पदार्थ काय होता आठवत नाही पण चांगला होता. पण अगदी आवडीने खावीशी वाटावी अशी एकही भाजी वाटली नाही त्यामुळे नंतर पुन्हा गेलो नाही. तरी अजून एखाद वेळेस जाईन कधीतरी.

हुप्प्या 22/08/2018 - 08:54
बाईंनी मोठ्या घमेंडीत सांगितले की त्या हल्ली फक्त नऊवारीत वावरतात. पण नंतर बोलताना मुले त्यांना ममा की मामा असे म्हणतात असे कळले. नऊवारी साडी नेसलेल्या आईला आई म्हणणे मागासलेले वाटते का की पोरे तिला ममा म्हणणे पसंत करतात? बाईंची भाषाही अशुद्ध आहे. "मी गेली होती" "मी वापस गेली" वगैरे हे कुठले मराठी आहे? नागपूर? डी एस केंची काही भाषणे ऐकली आहेत त्यातही असाच एक अहंकार जाणवतो. पण थोडा सौम्य. बाईंचा अहंगंड म्हणजे त्यापुढे गगनही ठेंगणे!

In reply to by हुप्प्या

माहितगार 22/08/2018 - 12:26
...बाईंची भाषाही अशुद्ध आहे. "मी गेली होती" "मी वापस गेली" वगैरे हे कुठले मराठी आहे? नागपूर?...
उर्वरीत टिका ठिक, पण अशुद्ध भाषाशास्त्राचे येथे प्रयोजन साशंकीत असावे किंवा कसे.

In reply to by हुप्प्या

ट्रम्प 22/08/2018 - 16:40
अहंकारापाई त्या बाईने माती खाल्ली हे व्हिडिओ मध्ये दिसलेच होते . ' आमची कुठेही शाखा नाही ' नंतर आता असले व्हिडिओ म्हणजे स्वकौतुक करण्याचा नवीन प्रकार दिसतोय जे व्यवसायाला मारक आहे . स्वकौतुक करणारे कुठल्याही जातीधर्माचे किंवा गरीब , श्रीमंत असुद्या ते डोक्यातच जातात . कष्ट करून बांधकाम क्षेत्रात नाव कमावलेला डी एस के साळसूदपणे गुंतवणूकदारांचे पैसे अवैधरीत्या त्याच्याच वेगवेगळ्या कम्पन्या मध्ये फिरवत होता हे तपासात सापडले च ना ? बरं ही फिरवा फिरवी करताना वर परत अहंकाराचीच भाषा .

थाळी प्रकारात आधी कोणाचातरी अनुभव ऐकून जाणेच योग्य असे माझे मत. रच्याकने, हा लेख आधी कायप्पाला दाखवून आणलाय का? Sandy

In reply to by चांदणे संदीप

आनन्दा 20/08/2018 - 08:46
कायप्पा वर मी अगदी पर्सनल ग्रुप ना टाकलाय. पण चेपू वर जाम फेमस झालाय हा लेख.. तिथून कोणीतरी टाकला असेल कायप्पा वर. काय आहे, तिथे जाऊन फ्रस्ट्रेट झालेले बरेच जण असणार आहेत, त्यामुळे असा लेख मिळाला की ढकलत असतील पुढे..

सुचिता१ 19/08/2018 - 23:42
छान आहे समीक्शा :) :) तो विडीओ म्हणजे मला आत्मस्तुती चा बॉंम्ब च वाटला होता . त्यांच े आदर्श आहेत, मँकडॉनाल्ड आणि डॉमीनोज मग काय फ्रोजन फुड वर च सगळी मदार असेल .

जेम्स वांड 20/08/2018 - 05:36
आमच्या वरच्यावाडीच्या पारावर कोणी उतारा म्हणून ठेवलं तर काळं कुत्रं बी खाणार नाही. पुरणपोळी पुरणपोळीच असते, ती पुण्यात खावा का आणि कुठं (तुम्ही खाल्लेली खचितच नव्हती, पण ती कुठंही खाल्ली असती तरी पुरणपोळी म्हणवले नसतेच). एकंदरीत हॉटेलानुभव पाहता निगेटिव्ह रेटिंग पण कमीच पडेल असे वाटते. पण त्याला जोडून असलेला "पुण्यातच काय ती सुग्रास जेवायची अक्कल आहे" हा ओव्हरटोन पण काही तितका खास आवडला नाही, असोच.

In reply to by जेम्स वांड

आनन्दा 20/08/2018 - 08:32
पुणेरी टोन वगैरे काही नाही. उलट पुण्यात म्हणून हे सगळं खपतय.. कोल्हापूर सारख्या छोट्या शहरात या हॉटेल ने 2 महिन्यात गाशा गुंडाळला असता.. मी पुण्यात राहतो म्हनून मी पुण्याचं नाव घेतो. इतकंच!! परंतु हे अस्सल मराठी जेवण नाही, त्यामुळे कोणत्याही शहराचे नाव टाकले म्हणून काही फरक पडणार नाही.

In reply to by आनन्दा

जेम्स वांड 20/08/2018 - 10:18
माफी असावी एकडाव, बाकी ग्रामीण जेवणाचा अभाव आहे पुण्यात खुद्द शहरात पण नशिबाने लाभलेल्या आजूबाजूच्या मावळांत मिळून जातं उत्तम

In reply to by जेम्स वांड

लई भारी 20/08/2018 - 10:48
एक झकास पोस्ट होऊन जाऊ दे की या खादाडीची! आम्हाला पण ४ ठिकाणं म्हायती पडतील! रच्याकने: मी "बैजवार" हा शब्द वापरणार होतो; पण परत गोंधळलो कि खरंच असा शब्द(अर्थात: बोलीभाषेत) आहे का? आईला,गावाला जाऊन लै दिस झाले म्हणजे!

In reply to by जेम्स वांड

आनन्दा 20/08/2018 - 08:35
बाकी हे खरं आहे. आणि पुण्यात अस्सल मराठी, (ज्यात खान्देशी आल्या, वर्हाडी आल्या, कोकणी पण आल्या) डिलेकसी कुठे मिळतच नाहित असे माझेही मत आहे. पण या बाईंचा विडिओ बघून अपेक्षा वाढल्या होत्या..

In reply to by आनन्दा

बॅटमॅन 25/08/2018 - 19:35
डेलिकसीज मिळतात की. व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारच्या मिळतात. तुम्हांला अपेक्षित असलेल्यापैकी कुठला प्रकार मिळाला नाही?

गवि 20/08/2018 - 06:53
अनेक, म्हणजे शेकडो शाखा दणादणा उघडत गेलेल्या (विशेषतः निष्काळजीपणे चुकीच्या फ्रॅंचायजी देऊन) अनेक रेस्टॉरंट चेन्समधे असाच अनुभव येतो. हायवेवर जागोजागी असलेल्या कामत रेस्टॉरंटच्या चवीविषयीही असंच मत आहे.

नाखु 20/08/2018 - 07:03
त्यापेक्षा चिंचवड बेष्ट,गावात गोडाधोडासकट वर दिलेल्या पैश्यापेक्षा कमी किंमतीत "अब्ब" म्हणेपर्यंत चापून खा,रोज बदलता मेनू. आणि हो नुकताच एक मिपाकर जाऊन आला आहे खुलाशी नाखु

In reply to by प्रचेतस

सुहासचं जेवण चांगलं असतं (म्हणजे फार अप्रतिम नसलं तरी) पण बाकी गोष्टी डोक्यात जातात. दुपारी अंधारलेलं असलं तरी दिवे बंद असतात, ग्राहकाने विनंती केली तर दिवे लावले जातात. मी एकदा दुपारी एकटाच गेलो होतो तेव्हा काहीशी गर्दी होती आणि मी बसून बराच वेळ झाला मात्र ताट आले नाही, बहूधा पुरेशा चपात्या वगैरे तयार नसतील असा विचार करुन मी शांतपणे वाट बघत बसलो. मात्र बाजूच्या टेबलावर माझ्या नंतर आलेल्या काही ग्राहकांकडे ताटे आली तेव्हा माझं डोकं फिरलं. सरळ उठलो आणि काउंटरवर जावून म्हणालो "माझ्या नंतर आलेल्या ग्राहकांना तुम्ही ताटं वाढता ? ती काय स्पेशल आहेत का की मी एकटा (म्हणजे हॉटेलला कमी उत्पन्न) म्हणून असं" आणि मग तिथून निघालो पण कुणी ना दिलगिरी व्यक्त केली ना थांबवण्याचा प्रयत्न केला. असो. हिंजवडीला जाताना वृंदावन - अंगत-पंगत अशी हॉटेलची जोडी आहे..म्हणजे वृंदावन हे डिश पध्द्तीचे तर अंगत-पंगत हे थाळीचे.. ते एकदा नक्की बघा, .. स्विगीवरुनही त्यांची थाळी पार्सल मागवता येते. . चवही चांगली आहे. एका थाळी पार्सलमध्ये दोघे खावूनही बरेच अन्न उरते... एका थाळी पार्सलमध्ये चार भाज्या , सहा चपात्या, भजी वा तत्सम पदार्थ , गोड पदार्थ्, गोड कढी, दोन प्रकारचे वरण , भात असं बरंच काही येतं. तिथे जावून खाण्याचा अनुभवही चांगलाच आहे (पार्सलपेक्षा थोडा महाग वाटला तरी) !!

In reply to by मराठी कथालेखक

प्रचेतस 21/08/2018 - 08:27
अंगत पंगत वरुन तर दररोजचा जाण्यायेण्याचाच रस्ता आहे पण अतापर्यंत कधी जाणं झालं नाही तिथं, तुम्ही म्हणताय तर एकदा थाळी खाउन पाहतो तिथली. बाकी हिंजवडीत पोलीस स्टेशनच्या बाजूलाच इंडियन थाळी हाऊस नामक अमर्यादित थाळी रेस्टोरंट आहे. १०० रुपयात विदाऊट स्वीट अमर्यदित थाळी अआणि १५० रुपयात स्वीटसकट अमर्यादित. चव खरोखरच छान आहे.

In reply to by प्रचेतस

चिनार 21/08/2018 - 11:46
अंगत पंगत उत्तम आहे. पुण्याला असताना तीन- चार वेळेला गेलो आहे. आता पुण्यात आल्यावर एकदा जाईन म्हणतो..

In reply to by प्रचेतस

पुंबा 21/08/2018 - 11:55
बाकी हिंजवडीत पोलीस स्टेशनच्या बाजूलाच इंडियन थाळी हाऊस नामक अमर्यादित थाळी रेस्टोरंट आहे.
कट्टा करण्यासारखे आहे का?

In reply to by प्रचेतस

लई भारी 22/08/2018 - 15:20
त्यांनी आता जवळच, कल्याण-भेळ/हयात च्या बाजूला मोट्ठ्या जागेत स्थलांतर केलंय. नवीन ठिकाणी गेलो नाही पण जागा मोट्ठी आहे. ह्यांचं जेवण थोडं मसालेदार वाटलं. डबा नसेल तर पर्याय म्हणून जवळच 'चामुंडा' ची थाळी बेश्ट आहे.

कुझिन महाराष्ट्रीयन टाईप कॅज्युअल एव्हरेज कॉस्ट फॉर टू ९०० फक्त घरातल्या जेवणाला एवढे पैसे??!! बाकी तुम्ही केलेल्या वर्णनावरून गाळा/खानावळ टाईप वाटलं होतं, पण फोटो तर पॉश हॉटेलसारखे आहेत.

In reply to by तुषार काळभोर

आनन्दा 20/08/2018 - 10:01
हॉटेल खूप पॉश आहे. स्वच्छता वगैरे माहीत नाही, पण ठीकठाक असावी. ऐसपैस आहे. पण पुण्यात त्यांची स्पर्धा सरावनाभुवनशी नसुन गल्लोगल्ली असलेल्या खाणावळी, आणि श्रेयस, सुकांता, पंचवटी सोबत आहे हे कसे विसरुन चालेल?

दिगोचि 20/08/2018 - 08:01
विमानात शाकाहारी जेवण मिळत नाही हे शक्य नाही. या बाईनी अगोदर विमान कम्पनीला सान्गितले नसेल. म्हणुन तसे झाले असेल कारण अगोदर सान्गितलेल्यानाच फक्त तसे जेवण मिळते. तसेच रु. ३५०च्या थाळिला जीएसटी धरुन ७३५ रुपये कसे पडले? कारण जीएसटी फक्त १० टक्केच आहे ना? म्हणजे ७७० रुपये २ थाळ्यान्चे मिळून पडले असते.

सिरुसेरि 20/08/2018 - 08:15
असल्या उद्धट , आगाउ आणी दिखाउ हॉटेलपासुन सावध केल्याबद्दल धन्यवाद . तरी नशीब , तिथल्या स्टाफने "इतने पैशेमें इतनाहिच मिलेगा " असली उत्तरे दिली नाहीत .

In reply to by पिलीयन रायडर

आनन्दा 20/08/2018 - 09:56
खर सांगु? पुण्यात थाळी म्हणून जे विकले जाते ते इत्के सरधोपट एकसुरी आहे की त्याचा कंटाळा आलाय आता. त्यामुळे मी स्वतःच कित्येक दिवस या बाबतीत काय वेगळे करता येईल असा विचार करतोय, त्याची काहीतरी रुपरेषा मनात आहे पण, फक्त सध्या ग्रुहकर्जात अडकलोय म्हणून उडी मारता येत नाही. या बाईंचा व्हिडिओ बघितला आणि वाटलं की अरेच्चा, आपल्या मनात जे आहे तेच तर यांनी केलंय. त्यामुळे एक सॉफ्ट कॉर्नर मनात निर्माण झाला, आणि त्यामुळे काहीही झाले तरी पुण्यात हे हॉटेल सुरु झाल्यावर एक्दा तरी जायचंच असं ठरवलं. असो.. साधरणपणे बे एरिया च्या इन्डिअन स्टोर मध्ये जे पदार्थ मिळायचे ते पदार्थ काल पुन्हा एकदा खाल्ले आणि एकदम परत आम्रविकेत गेल्याचा फील आला. ३५० रु मध्ये असा जगप्रवास दुर्मिळच!

In reply to by आनन्दा

लई भारी 20/08/2018 - 10:45
थाळीच्या एकसूरीपणाबद्दल अगदी सहमत! आपला मनोदय लवकरच प्रत्यक्षात येवो :) शेवटचा "जगप्रवास" चा टोमणा जबरी आहे :) रच्याकने: झोमॅटो वर अजून 'Opening soon' दाखवतंय. त्याच्याआधीच बंद पडतंय वाटतं! :D

In reply to by आनन्दा

पुण्यात थाळी म्हणून जे विकले जाते ते इत्के सरधोपट एकसुरी आहे की त्याचा कंटाळा आलाय आता
दुर्वांकूर चांगलं आहे की ? अर्थात मी ही तिथे मोजून दोन तीन वेळा गेलो असेन पण जेव्हा गेलो तेव्हा आवडलं होतं.. मी चिंचवड मध्ये रहात असल्याने पुण्यातले हॉटेल्स फारसे माहित नाही. चिंचवडमध्ये मयूरची लोकप्रियता आहे बर्‍यापैकी पण बरेच महागडे आहे, मी फारसा गेलो नाही. दुसर्‍या एका प्रतिसादात मी हिंजवडीच्या अंगतपंगत चा उल्लेख केला आहे. ते चांगले आहे.

In reply to by मराठी कथालेखक

प्रचेतस 21/08/2018 - 08:29
मयुर खूपच महाग आहे. ३५० रु. अमर्यदित थाळी फक्त जिलेबीसह. इतर काही स्वीट हवे असल्यास ८० रु, १०० रु. एक वाटी असे. मात्र जेवणाची चव अप्रतिम आहे.

In reply to by प्रचेतस

मी सुकांता, दुर्वांकुर, श्रेयस येथील थाळी खाल्ली आहे आणि बर्‍यापैकी आवडली सुद्धा. डेक्कनचे मथुरा पण छान आहे. (विशेषतः सकाळी मिळणारे व्हेज प्लॅटर ज्यात कोथिंबीर वडी, बटाटा वडा, आळु वडी. सुरळीची वडी वगैरे असते) थाळी नको असल्यास भाजी भाकरी वगैरे सुद्धा मस्त. बादशाही आणि पुना बोर्डींग हाउसबद्दल तर काय सांगावे? काही वर्षा पुर्वी डेक्कनला एक हॉटेल होते, नाव आठवत नाही पण थाळी मस्त घरगुती. गेलाबाजार शनिवारातले रसोई डायनिंग पण ठीक.

In reply to by आनन्दा

हुप्प्या 21/08/2018 - 09:53
बे एरियात प्रचंड संख्येने भारतीय रेस्टॉरंटे आहेत पण सरसकट अत्यंत सुमार दर्जा. पूर्णब्रह्माची बे एरियातील जेवणाशी तुलना म्हणजे खास शालजोडीतला हाणला आहे!

माहितगार 20/08/2018 - 11:30
पुण्यासारख्या शरात सुद्धा बुंबई प्रमाणेच दोन घटका बसण्यासाठी सार्वजनिक जागांची उपलब्धता कमी झालेली आहे. हाटेलात काही मिंटे ते तासभर केवळ बसण्यासाठीच पैसे द्यायचे असतात. हे लक्षात घेतले म्हणजे खाण्यास उपलब्ध केले गेलेले पदार्थ बसण्यास मिळालेल्या जागेचे काही मिंटांचे भाडे मोजल्यामुळे मिळालेला बोनस समजून, चवीपुरते चाखुन सोडून द्यावे, म्हणजे मनाला ताण येत नाही.

योगी९०० 20/08/2018 - 12:45
बंगलोरला त्यांच्या दोन्ही रेस्टारंट मध्ये जाऊन आलो. चांगला अनुभव आला. झुणका भाकरी आवडली. पुण्यातच यांना काय झाले कोणास ठाऊक... त्या व्हीडीओ मध्ये ती बाई म्हणाली की विमानात तिला शाकाहारी नाही मिळाले. कित्येक तास उपाशी राहीली वगैरे...आणि नंतर थोड्या वेळाने म्हणाली की माणूस सोडून काहीही खाऊ शकते....!! काय टोटल लागली तर मला सांगा..

In reply to by योगी९००

मला त्या बैंचा टोन आवडलाच नाही म्हणून मी पूर्ण पाहिला नाहीये तो व्हिडीओ, पण शाकाहारी जेवण मिळालं नाही हा काय किस्सा आहे? मी जे काही दोन चार वेळा फ्लाईटमध्ये बसलेय त्यात कधीही प्रॉब्लेम आला नाही. घरात बाकीचे लोक आहेत जे सतत फिरत असतात, त्यांनाही कधी असा त्रास झाला नाही...

In reply to by गवि

मृण्मयी१ 20/08/2018 - 21:44
त्या बाईंच्या बोलण्यात फार कृत्रिमपणा आहे. केवळ मार्केटींगच्या दृष्टीने केलेले हे विडीओज आहेत. मला त्यात प्रामाणिकपणाचा अभाव जाणवला. मी शहाणी, मला सगळं समजतं असाही आव वाटला. बाई डोक्यात गेल्यात खरं.

In reply to by गवि

तिमा 21/08/2018 - 12:28
कंंठाळीपणा, आत्मस्तुती, माजोरीपणा हे सर्व एकत्र आले की इरिटेटिंग होणारच की ! कानडी उच्चार असल्यामुळे, वार्‍यावरची वरात, मधल्या कडवेकर मामी आठवल्या. कंठाळा आला की वो!

In reply to by पिलीयन रायडर

आदूबाळ 20/08/2018 - 13:40
हे शक्य आहे, अधूनमधून माझ्याही बाबत होतं. नुकताच आलेला अनुभव फिन एअरचा. अर्थात हे भारताला जाणार्‍या 'लेग'मध्ये होत नाही, आणि आगोदर व्हेज ऑर्डर करायची सोय सगळीकडे असतेच. मीच कधीकधी आळशीपणा करतो.

In reply to by आदूबाळ

हो म्हणजे सोय असतेच. ऑर्डर द्यावी लागत असेल आधी इतकंच काय ते. आज काल विमानात व्हेज जेवण मिळत नाही हे पटत नाही. एनिवे, मी तशीही लाल भोपळ्याची भाजी खायला कधीच पैसे मोजणार नाही! मी मेन्यू वाचूनच मागे फिरले असते! आणि अजून एक म्हणजे.. लिमिटेड.. मी फारशी थाळी खात नाही, पण तरी स्वीट लिमिटेड हे ऐकलंय, सगळंच जेवण लिमिटेड ते ही 350 मध्ये, काही चुकल्या सारखं वाटत नाही का? मला वाटतं सुकांता वगैरे फेमस थाळ्या साधारण ह्याच कॉस्ट मध्ये अनलिमिटेड जेवण देतात ना?

In reply to by पिलीयन रायडर

आदूबाळ 21/08/2018 - 14:54
एनिवे, मी तशीही लाल भोपळ्याची भाजी खायला कधीच पैसे मोजणार नाही! मी मेन्यू वाचूनच मागे फिरले असते!
हे सगळ्यांनाच जमत नाही. याला संक कॉस्ट फॅलसी म्हणतात. The Misconception: You make rational decisions based on the future value of objects, investments and experiences. The Truth: Your decisions are tainted by the emotional investments you accumulate, and the more you invest in something the harder it becomes to abandon it.

वरुण मोहिते 20/08/2018 - 15:19
हॉटेल ला . 4 पेग मारून थाळी खाऊन येईन. कोकम सरबत मिळते का? वोडका नि सरबत कोणाला काही कळणार नाही मग अजून 2 पेग. पुरणपोळी चालेल चकण्याला.

पुंबा 20/08/2018 - 18:14
बाईंच्या बोलण्यातून हा प्रयोग एकूणच पाणचट असणार आहे अशी कल्पना आली होती. स्वयंस्तुतीचा अतिरेक केला आहे त्यांनी त्या व्हिडिओत. वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे मूळात मेन्यु कार्डात पदार्थ आणि किंमत पाहून तुम्ही थाळी मागवायलाच नको होती असे वाटते.

In reply to by पुंबा

हुप्प्या 21/08/2018 - 09:44
अगदी १००% सहमत! बाईंचा व्हिडियो म्हणजे आत्मकेंद्रित वृत्तीचा एक उत्तम नमुना आहे. गिर्‍हाईकांना चांगली सेवा द्यावी यापेक्षा कुणाची तरी खोड मोडावी अशा भावनेतून उद्योग सुरु केला आहे की काय असे वाटत रहाते! पूर्णब्रह्माला माझ्यातर्फे पूर्णविराम.

एक व्यावसायिक म्हणून मत मांडू इच्छितो. यात कुणाला खरे खोटे ठरविण्याचा किंवा कोणाची बाजू घेण्याचा प्रश्न नाही. बहुधा बर्‍याच आस्थापनांमधे एक पाटी लावलेली असायची की आमची सेवा खराब असली तर आम्हाला सांगा आणि चांगली असली तर इतरांना सांगा. सोशल मिडिया आपल्या हातात आल्यापासुन आपण नेमेके उलटे वागतोय काय ? आपणास तिथली सेवा आवडली नसल्यास तेथील व्यवस्थापकांना भेटून तिथे काय वाईट होते हे सांगावयास हवे होते. इथे आंतरजालावर लिहून त्यांची सेवा सुधारेल असे वाटत नाही. आपल्या टीकेमुळे त्यांचा व्यवसाय आणि पर्यायाने पोटपाणी धोक्यात येऊ शकते. मागे काही वर्षांपुर्वी इथे ठाण्यातल्या "मेतकुट" हॉटेल बद्दल देखिल असाच नकारात्मक अनुभव सांगणारा लेख आला होता. त्याही धाग्यावर मी अशाच प्रकारे मांडलेल्या मताचे समर्थन कोणीही केले नाही तरी देखील स्वत:कडे वाईटपणा घेऊन ही गोष्ट पुन्हा सांगाविशी वाटते. ग्राहक म्हणून आपणांस चांगली सेवा मिळण्याचा हक्क आहेच आणि ती नाही मिळाली तर तक्रार करण्याचा हक्क देखील १००% आहे. मात्र जालावर तक्रार करताना समोरच्याचे नुकसान किती प्रमाणात होऊ याचा अंदाज आपल्याला येत नाही म्हणून हा प्रतिसाद प्रपंच (अर्थात समोरच्याचे नुकसान व्हावे असा आपला हेतू नसतो पण तसे होते खरे) ! तक्रार करण्यापुर्वी समोरच्या पार्टीचा थोडा सहानुभुतीपुर्वक विचार व्हावा ही विनंती ! अगदीच चुकीला माफी नाही असा अ‍ॅप्रोच नको ! प्रतिसादामुळे कोणाला वाईट वाटले असल्यास क्षमस्व !

In reply to by धर्मराजमुटके

१) कसं आहे की चांगल्या सेवेत काहीशी उणीव असेल तर व्यवस्थापनाला 'सुधारणेस वाव आहे' असे सांगण्यात उत्साह वाटतो पण सेवा फारच गंडली असेल तर असे काही सांगण्याचा उत्साह वाटत नाही. २) शिवाय आपण अतिशय वाईट सेवा देतोय याची त्या व्यवस्थापनाला किंचितही कल्पना नसावी हे पटत नाही.. तिथले व्यवस्थापक , कर्मचारी हे देखील कुठेतरी ग्राहक म्हणून जात असतीलच ना. ३) ज्यांना अधिकाधिक चांगली सेवा द्यायची आहे ते स्वतःहून अभिप्राय जाणून घेण्याची तत्परता दाखवतात. बार्बेक्यू नेशनमध्ये एकदा जावून बघा.. ते किती लोकप्रिय आहेत याची त्यांना चांगली कल्पना आहेच पण तरी गर्व नाही ..तुम्हाला स्टार्टर्स आवडलेत ना हे आवर्जुन विचारता, स्टार्टर्समध्ये आणखी काय हवं हे पण विचारतात..शेवटी टॅबमधून पुन्हा औपचारिक अभिप्रायही घेतात... ४) पण "आपल्याला आपले पैसे मिळाले ना झालं तर मग.. ग्राहक संतुष्ट आहे की नाही काय पडलीये आपल्याला" असंच वागणं दिसत असेल तर काय अभिप्राय देणार. इथे लेखकानं लिहिलंय की
शांतपणे मी त्यांना म्हणालो, काळजी करू नका, मी परत येणार नाही!!
त्यावरही त्या बाईंनी लेखकाला असं का वाटलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाहीये.. मग येवू दे की अशा लोकांचं पोटपाणी धोक्यात .. त्यांचं पोटपाणी चालावं म्हणून अनभिज्ञ लोकांनी त्यांच्याकडे जात रहाण्यापेक्षा लोकांना सावध करुन लेखकाने चांगलंच केलंय

In reply to by मराठी कथालेखक

आनन्दा 21/08/2018 - 11:52
माझी देखील साधारण अशीच भावना आहे. अनेक ठिकाणी मी जेवण झाल्यावर management ला फीडबॅक देऊन जातो. इतका क्रूर फीडबॅक देण्याची ही माझी देखील पहिलीच वेळ आहे. आणि बहुधा या गोष्टीला त्यांचे जेवण कारणीभूत नसून कस्टमर management कारणीभूत आहे असे वाटतेय. बघू, जमले तर कुठे काय कसे चुकत गेलं याचा एक प्रतिसाद पण टाकेन. मला स्वतःला पण हे खूप लागून राहिले आहे.

अभ्या.. 20/08/2018 - 18:33
मी काय म्हणतो, त्या पूर्णब्रह्माची क्वालिटी ओकेटोके असती, गेलाबाजार अ‍ॅव्हरेज असती तर त्या बाईंना इतक्या शिव्या पडल्या असत्या का? म्हणजे त्यांनी भाषणात जे काही विठाई थाळी, अक्कलकोटाची स्वामीसमर्थ थाळी आदी फिरुन संशोधन करुन सिध्द केल्या गेलेल्या थाळ्यांचे वेगळेपण नावाची चीज काही चेक केली गेली आहे का? केवळ फॅन्सी नावे मेनूत टाकून त्याच त्याच भाज्या वाढणे म्हणजे आंत्रप्रुनरशिप मिरवणारे खरोखरीच डोक्यात जातात. त्यातल्या त्यात ह्या प्रकारासाठी मोजली जाणारी किंमत तर दिव्य आहे. खरोखर पुण्यात ६०० रुपयाचा पिझ्झा, ३५० रुपयाची थाळी, २८० रुपयाची एखादी पंजाबी भाजीची डिश, ८०-१०० रुपयाचा नान व रोटी अशा किंमती केवळ स्थानमाहात्म्यामुळे आहेत की केवळ लोक देतात तेवढा पैसा म्हनून आकारायची पध्दत आहे? म्हणजे लोक इतके पैसे कशासाठी मोजतात हा मला पडलेला प्रश्न आहे. पूर्णब्रह्माची गोष्ट बाजुलाच पण वीकेंडास गर्दीने वेटींग पण ओसंडून वाहणार्‍या हॉटेलात लाजवाब, कधी चाखली नाही इतपत स्वादिष्ट, अप्रतिम अशी मनापासून दाद द्यावी असे अन्न सापडलेच नाही. गागुचका म्हणलात तरी हरकत नाही पण माझी सोलापुरी जीभ अशा अन्नाचे इतके पैसे देऊन इतके कौतुक करायला धजत नाही हेच खरे. संधी मिळाली तर टाकणार भो आपण पण हाटेल....पुण्यात.

In reply to by सतिश गावडे

स्वधर्म 21/08/2018 - 14:42
हा व्हिडीअो. पोशाखापासूनच ‘जितं मया’ शैली इरिटेटिंग अाहे. मी बाहेर जाऊन थाळी खाण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. तथापि, मराठी जेवण महाराष्ट्राबाहेर अाणि देशाबाहेरही पोहोचवत अाहेत, हे अावडले.

In reply to by पिलीयन रायडर

बाई मुळच्या कुठल्या हे माहीत नाही . पण व्हिडीओ बघताना त्यांच्या बोलण्यात प्रत्येक वाक्याला अहंकार ओसंडून वाहत होता . सतत स्वतःचे कौतुक चालले होते . अहंकार मुळे ग्राहकांना गृहीत धरण्याची वृत्ती वाढीस लागते व त्याचा परिणाम क्वालिटी वर झाला असेल .

In reply to by सोमनाथ खांदवे

खटपट्या 21/08/2018 - 14:56
सहमत, १७ वर्षे आयटीत काम केल्यावर बर्‍यापैकी पैसे साठवून नविन व्यवसाय सुरु केला असणार. पण हालाखीच्या परीस्थीतीतून, शुन्यातून हातात काहीच नसताना कीतीतरी महीला पोळीभाजी आणि अन्य खाद्यपदार्थ विकून चांगले पैसे कमावत आहेत. पण अशी जाहीरात कधी पाहीली नाही. उदाहरणादाखल खालील लिंक पहा https://www.youtube.com/watch?v=2zY5NkswIow

बोलघेवडा 20/08/2018 - 22:35
पुण्याला नाव ठेवायची फॅशन आहे. त्यामुळे फार लक्ष देत नाही. चांगली महाराष्ट्रीय थाळी पाहिजे असेल तर आपटे रोड वरील श्रेयस आणि Law College रोड वर कृष्णाला पर्याय नाही. स्वस्तात उत्तम दर्जा हवा असल्यास आपटे रोड वर आशा डायनिंग हॉल भेट द्या. सिहगड रोड वरील आनंदी डायनिंग हॉल हि चांगला आहे.

In reply to by बोलघेवडा

जेम्स वांड 21/08/2018 - 10:31
सकळ त्रिखंडातलं सगळंच सर्वोत्तम, त्याला कोण काय करणार? चांगल्या गोष्टींना नावे ठेवत नाहीये कोणी, पण जे चूक आहे त्याला कोणी चूक म्हणत असेल तर उगाच खुपवून घेण्यात अर्थ नाही.

माहितगार 21/08/2018 - 16:01
http://www.purnabramha.com/feedback---compliments-.html हि लिंक त्यांच्या वेबसाईटवर आढळली. धर्मराजमुटकेंप्रमाणे खुपणं हे संबंधीतांना कळवणे केव्हाही चांगले असे वाटते. त्या नंतर अनुभव चांगला आला तर ठिकच आहे आणि नाही आला तर सोशल मिडिया चर्चेस जो काही अनुभव असेल तो शेअर करण्यास उपलब्ध आहेच.

In reply to by माहितगार

आनन्दा 21/08/2018 - 16:40
खरे आहे.. सामान्यपणे मी तेच करतो. पण त्या दिवशी फसवणूक, अपमान, अपेक्षाभंग वगैरे अनेक भावना साठल्या होत्या ज्याचा परिपाक म्हणून सोशल मिडिया पोस्ट घडली. कधी वाटते मझे चुकले की काय. पण त्या दिवशी फेसबूक वर टाकल्यावर ज्या पोस्ट आल्या त्यातून असे जाणवले की पुण्यात तरी हॉटेलच्या मॅनेजमेंटने या गोष्तींचा विचारच केलेला नाही. असंख्य लोक त्यांना फीडबॅक देऊन आलेत, पण त्यांची क्वलिटी तशीच आहे. त्यामुळे त्याना कोणीतरी असा प्रसाद देणारच होते. योगायोगाने ते काम मझ्याकडुन घडले इतकेच. दुसरे म्हणजे, जेव्हा त्यानी सोशल मिडिया चा जाहिरातीसाठी वापर केला तेव्हा त्यानी हा विचार करायला हवा होता की जर आपण तो दर्जा देऊ शकलो नाही तर हे सारे प्रकरण आपल्या अंगाशी येऊ शकते. तेव्हाची मिळालेली गुड पब्लिसिटी चांगली आणि ही वाईट असे नाही चालणार. आणि तसेही बाइ मराठी मानसाना त्यांच्या चिन्धीगिरीसाठी शिव्या घालताना दिसतातच, त्यामुळे त्याना या साधनाच्या मर्यादा माहीत असाव्यात अशी अपेक्षा ठेवायला हरकत नसावी. असो, हा माझ्यासाठी खुप मोठा लर्निंग अनुभव होता. लवकरच मी तो त्यांच्यासाठीच शब्दबद्ध करुन मांडणार आहे. शिव्या घालण्यापेक्शा काहीतरी कन्स्त्रक्टिव्ह करणे केव्हाही चांगले, नाही का?

In reply to by आनन्दा

माहितगार 21/08/2018 - 17:41
असो, हा माझ्यासाठी खुप मोठा लर्निंग अनुभव होता. लवकरच मी तो त्यांच्यासाठीच शब्दबद्ध करुन मांडणार आहे. शिव्या घालण्यापेक्शा काहीतरी कन्स्त्रक्टिव्ह करणे केव्हाही चांगले, नाही का?
तुम्ही सोशल मिडियावर लिहिलेत त्या बद्दल काहीच म्हणणे नाही, पण सोबत त्यांच्या मुख्य मॅनेजमेंटला लिहिणेही उत्तम. हवे तर आता पर्यंत आलेल्या निवडक फिडबॅकची जंत्री बनवून दिल्यासही हरकत नाही. तो युट्यूब मधले सादरीकरण पाहून आभिमान आणि आत्मप्रौढी मधला फरकही कुणितरी नजरेस आणून देणे गरजेचे असावे असे मलाही वाटले. पण शेवटी कुणि मराठी उद्योजक प्रयत्न करताहेत तेव्हा आपण फुल न फुलाची पाकळी एकदा कल्पना देऊन पहावी एवढेच.

ट्रम्प 21/08/2018 - 18:57
' तो ' व्हिडिओ पाहून सुद्धा त्या थंड बाईच्या थंड हॉटेल मध्ये थंड जेवण करायला धागा मालक गेलेच कसे ? हा मुख्य मुद्दा आहे . व्हिडिओ पहिल्या नंतर त्या ऍरोगंट बाईच्या हॉटेल मध्ये पैसे घालवून जेवण करणे शुद्ध मूर्खपणा आहे तरीपण बाकी मिपाकरांना सावध केल्या बद्दल धन्यवाद .

आनन्दा 21/08/2018 - 21:46
खरे तर परवा पूर्णब्रह्म वर पोस्ट टाकल्यावर इतका गदारोळ होईल अशी अपेक्षा नव्हती. बऱ्याच लोकांनी मला पाठिंबा दिला तर काही लोकांनी तू मुद्दाम नेट-पिकिंग करतोयस असे आरोपही केले. मी देखील स्वतःचे परीक्षण केले. कदाचित हे हॉटेल इतके खराब नसेल ही, किंबहुना ते तसे नसावे अशी मला देखील अपेक्षा आहे. म्हणून मग माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी अजून एक लेख लिहायचा निर्णय घेतला. साधारण 10 वर्षे मी पुण्यात वेगवेगळ्या मराठी रेस्टॉरंट मध्ये जाऊन जेवत आहे. अगदी गिरीजा आणि आनंदी पासून मयूर, पंचवटी आणि सुकांता पर्यंत सगळ्या थाळ्या मी टेस्ट केल्या आहेत. आणि पूर्वी देखील कुठेतरी लिहिल्याप्रमाणे या सर्व थाळ्या एकसुरी आहेत, म्हणजे त्याच भाज्या, कोशिंबिरी, आणि मुख्य म्हणजे स्वीट चे तेच ते प्रकार. श्रीखंड, गुलाबजाम, फ्रुटसलाद किंवा बासुंदी. पुरणपोळी किंवा मोदक म्हणजे चैन अशी स्थिती काही दिवसांपूर्वी होती, सध्या थोडा फरक पडलाय. राजस्थानी असेल तर सोबत जिलबी आणि अन्य काही वेगळे स्वीट असतात. महाराष्ट्रात डेलिकेसी इतक्याच आहेत का? कोकणातच श्रावणात होणारे वेगवेगळे प्रकार बघितले तरी 10 तरी वेगळे पदार्थ मिळतील. पण कोणत्याही कारणाने का असेना हे पदार्थ इथे मिळतंच नाहीत, त्यामुळे या साऱ्या थाळ्या मध्ये एकप्रकाराचा एकसुरीपणा आहे. या पार्श्वभूमीवर अश्या प्रकारच्या वेगवेगळ्या डेलिकेसी देणारे एक मराठी रेस्टॉरंट सुरू करावे असे साधारण 3-4 वर्षे डोक्यात चालू आहे, पण इतर अनेक जबाबदाऱ्या आणि काही कारणाने ते जमत नाहीये.. पण त्याची रूपरेषा माझ्या डोक्यात होती.. योगायोगाने जयंती कठाळे यांचा स्वयं मधला व्हिडिओ कुठेतरी पाहण्यात आला, आणि कुठेतरी आत भिडला. असं जाणवलं की माझ्या स्वप्नात हे हॉटेल आहे, तेच या ताई प्रत्यक्षात आणत आहेत.. तेव्हाच ठरवलं होतं की केव्हातरी या नेमकं काय करतायत हे बघायला हवे. त्यावेळेस हा फ्रेंचैझी वगैरे प्रकार डोक्यात नव्हता, पण जयंती कठाळे या माझ्या रोल मॉडेल होत्या, या बाबतीत. पुण्यात जेव्हा यांचं उदघाटन झालं तेव्हा मी नेमका दुसऱ्या कामात स्वस्त होतो, आणि तसे बिबवेवाडी लांबही होते, त्यामुळे जाणे झाले नाही. म्हणून शेवटी एका रविवारी संध्याकाळी तळजाई आणि पूर्णब्रह्म असा प्लॅन केला. पण तिथे जाण्यापासून धक्क्यावर धक्केच बसत गेले आणि त्याची परिणती एका मोठ्या पोस्टमध्ये झाली, ज्याचा मला स्वतःलाच खूप त्रास झाला.. विचार करत गेलो तसे मला कळत गेले की कुठे काय चुकत गेले ते. नुसते जेवण खराब असते तर मला इतका त्रास झाला नसता. मी काउंटरवर सांगून बाहेर पडलो असतो की मला जेवण नाही आवडलं, पण यावेळेस योगायोगाने चेन ऑफ इनसिडेंट घडत गेली, ज्याने शेवटी कडेलोट झाला, त्यामुळे मी आता या सगळ्या गोष्टी एक एक करून घेणार आहे, काय चुकलं, आणि काय करता आले असते ते. या सगळ्या सांगण्यामध्ये एका मल्टिनॅशनल चेन माझ्या काय अपेक्षा होत्या ते ही मी विशद करीत जाणार आहे. सुरुवात झाली ती navigation पासून, गूगल मॅप वर दोन लोकेशन असणे हे धंद्याच्या दृष्टीने अतिशय वाईट आहे. विशेषतः जेव्हा येणाऱ्याला 4 सिग्नल फिरून यावे लागते तेव्हा. आणि हॉटेलच्या नावाचा साइन बोर्ड रस्त्यावर व्यवस्थित असणे आवश्यक आहे. हॉटेल शोधायला आम्हाला साधारण 25 मिनिटे लागली, यावरून ते किती कठीण होते याचा अंदाज येईल. पत्त्यामध्ये जवळची लँडमार्क असणे आवश्यक आहे. मला त्या हॉटेलात जायचेच होते म्हणून मी शेवटी ते हॉटेल शोधून काढले. पण आत गेल्यावर साधारण 20x20 च्या जागेत गाड्या लावायच्या होत्या, आणि त्यात मध्यभागी 2 आंब्याची झाडे होती. ती झाडे चुकवून माझी 4.25 मीटरची गाडी लावायची होती. आणि ती देखील अन्य कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन. बाहेर बसलेल्या एक ताई आमची गाडी बघून आत निघून गेल्या. मग मी थोडं मागे पुढे करुन गाडी लावली, ती बहुधा नीट लावली गेली नव्हती, पण माझा नाईलाज होता. यात काय सुधारणा करता येऊ शकते? आखलेले पार्किंग हा यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. आखलेले पार्किंग असते तर नेमकी कशी गाडी लावली की रस्ता अडणार नाही हे मला कळले असते. पुढची गोष्ट मेनू ची - माझ्या माहितीनुसार हे मुख्यतः a la karte रेस्टॉरंट आहे, मग थाळी ची जाहिरात का? लिमिटेड थाळी ही एक कोम्बो ऑफर आहे, पण हॉटेलचा USP वेगवेगळे पदार्थ हा आहे. पण बाहेर लावलेला खानावलीसारखा "आजचा मेनू" हा एका थाळी रेस्टो चा फील देत होता. मेनू मध्ये देखील थाळी ची व्हरायटी पहिल्या पानावर, आणि मग थाळी तुम्हाला नको असेल तर बाकीचे पदार्थ अशीच मांडणी होती, त्यामुळे आम्ही थाळी ऑर्डर करणे साहजिक होते. काय सुधारता येईल? तुमचा USP काय आहे ते आधी ठरवा, थाळी असेल तरच थाळी ठेवा, नाहीतर a la karte असेल तर ते हायलाईट करा. आधी तो बाहेरचा फलक काढून टाका, ते तुमच्या स्टॅंडर्ड ला शोभत नाही. आता कस्टमर एंगेजमेंट बद्दल- हे माझ्या आयुष्यातले पहिले रेस्टो होते जिथे जेवण दिल्यानंतर कोणीही काही विचारायला आले नाही.. सामान्यपणे एखादा कस्टमर आल्यावर आपण त्याला आपल्याकडील सर्वोत्तम ऑफर करतो.. मला बाहेर पडताना दिसले की हॉटेलमध्ये अतिशय सुंदर भारतीय बैठक होती. पण ती मला दिसलीच नाही. माझ्याकडे छोटी मुलगी होती, जिने टेबलावर धिंगाणा घातला. खरे तर अश्या वेळेस हॉटेलमालक स्वतः होऊन काय सुटेबल आहे ते सजेस्ट करतात. थोडेसे प्रोऍक्टिव्ह कस्टमर management करायला हवी.. त्याचप्रमाणे गिऱ्हाईकांचे पान रिकामे व्हायला लागले की नवीन पदार्थांची ऑर्डर मिळायची संधी असते. पण ते तितकेच लिमिटेड नाही, तर त्या निमित्ताने फीडबॅक पण मिळतो. जर तेव्हा मला कोणी ऑर्डर विचारायला आले असते तर मी तिथेच बोललो असतो की मला जेवण आवडले नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आहे, आणि मला वाटतं हा अप्रोच ठेवला तर माझ्यासारखे बरेच unhappy customers तिथेच mitigate होतील. आठवा, UPA2 का पडलं, त्यांना ऐकू जात नव्हतं.. बाकी जेवणाबद्दल अगोदरच बोलून झाले आहे, त्यामुळे परत बोलत नाही, फक्त काही गोष्टी नमूद करतो 1. फ्रीजमधली काकडी काढून किसणे, आणि संध्याकाळच्या कोशिंबिरीसाठी सकाळी काकडी किसून फ्रीजमध्ये ठेवणे, याने चवीत खूप फरक पडतो. 2. त्याचप्रमाणे फ्रिजमधून पुरण काढून पोळी लाटणे आणि सकाळी पोळी करून अर्धी भाजून मग संध्याकाळी पुन्हा गरम करणे, याने चवीत खूप फरक पडतो. असे जर तुम्ही करत नसाल तर पोळ्या का चामट होतात यावर अभ्यास केलाच पाहिजे. मी प्रामाणिकपणे सांगतो, शेवटची पोळी खायला आणि तोडायला त्रास होत होता. तुम्ही कदाचित 2-2 महिने फ्रीज करत नसाल, पण पोळी अर्धी भाजून ठेवल्याने पोळीची वाट लागते. परदेशामध्ये हेच करतात, आणि म्हणून तिथल्या तसल्या पोळ्या खाणाऱ्यांची पोटे बिघडतात. 3. मीठाचा वापर कमी असलेलाच बरा. कढी आणि वरण मी केवळ खारट असल्यामुळे खाऊ शकलो नाही. 4. मोठ्या वाट्या भरून लिमिटेड देण्यापेक्षा छोट्या वाट्या भरून द्या आणि परत सर्व करा. सर्व करायचे कष्ट वाचवायचे असतील तर भरलेल्या वाट्या टेबलावर ठेवा. लोक पाहिजे तर घेतील. पण केवळ पानात आहे म्हणून माझ्यावर वाटीभर वरण संपवायची सक्ती कशाला? असो, बोलण्यासारखे बरेचकाही आहे, पण किती बोलणार? फक्त आमच्या तुमच्याकडून थोड्या जास्त अपेक्षा आहेत हे कृपया ध्यानात घ्या आणि मुख्य म्हणजे पुण्यात तुमची स्पर्धा सरावना भुवनशी नसून श्रेयस पंचवटी कृष्णा सुकांता किंवा दुर्वांकुर बादशाही आणि स्वीकार शी आहे इतके लक्ष्यात असू द्या म्हणजे झाले. इत्यलम।

In reply to by आनन्दा

माहितगार 21/08/2018 - 22:28
थोडक्यात 'व्हॅल्यू फॉर मनीचा अभाव' म्हणता येइल. हे पुर्ण्ब्रह्मा चेनचे स्वतःच्या मॅनेजमेंटकडुन चालवले जाणारे असल्यास फारच वाईट स्थिती म्हणावी लागेल. पण माझ्या अंदाजाने बढाईत बुडालेली मुख्य कंपनी प्रत्यक्षात सपोर्टला कमी पडते, सपोर्ट कमी झाला अथवा अपेक्षीत उत्पन्न हाती लागले नाही की फ्रँचाईझी इंटरेस्ट कमी होतो, मलातरी इनिशीयल इंटरेस्ट संपलेल्या फ्रँचाईजीची केस असण्याची शक्यता अधिक वाटतीए. असो.

In reply to by आनन्दा

लई भारी 22/08/2018 - 15:15
आपल्या मुद्द्यांशी अगदी सहमत आहे. ग्राहक म्हणजे मी राजा आहे अशी वागणूक द्यावी अशी अपेक्षा नाही, पण सौजन्यपूर्वक बोलणे, अभिप्राय दिल्यास त्याची वेळीच दखल घेणं महत्वाचं आहे. उत्तम जेवण मिळावं ही अपेक्षा अगदीच रास्त आहे. त्यातूनही एखाद्या दिवशी काही अपरिहार्य कारणांमुळे काही वाईट अनुभव येऊ शकतो पण अशा वेळी ग्राहकांशी नीट संवाद ठेवणं अपेक्षित आहे असं वाटतं. पुण्यात बऱ्याच महाराष्ट्रीयन जेवणाच्या ठिकाणी अभिप्राय दिला तरी 'आमच्याकडे असंच असतं' असा आविर्भाव असतो, पण जवळपास सर्व ठिकाणी बहुतांश लोकांना आवडेल असे जेवण असते त्यामुळे चालून जातंय.

In reply to by आनन्दा

सुबोध खरे 25/08/2018 - 18:42
आनंदराव तुम्हाला त्या हॉटेलचा अनुभव सर्वतोपरी वाईट आला हि वस्तुस्थिती आणि त्याबद्दल तुम्ही मुद्देसूद लिहिले आहे मग त्याबद्दल तुम्ही स्वतःला दोषी वाटून घेण्याचे कारण नाही. त्या "ताई"नि जर आपलीच लाल म्हणून व्हिडीओ प्रसारित केला आणि सार्वजनिक न्यासावर आपली भलामण करणारे लेख लिहिले असतील तर त्याचा वाईट अनुभव सुद्धा प्रसारित होणारच आणि व्हायलाच पाहिजे. एकदा खिडकीत बसले कि खालून लोक शुकशुक करणारच, म्हणून कुणाला चिडण्याचे कारण नाही. असा अभिप्राय घेऊन त्या ताईंना सुधारायचे आहे कि इडली वाल्या कामतांच्या वाटेवर जायचे आहे हे त्यांनी ठरवायचे आहे. तुम्ही कुणाला आपल्या लेखनाचे समर्थन देण्याचे कारण नाही.तुम्ही दमड्या मोजल्या आहेत चिंचोके नाहीत. भिकार असेल तर भिकारच म्हटले पाहिजे उगाच मारुतीच्या बेंबीत बोट घालून इतरांना खड्ड्यात पाडण्यात हशील नाही.

नाखु 21/08/2018 - 21:54
नुकतेच सुरू झाले आहे, स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराकडून धनेश्वर कडे जाताना डाव्या हाताला जेमतेम पन्नास पावलांवर पहिल्या मजल्यावर आहे. रोज बदलता मेनू असतो, मिष्टान्न अमर्यादित तरी वाजवी दरात , अनुभव हीच खात्री, फक्त सोमवारी बंद, आणि हो चतुर्थी ला उकडीचे मोदक असतात अनुभवी नाखु

In reply to by नाखु

पंडित कुलकर्णींचे ना? चांदीच्या ताटात वाढतात ते? आम्ही वर्षानुवर्षे त्यांच्याकडून स्वयंपाक मागवतो..उत्तम चव! परवाच मासवडी, पुरणपोळी, मसालेभात वगैरे जेवण मागवलं होतं. छानच होतं. Ss

In reply to by पिलीयन रायडर

व्हाट्सऍप वरची पोस्ट बघून दोनच दिवसांपूर्वी ट्राय केले, खेदाने सांगावे वाटते अजिबात चांगले वाटले नाही जेवण. साधारणपणे आमच्या हापिसात असतात तसल्या पोळ्या, पिठले, मटार रस्सा, मसालेभात, कढी यापॆकी काहीच व्वा म्हणण्यासारखे नव्हते. खव्याच्या पोळ्या म्हणून जे काय होते ते बाहेरून आणलेले पेढे + बेसन असे काहीसे मिश्रण घातल्यासारखे वाटत होते. आणि ओल्या नारळाच्या करंजीत घालायचे सारण हा हि एक गोड पदार्थ असतो हे माहितीच नव्हते, नारळाचा हलवा कि काहीतरी नाव दिले होते. त्यांचे वैयक्तिक केटरिंग कसे असते ते माहिती नाही, पण थाळी नाही आवडली. अर्थात हा माझा वैयक्तिक अनुभव असू शकतो. सध्या चिंचवड मध्ये अगदी आवर्जून (माझ्यामते) खाण्यासारखी थाळी म्हणजे "रागा" थाळी. चिंचवड स्टेशन चौकात द्वारकादास शामकुमारच्या समोर, जस्ट कॅजुअल्स च्या बाजूला. छान व्यवस्था आणि छान जेवण. उगाच भरमसाठ पदार्थांचा भडीमार न करता ताटातले सगळे पदार्थ (आणि खासकरून भाज्या) खाता येतील असा मेनू. दोन स्वीट्सपैकी बरेच वेळेस उकडीचे मोदक + तूप हे एक असते. थरमॅक्स चौकातील संस्कृती डायनिंग हॉल पण ट्रे करण्यासारखा आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

हो? अरेरे... मी स्वतः थाळी नाही खाल्ली जाऊन पण केटरिंग मात्र अनेक वर्ष झाले घेत आहोत.. डांगे चौकात रसरंग की असेच काही तरी नाव असलेले हॉटेल आहे. तिथे पण बरी थाळी मिळते असं आई म्हणत होती.

In reply to by पिलीयन रायडर

रसगंध नाव आहे. मी एकदा गेलो होतो. चांगले आहे पण अप्रतिम नाही. भाज्या ठीक वाटल्या , बाकी पदार्थ तुलनेने चांगले होते .नेमकं आठवत नाही पण बहूधा छोटे बटाटेवडे होते , ते चांगले होते. गोड पदार्थ काय होता आठवत नाही पण चांगला होता. पण अगदी आवडीने खावीशी वाटावी अशी एकही भाजी वाटली नाही त्यामुळे नंतर पुन्हा गेलो नाही. तरी अजून एखाद वेळेस जाईन कधीतरी.

हुप्प्या 22/08/2018 - 08:54
बाईंनी मोठ्या घमेंडीत सांगितले की त्या हल्ली फक्त नऊवारीत वावरतात. पण नंतर बोलताना मुले त्यांना ममा की मामा असे म्हणतात असे कळले. नऊवारी साडी नेसलेल्या आईला आई म्हणणे मागासलेले वाटते का की पोरे तिला ममा म्हणणे पसंत करतात? बाईंची भाषाही अशुद्ध आहे. "मी गेली होती" "मी वापस गेली" वगैरे हे कुठले मराठी आहे? नागपूर? डी एस केंची काही भाषणे ऐकली आहेत त्यातही असाच एक अहंकार जाणवतो. पण थोडा सौम्य. बाईंचा अहंगंड म्हणजे त्यापुढे गगनही ठेंगणे!

In reply to by हुप्प्या

माहितगार 22/08/2018 - 12:26
...बाईंची भाषाही अशुद्ध आहे. "मी गेली होती" "मी वापस गेली" वगैरे हे कुठले मराठी आहे? नागपूर?...
उर्वरीत टिका ठिक, पण अशुद्ध भाषाशास्त्राचे येथे प्रयोजन साशंकीत असावे किंवा कसे.

In reply to by हुप्प्या

ट्रम्प 22/08/2018 - 16:40
अहंकारापाई त्या बाईने माती खाल्ली हे व्हिडिओ मध्ये दिसलेच होते . ' आमची कुठेही शाखा नाही ' नंतर आता असले व्हिडिओ म्हणजे स्वकौतुक करण्याचा नवीन प्रकार दिसतोय जे व्यवसायाला मारक आहे . स्वकौतुक करणारे कुठल्याही जातीधर्माचे किंवा गरीब , श्रीमंत असुद्या ते डोक्यातच जातात . कष्ट करून बांधकाम क्षेत्रात नाव कमावलेला डी एस के साळसूदपणे गुंतवणूकदारांचे पैसे अवैधरीत्या त्याच्याच वेगवेगळ्या कम्पन्या मध्ये फिरवत होता हे तपासात सापडले च ना ? बरं ही फिरवा फिरवी करताना वर परत अहंकाराचीच भाषा .
बरेच दिवस पुण्यात एका नवीन हॉटेलची जाहिरात चालू होती.. त्या हॉटेलच्या मालकीण बाईंचा एक विडिओ पण बराच व्हाट्स अप वर देखील फिरत होता. विमानात veg food मिळालं नाही म्हणून तिने थेट रेस्टॉरंट टाकलं वगैरे. त्या प्रसिद्ध हॉटेलची फ्रेंचैझी पुण्यात चालू झाली होती, आणि बटाटेवड्यापासून पुरणपोळी आईस्क्रीमपर्यंत सगळं आहे असे कळलं. मग त्याचा आस्वाद घ्यायचा प्लॅन केला. अनायासे आज बिबवेवाडीत गेलो होतो. हॉटेल ला जायचं ठरवलं, पण रस्ता माहीत नव्हता, त्यामुळे गूगल मॅप वर सर्च केलं. आणि तिथूनच नाट लागायला सुरुवात झाली.

हिरव्या/ कच्च्या टोमॅटोची चटणी

श्वेता२४ ·

श्वेता२४ 02/06/2018 - 12:59
प्रतिसाद देणाऱया सर्वांचे धन्यवाद. एस यांनी एकदा खाऊन बघायला हरकत नाही कदाचित त्यांचे मत बदलेल असे वाटते हि चटणी खरंच माझी खूप आवडती आहे आणि मीही भाजी ऐवजी हि चटणीच खाते

श्वेता२४ 02/06/2018 - 12:59
प्रतिसाद देणाऱया सर्वांचे धन्यवाद. एस यांनी एकदा खाऊन बघायला हरकत नाही कदाचित त्यांचे मत बदलेल असे वाटते हि चटणी खरंच माझी खूप आवडती आहे आणि मीही भाजी ऐवजी हि चटणीच खाते
साहित्य- 2 चमचे तेल 7-8 छोटे हिरवे टोमॅटो 4 चमचे तीळ भाजून 3 चमचे शेंगदाणे भाजून 2 लसूण पाकळ्या 1 चमचा मीठ 2 चमचे गुळ पावडर 2-3 तिखट हिरव्या मिरच्या फोडणीसाठी 2-3 चमचे तेल, मोहरी,जिरे,हिंग कृती- 2-3 चमचे तेलामध्ये हिरव्या मिरच्या व लसूण घाला. मग टोमॅटोच्या फोडी घालून एक वाफ आणा. तेलात टोमॅटो मिरची व लसूण घालणे आता त्यात गूळ व मीठ घालून मध्यम आचेवर शिजवत ठेवा. गूळ व मीठ घाला पाणी घालण्याची गरज नाही. टोमॅटोच्या पाण्यात टोमॅटो शिजतो.

मेथी पिठले

श्वेता२४ ·

In reply to by सस्नेह

श्वेता२४ 03/05/2018 - 13:35
हे पिठले थोडे पातळसर नेहमीच्या पिठल्यासारखेच असले तरी त्यातील मेथीची भाजी व तडक्यामुळे अप्रतीम चव येते. हे पिठले भाकरी व भात दोघांसोबतही चालते त्यामुळे हे पीठले केले की वेगळी भाजी किंवा आमटी करावी लागत नाही

शाली 03/05/2018 - 17:27
मी कधी खाल्ले नाही. करुन पहायला हवे एकदा. शेवग्याच्या शेंगा टाकतो आम्ही बरेचदा.

जुइ 09/05/2018 - 00:04
सोपी आणि अनोखी पाकृ. कांदा लसूण मसाला नसल्यामुळे नेहमीचा गोडा मसाला घालून बघेन.

In reply to by जुइ

श्वेता२४ 09/05/2018 - 10:00
गोडा मसाला नको कोल्हापुरी चटणी किंवा एव्हरेस्ट / अंबारी चा कांदा लसूण मसाला मिळतो तोच घालावा अगदीच नसेल तर फक्त मिरची पावडर पण चालेल

एस 09/05/2018 - 04:00
मेथी किती घ्यायची? साहित्यात मेथी राहिली. वेगळी पाककृती. नेहमी असे कोरडे पिठले पाहिले आहे. त्यात चिवळ नावाची भाजी टाकतात. मेथी घालून पाहायला हवी.

कंजूस 09/05/2018 - 09:26
१)आम्ही पातळ पिठले करताना पीठ पाण्यात मिसळून फोडणीत टाकत नाही. २) लाल मिरच्या लसुणच्या फोडणीवर चार वाट्या पाणी टाकतो, उकळल्यावर मीठ अंदाजे घालून ( पाणी अर्धे होणार या हिशोबाने) मग त्यावर कोरडे पीठ थोडेथोडे भुरभुरत ढवळत लिहायचे. उकळत असतानाचा पीठ टाकून हलवायचे. दहा मिनीटे शिजेल एवढे पाणी असतानाच पीठ टाकणे थांबवायचे. शेवटी शिजूनही थोडे पातळ सैलसर राहावे. गुठळी होऊ न देणे सवयीने जमते. ३)मग गॅस बंद करून कोथिंबीर टाकून न हालवता टाकून झाकायचे दहा मिनिटे. लसुण कोथिंबिर स्वाद आणि मिरचीचा तिखटपणा छान जमतो. ४) कोथिंबिरऐवजी मेथीपाने टाकता येतील. शेवटी टाकल्याने स्वाद येईल पण कडू होणार नाही. ५) पातळ पिठल्यात कांदा अजिबात घालायचा नसतो. ते झणझणीत न होता गोडसर होते. ६) घट्ट पिठले उर्फ झुणक्यामध्ये पीठ,कांदा,मिरच्या, मीठ, हळद भिजवून( जेमतेम पाणी) फोडणीवर ओतल्यास घट्ट झुणका होतो. फोटो छान आले आहेत.

श्वेता२४ 09/05/2018 - 10:13
मला मराठी टाईप करायची सवय नाहीय . हळूहळू जमेल तोपर्यंत सांभाळून घेणे बाकी हा पदार्थ लग्नाआधी मी व माझे अहो यांनी पुण्यात एस पी कॉलेज जवळ गिरिजा नावाचे हॉटेल आहे तिथे खाल्ला होता. त्यानंतर खास हे पिठलं भाकरी खायला आम्ही जात असू पुणे सोडल तसं यांनी मला हे घरीच ट्राय करायला सांगितलं. मी हि कल्पनेने अंदाज करून केलं आणि चक्क जमलं! आता नेहमीच यांची हे पिठलं करण्याची फर्माईश असते. त्यामुळे मिपावर हि रेसिपी टाकली

In reply to by सस्नेह

श्वेता२४ 03/05/2018 - 13:35
हे पिठले थोडे पातळसर नेहमीच्या पिठल्यासारखेच असले तरी त्यातील मेथीची भाजी व तडक्यामुळे अप्रतीम चव येते. हे पिठले भाकरी व भात दोघांसोबतही चालते त्यामुळे हे पीठले केले की वेगळी भाजी किंवा आमटी करावी लागत नाही

शाली 03/05/2018 - 17:27
मी कधी खाल्ले नाही. करुन पहायला हवे एकदा. शेवग्याच्या शेंगा टाकतो आम्ही बरेचदा.

जुइ 09/05/2018 - 00:04
सोपी आणि अनोखी पाकृ. कांदा लसूण मसाला नसल्यामुळे नेहमीचा गोडा मसाला घालून बघेन.

In reply to by जुइ

श्वेता२४ 09/05/2018 - 10:00
गोडा मसाला नको कोल्हापुरी चटणी किंवा एव्हरेस्ट / अंबारी चा कांदा लसूण मसाला मिळतो तोच घालावा अगदीच नसेल तर फक्त मिरची पावडर पण चालेल

एस 09/05/2018 - 04:00
मेथी किती घ्यायची? साहित्यात मेथी राहिली. वेगळी पाककृती. नेहमी असे कोरडे पिठले पाहिले आहे. त्यात चिवळ नावाची भाजी टाकतात. मेथी घालून पाहायला हवी.

कंजूस 09/05/2018 - 09:26
१)आम्ही पातळ पिठले करताना पीठ पाण्यात मिसळून फोडणीत टाकत नाही. २) लाल मिरच्या लसुणच्या फोडणीवर चार वाट्या पाणी टाकतो, उकळल्यावर मीठ अंदाजे घालून ( पाणी अर्धे होणार या हिशोबाने) मग त्यावर कोरडे पीठ थोडेथोडे भुरभुरत ढवळत लिहायचे. उकळत असतानाचा पीठ टाकून हलवायचे. दहा मिनीटे शिजेल एवढे पाणी असतानाच पीठ टाकणे थांबवायचे. शेवटी शिजूनही थोडे पातळ सैलसर राहावे. गुठळी होऊ न देणे सवयीने जमते. ३)मग गॅस बंद करून कोथिंबीर टाकून न हालवता टाकून झाकायचे दहा मिनिटे. लसुण कोथिंबिर स्वाद आणि मिरचीचा तिखटपणा छान जमतो. ४) कोथिंबिरऐवजी मेथीपाने टाकता येतील. शेवटी टाकल्याने स्वाद येईल पण कडू होणार नाही. ५) पातळ पिठल्यात कांदा अजिबात घालायचा नसतो. ते झणझणीत न होता गोडसर होते. ६) घट्ट पिठले उर्फ झुणक्यामध्ये पीठ,कांदा,मिरच्या, मीठ, हळद भिजवून( जेमतेम पाणी) फोडणीवर ओतल्यास घट्ट झुणका होतो. फोटो छान आले आहेत.

श्वेता२४ 09/05/2018 - 10:13
मला मराठी टाईप करायची सवय नाहीय . हळूहळू जमेल तोपर्यंत सांभाळून घेणे बाकी हा पदार्थ लग्नाआधी मी व माझे अहो यांनी पुण्यात एस पी कॉलेज जवळ गिरिजा नावाचे हॉटेल आहे तिथे खाल्ला होता. त्यानंतर खास हे पिठलं भाकरी खायला आम्ही जात असू पुणे सोडल तसं यांनी मला हे घरीच ट्राय करायला सांगितलं. मी हि कल्पनेने अंदाज करून केलं आणि चक्क जमलं! आता नेहमीच यांची हे पिठलं करण्याची फर्माईश असते. त्यामुळे मिपावर हि रेसिपी टाकली
साहित्य - १वाटी बेसन २मीरची चीरून १०-१२ लसूण ठेचुन १०-१२ पाने कढीपत्ता २ चमचे कांदा लसूण मसाला मीठ , तेल व फोडणीसाठी साहित्य अंदाजे साहित्य बेसनमध्यये पाणी व मीठ घालून खूप पातळ करावें. २-३ चमचे तेलात मीरची, कांदा व निम्मा लसुण घालावा फोडणी आता त्यात मेथीची पाने घालावी मेथी घाला आता थोडी हळद घालून बेसनाचे पाणी घालावे व झाकण ठेऊन मंद आचेवर १०-१२ मी शिजत ठेवावे.