मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

RUPALI POYEKAR ·

गणपा 14/01/2012 - 17:36
63 वाचने होउनही कुणी उलटुन शुभेच्छा दिल्या नाहीत. (१/२ ओळीच्या धाग्याला पंख फुटणार तर कशाला टंकायचे श्रम घ्या. ;) ) माना के मकरसंक्रांत उद्या आहे... तरी माझ्या कडुनही तमाम मिपाकरांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा !!!

In reply to by गणपा

नरेश_ 14/01/2012 - 18:42
एकोळी धाग्यावर बर्‍याचदा 'संक्रांत' येत असल्याने, प्रतिसादाला अंमळ उशीर लावला इतकेच. उगा आपली चार शब्दरत्न कशाला फुकट घालवायची? ;) असो. माझ्याकडूनही सर्वांना मकरसंक्रांतीच्या मनोमन शुभेच्छा!!!

लीलाधर 14/01/2012 - 19:00
वर्ष सरले डिसेंबर गेला, हर्ष घेऊनी जानेवारी आला, निसर्ग सारा दवाने ओला, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला @@@@ ####@@@@ सर्व मिपाकरांना मकर संक्रांतीच्या संदेशरुपी गोड गोड शुभेछा.

तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु... मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..! तीळ आणि गुळासारखी रहावी, आपुली मैत्री घट्ट आणि मधुरही..! नात्यातील कटुता इथेच संपवा.... तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला...! झाले - गेले विसरुन जाऊ तिळगुळ खात गोड गोड बोलु..!

गणपा 14/01/2012 - 17:36
63 वाचने होउनही कुणी उलटुन शुभेच्छा दिल्या नाहीत. (१/२ ओळीच्या धाग्याला पंख फुटणार तर कशाला टंकायचे श्रम घ्या. ;) ) माना के मकरसंक्रांत उद्या आहे... तरी माझ्या कडुनही तमाम मिपाकरांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा !!!

In reply to by गणपा

नरेश_ 14/01/2012 - 18:42
एकोळी धाग्यावर बर्‍याचदा 'संक्रांत' येत असल्याने, प्रतिसादाला अंमळ उशीर लावला इतकेच. उगा आपली चार शब्दरत्न कशाला फुकट घालवायची? ;) असो. माझ्याकडूनही सर्वांना मकरसंक्रांतीच्या मनोमन शुभेच्छा!!!

लीलाधर 14/01/2012 - 19:00
वर्ष सरले डिसेंबर गेला, हर्ष घेऊनी जानेवारी आला, निसर्ग सारा दवाने ओला, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला @@@@ ####@@@@ सर्व मिपाकरांना मकर संक्रांतीच्या संदेशरुपी गोड गोड शुभेछा.

तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु... मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..! तीळ आणि गुळासारखी रहावी, आपुली मैत्री घट्ट आणि मधुरही..! नात्यातील कटुता इथेच संपवा.... तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला...! झाले - गेले विसरुन जाऊ तिळगुळ खात गोड गोड बोलु..!
माझ्या मिपाकर बंधू आणि भगिनीना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - 4

यकु ·

यशोधरा 13/01/2012 - 17:03
''हेऽऽहेऽऽहेऽऽ हेयऽऽऽऽऽऽ!!! प्रचंड जोरात ओरडलो आणि दोन्ही काठ दणाणून सोडले. आरोळीचे प्रतिध्‍वनी विरुन गेल्यानंतर पुन्हा पहिल्यासारखी गूढ शांतता पसरली.
असे एकदा मला हिमालयात करायचे आहे. ह्यावेळेस करणार. गंगामाईला हाकारेन. नक्की :)

किसन शिंदे 13/01/2012 - 17:13
हा भागही खुपच आवडला.! १२ किमी परिक्रमा करून, आशूला एकट्याला पुढे सोडून परतीच्या प्रवासाला निघताना तुमच्या मनाची अवस्था अतिशय वाईट झाली असेल याची १००% खात्री वाटतेय.

अमित 13/01/2012 - 17:52
तुम्ही आत्मशून्यला सोडल्यानंतर त्याच्या पुढच्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला मिळणार नाही याची खंत वाटतेय.

मन१ 13/01/2012 - 17:55
काही विशेष नोंदी:- तापल्या तव्यावर कार्यभाग साधून घ्‍यावा. फोन करुन उद्या पण येणार नाहीय असे सांगितले की तो आणखी चिडणार आणि बोलणार - आणि मग राजीनामा देतोय असे सांगून मोकळे होता येईल असा विचार करुन ऑफिसला फोन लावून पाहिला होता. धन्य आहात. जगन्नाथ कुंटेंनाच फोन लाऊन विचार म्हणजे तुझं समाधान होईल. ते ऐकून तो ''गुड आयडिया.. यू आर दि मॅन'' म्हणाला तुझ्यासोबत राहिल्यावर माणसाला साध्यासाध्या गोष्टिही सुचत नाहित हे सिद्ध होतय. शूलपाणीतल्या अश्वत्‍थाम्यासारखे शूलपाणे म्हणजे? काय पुस्तक वगैरे आहे का? शून्यासोबत वाद घालण्‍याची उबळ रोखली. नशीब. शेवटी ओढ्‍यापलीकडे जाऊन हा ओढा आहे, ही काही नर्मदा नाही हे असं ठरवता येउ शकेल. एकहदा कागद किंवा पान त्या ओघळात टाकायचं जर ते ओघळाकडून नर्मदेच्या पात्राकडे जात असेल, तर तो स्वतंत्र प्रवाह आहे. जर उलट असेल, नर्मदापात्रातून दूर जात असेल तर नर्मदेतून निघणारा प्रवाह आहे.(कालवा वगैरे) :) अर्थात, वारा जोरात नसेल तेव्हाच ह्याचा उपयोग होइल. मी युजीपंथीय असल्याचा त्याचा आल्यापासूनच गैरसमज होता. म्हणजे? आपण नाही आहात का? खरद्/व्यनि करणे. ''चानी'' या चित्रपटाची काय "चानी"? कुठल्याभाषेत आहे म्हणे? कधी रिलीज झाला? सूर्य बुडण्यासाठी कासराभर अंतर बाकी होते. फार दिवसांनी "कासराभर" ह्या शब्दाची भेट झाली. बरे वाटले. आश्रमधारी दाढीवाले साधू त्यांना निरोप द्यायला सिगरेटचा धूर सोडत बम बम भोले....

In reply to by मन१

किसन शिंदे 13/01/2012 - 20:13
चानी हा मराठीतला खुप जुना चित्रपट आहे ज्यात रंजनाची प्रमुख भुमिका होती. त्यातलं "तु एक राजपुत्र” हे गाणं खुप छान आहे.

In reply to by मन१

मोदक 13/01/2012 - 21:25
चानी हा मराठी चित्रपट आहे, हा (बहुतेक) व्ही.शांताराम यांनी याच नावाच्या कादंबरीच्या आधारावर काढला होता. कोकणातले वातावरण यामध्ये पुरेपूर दिसते. चित्रपटातल्या (सोनेरी केसाच्या) नायिकेचे नाव चानी असते. मोदक.

पुष्करिणी 13/01/2012 - 17:56
चारही भाग वाचले, मालिका पूर्ण झाल्यावर प्रतिसाद देणार होते..पण रहावलं नाही. फारच सुंदर वर्णन आणि अनुभव. आत्मशून्य ला शुभेच्छा आणि तुम्हांला इतका सुंदर अनुभव इथे दिल्याबद्दल धन्यवाद !

गवि 13/01/2012 - 18:00
.. म्हणजे नर्मदेतून एखादाही इरिगेशनचा वगैरे कालवा काढला की झाला बल्ल्या.. तो कालवा जितके शेकडे किलोमीटर्स पसरला असेल तेवढा टल्ला मारुन परत यावे लागणार.. म्हणजे २६०० मधे आणि तेवढी अ‍ॅडिशन.

In reply to by गवि

नेत्रेश 14/01/2012 - 00:14
त्या कालव्याचा खालुन एक भुयारी रस्ता काढला की झाले. नर्मदा ओलांडायची नाही, पण नर्मदेकडुन ओलांडुन घ्यायचे नाही असा तर नियम नाही.

In reply to by गवि

प्रास 14/01/2012 - 14:41
मला वाटतं, नर्मदेचा नैसर्गिक प्रवाह ओलांडण्याच्या दृष्टीने अडचण असावी. आजच्या काळाच्या दृष्टीने मानवनिर्मित कालवे ओलांडायला अडचण न व्हावी.

प्रास 13/01/2012 - 18:25
मस्त झालाय हा भागही! आवडला. आ.शू. पुढल्या भागापासून एकटाच चालत जाणार याने आत्तापासूनच काळजी वाटायला लागली आहे. आत्ताही त्याच्या सुयोग्य परिक्रमापूर्तीसाठी प्रार्थना सुरू आहे. पुभाप्र

पैसा 13/01/2012 - 18:51
ही नोकरी सोडलीस की परिक्रमा करूनच टाक एकदा. आम्हाला भ्रमणगाथेसारखं मस्त पुस्तक वाचायला मिळेल. ;) (मी फक्त माझा स्वार्थ बघतेय!)

जाई. 13/01/2012 - 20:45
हाही भाग छान झालाय गुंतवून ठेवलं वाचताना

रेवती 13/01/2012 - 21:42
पुढचे लेखन या मालिकेतले शेवटचे (निदान आशू येईपर्यंत) असणार याचे आत्ताच वाईट वाटत आहे. वाचताना छान वाटत होते. इतके नियम पाळून मी परिक्रमेला निघू शकणार नाही असे वाटते.

स्मिता. 13/01/2012 - 21:58
हा ही भाग आवडला. परिक्रमा पूर्ण होईपर्यंत कित्ती न काय नुभव गाठीशी येत असतील!
पुढच्या भागात आपण आत्मशून्याला परिक्रमेत एकटे सोडून परतणार आहोत
हे शेवटचं वाक्य वाचून अस्वस्थ झालं आणि पुढचे अनुभव वाचायला मिळणार नाहीत म्हणून वाईटही वाटलं.

विलासराव 13/01/2012 - 22:01
मॅनेजर महोदय नाराज होतेच. तापल्या तव्यावर कार्यभाग साधून घ्‍यावा. फोन करुन उद्या पण येणार नाहीय असे सांगितले की तो आणखी चिडणार आणि बोलणार - आणि मग राजीनामा देतोय असे सांगून मोकळे होता येईल असा विचार करुन ऑफिसला फोन लावून पाहिला होता. फासा अनुकूल पडला तर जवळचे मोबाइल हॅण्‍डसेट वगैरे कुरियरने मित्राकडे पाठवायचे आणि त्याला कार्डांचा पासवर्ड सांगून इंदूरातले खोली भाडे, पेपरबिल वगैरे मासिक देणी देऊन टाकायला सांगायचे. लॅपटॉप इत्यादी साहित्य त्याच्याकडे ठेवायला लावायचे असा माझा सगळा प्लॅन होता. पण मॅनेजर काही फोनवर उपलब्ध होईना. ऑफिसचे नियम मोडल्याने व्यवस्‍थापनाने नुकताच एका सहकार्‍यावर नोकरीवर रहाताना करारात लिहिलेल्या अटींचा वापर करुन जबर आर्थिक दंडाची कारवाई केली होती - त्यामुळे अचानक काही ठोस न करता निघून जाता येणार नव्हतं.
हे सगळं फक्त निमित्तमात्र. आपल्याला बरोबर परिक्रमा कारायची आहे. अजुनही तुमच्या लक्षात येत नाही का?

कौशी 13/01/2012 - 22:13
आशु, पुढल्या भागापासून एकटाच असणार याची खरोखर काळजी वाटत आहे.. त्याच्या पुढच्या परिक्रमेसाठी खुप खुप शुभेच्छा!!

सुनील 13/01/2012 - 22:36
लेख छानच. आत्मशून्य यांच्या शात्रशुद्धतेच्या आग्रहाला दहा दंडवत!

यशवंतजी पुन्हा एकवार धन्यवाद...विशेष करुन तुमच्या ''आंखो देखा हाल" वृत्तांकनाला... अगदी प्रत्यक्ष अनुभव घेतोय असं वाटत होतं... बाकी आशूबद्दल काय बोलू,,,?वेगळाच व्यक्तिविशेष आहे हा माणुस...! आता पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.....

पाषाणभेद 14/01/2012 - 03:17
>>>> मॅनेजर महोदय नाराज होतेच. तापल्या तव्यावर कार्यभाग साधून घ्‍यावा. फोन करुन उद्या पण येणार नाहीय असे सांगितले की तो आणखी चिडणार आणि बोलणार - आणि मग राजीनामा देतोय असे सांगून मोकळे होता येईल असा विचार करुन ऑफिसला फोन लावून पाहिला होता. फासा अनुकूल पडला तर जवळचे मोबाइल हॅण्‍डसेट वगैरे कुरियरने मित्राकडे पाठवायचे आणि त्याला कार्डांचा पासवर्ड सांगून इंदूरातले खोली भाडे, पेपरबिल वगैरे मासिक देणी देऊन टाकायला सांगायचे. लॅपटॉप इत्यादी साहित्य त्याच्याकडे ठेवायला लावायचे असा माझा सगळा प्लॅन होता. पण मॅनेजर काही फोनवर उपलब्ध होईना. ऑफिसचे नियम मोडल्याने व्यवस्‍थापनाने नुकताच एका सहकार्‍यावर नोकरीवर रहाताना करारात लिहिलेल्या अटींचा वापर करुन जबर आर्थिक दंडाची कारवाई केली होती - त्यामुळे अचानक काही ठोस न करता निघून जाता येणार नव्हतं. क्या यसवंत, क्या झाँकी है! हम पढ रहे है आपका लिखा हुवा| आप मिपा पे है तो हम भी यहाँ रहते है, तो जो कुछ लिखा है वो हम भी पढते है| आपकी गाडी सरवटे से बढानी है या भवरकुंआ से? एक बार ऑफिस में आ जाओ तब बतातें है मॅनेजर क्या होता है| :-) >>> कुंटे सध्‍या नाशिकमध्‍ये आहेत ते सध्या नाशकात लागलेल्या एका पुस्तक प्रदर्शनात व्याख्यान देत आहेत. त्यांच्या नर्मदे हर हर पुस्तकाची विक्रमी विक्री झाली आहे. एका वर्षात १४०० च्या वर प्रती. अधिक माहितीसाठी: दुवा

१ ते ४ सर्व भाग वाचले. परिक्रमेचा विचार चुकूनही मनांत नसला तरी वाचनात रस आहे. आपली लिखाणाची हातोटी उल्लेखनिय आहे. पुढच्या भागा नंतर श्री. आत्मशुन्य ह्यांच्या परिक्रमे बद्दल चकार शब्दही वाचावयास मिळणार नाही ह्याची हुरहुर लागली आहे. असो. त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा..!

५० फक्त 14/01/2012 - 08:47
धन्य आहात, पण एक शंका, (नेहमीप्रमाणे) नर्मदा परिक्रमा अशी एकदा सुरु करुन मागे फिरता येत नाही, मग भले ती शास्त्रशुद्ध पद्धतीनं सुरु केलेली नसली तरी, याबद्दल काही माहिती देउ शकेल का कोणी.?

मन१ 14/01/2012 - 15:11
आत्ताच लोकप्रभावर ही लिंक मिळाली नर्मदापरिक्रमेवर. http://www.lokprabha.com/lokprabha/20120120/naramadechi-bhatkanti.htm पहिल्या एक्-दोन परिच्छेदात उगाच जाउन आलेल्यांना सरसकट दुगाण्या झाडलेल्या आहेत. साहेब स्वतः फुल्ल टू बसने जाउन आलेत, जाता-येता भक्तिभावाने यज्ञ वगैरे केलेत आणि इतरांना "च्छ्या कसले अंधश्रद्ध" म्हणून हिणवताहेत. to the top of that लेखाच्या शेवटच्या भागात अजून दोन वाक्ये सापडली:- नर्मदेची परिक्रमा कोणालाही सहजपणे करता येण्यासारखी आहे, आपल्या घरच्या मोटारीनंही आरामात करता येईल. दुर्दम्य इच्छा असेल तर ती कोणालाही सहज जमेल! ह्यातल्या दुसर्‍या वाक्याचा नक्की अर्थ काय? सहज होणार्‍या गोष्टीला दुर्दम्य इच्छा कशाला हवी? मुळात "दुर्दम्य इच्छा" ह्यापेक्षा "दुर्दम्य इच्छाशक्ती" हा शब्द वापरावा काय? अर्थातच असल्या बस आणि कारने जाणार्‍यांची भरमसाट गर्दी वाढून हा टुरिस्ट स्पॉट झाला तर नर्मदेची गंगा व ओंकारेश्वराचे व एकूणच शांत प्रसन्न नर्मदेचे सध्याचे काशी-प्रयाग बनणे अवघड नाही.

In reply to by मन१

कवितानागेश 14/01/2012 - 23:04
या लिंकवरचा लेख वाचून करमणूक झाली. :P एकंदरीतच कुठल्याही एका वाक्याचा दुसर्‍या कुठल्याही वाक्याशी फारसा संबंध दिसत नाही. फार दिवसांनी इतके गमतीदार साहित्य वाचायला मिळाले... :)

In reply to by कवितानागेश

त्यातली ही दोन वाक्यं मलाही फारच गमतीदार वाटली. "गेल्या काही वर्षांमध्ये सुदैवानं नर्मदा नदीच्या पाण्याचं शास्त्रशुद्ध नियोजन होऊन तिच्यावर अनेक धरणं बांधली गेली, त्यामुळे नर्मदेला नित्यनेमानं येणारे विनाशकारी पूर बंद झाले खरे, " "नर्मदेवरच्या धरणांमुळे गुजरातमध्ये कशी समृद्धी आली आहे, हे ह्य परिसरातल्या हिरव्यागार शेतांवरून सहज लक्षात येत होतं. ह्यचाच एक परिणाम म्हणजे नर्मदेच्या संपूर्ण परिसरात आता कुठेही भिकारी नाहीत, हे किती छान झालं!"

In reply to by बिपिन कार्यकर्ते

कवितानागेश 15/01/2012 - 20:13
इथे 'गमतीदार' या शब्दातून प्रचंड राग व्यक्त होतोय अशी शंका येतेय. मी 'मिसळपाव' तर्फे बिपिन कार्यकर्ते यांना कळकळीची विनंती करतेय, की त्यांनी कृपया बिनिवाल्यांना बुकलून काढू नये! :P

In reply to by कवितानागेश

मी काय बिपिन बुकलवार थोडीच आहे? ;) पण ती वाक्यं खरंच गंमतीदार आहेत. जी काही थोडीफार माहिती माझ्याकडे आहे त्यानुसार तरी.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नंदन 16/01/2012 - 11:46
कणेकरांचं सदर बंद झाल्यापासून लोकप्रभेत गंमतीदार/विनोदी/हास्यास्पद लेख लिहिण्याची परंपरा पुढे कोण चालवणार, ह्या प्रश्नाला उत्तर मिळालं म्हणायचं ;)

दादा कोंडके 14/01/2012 - 21:08
आत्ताच झपाटल्यासारखे सगळे भाग वाचून काढले! हॅट्स ऑफ टू यू गाईज! हे असलं काहितरी मला कपाळ करंट्याला बापजन्मात शक्य होणार नाहीये. नूसता एक दिवस ऑफीसला जाताना मोबाईल विसरला तरी आख्खा दिवस वाईट जातो. :(

नंदन 16/01/2012 - 11:55
हाही भाग आवडला. नेमकी, छोटी वाक्यं; चित्रदर्शी शैली यामुळे ओघवता झालेला. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

In reply to by नंदन

हाही भाग आवडला. नेमकी, छोटी वाक्यं; चित्रदर्शी शैली यामुळे ओघवता झालेला. पुढील भागाच्या प्रतीक्षेत. नंदन सारखेच म्हणते, स्वाती

मन१ 16/01/2012 - 12:27
इस धारावाहिक की अगली कडी कब प्रदर्शित हो रहई है? हम वाट बघरेले हय ना.

अभिज्ञ 16/01/2012 - 17:08
यशवंत, चारही भाग मस्तच झाले आहेत. परिक्रमेचे धावते नसले तरी ओघवते समालोचन आवडले. नोकरी सोडली असल्यास आत्मशुन्यला गाठून परिक्रमचे डिफर्ड लाईव्ह समालोचन मिपावर टाकता येते का ते पहाणे. ;) अभिज्ञ.

मदनबाण 16/01/2012 - 17:45
सर्व भाग वाचले,वाचतोय... हल्लीच ओंकारेश्वराचे दर्शन घेण्याचा योग आला होता,सोबत नर्मदा तीराचे दर्शन देखील घडले... या लेखमालेमुळे परत ओंकारेश्वरची आठवण आली. :)

यशोधरा 13/01/2012 - 17:03
''हेऽऽहेऽऽहेऽऽ हेयऽऽऽऽऽऽ!!! प्रचंड जोरात ओरडलो आणि दोन्ही काठ दणाणून सोडले. आरोळीचे प्रतिध्‍वनी विरुन गेल्यानंतर पुन्हा पहिल्यासारखी गूढ शांतता पसरली.
असे एकदा मला हिमालयात करायचे आहे. ह्यावेळेस करणार. गंगामाईला हाकारेन. नक्की :)

किसन शिंदे 13/01/2012 - 17:13
हा भागही खुपच आवडला.! १२ किमी परिक्रमा करून, आशूला एकट्याला पुढे सोडून परतीच्या प्रवासाला निघताना तुमच्या मनाची अवस्था अतिशय वाईट झाली असेल याची १००% खात्री वाटतेय.

अमित 13/01/2012 - 17:52
तुम्ही आत्मशून्यला सोडल्यानंतर त्याच्या पुढच्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला मिळणार नाही याची खंत वाटतेय.

मन१ 13/01/2012 - 17:55
काही विशेष नोंदी:- तापल्या तव्यावर कार्यभाग साधून घ्‍यावा. फोन करुन उद्या पण येणार नाहीय असे सांगितले की तो आणखी चिडणार आणि बोलणार - आणि मग राजीनामा देतोय असे सांगून मोकळे होता येईल असा विचार करुन ऑफिसला फोन लावून पाहिला होता. धन्य आहात. जगन्नाथ कुंटेंनाच फोन लाऊन विचार म्हणजे तुझं समाधान होईल. ते ऐकून तो ''गुड आयडिया.. यू आर दि मॅन'' म्हणाला तुझ्यासोबत राहिल्यावर माणसाला साध्यासाध्या गोष्टिही सुचत नाहित हे सिद्ध होतय. शूलपाणीतल्या अश्वत्‍थाम्यासारखे शूलपाणे म्हणजे? काय पुस्तक वगैरे आहे का? शून्यासोबत वाद घालण्‍याची उबळ रोखली. नशीब. शेवटी ओढ्‍यापलीकडे जाऊन हा ओढा आहे, ही काही नर्मदा नाही हे असं ठरवता येउ शकेल. एकहदा कागद किंवा पान त्या ओघळात टाकायचं जर ते ओघळाकडून नर्मदेच्या पात्राकडे जात असेल, तर तो स्वतंत्र प्रवाह आहे. जर उलट असेल, नर्मदापात्रातून दूर जात असेल तर नर्मदेतून निघणारा प्रवाह आहे.(कालवा वगैरे) :) अर्थात, वारा जोरात नसेल तेव्हाच ह्याचा उपयोग होइल. मी युजीपंथीय असल्याचा त्याचा आल्यापासूनच गैरसमज होता. म्हणजे? आपण नाही आहात का? खरद्/व्यनि करणे. ''चानी'' या चित्रपटाची काय "चानी"? कुठल्याभाषेत आहे म्हणे? कधी रिलीज झाला? सूर्य बुडण्यासाठी कासराभर अंतर बाकी होते. फार दिवसांनी "कासराभर" ह्या शब्दाची भेट झाली. बरे वाटले. आश्रमधारी दाढीवाले साधू त्यांना निरोप द्यायला सिगरेटचा धूर सोडत बम बम भोले....

In reply to by मन१

किसन शिंदे 13/01/2012 - 20:13
चानी हा मराठीतला खुप जुना चित्रपट आहे ज्यात रंजनाची प्रमुख भुमिका होती. त्यातलं "तु एक राजपुत्र” हे गाणं खुप छान आहे.

In reply to by मन१

मोदक 13/01/2012 - 21:25
चानी हा मराठी चित्रपट आहे, हा (बहुतेक) व्ही.शांताराम यांनी याच नावाच्या कादंबरीच्या आधारावर काढला होता. कोकणातले वातावरण यामध्ये पुरेपूर दिसते. चित्रपटातल्या (सोनेरी केसाच्या) नायिकेचे नाव चानी असते. मोदक.

पुष्करिणी 13/01/2012 - 17:56
चारही भाग वाचले, मालिका पूर्ण झाल्यावर प्रतिसाद देणार होते..पण रहावलं नाही. फारच सुंदर वर्णन आणि अनुभव. आत्मशून्य ला शुभेच्छा आणि तुम्हांला इतका सुंदर अनुभव इथे दिल्याबद्दल धन्यवाद !

गवि 13/01/2012 - 18:00
.. म्हणजे नर्मदेतून एखादाही इरिगेशनचा वगैरे कालवा काढला की झाला बल्ल्या.. तो कालवा जितके शेकडे किलोमीटर्स पसरला असेल तेवढा टल्ला मारुन परत यावे लागणार.. म्हणजे २६०० मधे आणि तेवढी अ‍ॅडिशन.

In reply to by गवि

नेत्रेश 14/01/2012 - 00:14
त्या कालव्याचा खालुन एक भुयारी रस्ता काढला की झाले. नर्मदा ओलांडायची नाही, पण नर्मदेकडुन ओलांडुन घ्यायचे नाही असा तर नियम नाही.

In reply to by गवि

प्रास 14/01/2012 - 14:41
मला वाटतं, नर्मदेचा नैसर्गिक प्रवाह ओलांडण्याच्या दृष्टीने अडचण असावी. आजच्या काळाच्या दृष्टीने मानवनिर्मित कालवे ओलांडायला अडचण न व्हावी.

प्रास 13/01/2012 - 18:25
मस्त झालाय हा भागही! आवडला. आ.शू. पुढल्या भागापासून एकटाच चालत जाणार याने आत्तापासूनच काळजी वाटायला लागली आहे. आत्ताही त्याच्या सुयोग्य परिक्रमापूर्तीसाठी प्रार्थना सुरू आहे. पुभाप्र

पैसा 13/01/2012 - 18:51
ही नोकरी सोडलीस की परिक्रमा करूनच टाक एकदा. आम्हाला भ्रमणगाथेसारखं मस्त पुस्तक वाचायला मिळेल. ;) (मी फक्त माझा स्वार्थ बघतेय!)

जाई. 13/01/2012 - 20:45
हाही भाग छान झालाय गुंतवून ठेवलं वाचताना

रेवती 13/01/2012 - 21:42
पुढचे लेखन या मालिकेतले शेवटचे (निदान आशू येईपर्यंत) असणार याचे आत्ताच वाईट वाटत आहे. वाचताना छान वाटत होते. इतके नियम पाळून मी परिक्रमेला निघू शकणार नाही असे वाटते.

स्मिता. 13/01/2012 - 21:58
हा ही भाग आवडला. परिक्रमा पूर्ण होईपर्यंत कित्ती न काय नुभव गाठीशी येत असतील!
पुढच्या भागात आपण आत्मशून्याला परिक्रमेत एकटे सोडून परतणार आहोत
हे शेवटचं वाक्य वाचून अस्वस्थ झालं आणि पुढचे अनुभव वाचायला मिळणार नाहीत म्हणून वाईटही वाटलं.

विलासराव 13/01/2012 - 22:01
मॅनेजर महोदय नाराज होतेच. तापल्या तव्यावर कार्यभाग साधून घ्‍यावा. फोन करुन उद्या पण येणार नाहीय असे सांगितले की तो आणखी चिडणार आणि बोलणार - आणि मग राजीनामा देतोय असे सांगून मोकळे होता येईल असा विचार करुन ऑफिसला फोन लावून पाहिला होता. फासा अनुकूल पडला तर जवळचे मोबाइल हॅण्‍डसेट वगैरे कुरियरने मित्राकडे पाठवायचे आणि त्याला कार्डांचा पासवर्ड सांगून इंदूरातले खोली भाडे, पेपरबिल वगैरे मासिक देणी देऊन टाकायला सांगायचे. लॅपटॉप इत्यादी साहित्य त्याच्याकडे ठेवायला लावायचे असा माझा सगळा प्लॅन होता. पण मॅनेजर काही फोनवर उपलब्ध होईना. ऑफिसचे नियम मोडल्याने व्यवस्‍थापनाने नुकताच एका सहकार्‍यावर नोकरीवर रहाताना करारात लिहिलेल्या अटींचा वापर करुन जबर आर्थिक दंडाची कारवाई केली होती - त्यामुळे अचानक काही ठोस न करता निघून जाता येणार नव्हतं.
हे सगळं फक्त निमित्तमात्र. आपल्याला बरोबर परिक्रमा कारायची आहे. अजुनही तुमच्या लक्षात येत नाही का?

कौशी 13/01/2012 - 22:13
आशु, पुढल्या भागापासून एकटाच असणार याची खरोखर काळजी वाटत आहे.. त्याच्या पुढच्या परिक्रमेसाठी खुप खुप शुभेच्छा!!

सुनील 13/01/2012 - 22:36
लेख छानच. आत्मशून्य यांच्या शात्रशुद्धतेच्या आग्रहाला दहा दंडवत!

यशवंतजी पुन्हा एकवार धन्यवाद...विशेष करुन तुमच्या ''आंखो देखा हाल" वृत्तांकनाला... अगदी प्रत्यक्ष अनुभव घेतोय असं वाटत होतं... बाकी आशूबद्दल काय बोलू,,,?वेगळाच व्यक्तिविशेष आहे हा माणुस...! आता पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.....

पाषाणभेद 14/01/2012 - 03:17
>>>> मॅनेजर महोदय नाराज होतेच. तापल्या तव्यावर कार्यभाग साधून घ्‍यावा. फोन करुन उद्या पण येणार नाहीय असे सांगितले की तो आणखी चिडणार आणि बोलणार - आणि मग राजीनामा देतोय असे सांगून मोकळे होता येईल असा विचार करुन ऑफिसला फोन लावून पाहिला होता. फासा अनुकूल पडला तर जवळचे मोबाइल हॅण्‍डसेट वगैरे कुरियरने मित्राकडे पाठवायचे आणि त्याला कार्डांचा पासवर्ड सांगून इंदूरातले खोली भाडे, पेपरबिल वगैरे मासिक देणी देऊन टाकायला सांगायचे. लॅपटॉप इत्यादी साहित्य त्याच्याकडे ठेवायला लावायचे असा माझा सगळा प्लॅन होता. पण मॅनेजर काही फोनवर उपलब्ध होईना. ऑफिसचे नियम मोडल्याने व्यवस्‍थापनाने नुकताच एका सहकार्‍यावर नोकरीवर रहाताना करारात लिहिलेल्या अटींचा वापर करुन जबर आर्थिक दंडाची कारवाई केली होती - त्यामुळे अचानक काही ठोस न करता निघून जाता येणार नव्हतं. क्या यसवंत, क्या झाँकी है! हम पढ रहे है आपका लिखा हुवा| आप मिपा पे है तो हम भी यहाँ रहते है, तो जो कुछ लिखा है वो हम भी पढते है| आपकी गाडी सरवटे से बढानी है या भवरकुंआ से? एक बार ऑफिस में आ जाओ तब बतातें है मॅनेजर क्या होता है| :-) >>> कुंटे सध्‍या नाशिकमध्‍ये आहेत ते सध्या नाशकात लागलेल्या एका पुस्तक प्रदर्शनात व्याख्यान देत आहेत. त्यांच्या नर्मदे हर हर पुस्तकाची विक्रमी विक्री झाली आहे. एका वर्षात १४०० च्या वर प्रती. अधिक माहितीसाठी: दुवा

१ ते ४ सर्व भाग वाचले. परिक्रमेचा विचार चुकूनही मनांत नसला तरी वाचनात रस आहे. आपली लिखाणाची हातोटी उल्लेखनिय आहे. पुढच्या भागा नंतर श्री. आत्मशुन्य ह्यांच्या परिक्रमे बद्दल चकार शब्दही वाचावयास मिळणार नाही ह्याची हुरहुर लागली आहे. असो. त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा..!

५० फक्त 14/01/2012 - 08:47
धन्य आहात, पण एक शंका, (नेहमीप्रमाणे) नर्मदा परिक्रमा अशी एकदा सुरु करुन मागे फिरता येत नाही, मग भले ती शास्त्रशुद्ध पद्धतीनं सुरु केलेली नसली तरी, याबद्दल काही माहिती देउ शकेल का कोणी.?

मन१ 14/01/2012 - 15:11
आत्ताच लोकप्रभावर ही लिंक मिळाली नर्मदापरिक्रमेवर. http://www.lokprabha.com/lokprabha/20120120/naramadechi-bhatkanti.htm पहिल्या एक्-दोन परिच्छेदात उगाच जाउन आलेल्यांना सरसकट दुगाण्या झाडलेल्या आहेत. साहेब स्वतः फुल्ल टू बसने जाउन आलेत, जाता-येता भक्तिभावाने यज्ञ वगैरे केलेत आणि इतरांना "च्छ्या कसले अंधश्रद्ध" म्हणून हिणवताहेत. to the top of that लेखाच्या शेवटच्या भागात अजून दोन वाक्ये सापडली:- नर्मदेची परिक्रमा कोणालाही सहजपणे करता येण्यासारखी आहे, आपल्या घरच्या मोटारीनंही आरामात करता येईल. दुर्दम्य इच्छा असेल तर ती कोणालाही सहज जमेल! ह्यातल्या दुसर्‍या वाक्याचा नक्की अर्थ काय? सहज होणार्‍या गोष्टीला दुर्दम्य इच्छा कशाला हवी? मुळात "दुर्दम्य इच्छा" ह्यापेक्षा "दुर्दम्य इच्छाशक्ती" हा शब्द वापरावा काय? अर्थातच असल्या बस आणि कारने जाणार्‍यांची भरमसाट गर्दी वाढून हा टुरिस्ट स्पॉट झाला तर नर्मदेची गंगा व ओंकारेश्वराचे व एकूणच शांत प्रसन्न नर्मदेचे सध्याचे काशी-प्रयाग बनणे अवघड नाही.

In reply to by मन१

कवितानागेश 14/01/2012 - 23:04
या लिंकवरचा लेख वाचून करमणूक झाली. :P एकंदरीतच कुठल्याही एका वाक्याचा दुसर्‍या कुठल्याही वाक्याशी फारसा संबंध दिसत नाही. फार दिवसांनी इतके गमतीदार साहित्य वाचायला मिळाले... :)

In reply to by कवितानागेश

त्यातली ही दोन वाक्यं मलाही फारच गमतीदार वाटली. "गेल्या काही वर्षांमध्ये सुदैवानं नर्मदा नदीच्या पाण्याचं शास्त्रशुद्ध नियोजन होऊन तिच्यावर अनेक धरणं बांधली गेली, त्यामुळे नर्मदेला नित्यनेमानं येणारे विनाशकारी पूर बंद झाले खरे, " "नर्मदेवरच्या धरणांमुळे गुजरातमध्ये कशी समृद्धी आली आहे, हे ह्य परिसरातल्या हिरव्यागार शेतांवरून सहज लक्षात येत होतं. ह्यचाच एक परिणाम म्हणजे नर्मदेच्या संपूर्ण परिसरात आता कुठेही भिकारी नाहीत, हे किती छान झालं!"

In reply to by बिपिन कार्यकर्ते

कवितानागेश 15/01/2012 - 20:13
इथे 'गमतीदार' या शब्दातून प्रचंड राग व्यक्त होतोय अशी शंका येतेय. मी 'मिसळपाव' तर्फे बिपिन कार्यकर्ते यांना कळकळीची विनंती करतेय, की त्यांनी कृपया बिनिवाल्यांना बुकलून काढू नये! :P

In reply to by कवितानागेश

मी काय बिपिन बुकलवार थोडीच आहे? ;) पण ती वाक्यं खरंच गंमतीदार आहेत. जी काही थोडीफार माहिती माझ्याकडे आहे त्यानुसार तरी.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नंदन 16/01/2012 - 11:46
कणेकरांचं सदर बंद झाल्यापासून लोकप्रभेत गंमतीदार/विनोदी/हास्यास्पद लेख लिहिण्याची परंपरा पुढे कोण चालवणार, ह्या प्रश्नाला उत्तर मिळालं म्हणायचं ;)

दादा कोंडके 14/01/2012 - 21:08
आत्ताच झपाटल्यासारखे सगळे भाग वाचून काढले! हॅट्स ऑफ टू यू गाईज! हे असलं काहितरी मला कपाळ करंट्याला बापजन्मात शक्य होणार नाहीये. नूसता एक दिवस ऑफीसला जाताना मोबाईल विसरला तरी आख्खा दिवस वाईट जातो. :(

नंदन 16/01/2012 - 11:55
हाही भाग आवडला. नेमकी, छोटी वाक्यं; चित्रदर्शी शैली यामुळे ओघवता झालेला. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

In reply to by नंदन

हाही भाग आवडला. नेमकी, छोटी वाक्यं; चित्रदर्शी शैली यामुळे ओघवता झालेला. पुढील भागाच्या प्रतीक्षेत. नंदन सारखेच म्हणते, स्वाती

मन१ 16/01/2012 - 12:27
इस धारावाहिक की अगली कडी कब प्रदर्शित हो रहई है? हम वाट बघरेले हय ना.

अभिज्ञ 16/01/2012 - 17:08
यशवंत, चारही भाग मस्तच झाले आहेत. परिक्रमेचे धावते नसले तरी ओघवते समालोचन आवडले. नोकरी सोडली असल्यास आत्मशुन्यला गाठून परिक्रमचे डिफर्ड लाईव्ह समालोचन मिपावर टाकता येते का ते पहाणे. ;) अभिज्ञ.

मदनबाण 16/01/2012 - 17:45
सर्व भाग वाचले,वाचतोय... हल्लीच ओंकारेश्वराचे दर्शन घेण्याचा योग आला होता,सोबत नर्मदा तीराचे दर्शन देखील घडले... या लेखमालेमुळे परत ओंकारेश्वरची आठवण आली. :)
3

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - ३

यकु ·

गणेशा 12/01/2012 - 20:55
लेखन छान ! हा भाग जास्त आवडला ... तरीही एक प्रश्न विचारावा वाटतो ..
आता इथून पुढे मात्र या कथनाला वेगळे वळण लागत आहे. हे कथन मी मिपावर किंवा मिपावरील कुणाकडेही करु नये अशी आत्मशून्याने अगदी अनेक वेळा कळवळून विनंती केली असली तरी माझ्‍या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरुन मी शून्याचे गुपीत फोडत आहे. त्याबद्दल तो मला माफ करील अशी आशा आहे
आत्मशुन्या ने नक्की सांगितले होते ना असे ? आणि सांगितले असेल तर तुम्ही डायरेक्ट "मिपाकराची नर्मदा परिक्रमा" असे टायटल मध्येच हि विनंती फेटाळुन लावणे फार धाडसाचे काम आहे .. आत्मशुन्य आता परिक्रमा करुन राग विसरला तरच तुम्हाला माफी नाहितर तुमचे अवघड आहे असे त्याला ओळखत असल्याने बोलावेसे वाटले..

प्रास 12/01/2012 - 20:59
झकास सुरूवात झाली की परिकम्मेची! तुमचं लिखाण मस्तच उतरलंय. बरं झालं तुम्हाला हे पहिल्या १२ किमीचे अनुभव लिहायला मी आणि इतर मिपाकरांनी भरीला घातलं. क्छौरकर्म केलेल्या आ.शू.ला बघून खरोखरंच एखाद्या बटुचीच आठवण होतेय. त्याची परिक्रमा व्यवस्थित होत असावी अशी आशा आणि तशी व्हावी म्हणून प्रार्थना..... आता पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत....

पैसा 12/01/2012 - 21:00
सुरेख लिहिलंयस. मला पण परिक्रमेला जावं तेही ३ वर्षांच्या असं वाटायला लागलंय. आत्मशून्य हे अनुभव घेऊन परत येईल, तेव्हा ते आमच्यासोबत वाटेल की नाही माहिती नाही, कारण खूप काही बदल व्हायची शक्यता आहे, पण तू हे सगळं आमच्यापर्यंत पोचवून फार छान काम केलं आहेस. आत्मशून्याला मनापासून शुभेच्छा! चालायला निघेपर्यंत त्याचा स्प्रेन झालेला पाय बरा झाला का?

विलासराव 12/01/2012 - 22:50
झक्कास सुरवात झालेली दिसतेय परीक्रमेची. यथावकाश पुर्ण होईलच. आत्मशुन्याची भेट झाली की यकुशेठ आनी मी निघतोच परीक्रमेला. का हो यकु ???

यकु 12/01/2012 - 23:12
@ विलासरावः चोक्कस. मी नक्की जाणार आहे - तुम्ही पण आहात ते बरंय. आणखी कुणी आले तर आनंद. @ रेवती आजी: ते क्षौरच.. हिंदी उच्चारी लिहीण्याचा प्रयत्न केलाय. @ पैसा: मुडपा काढल्यानं आणि गोळ्या मलमामुळं त्याचा पाय बरा झाला होता. @ गणेशा: मी कितीही नको लिहू म्हटलं तरी तु तुला जे करायचंय तेच करणार, म्हणून तु लिहीलं तर काय याची मला चिंता नाही असं आत्मशून्य म्हणालाय. @ प्रासः आपण सर्वांना उत्सुकता वाटली म्हणूनच लिहीलंय, आणि आपण पाठीशी आहात त्यामुळं भरून पावलो. @ सुनिल, गवि, मन, जाई: थँक्यू मित्रहो.

पाषाणभेद 13/01/2012 - 00:05
समोर जिवंत प्रसारण पाहत आहे असा भास झाला. इंदूरात असतांना कळकट, प्लास्टिक मध्ये सील केलेल्या दोन तुकडे झालेल्या नोटा सर्रास स्विकारल्या जायच्या ते आठवले.

नंदन 13/01/2012 - 04:48
हाही भाग आवडला. संस्कृतनिष्ठ हिंदीतले संवाद वाचायला छान वाटले :)

प्यारे१ 13/01/2012 - 10:00
एक 'आपलं माणूस' प्रवासाला गेलंय नी त्याचा प्रवास कसा चाललाय याचं 'सविस्तर/ विस्तार वर्णन' दुसर्‍या 'आपल्याच माणसा'कडनं कळतंय यापेक्षा अधिक काय हवं? नर्मदामैया आत्मशून्यचा हा आत्मशोधाचा प्रवास पूर्ण करुन घेईलच. खरंच उगाचच भरुन येतंय... :(

५० फक्त 13/01/2012 - 10:04
अतिशय स्रुरेख आणि नेटकं प्रवासवर्णन, आणि ते सुद्धा दुस्-याच्या प्रवासावं, आत्मचरित्रासारखं, उद्या घेतलं मी माझं आत्मचरित्र लिहायला , खरं तर ते माझ्या आत्म्यानं माझ्या ह्या शरीराच्या प्रवासाचं वर्णन असेल ना, तसंच वाटतंय.

विसुनाना 13/01/2012 - 10:49
उत्सुकता वाढवणारे लेखन. उत्कृष्ट कथन. *** एकीकडे ईशावास्य उपनिषद तर दुसरीकडे फाटक्या नोटा आणि बिघडलेले एटीएम - आजच्या काळात पारलौकिक ज्ञान आणि लौकिक जग यांचा मेळ घालणे अधिकाधिक कठिण होते आहे असे वाटले.

गवि 13/01/2012 - 11:26
एटीएम कोणत्या बँकेचं होतं आणि पत्ता काय होता ते कृपया सांग.

यशोधरा 13/01/2012 - 12:11
सुरेख लिहिलं आहे. नर्मदामाईचं स्तोत्र वाचताना खरोखर भरुन आले. नर्मदा परिक्रमेची इच्छा तर आहेच आणि माईला तसे सांगतेही, पण एका स्नेह्यांनी ध्यानीमनी नसताना नर्मदामाईचे जल पाठवून दिले तेह्वा अगदी महान वाटले होते. पुढील भागांची वाट पाहते.

मेघवेडा 13/01/2012 - 16:15
आवडला हाही भाग. नर्मदाष्टक नि आरती दोन्ही सुंदरच आहेत! पुढचं लवकर येऊद्या. :)

स्मिता. 13/01/2012 - 19:12
नर्मदा परिक्रमेबद्दल वाचतेय. बरीच माहिती कळतेय आणि आपणही नर्मदा परिक्रमा करून बघावी असा बारिकसा विचार मनात चमकून जातोय.

Pearl 13/01/2012 - 20:00
वाचते आहे. छान लिहिलं आहे. जगन्नाथ कुंटेंचं पुस्तक वाचलं आहे. त्यावरून परिक्रमा म्हणजे काय, ती किती अवघड असते हे कळलं होतं. तीच परिक्रमा आपल्यापैकी कोणी करत आहे हे वाचून छान वाटलं. बाकी अनुभव कथन एकदम छान. अगदी थेट प्रक्शेपण. सही आहे. आत्मशून्य यांना परिक्रमेसाठी शुभेच्छा.

गणेशा 12/01/2012 - 20:55
लेखन छान ! हा भाग जास्त आवडला ... तरीही एक प्रश्न विचारावा वाटतो ..
आता इथून पुढे मात्र या कथनाला वेगळे वळण लागत आहे. हे कथन मी मिपावर किंवा मिपावरील कुणाकडेही करु नये अशी आत्मशून्याने अगदी अनेक वेळा कळवळून विनंती केली असली तरी माझ्‍या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरुन मी शून्याचे गुपीत फोडत आहे. त्याबद्दल तो मला माफ करील अशी आशा आहे
आत्मशुन्या ने नक्की सांगितले होते ना असे ? आणि सांगितले असेल तर तुम्ही डायरेक्ट "मिपाकराची नर्मदा परिक्रमा" असे टायटल मध्येच हि विनंती फेटाळुन लावणे फार धाडसाचे काम आहे .. आत्मशुन्य आता परिक्रमा करुन राग विसरला तरच तुम्हाला माफी नाहितर तुमचे अवघड आहे असे त्याला ओळखत असल्याने बोलावेसे वाटले..

प्रास 12/01/2012 - 20:59
झकास सुरूवात झाली की परिकम्मेची! तुमचं लिखाण मस्तच उतरलंय. बरं झालं तुम्हाला हे पहिल्या १२ किमीचे अनुभव लिहायला मी आणि इतर मिपाकरांनी भरीला घातलं. क्छौरकर्म केलेल्या आ.शू.ला बघून खरोखरंच एखाद्या बटुचीच आठवण होतेय. त्याची परिक्रमा व्यवस्थित होत असावी अशी आशा आणि तशी व्हावी म्हणून प्रार्थना..... आता पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत....

पैसा 12/01/2012 - 21:00
सुरेख लिहिलंयस. मला पण परिक्रमेला जावं तेही ३ वर्षांच्या असं वाटायला लागलंय. आत्मशून्य हे अनुभव घेऊन परत येईल, तेव्हा ते आमच्यासोबत वाटेल की नाही माहिती नाही, कारण खूप काही बदल व्हायची शक्यता आहे, पण तू हे सगळं आमच्यापर्यंत पोचवून फार छान काम केलं आहेस. आत्मशून्याला मनापासून शुभेच्छा! चालायला निघेपर्यंत त्याचा स्प्रेन झालेला पाय बरा झाला का?

विलासराव 12/01/2012 - 22:50
झक्कास सुरवात झालेली दिसतेय परीक्रमेची. यथावकाश पुर्ण होईलच. आत्मशुन्याची भेट झाली की यकुशेठ आनी मी निघतोच परीक्रमेला. का हो यकु ???

यकु 12/01/2012 - 23:12
@ विलासरावः चोक्कस. मी नक्की जाणार आहे - तुम्ही पण आहात ते बरंय. आणखी कुणी आले तर आनंद. @ रेवती आजी: ते क्षौरच.. हिंदी उच्चारी लिहीण्याचा प्रयत्न केलाय. @ पैसा: मुडपा काढल्यानं आणि गोळ्या मलमामुळं त्याचा पाय बरा झाला होता. @ गणेशा: मी कितीही नको लिहू म्हटलं तरी तु तुला जे करायचंय तेच करणार, म्हणून तु लिहीलं तर काय याची मला चिंता नाही असं आत्मशून्य म्हणालाय. @ प्रासः आपण सर्वांना उत्सुकता वाटली म्हणूनच लिहीलंय, आणि आपण पाठीशी आहात त्यामुळं भरून पावलो. @ सुनिल, गवि, मन, जाई: थँक्यू मित्रहो.

पाषाणभेद 13/01/2012 - 00:05
समोर जिवंत प्रसारण पाहत आहे असा भास झाला. इंदूरात असतांना कळकट, प्लास्टिक मध्ये सील केलेल्या दोन तुकडे झालेल्या नोटा सर्रास स्विकारल्या जायच्या ते आठवले.

नंदन 13/01/2012 - 04:48
हाही भाग आवडला. संस्कृतनिष्ठ हिंदीतले संवाद वाचायला छान वाटले :)

प्यारे१ 13/01/2012 - 10:00
एक 'आपलं माणूस' प्रवासाला गेलंय नी त्याचा प्रवास कसा चाललाय याचं 'सविस्तर/ विस्तार वर्णन' दुसर्‍या 'आपल्याच माणसा'कडनं कळतंय यापेक्षा अधिक काय हवं? नर्मदामैया आत्मशून्यचा हा आत्मशोधाचा प्रवास पूर्ण करुन घेईलच. खरंच उगाचच भरुन येतंय... :(

५० फक्त 13/01/2012 - 10:04
अतिशय स्रुरेख आणि नेटकं प्रवासवर्णन, आणि ते सुद्धा दुस्-याच्या प्रवासावं, आत्मचरित्रासारखं, उद्या घेतलं मी माझं आत्मचरित्र लिहायला , खरं तर ते माझ्या आत्म्यानं माझ्या ह्या शरीराच्या प्रवासाचं वर्णन असेल ना, तसंच वाटतंय.

विसुनाना 13/01/2012 - 10:49
उत्सुकता वाढवणारे लेखन. उत्कृष्ट कथन. *** एकीकडे ईशावास्य उपनिषद तर दुसरीकडे फाटक्या नोटा आणि बिघडलेले एटीएम - आजच्या काळात पारलौकिक ज्ञान आणि लौकिक जग यांचा मेळ घालणे अधिकाधिक कठिण होते आहे असे वाटले.

गवि 13/01/2012 - 11:26
एटीएम कोणत्या बँकेचं होतं आणि पत्ता काय होता ते कृपया सांग.

यशोधरा 13/01/2012 - 12:11
सुरेख लिहिलं आहे. नर्मदामाईचं स्तोत्र वाचताना खरोखर भरुन आले. नर्मदा परिक्रमेची इच्छा तर आहेच आणि माईला तसे सांगतेही, पण एका स्नेह्यांनी ध्यानीमनी नसताना नर्मदामाईचे जल पाठवून दिले तेह्वा अगदी महान वाटले होते. पुढील भागांची वाट पाहते.

मेघवेडा 13/01/2012 - 16:15
आवडला हाही भाग. नर्मदाष्टक नि आरती दोन्ही सुंदरच आहेत! पुढचं लवकर येऊद्या. :)

स्मिता. 13/01/2012 - 19:12
नर्मदा परिक्रमेबद्दल वाचतेय. बरीच माहिती कळतेय आणि आपणही नर्मदा परिक्रमा करून बघावी असा बारिकसा विचार मनात चमकून जातोय.

Pearl 13/01/2012 - 20:00
वाचते आहे. छान लिहिलं आहे. जगन्नाथ कुंटेंचं पुस्तक वाचलं आहे. त्यावरून परिक्रमा म्हणजे काय, ती किती अवघड असते हे कळलं होतं. तीच परिक्रमा आपल्यापैकी कोणी करत आहे हे वाचून छान वाटलं. बाकी अनुभव कथन एकदम छान. अगदी थेट प्रक्शेपण. सही आहे. आत्मशून्य यांना परिक्रमेसाठी शुभेच्छा.
3

आमंत्रण - जीवनशाळांचा बालमेळा!

बिपिन कार्यकर्ते ·

श्रावण मोडक 11/01/2012 - 22:55
वर बिपिन यांनी दिलेल्या दोन क्रमांकापैकी योगिनी खानोलकर यांचा क्रमांक अनेकदा न लागण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास गैरसमज करून घेऊ नका. त्या ज्या भागांत आहेत तेथील नेटवर्कची ती समस्या असेल. :)

विकास 12/01/2012 - 05:08
या प्रकल्पास मनःपूर्वक शुभेच्छा! त्याचा वृत्तांत आणि जमल्यास प्रकाशचित्रे, चलतचित्रे येथे टाकावीत.

In reply to by विकास

या प्रकल्पास मनःपूर्वक शुभेच्छा! त्याचा वृत्तांत आणि जमल्यास प्रकाशचित्रे, चलतचित्रे येथे टाकावीत.. हेच म्हणते, स्वाती

श्रावण मोडक 11/01/2012 - 22:55
वर बिपिन यांनी दिलेल्या दोन क्रमांकापैकी योगिनी खानोलकर यांचा क्रमांक अनेकदा न लागण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास गैरसमज करून घेऊ नका. त्या ज्या भागांत आहेत तेथील नेटवर्कची ती समस्या असेल. :)

विकास 12/01/2012 - 05:08
या प्रकल्पास मनःपूर्वक शुभेच्छा! त्याचा वृत्तांत आणि जमल्यास प्रकाशचित्रे, चलतचित्रे येथे टाकावीत.

In reply to by विकास

या प्रकल्पास मनःपूर्वक शुभेच्छा! त्याचा वृत्तांत आणि जमल्यास प्रकाशचित्रे, चलतचित्रे येथे टाकावीत.. हेच म्हणते, स्वाती
जीवनशाळांच्या मुलांचं दरवर्षी एखादं संमेलन भरत असतं. त्याला नाव असतं 'बालमेळा'. त्यात या शाळेतील मुलं विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत असतात. त्याजोडीनेच त्यांचा क्रीडामहोत्सवही असतो. यंदा हा कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यातील आमलीबारी येथे, गुरूवार दि. २ फेब्रुवारी २०१२ ते शनिवार दि. ४ फेब्रुवारी २०१२ या दिवसात होणार आहे. या निमित्ताने नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फे सर्वच सुहृदांना आमंत्रण दिले आहे.

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा- २

यकु ·

विकास 11/01/2012 - 04:21
थोडक्यात पण छान वर्णन आहे!
  1. परिक्रमा संपूर्ण करायला किती वेळ (दिवस/महीने/वर्ष) लागतो (लागतात)?
  2. हा सगळा जंगल/वन थोडक्यात नागरी वस्तीच्या बाहेरच सगळा भाग आहे का? नर्मदेचा काठ (अगदी काठ म्हणजे काठ नाही पण जवळपास) दृष्टीपथात कायम असतो का?
  3. आता जे काही सरदार सरोवर झाले आहे, त्याचे काही परीणाम दिसतात का ते या परीक्रमेपेक्षा वेगळ्या ठिकाणी आहे?
धन्यवाद!

In reply to by विकास

यकु 11/01/2012 - 13:44
>>>परिक्रमा संपूर्ण करायला किती वेळ (दिवस/महीने/वर्ष) लागतो (लागतात)? परिक्रमा पूर्ण व्हायला लागणारा वेळ ती कोणत्या प्रकारे केली जाते यावर अवलंबून आहे. मध्‍ये पावसाळा लागणार नाही अशा बेताने, रोज किमान 20 कि.मी. अंतर कापण्‍याचा क्रम ठेऊन चालत केली तर 6 ते साडेसहा महिन्यांत परिक्रमा पूर्ण होते अशी माहिती साधुसंत, परिक्रमी आणि पुजार्‍यांकडून मिळाली. परिक्रमा 1. ओंकारेश्वर किंवा 2. अमरकंटक (नर्मदेचे उगमस्‍थान) येथून सुरु केली जाते. गुजरात आणि मध्‍य प्रदेशातील काही लोक हल्ली नारेश्वर, गरुडेश्वर, ग्वारी घाट किंवा कोणत्याही तीर्थस्‍थानाहून परिक्रमा सुरु करतात. वाटेतील तीर्थक्षेत्री 8-8/ 15-15 दिवस राहिले, पावसाळ्याचे चार महिने एका स्‍थानावर राहायचे ठरवले (चातुर्मास) तर 3 वर्ष 3 ‍महिने 13 दिवस (किंवा 3.. प्रत्येकाने हा काळ वेगवेगळा सांगितला, अर्थातच तो चालण्‍याच्या वेगावर अवलंबून आहे) लागतात. >>>हा सगळा जंगल/वन थोडक्यात नागरी वस्तीच्या बाहेरच सगळा भाग आहे का? नर्मदेचा काठ (अगदी काठ म्हणजे काठ नाही पण जवळपास) दृष्टीपथात कायम असतो का? ओंकारेश्वरहून निघाल्यानंतर नर्मदा तीरापासून 5 कि.मी. च्या आवाक्यात आणि अमरकंटकहून येताना 7.5 कि.मी.च्या आवाक्यात राहून तीरावरुन चालण्‍याचा नियम आहे. पण शास्‍त्रशुद्ध परिक्रमा करणारे जगन्नाथ कुंटे व आपल्या परिचयातील आत्मशून्यासारखे लोक नर्मदेच्या तीराहूनच चालणे पसंत करतात. अगदी तीरच धरुन चालायचे तर फक्त जंगले पायवाटा, काटेकुटे, दगडधोंडे, नर्मदेच्या प्रवाहाने क्षरण झालेले संगमरवरी खडक, ओढे-नाले अशा नाना अडचणी (अगदी साप, मगरीही) पार कराव्या लागतात. नर्मदा मोजकी ठिकाणे सोडली तर नेहमी दृष्‍टीपथात असते. >>>आता जे काही सरदार सरोवर झाले आहे, त्याचे काही परीणाम दिसतात का ते या परीक्रमेपेक्षा वेगळ्या ठिकाणी आहे? परिक्रमेदरम्यान सरदार सरोवर लागते. प्रकल्पग्रस्तांनी चालवलेल्या तेथील जीवनशाळाही लागतात. सरदार सरोवर आणि नर्मदेवर झालेल्या आणखी 3-4 धरणांमुळे परिक्रमेच्या मार्गात 200 कि. मी. ची अतिरिक्त भर पडली आहे. धरणाच्या पाण्‍याचा फुगवटा जिथपपर्यंत पसरला असेल तेवढा क्रमावा लागतो - अर्थात तीरावरुन चालणार्‍या परिक्रमीला. बसमध्‍ये बसून जाणार्‍यांना अशी अडचण नाही.

अरुण मनोहर 11/01/2012 - 06:31
तुमचे सविस्तर अनुभव वाचण्यास उत्सुक आहे. जगन्नाथ कुन्टे ह्यान्चे पुस्तक वाचलेय. प्रचन्ड प्रभावित झालो होतो. त्या जोडीला, अध्यात्म व योगविद्या ह्या व्यतिरिक्त, दैनन्दिन जिवनाच्या दृष्टीतून लिहीलेले वर्णन वाचायला आवडेल. पहिला भाग भराभरा वाचला. पुन्हा नीट वाचीन. पुढचे वाचायला उत्सुक आहे.

मराठमोळा 11/01/2012 - 06:54
स्वानुभवातून लिहिलेला लेख आवडला. इथे फोटोंची मागणी करणे चुकीचे वाटते आहे तरी फोटो टाकावेत से मनोमन वाटते. माझ्या माहितीनुसार १६-१७ दिवस लागतात परीक्रमा पुर्ण करायला. त्यामुळे सध्या तरी ते शक्य नाही. :)

In reply to by मराठमोळा

बहुगुणी 11/01/2012 - 09:27
ममो: १६-१७ दिवसांत होईल परिक्रमा? नर्मदेचा विस्तार उगम-ते-समुद्र असा १३०० कि मी आहे, म्हणजे जाऊन-येऊन २६०० किमी अंतर असणार. इतकं अंतर अगदी सलग चालूनही १६ दिवसांत पार करायचं तर दिवसाला १६० किमी चालणं भाग आहे. अगदी दिवसाकाठी १२ तास चालायचं म्हंटलं तरी, साधारण माणसाच्या ताशी ५ किमी वेगाने ६०च किमी अंतर चालून होईल, त्यामुळे ४०-४५ दिवस लागत असावेत असं वाटतं.

In reply to by बहुगुणी

मराठमोळा 11/01/2012 - 09:56
http://www.narmadasamagra.org/parikrama.htm वरील लिंकमधे म्हंटल्याप्रमाणे एकुणात २६२४ किमी अंतर चालून पुर्ण करण्यास ३ वर्षे ३ महिने आणि १३ दिवस लागतात आनी त्याला पुर्ण व्यवस्थित केलेली परीक्रमा असे म्हणतात. टीपः वरील माहिती आंतरजालावरून साभार. आमचे एक स्नेही पुढच्या महिन्यात या परीक्रमेला जाणार आहेत, त्यांनी माहिती मिळवल्याप्रमाणे बरचसं अंतर हे बसने प्रवास करुन केले जाते आणि मग १६-१७ दिवसात ही परीक्रमा 'क्रॅश कोर्स' प्रमाणे पुर्ण करता येते. (पंढरपूरच्या वारीत काही दिंड्या ट्रक/बसने प्रवास करतात तसे.) आता ही परीक्रमा चालून पुर्ण करायची की कशी हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न. :)

In reply to by मराठमोळा

नेत्रेश 12/01/2012 - 01:51
> २६२४ किमी अंतर चालून पुर्ण करण्यास ३ वर्षे ३ महिने आणि १३ दिवस लागतात म्हणजे सरासरी दिवसाला सव्वादोन की.मी. झाले, रोज १ तासापेक्षा कमी चालायचे? रोज १० ते १२ की.मी. चालले तर ७ ते ८ महीन्यात परीक्रमा पुर्ण होईल. दिवसभर चालले तर ४ महीन्यातही पुर्ण व्हायला हरकत नाही.

In reply to by नेत्रेश

त्यातले ३ वर्षांचे चातुर्मास कमी केलेते का? म्हणजे १२ महिने म्हणजेच १ वर्ष गेलं. त्याशिवाय, सगळीच वाट सोपी आहे असंही नाही. खडतर शब्दही फिका पडावा असे पॅचेस असतील. तिथे वेळ लागत असेल. एका भागात, तिथले भिल्ल अडवतात आणि अंगावरच्या सगळ्या वस्तू काढून घेतात. बहुधा लंगोटीदेखील. पण हे ही सगळे महत्वाचे नाही. या परिक्रमेत केवळ चालणे हा उद्देश नाहीये. त्याला अनुसरून काही विशिष्ट मानसिक कर्मेही असतात. जसे की नामस्मरण, अनुसंधान इत्यादी. त्यामुळे इथे कमीतकमी वेळात परिक्रमा पूर्ण करणे हा मुद्दाच नाहीये. उद्देश वेगळाच आहे. अर्थात, किती लोक हे अगदी असेच करतात आणि किती लोक नाही हा वेगळा भाग आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

राघव 12/01/2012 - 14:32
सुंदर सांगीतलेत बिपिनदा. आ.शु.ना परिक्रमेसाठी शुभेच्छा! आणि यशवंतना दोन्ही लेखांसाठी धन्यवाद! फक्त नर्मदेचीच परिक्रमा का करायची याचे उत्तर कुठेतरी वाचले/ऐकले होते. एकदा पुन्हा चाळून मग इथे टंकेन. बाकी यशवंत म्हणतात तसे ही परिक्रमा म्हणजे स्वतःच्याच अंतरात केलेले परिक्रमण म्हणता येईल. एक रूपक धरले तर नीट समजून घेता येईल. नर्मदेचा प्रवाह म्हणजे जीवन. परिक्रमा म्हणजे जीवनक्रमण. त्यात येणारे चांगले-वाईट अनुभव म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातली सुखदु:खे. हे अनुभव आपल्याला काही शिकवण्यासाठी असून त्यात गुंतून न पडता परिक्रमा पूर्ण करणे म्हणजे जीवनक्रमणात आपणास हवा असणारा निर्लेपपणा. परिक्रमा करतांना आपल्याजवळ काहीही नसतांना गरज पडेल तशी कोणा न कोणाकडून जरूरीपुरता आपोआप होत जाणारी मदत ही अनुभूती म्हणजे कृपेची अनुभूती [अर्थात्‌ यासाठी तेवढाच अनन्यभाव मनापासून यायला हवा]. साधाराण हे रूपक धरले तर आपल्या जीवनाशी अन्‌ आपल्या आत्मिक उन्नतीशी या परिक्रमेची सांगड घालता येते. या परिक्रमेतला भाव आपल्या जीवनात कायम ठेवता आला तर संपूर्ण जीवनच एक परिक्रमा होईल. राघव

पाषाणभेद 11/01/2012 - 06:57
छान माहिती दिली आहे. त्रंबकेश्वरला श्रावण महिन्यात तिसर्‍या सोमवारी अशीच फेरी होते. अर्थात ती एक दिवसाची असते. पण आता त्या फेरीतला भक्तीभाव जावून मजाखाव भाव आलेला आहे. तसली परिस्थिती येथे नसावी किंवा यापुढे होवू नये असे मनापासून वाटते.

रेवती 11/01/2012 - 07:03
चांगली माहिती. योगायोग म्हणजे गेल्या काही दिवसात मला अजिबात माहित नसलेल्या या प्रकाराबद्दल इतके ऐकायला आणि (डिव्हिडी) पहायला मिळाले आहे की आपला लेख येताच गंमत वाटली. पुढची पायरी म्हणजे परिक्रमेला निघणे.;)

In reply to by रेवती

हंस 11/01/2012 - 10:15
रेवतीतै! हिच देवाची इच्छा असेल, आणि तुम्हाला तसे सुचवत असेल! त्यामुळे तुम्ही परिक्रमेला निघाच कसे!!!!

In reply to by ५० फक्त

तिमा 11/01/2012 - 19:01
नर्मदा परिक्रमा करणार्‍याची दारु सुटते म्हणतात! म्हणजे कट्टा केला तरी तो निर्जळी करावा लागेल. बिचारा आ.शू. न पिता बसणार आणि इतर स्वाहा करणार, हे शोभून दिसणार नाही.

मन१ 11/01/2012 - 09:17
शिवाय त्या संपूर्ण फेरित अत्यंत जैव वैविध्य अनुभवायस मिळते. स्थानिक जीएवन्शैली पहावयास मिळते असे ऐकून आहे. एखाद्या भाविकानेच जावे असे नाही. मोकळ्या मनाने भटक्या पब्लिकनंही तिथं जायला हरकत नसावी. आणि तू सांगितलेलं दिनक्रमाचं चक्र वगैरे तर अगदिच फिट्ट होउन येतं म्हणे.

वर्णन आवडले, नर्मदा परिक्रमेविषयी कुंट्यांचे पुस्तक वाचायच्या कितीतरी आधी गोनिदांचे कोण्या एकाचे भ्रमणगाथा वाचले होते तेव्हापासूनच एक गूढ आकर्षण आहे. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

मेघवेडा 11/01/2012 - 15:23
आता ध्रुव भट्ट यांचं मूळ गुजराथीतलं अंजनी नरवणे यांनी मराठीत अनुवादित केलेलं 'तत्त्वमसि' सुद्धा वाचा! :) छान माहिती यकुशेट. :)

In reply to by मेघवेडा

यशोधरा 11/01/2012 - 15:55
तत्वमसि तर सुरेख आहेच. स्वातीताई, भारती ठाकुरांचं, नर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्राही वाच. उत्कृष्ट आणि प्रांजळ आणि 'स्व' चा कुठेही कसलाही बाऊ न करता केलेलं कथन म्हणजे ह्या पुस्तकाचा आत्मा आहे. नक्की वाच हे पुस्तक.

विजय_आंग्रे 11/01/2012 - 13:11
मध्यप्रदेशातील श्रीओंकारेश्वरापासून सुरुवात करायची. पश्चिमेला नर्मदेच्या दक्षिण तटाच्या कडेने जायचं, रेवासागर (नर्मदा जिथे अरबी समुद्राला मिळते ते नर्मदेचे मुख) नावेने ओलांडायचा, नर्मदेच्या उत्तर तीराजवळून पूर्वेकडे नर्मदेच्या उगमापर्यंत झारखंडातील अमरकंटकापर्यंत यायचं. तिथे वळसा घालून नर्मदेच्या दक्षिण तटाजवळून पश्चिमेला ओंकारेश्वरापर्यंत येऊन परिक्रमा पूर्ण करायची. ------------------------------ ही यात्रा अतिशय खडतर आहे. ती पायी करावी लागते. वाटेत नर्मदेचे पात्र ओलांडून चालत नाही. ती चातुर्मासात करीत नाहीत. त्यामुळे प्रथम थंडीचा कडाका आणि नंतर असह्य उन यांचा सामना करावा लागतो. सदार्वतात शिधा घेऊन अन्न शिजवणे, किंवा ५ घरी भिक्षा मागून जेवणे, वाटेत मिळेल ते पाणी पिणे, जिथे शक्य तिथे रात्री मुक्काम करणे या पध्दतीने ती करावी लागते. परस्त्रीला माई म्हणजे नर्मदेचे रूप समजून तिच्याशी आदरयुक्त व्यवहार करणे आवश्यक असते.

स्मिता. 11/01/2012 - 14:23
'नर्मदा परिक्रमा' ही गोष्टच याआधी माहिती नव्हती, तुमच्या या दोन लेखांमधून त्याबद्दल माहिती मिळाली. पण सर्व संसारी कामं बाजूला ठेवून एवढा काळ फक्त अनुभव घेण्याकरता फिरायला भरपूर धाडस आणि निग्रह लागत असणार.

गोनीदांची परिक्रमा वाचली होती...एवढीच आमची 'परिक्रमा' या गोष्टीशी ओळख. पण त्या वाचनानेही खूप प्रभाव पडला होता...प्रत्यक्ष परिक्रमा पूर्ण करून येणाऱ्या आत्मशुन्य ला भेटणे, ऐकणे अद्भूत अनुभव असेल !

मी_ओंकार 11/01/2012 - 14:55
हा प्रश्न इथे कदाचित अप्रस्तुत वाटेल पण फक्त नर्मदा परिक्रमेलाच इतके महत्व आणि प्रसिद्धी का आहे? ती बाकीच्या भाषा/राज्ये मधील लोकांमध्ये ही आहे का? की जगन्नाथ कुंटे हे मराठी होते व पुस्तक मराठीत आहे म्हणून मराठी लोकांमध्ये ही परिक्रमा माहीत आहे? तसे पाहिले तर गंगा ही सर्वात पवित्र आणि मुख्य नदी. तिची परिक्रमाही केली जाते का? - ओंकार.

In reply to by मी_ओंकार

यकु 11/01/2012 - 15:08
नद्यांच्या बाबतीत केवळ नर्मदेचीच परिक्रमा पूर्वापार रुढ आहे. नर्मदा परिक्रमेसाठी भारतातील पूर्वेकडची आसाम, मणिपूर ही राज्ये सोडली तर सर्व राज्यातील लोक येतात. सध्‍या महाराष्‍ट्रातील लोकांची संख्‍या लक्षणीय आहे आणि याचे श्रेय गोनिदां, जगन्नाथ कुंटे यासारख्‍या लेखक-साधकांना जाते. गंगेची परिक्रमा केली जात नाही.. तिचा मार्ग चालण्‍यास बर्‍याच ठिकाणी अशक्य आहे. नर्मदेचीच परिक्रमा केली जाते कारण परिक्रमीला अन्नदानाचा पायंडा नर्मदा‍तीरावरील गावांत पडून गेला आहे.

गवि 12/01/2012 - 11:34
जास्त लोक नर्मदा परिक्रमा करायला लागले की त्यातला थरार जाऊन गर्दी होईल. मग त्याची टुरिस्ट पॅकेजेस निघतील (वैष्णोदेवी, मानसरोवर टाईप).. चालण्याचा भाग मागे पडून खास व्हिडीओ कोचने हा प्रवास होईल. इ इ शक्यता डोळ्यासमोर तरळून गेल्या. एके काळी अजिंक्य असलेलं एव्हरेस्ट शिखरही हळूहळू सोपं (अर्थात तुलनेत सोपं) होत गेल्यामुळे आता हजारो गिर्यारोहक तिथे जातात. आता शिखरापर्यंत मोबाईल कनेक्टिव्हिटी आहे. वाटा रुळल्या आहेत. कचरा, आणि चोरीमारी या समस्या आणि पर्यटकांसाठी वेश्याव्यवसाय हे सर्व एव्हरेस्टवर सुरु झालंय. (याची नर्मेदेच्या खोर्‍यातल्या लुटण्याशी तुलना नाही.) हळूहळू तिथे रीतसर हेलिकॉप्टर फेरी वगैरे सुरु होईल की काय असं वाटतं.

In reply to by गवि

मन१ 12/01/2012 - 12:52
शिवाय एवरेस्ट परिसरातील अतिगर्दीमुळे पर्यावरणाचा तोल ढासलतो आहे. नवीन बेस कॅम्प पूर्वी पेक्षा कितीतरी उंचावर असल्यामुळे तिथपर्यंत थेट वाहनाने जाता येते, ह्याला अस्सल गिर्यारोहण मानूच नये, ट्राफिकवर मर्यादा घालाव्यात असं खुद्द एवरेस्ट सर्वप्रथम सर करणार्‍यांपैकी एक एडमंड हिलरी ह्यांनीच कित्येकदा म्हटलं होतं. इकडे मुबै-नाशिक्-पुणे हा जैववैध्यानं समृद्ध, ऐतिहासिक दृष्ट्या मह्त्वाचा, बर्‍यापैकी जंगल् व शेतीवाडी असलेला पट्टाही शहरीकरणाने वाट लागायच्या मार्गावर आहे. असो. अवांतर होइल.

विकास 11/01/2012 - 04:21
थोडक्यात पण छान वर्णन आहे!
  1. परिक्रमा संपूर्ण करायला किती वेळ (दिवस/महीने/वर्ष) लागतो (लागतात)?
  2. हा सगळा जंगल/वन थोडक्यात नागरी वस्तीच्या बाहेरच सगळा भाग आहे का? नर्मदेचा काठ (अगदी काठ म्हणजे काठ नाही पण जवळपास) दृष्टीपथात कायम असतो का?
  3. आता जे काही सरदार सरोवर झाले आहे, त्याचे काही परीणाम दिसतात का ते या परीक्रमेपेक्षा वेगळ्या ठिकाणी आहे?
धन्यवाद!

In reply to by विकास

यकु 11/01/2012 - 13:44
>>>परिक्रमा संपूर्ण करायला किती वेळ (दिवस/महीने/वर्ष) लागतो (लागतात)? परिक्रमा पूर्ण व्हायला लागणारा वेळ ती कोणत्या प्रकारे केली जाते यावर अवलंबून आहे. मध्‍ये पावसाळा लागणार नाही अशा बेताने, रोज किमान 20 कि.मी. अंतर कापण्‍याचा क्रम ठेऊन चालत केली तर 6 ते साडेसहा महिन्यांत परिक्रमा पूर्ण होते अशी माहिती साधुसंत, परिक्रमी आणि पुजार्‍यांकडून मिळाली. परिक्रमा 1. ओंकारेश्वर किंवा 2. अमरकंटक (नर्मदेचे उगमस्‍थान) येथून सुरु केली जाते. गुजरात आणि मध्‍य प्रदेशातील काही लोक हल्ली नारेश्वर, गरुडेश्वर, ग्वारी घाट किंवा कोणत्याही तीर्थस्‍थानाहून परिक्रमा सुरु करतात. वाटेतील तीर्थक्षेत्री 8-8/ 15-15 दिवस राहिले, पावसाळ्याचे चार महिने एका स्‍थानावर राहायचे ठरवले (चातुर्मास) तर 3 वर्ष 3 ‍महिने 13 दिवस (किंवा 3.. प्रत्येकाने हा काळ वेगवेगळा सांगितला, अर्थातच तो चालण्‍याच्या वेगावर अवलंबून आहे) लागतात. >>>हा सगळा जंगल/वन थोडक्यात नागरी वस्तीच्या बाहेरच सगळा भाग आहे का? नर्मदेचा काठ (अगदी काठ म्हणजे काठ नाही पण जवळपास) दृष्टीपथात कायम असतो का? ओंकारेश्वरहून निघाल्यानंतर नर्मदा तीरापासून 5 कि.मी. च्या आवाक्यात आणि अमरकंटकहून येताना 7.5 कि.मी.च्या आवाक्यात राहून तीरावरुन चालण्‍याचा नियम आहे. पण शास्‍त्रशुद्ध परिक्रमा करणारे जगन्नाथ कुंटे व आपल्या परिचयातील आत्मशून्यासारखे लोक नर्मदेच्या तीराहूनच चालणे पसंत करतात. अगदी तीरच धरुन चालायचे तर फक्त जंगले पायवाटा, काटेकुटे, दगडधोंडे, नर्मदेच्या प्रवाहाने क्षरण झालेले संगमरवरी खडक, ओढे-नाले अशा नाना अडचणी (अगदी साप, मगरीही) पार कराव्या लागतात. नर्मदा मोजकी ठिकाणे सोडली तर नेहमी दृष्‍टीपथात असते. >>>आता जे काही सरदार सरोवर झाले आहे, त्याचे काही परीणाम दिसतात का ते या परीक्रमेपेक्षा वेगळ्या ठिकाणी आहे? परिक्रमेदरम्यान सरदार सरोवर लागते. प्रकल्पग्रस्तांनी चालवलेल्या तेथील जीवनशाळाही लागतात. सरदार सरोवर आणि नर्मदेवर झालेल्या आणखी 3-4 धरणांमुळे परिक्रमेच्या मार्गात 200 कि. मी. ची अतिरिक्त भर पडली आहे. धरणाच्या पाण्‍याचा फुगवटा जिथपपर्यंत पसरला असेल तेवढा क्रमावा लागतो - अर्थात तीरावरुन चालणार्‍या परिक्रमीला. बसमध्‍ये बसून जाणार्‍यांना अशी अडचण नाही.

अरुण मनोहर 11/01/2012 - 06:31
तुमचे सविस्तर अनुभव वाचण्यास उत्सुक आहे. जगन्नाथ कुन्टे ह्यान्चे पुस्तक वाचलेय. प्रचन्ड प्रभावित झालो होतो. त्या जोडीला, अध्यात्म व योगविद्या ह्या व्यतिरिक्त, दैनन्दिन जिवनाच्या दृष्टीतून लिहीलेले वर्णन वाचायला आवडेल. पहिला भाग भराभरा वाचला. पुन्हा नीट वाचीन. पुढचे वाचायला उत्सुक आहे.

मराठमोळा 11/01/2012 - 06:54
स्वानुभवातून लिहिलेला लेख आवडला. इथे फोटोंची मागणी करणे चुकीचे वाटते आहे तरी फोटो टाकावेत से मनोमन वाटते. माझ्या माहितीनुसार १६-१७ दिवस लागतात परीक्रमा पुर्ण करायला. त्यामुळे सध्या तरी ते शक्य नाही. :)

In reply to by मराठमोळा

बहुगुणी 11/01/2012 - 09:27
ममो: १६-१७ दिवसांत होईल परिक्रमा? नर्मदेचा विस्तार उगम-ते-समुद्र असा १३०० कि मी आहे, म्हणजे जाऊन-येऊन २६०० किमी अंतर असणार. इतकं अंतर अगदी सलग चालूनही १६ दिवसांत पार करायचं तर दिवसाला १६० किमी चालणं भाग आहे. अगदी दिवसाकाठी १२ तास चालायचं म्हंटलं तरी, साधारण माणसाच्या ताशी ५ किमी वेगाने ६०च किमी अंतर चालून होईल, त्यामुळे ४०-४५ दिवस लागत असावेत असं वाटतं.

In reply to by बहुगुणी

मराठमोळा 11/01/2012 - 09:56
http://www.narmadasamagra.org/parikrama.htm वरील लिंकमधे म्हंटल्याप्रमाणे एकुणात २६२४ किमी अंतर चालून पुर्ण करण्यास ३ वर्षे ३ महिने आणि १३ दिवस लागतात आनी त्याला पुर्ण व्यवस्थित केलेली परीक्रमा असे म्हणतात. टीपः वरील माहिती आंतरजालावरून साभार. आमचे एक स्नेही पुढच्या महिन्यात या परीक्रमेला जाणार आहेत, त्यांनी माहिती मिळवल्याप्रमाणे बरचसं अंतर हे बसने प्रवास करुन केले जाते आणि मग १६-१७ दिवसात ही परीक्रमा 'क्रॅश कोर्स' प्रमाणे पुर्ण करता येते. (पंढरपूरच्या वारीत काही दिंड्या ट्रक/बसने प्रवास करतात तसे.) आता ही परीक्रमा चालून पुर्ण करायची की कशी हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न. :)

In reply to by मराठमोळा

नेत्रेश 12/01/2012 - 01:51
> २६२४ किमी अंतर चालून पुर्ण करण्यास ३ वर्षे ३ महिने आणि १३ दिवस लागतात म्हणजे सरासरी दिवसाला सव्वादोन की.मी. झाले, रोज १ तासापेक्षा कमी चालायचे? रोज १० ते १२ की.मी. चालले तर ७ ते ८ महीन्यात परीक्रमा पुर्ण होईल. दिवसभर चालले तर ४ महीन्यातही पुर्ण व्हायला हरकत नाही.

In reply to by नेत्रेश

त्यातले ३ वर्षांचे चातुर्मास कमी केलेते का? म्हणजे १२ महिने म्हणजेच १ वर्ष गेलं. त्याशिवाय, सगळीच वाट सोपी आहे असंही नाही. खडतर शब्दही फिका पडावा असे पॅचेस असतील. तिथे वेळ लागत असेल. एका भागात, तिथले भिल्ल अडवतात आणि अंगावरच्या सगळ्या वस्तू काढून घेतात. बहुधा लंगोटीदेखील. पण हे ही सगळे महत्वाचे नाही. या परिक्रमेत केवळ चालणे हा उद्देश नाहीये. त्याला अनुसरून काही विशिष्ट मानसिक कर्मेही असतात. जसे की नामस्मरण, अनुसंधान इत्यादी. त्यामुळे इथे कमीतकमी वेळात परिक्रमा पूर्ण करणे हा मुद्दाच नाहीये. उद्देश वेगळाच आहे. अर्थात, किती लोक हे अगदी असेच करतात आणि किती लोक नाही हा वेगळा भाग आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

राघव 12/01/2012 - 14:32
सुंदर सांगीतलेत बिपिनदा. आ.शु.ना परिक्रमेसाठी शुभेच्छा! आणि यशवंतना दोन्ही लेखांसाठी धन्यवाद! फक्त नर्मदेचीच परिक्रमा का करायची याचे उत्तर कुठेतरी वाचले/ऐकले होते. एकदा पुन्हा चाळून मग इथे टंकेन. बाकी यशवंत म्हणतात तसे ही परिक्रमा म्हणजे स्वतःच्याच अंतरात केलेले परिक्रमण म्हणता येईल. एक रूपक धरले तर नीट समजून घेता येईल. नर्मदेचा प्रवाह म्हणजे जीवन. परिक्रमा म्हणजे जीवनक्रमण. त्यात येणारे चांगले-वाईट अनुभव म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातली सुखदु:खे. हे अनुभव आपल्याला काही शिकवण्यासाठी असून त्यात गुंतून न पडता परिक्रमा पूर्ण करणे म्हणजे जीवनक्रमणात आपणास हवा असणारा निर्लेपपणा. परिक्रमा करतांना आपल्याजवळ काहीही नसतांना गरज पडेल तशी कोणा न कोणाकडून जरूरीपुरता आपोआप होत जाणारी मदत ही अनुभूती म्हणजे कृपेची अनुभूती [अर्थात्‌ यासाठी तेवढाच अनन्यभाव मनापासून यायला हवा]. साधाराण हे रूपक धरले तर आपल्या जीवनाशी अन्‌ आपल्या आत्मिक उन्नतीशी या परिक्रमेची सांगड घालता येते. या परिक्रमेतला भाव आपल्या जीवनात कायम ठेवता आला तर संपूर्ण जीवनच एक परिक्रमा होईल. राघव

पाषाणभेद 11/01/2012 - 06:57
छान माहिती दिली आहे. त्रंबकेश्वरला श्रावण महिन्यात तिसर्‍या सोमवारी अशीच फेरी होते. अर्थात ती एक दिवसाची असते. पण आता त्या फेरीतला भक्तीभाव जावून मजाखाव भाव आलेला आहे. तसली परिस्थिती येथे नसावी किंवा यापुढे होवू नये असे मनापासून वाटते.

रेवती 11/01/2012 - 07:03
चांगली माहिती. योगायोग म्हणजे गेल्या काही दिवसात मला अजिबात माहित नसलेल्या या प्रकाराबद्दल इतके ऐकायला आणि (डिव्हिडी) पहायला मिळाले आहे की आपला लेख येताच गंमत वाटली. पुढची पायरी म्हणजे परिक्रमेला निघणे.;)

In reply to by रेवती

हंस 11/01/2012 - 10:15
रेवतीतै! हिच देवाची इच्छा असेल, आणि तुम्हाला तसे सुचवत असेल! त्यामुळे तुम्ही परिक्रमेला निघाच कसे!!!!

In reply to by ५० फक्त

तिमा 11/01/2012 - 19:01
नर्मदा परिक्रमा करणार्‍याची दारु सुटते म्हणतात! म्हणजे कट्टा केला तरी तो निर्जळी करावा लागेल. बिचारा आ.शू. न पिता बसणार आणि इतर स्वाहा करणार, हे शोभून दिसणार नाही.

मन१ 11/01/2012 - 09:17
शिवाय त्या संपूर्ण फेरित अत्यंत जैव वैविध्य अनुभवायस मिळते. स्थानिक जीएवन्शैली पहावयास मिळते असे ऐकून आहे. एखाद्या भाविकानेच जावे असे नाही. मोकळ्या मनाने भटक्या पब्लिकनंही तिथं जायला हरकत नसावी. आणि तू सांगितलेलं दिनक्रमाचं चक्र वगैरे तर अगदिच फिट्ट होउन येतं म्हणे.

वर्णन आवडले, नर्मदा परिक्रमेविषयी कुंट्यांचे पुस्तक वाचायच्या कितीतरी आधी गोनिदांचे कोण्या एकाचे भ्रमणगाथा वाचले होते तेव्हापासूनच एक गूढ आकर्षण आहे. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

मेघवेडा 11/01/2012 - 15:23
आता ध्रुव भट्ट यांचं मूळ गुजराथीतलं अंजनी नरवणे यांनी मराठीत अनुवादित केलेलं 'तत्त्वमसि' सुद्धा वाचा! :) छान माहिती यकुशेट. :)

In reply to by मेघवेडा

यशोधरा 11/01/2012 - 15:55
तत्वमसि तर सुरेख आहेच. स्वातीताई, भारती ठाकुरांचं, नर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्राही वाच. उत्कृष्ट आणि प्रांजळ आणि 'स्व' चा कुठेही कसलाही बाऊ न करता केलेलं कथन म्हणजे ह्या पुस्तकाचा आत्मा आहे. नक्की वाच हे पुस्तक.

विजय_आंग्रे 11/01/2012 - 13:11
मध्यप्रदेशातील श्रीओंकारेश्वरापासून सुरुवात करायची. पश्चिमेला नर्मदेच्या दक्षिण तटाच्या कडेने जायचं, रेवासागर (नर्मदा जिथे अरबी समुद्राला मिळते ते नर्मदेचे मुख) नावेने ओलांडायचा, नर्मदेच्या उत्तर तीराजवळून पूर्वेकडे नर्मदेच्या उगमापर्यंत झारखंडातील अमरकंटकापर्यंत यायचं. तिथे वळसा घालून नर्मदेच्या दक्षिण तटाजवळून पश्चिमेला ओंकारेश्वरापर्यंत येऊन परिक्रमा पूर्ण करायची. ------------------------------ ही यात्रा अतिशय खडतर आहे. ती पायी करावी लागते. वाटेत नर्मदेचे पात्र ओलांडून चालत नाही. ती चातुर्मासात करीत नाहीत. त्यामुळे प्रथम थंडीचा कडाका आणि नंतर असह्य उन यांचा सामना करावा लागतो. सदार्वतात शिधा घेऊन अन्न शिजवणे, किंवा ५ घरी भिक्षा मागून जेवणे, वाटेत मिळेल ते पाणी पिणे, जिथे शक्य तिथे रात्री मुक्काम करणे या पध्दतीने ती करावी लागते. परस्त्रीला माई म्हणजे नर्मदेचे रूप समजून तिच्याशी आदरयुक्त व्यवहार करणे आवश्यक असते.

स्मिता. 11/01/2012 - 14:23
'नर्मदा परिक्रमा' ही गोष्टच याआधी माहिती नव्हती, तुमच्या या दोन लेखांमधून त्याबद्दल माहिती मिळाली. पण सर्व संसारी कामं बाजूला ठेवून एवढा काळ फक्त अनुभव घेण्याकरता फिरायला भरपूर धाडस आणि निग्रह लागत असणार.

गोनीदांची परिक्रमा वाचली होती...एवढीच आमची 'परिक्रमा' या गोष्टीशी ओळख. पण त्या वाचनानेही खूप प्रभाव पडला होता...प्रत्यक्ष परिक्रमा पूर्ण करून येणाऱ्या आत्मशुन्य ला भेटणे, ऐकणे अद्भूत अनुभव असेल !

मी_ओंकार 11/01/2012 - 14:55
हा प्रश्न इथे कदाचित अप्रस्तुत वाटेल पण फक्त नर्मदा परिक्रमेलाच इतके महत्व आणि प्रसिद्धी का आहे? ती बाकीच्या भाषा/राज्ये मधील लोकांमध्ये ही आहे का? की जगन्नाथ कुंटे हे मराठी होते व पुस्तक मराठीत आहे म्हणून मराठी लोकांमध्ये ही परिक्रमा माहीत आहे? तसे पाहिले तर गंगा ही सर्वात पवित्र आणि मुख्य नदी. तिची परिक्रमाही केली जाते का? - ओंकार.

In reply to by मी_ओंकार

यकु 11/01/2012 - 15:08
नद्यांच्या बाबतीत केवळ नर्मदेचीच परिक्रमा पूर्वापार रुढ आहे. नर्मदा परिक्रमेसाठी भारतातील पूर्वेकडची आसाम, मणिपूर ही राज्ये सोडली तर सर्व राज्यातील लोक येतात. सध्‍या महाराष्‍ट्रातील लोकांची संख्‍या लक्षणीय आहे आणि याचे श्रेय गोनिदां, जगन्नाथ कुंटे यासारख्‍या लेखक-साधकांना जाते. गंगेची परिक्रमा केली जात नाही.. तिचा मार्ग चालण्‍यास बर्‍याच ठिकाणी अशक्य आहे. नर्मदेचीच परिक्रमा केली जाते कारण परिक्रमीला अन्नदानाचा पायंडा नर्मदा‍तीरावरील गावांत पडून गेला आहे.

गवि 12/01/2012 - 11:34
जास्त लोक नर्मदा परिक्रमा करायला लागले की त्यातला थरार जाऊन गर्दी होईल. मग त्याची टुरिस्ट पॅकेजेस निघतील (वैष्णोदेवी, मानसरोवर टाईप).. चालण्याचा भाग मागे पडून खास व्हिडीओ कोचने हा प्रवास होईल. इ इ शक्यता डोळ्यासमोर तरळून गेल्या. एके काळी अजिंक्य असलेलं एव्हरेस्ट शिखरही हळूहळू सोपं (अर्थात तुलनेत सोपं) होत गेल्यामुळे आता हजारो गिर्यारोहक तिथे जातात. आता शिखरापर्यंत मोबाईल कनेक्टिव्हिटी आहे. वाटा रुळल्या आहेत. कचरा, आणि चोरीमारी या समस्या आणि पर्यटकांसाठी वेश्याव्यवसाय हे सर्व एव्हरेस्टवर सुरु झालंय. (याची नर्मेदेच्या खोर्‍यातल्या लुटण्याशी तुलना नाही.) हळूहळू तिथे रीतसर हेलिकॉप्टर फेरी वगैरे सुरु होईल की काय असं वाटतं.

In reply to by गवि

मन१ 12/01/2012 - 12:52
शिवाय एवरेस्ट परिसरातील अतिगर्दीमुळे पर्यावरणाचा तोल ढासलतो आहे. नवीन बेस कॅम्प पूर्वी पेक्षा कितीतरी उंचावर असल्यामुळे तिथपर्यंत थेट वाहनाने जाता येते, ह्याला अस्सल गिर्यारोहण मानूच नये, ट्राफिकवर मर्यादा घालाव्यात असं खुद्द एवरेस्ट सर्वप्रथम सर करणार्‍यांपैकी एक एडमंड हिलरी ह्यांनीच कित्येकदा म्हटलं होतं. इकडे मुबै-नाशिक्-पुणे हा जैववैध्यानं समृद्ध, ऐतिहासिक दृष्ट्या मह्त्वाचा, बर्‍यापैकी जंगल् व शेतीवाडी असलेला पट्टाही शहरीकरणाने वाट लागायच्या मार्गावर आहे. असो. अवांतर होइल.
3

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा

यकु ·

पैसा 10/01/2012 - 21:40
बढिया! मस्त! उद्याच्या लेखाची वाट पहात आहे. परिक्रमेबद्दल लिहिलंस तर हवंच आहे.

In reply to by कवितानागेश

यकु 10/01/2012 - 22:41
परिक्रमा अशी मध्येच सोडता येत नाही. उरलेले २२४८ किमी नर्मदामय्या पूर्ण करुन घेइलच!
अहो लिमाकाकू, :p सोमवारी हपिसात न विचारताच सुटी घेतली होती.. नंतर फोन लावल्यावर किमान मॅनेजरशी खडाखडी व्हायला पाहिजे म्हणजे लगेच राजीनामा देतोय असे सांगता येईल आणि परिक्रमेला निघता येईल असे आम्ही ठरवले होते.. पण तो आमचा मॅनेजरच गायब झाला. अजूनही संधी मिळाली तर बाकायदा संकल्प करुन आत्मशून्याला रस्त्यात गाठेन. :)

नर्मदा परिक्रमा हे एकंदर काय प्रकरण आहे याची मला चांगलीच कल्पना आहे..जाऊन आलेल्या काही लोकांकडनं त्याचे वृत्तांत ऐकताना माझ्या अंगावर शहारे आले होते...तेंव्हा आ.शू. परत आलास की तुझ्या या धैर्याला/धाडसाला/ठाम आत्मविश्वासाला मी खरोखरी दिसशील तिथे साष्टांग नमन करणार आहे...

In reply to by प्रचेतस

पियुशा 11/01/2012 - 09:46
+ १००० कमाल आहे आत्मशून्य या माणसाची. तसा अफाटच माणूस आहे हा. वाटेल ते निधडेपणाने करू शकणारा. हेच म्हणते :) खरच कमाल आहे आ.शु. ! तुझ्या परिक्रमेला शुभेच्छा :) अन यशवन्त व्रुत्तान्त छान :) पु.भा.शु. :)

विलासराव 10/01/2012 - 22:35
कशाला पुस्तक वाचायला लावताय आता? लिहाच थोड्क्यात परीक्रमेबद्दलही. कोणी सांगावं आमच्याही भाग्यात हा योग असायचा. तुमच्या लेखामुळेच मला प्रेरणा मिळाली असे होउन तुम्हीही पुण्यात भागीदार व्हाल.

In reply to by विलासराव

प्रास 10/01/2012 - 22:44
अहो, राज्यकर्ते पुणे वाटून खातायत तर त्याच्याशी तुमच्या प्रतिसाद न देण्याची सांगड का बरं घालताय? :-o मी तर म्हणेन की तुम्ही परिकम्मेला जरूर जा पण इथे त्याचा व्यवस्थित वृत्तांत देण्याच्या बोलीवरच! :-) चुकलं माकलं क्षमा करा......

In reply to by प्रास

विलासराव 10/01/2012 - 22:52
मी तर म्हणेन की तुम्ही परिकम्मेला जरूर जा पण इथे त्याचा व्यवस्थित वृत्तांत देण्याच्या बोलीवरच!
Smile म्हणजे जाउच नको असं म्हणा ना.
चुकलं माकलं क्षमा करा......
काय हे प्रास........... ? हे क्षमा प्रकरण कशासाठी बॉ.

In reply to by विलासराव

पाषाणभेद 11/01/2012 - 02:17
फारच छान लेख, आत्मशुन्याला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा! अन 'नर्मदा परिक्रमा' म्हणजे काय हे तुम्ही लिहाच. आम्ही कुंटे साहेबांचे पुस्तक वाचलेले नाही. थोडक्यात लिहा हवे तर.

In reply to by प्रास

विटेकर 11/01/2012 - 17:37
सगळेच 'पुणे' वाटून खातायत ?? हा शब्द आमच्या बारामतीकर दादांना आवडणार नाही हो ! तुमचे म्हणजे अगदीच समाजवादी धोरण... तुम्ही असे सगळ्ञाना पुणे वाटायला लागला तर काका- पुतण्यांनी कोणाच्या तोंडाकडे पहावे? नुकताच " भाईंचा" अडसर दूर होतोय... वास्तविक विषय इतका छान आहे की असले अवांतर करणे जीवावर आले होते .. पंण मोह टाळता आला नाही..

मन१ 11/01/2012 - 00:19
हे काय नवीन? पुन्हा गो नी दांडेकर संचारले का काय कुणाच्या अंगात? हे आशू अध्यात्म वगैरे वर चित्रविचित्र बोलायचं तर वाटलं आमच्यासारखच पढतपंडित बेणं असेल म्हणून. स्वतः उपद्व्याप करणारा उचापती दिसतोय. अस्सल सिंदबादला सलाम. आणि हो, यक्कु ष्टाइल लेखही (कधी नव्हे तो) बरा जमलाय. ;)

टुकुल 11/01/2012 - 02:38
कुंट्‍याच्या पुस्तकातून 'नर्मदा परिक्रमा' म्हणजे काय, ती कशी करायची हे बहुतेक सर्वांना माहित असेल. म्हणून त्याच माहितीची पुनरावृत्ती टाळावी असे वाटते. पण कुणाला ही माहिती हवी असेल तर तसे सांगावे म्हणजे पुढच्या भागात थोडक्यात लिहू. >> काहिच माहित नाही या बद्दल, पहिल्यांदाच ऐकतोय, तर जरा लिहुन सांगा कि हि परिक्रमा काय आणी कशी करायची. विकिवरुन थोडीशी माहीती कळाली ती अशी. http://en.wikipedia.org/wiki/Parikrama#Narmada_parikrama --टुकुल.

कुळाचा_दीप 11/01/2012 - 06:42
जरूर जाऊन या ... आणि वाटेत तो परशुराम का कोण तो अश्वत्थामा दिसला तर तला आमचा पण नमस्कार सांगा...अनेक अनेक शुभेच्छा आपणाला व आत्मशुन्य यांना ! वृत्तांताच्या प्रतिक्षेत...

५० फक्त 11/01/2012 - 08:06
मस्त लेखन, आत्मशुन्य कडुन ही अपेक्षा होतीच, खरंतर अपेक्षा जरा जास्त खडतर प्रवासाची होती तरी सुद्धा नर्मदा परिक्रमा म्हणजे अपेक्षाभंग नव्हे.

नंदन 11/01/2012 - 08:36
पुढच्या भागाची वाट पाहतो. यकु, तुमचीही परिक्रमा लवकर पूर्ण होवो आणि तिचे साद्यंत वर्णन मिपावर वाचायला मिळो.

मूकवाचक 11/01/2012 - 10:00
आत्मशून्यला परिक्रमा सुखरूपपणे पार पडण्यासाठी शुभेच्छा.

प्यारे१ 11/01/2012 - 10:15
आत्मशून्य खरंच असं काहीतरी करणार आहे हे वाचत होतोच ख व मध्ये. पण त्यानं 'कात्रज' केला आमचा. आम्हाला वाटलेलं 'नार्थ ईस्टा'त कुठं तरी जाणार आहे तो. नर्मदा परिक्रमा करणं सोप्पं नाही हे कुंटेंच्या पुस्तकातून आणि सौ. चितळेंच्या व्हीसीडीतून वाचले, ऐकले आहेच. विलक्षण अनुभव येतात, प्रचंड संकटं, शारिरीक, मानसिक परिक्षांचे क्षण सामोरे येतात पण त्यातून तरुन जाऊन परिक्रमा पूर्ण करणं हेच खरं कौशल्य आहे. आत्मशून्य पुढे नतमस्तक नी तो भेटला की साष्टांग नमन. वी आर प्राऊड ऑफ यू बॉस.

विजय_आंग्रे 11/01/2012 - 13:07
नर्मदा परिक्रमा मध्यप्रदेशातील श्रीओंकारेश्वरापासून सुरुवात करायची. पश्चिमेला नर्मदेच्या दक्षिण तटाच्या कडेने जायचं, रेवासागर (नर्मदा जिथे अरबी समुद्राला मिळते ते नर्मदेचे मुख) नावेने ओलांडायचा, नर्मदेच्या उत्तर तीराजवळून पूर्वेकडे नर्मदेच्या उगमापर्यंत झारखंडातील अमरकंटकापर्यंत यायचं. तिथे वळसा घालून नर्मदेच्या दक्षिण तटाजवळून पश्चिमेला ओंकारेश्वरापर्यंत येऊन परिक्रमा पूर्ण करायची. ------------------------------ ही यात्रा अतिशय खडतर आहे. ती पायी करावी लागते. वाटेत नर्मदेचे पात्र ओलांडून चालत नाही. ती चातुर्मासात करीत नाहीत. त्यामुळे प्रथम थंडीचा कडाका आणि नंतर असह्य उन यांचा सामना करावा लागतो. सदार्वतात शिधा घेऊन अन्न शिजवणे, किंवा ५ घरी भिक्षा मागून जेवणे, वाटेत मिळेल ते पाणी पिणे, जिथे शक्य तिथे रात्री मुक्काम करणे या पध्दतीने ती करावी लागते. परस्त्रीला माई म्हणजे नर्मदेचे रूप समजून तिच्याशी आदरयुक्त व्यवहार करणे आवश्यक असते.

In reply to by विजय_आंग्रे

अन्या दातार 11/01/2012 - 14:10
फक्त एक बदल सुचवतोय
नर्मदेच्या उगमापर्यंत झारखंडातील अमरकंटकापर्यंत यायचं.
अमरकंटक झारखंडमध्ये नसून म.प्र,मध्येच आहे. आशूला त्याचे इच्छित प्राप्त होवो हिच सदिच्छा.

स्मिता. 11/01/2012 - 14:08
वाचतेय. हा भाग आवडला... पुढेही लिहा नर्मदा परिक्रमेबद्दल. बाकी आत्मशून्याला परिक्रमेकरता शुभेच्छा!

यशोधरा 11/01/2012 - 15:50
आत्मशून्य आणि यशवंत, तुम्हां दोघांना परिक्रमेसाठी शुभेच्छा. अगदी अद्ध्यात्माचा भाग बाजूला ठेवला तरी अशा प्रवासाचा योग असावा हे खरंच भाग्य आहे. किती अनुभव, दृश्ये, निसर्गदर्शन गाठीशी बांधले जाईल आणि त्यातूनच कितीतरी शिकायला मिळेल... नर्मदा, गंगामाई अशांसारख्या स्वतःचे व्यक्तिमत्व असलेल्या नदयांकाठाने आणि सोबतीने प्रवास करायला मिळणे ही खरोखरची पर्वणी असते, हे अनुभवांती सांगते. भाग्यवान आहात. कधीतरी ही परिक्रमा करायला मिळावी ही इच्छा आहे.

विसुनाना 11/01/2012 - 16:09
नर्मदा परिक्रमेला निघालेल्या आत्मशून्य यांच्या धाडसासमोर नतमस्तक आहे. लेख उत्कृष्ट आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत. शंका : सरदार सरोवरामुळे/नर्मदा प्रकल्पामुळे परिक्रमेच्या मार्गात काही बदल झालेला आहे किंवा कसे?

आत्मशुन्य यांच्या नर्मदा परिक्रमेचा बेत आमच्याशी शेअर केल्याबद्दल यकुशेठ आपले आभार........!!! बाकी, आत्मशुन्य यांच्या धाडसाला आपला बॉ नमस्कार आहे. आत्मशुन्य जेव्हा ही नर्मदा परिक्रमा पूर्ण करेल तेव्हा त्या समग्र वृत्तांताबद्दल आत्ताच उत्सुकता लागली आहे. -दिलीप बिरुटे

विटेकर 11/01/2012 - 17:54
साष्टांग नमन ! मी ही खूप दिवसांपासून या विचारात आहे पण असे पटकन निघून जाणे .. ऊठून चालावे दिगंतरासी.. असे होणे नाही ! माझी इच्छा प्रबळ केल्याबद्द्ल धन्यवाद ! मरण्यापूर्वी नक्किच करणार असे आणि एवढेच म्हणतो ! सत्य संकल्पाचा दाता इश्वर ! परिक्रमेची मराठीतील सर्व पुस्तके वाचून झाली आहेत .. पैकी भारती ताई चे अंतर्यात्रा अप्रतिम .. एका गुरुवारी अर्ध्या रात्रीत वाचून काढले होते आणि सकाळी भारती ताईला मेल लिहली.. संध्याकाळी उत्तर आले.. शनिवारी आम्ही मोर ट्क्क्या वर .. एक दिवासाचा अनुभव घेतला.. आता आत्मशून्य केव्हा अंगात येताहेत याची वाट पहातोय !

श्री आत्मशून्य यांना त्यांच्या श्रीनर्मदा परिक्रमेसाठी हार्दिक शुभेच्छा! त्यांचा हा संकल्प निर्विघ्नपणे पार पडो ही प्रार्थना!

गवि 12/01/2012 - 10:46
काय अफाट प्रकार आहे हा यशवंता.. २००० हून जास्त किलोमीटर्स प्रवास करण्यासाठी, हाती फोन, गाडी , अन्नसाठा, पैसा नसताना .. किंवा पैसा असून तो हाती टिकेल अशी शाश्वती नसताना ("लुटले जातात" असे म्हटलेस त्यावरुन) .. किंवा पैसा हाती सुरक्षित टिकला तरी त्याची जंगलात कागदाच्या तुकड्यापलीकडे किंमत नसताना.. चालत चालत निघणं म्हणजे निव्वळ अचाट-अफाटपणा आहे. आत्मशून्य हे जबरी व्यक्तिमत्व दिसतंय. तो यातून यशस्वीपणे आणि सुरक्षित माघारी येईल याची खात्री आहे. त्याच्या साहसाला आणि शोधक वृत्तीला सलाम. यशवंता, तू उत्तम लेख लिहीला आहेस, नेहमीप्रमाणेच.

In reply to by गवि

अन्या दातार 12/01/2012 - 11:07
तो यातून यशस्वीपणे आणि सुरक्षित माघारी येईल याची खात्री आहे. त्याच्या साहसाला आणि शोधक वृत्तीला सलाम.
हा जरा Paradox वाटतोय. नक्की काय म्हणायचे आहे गवि?? नर्मदा परिक्रमेत एकतर यशस्वी होता येईल किंवा अयशस्वी. पण यशस्वी माघार नसावी बहुदा. (विचारात पडलेला) अन्या

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

गवि 12/01/2012 - 11:21
दातार, वन डे एके दिवशी फॉक्स कोल्हा रिव्हर नदीवर वेंट गेला.. वॉटर पाणी ड्रिंक पिऊनी वेंट बॅक माघारी गेला. माघारी = ध्येय साध्य झाल्यावर परत येणे. युद्धातली माघार नव्हे.. काय शब्दांचा कीस पाडते ही हल्लीची पिढी.. ;) यात कोल्हा, नदी वगैरे ही फक्त उदाहरणे आहेत. त्यावरुन कल्ला सुरु करु नये असं म्हणून पाहतो.

In reply to by गवि

पाषाणभेद 16/01/2012 - 06:21
गवि तुम्ही सल्लाकेंद्र चालू कराच. घोस्ट रायटींग मी करत जाईन हवं तर. (तसे दोन तिन ताईचे सल्ले लिहीले आहेत. बायोडेटा पाठवू काय? :-))

वपाडाव 19/01/2012 - 03:36
आत्मशुन्य या माणसाविशयी अतिशय आदर होता, आहे अन राहील.... __/\__ त्रिवार __/\__ सलाम __/\__

पैसा 10/01/2012 - 21:40
बढिया! मस्त! उद्याच्या लेखाची वाट पहात आहे. परिक्रमेबद्दल लिहिलंस तर हवंच आहे.

In reply to by कवितानागेश

यकु 10/01/2012 - 22:41
परिक्रमा अशी मध्येच सोडता येत नाही. उरलेले २२४८ किमी नर्मदामय्या पूर्ण करुन घेइलच!
अहो लिमाकाकू, :p सोमवारी हपिसात न विचारताच सुटी घेतली होती.. नंतर फोन लावल्यावर किमान मॅनेजरशी खडाखडी व्हायला पाहिजे म्हणजे लगेच राजीनामा देतोय असे सांगता येईल आणि परिक्रमेला निघता येईल असे आम्ही ठरवले होते.. पण तो आमचा मॅनेजरच गायब झाला. अजूनही संधी मिळाली तर बाकायदा संकल्प करुन आत्मशून्याला रस्त्यात गाठेन. :)

नर्मदा परिक्रमा हे एकंदर काय प्रकरण आहे याची मला चांगलीच कल्पना आहे..जाऊन आलेल्या काही लोकांकडनं त्याचे वृत्तांत ऐकताना माझ्या अंगावर शहारे आले होते...तेंव्हा आ.शू. परत आलास की तुझ्या या धैर्याला/धाडसाला/ठाम आत्मविश्वासाला मी खरोखरी दिसशील तिथे साष्टांग नमन करणार आहे...

In reply to by प्रचेतस

पियुशा 11/01/2012 - 09:46
+ १००० कमाल आहे आत्मशून्य या माणसाची. तसा अफाटच माणूस आहे हा. वाटेल ते निधडेपणाने करू शकणारा. हेच म्हणते :) खरच कमाल आहे आ.शु. ! तुझ्या परिक्रमेला शुभेच्छा :) अन यशवन्त व्रुत्तान्त छान :) पु.भा.शु. :)

विलासराव 10/01/2012 - 22:35
कशाला पुस्तक वाचायला लावताय आता? लिहाच थोड्क्यात परीक्रमेबद्दलही. कोणी सांगावं आमच्याही भाग्यात हा योग असायचा. तुमच्या लेखामुळेच मला प्रेरणा मिळाली असे होउन तुम्हीही पुण्यात भागीदार व्हाल.

In reply to by विलासराव

प्रास 10/01/2012 - 22:44
अहो, राज्यकर्ते पुणे वाटून खातायत तर त्याच्याशी तुमच्या प्रतिसाद न देण्याची सांगड का बरं घालताय? :-o मी तर म्हणेन की तुम्ही परिकम्मेला जरूर जा पण इथे त्याचा व्यवस्थित वृत्तांत देण्याच्या बोलीवरच! :-) चुकलं माकलं क्षमा करा......

In reply to by प्रास

विलासराव 10/01/2012 - 22:52
मी तर म्हणेन की तुम्ही परिकम्मेला जरूर जा पण इथे त्याचा व्यवस्थित वृत्तांत देण्याच्या बोलीवरच!
Smile म्हणजे जाउच नको असं म्हणा ना.
चुकलं माकलं क्षमा करा......
काय हे प्रास........... ? हे क्षमा प्रकरण कशासाठी बॉ.

In reply to by विलासराव

पाषाणभेद 11/01/2012 - 02:17
फारच छान लेख, आत्मशुन्याला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा! अन 'नर्मदा परिक्रमा' म्हणजे काय हे तुम्ही लिहाच. आम्ही कुंटे साहेबांचे पुस्तक वाचलेले नाही. थोडक्यात लिहा हवे तर.

In reply to by प्रास

विटेकर 11/01/2012 - 17:37
सगळेच 'पुणे' वाटून खातायत ?? हा शब्द आमच्या बारामतीकर दादांना आवडणार नाही हो ! तुमचे म्हणजे अगदीच समाजवादी धोरण... तुम्ही असे सगळ्ञाना पुणे वाटायला लागला तर काका- पुतण्यांनी कोणाच्या तोंडाकडे पहावे? नुकताच " भाईंचा" अडसर दूर होतोय... वास्तविक विषय इतका छान आहे की असले अवांतर करणे जीवावर आले होते .. पंण मोह टाळता आला नाही..

मन१ 11/01/2012 - 00:19
हे काय नवीन? पुन्हा गो नी दांडेकर संचारले का काय कुणाच्या अंगात? हे आशू अध्यात्म वगैरे वर चित्रविचित्र बोलायचं तर वाटलं आमच्यासारखच पढतपंडित बेणं असेल म्हणून. स्वतः उपद्व्याप करणारा उचापती दिसतोय. अस्सल सिंदबादला सलाम. आणि हो, यक्कु ष्टाइल लेखही (कधी नव्हे तो) बरा जमलाय. ;)

टुकुल 11/01/2012 - 02:38
कुंट्‍याच्या पुस्तकातून 'नर्मदा परिक्रमा' म्हणजे काय, ती कशी करायची हे बहुतेक सर्वांना माहित असेल. म्हणून त्याच माहितीची पुनरावृत्ती टाळावी असे वाटते. पण कुणाला ही माहिती हवी असेल तर तसे सांगावे म्हणजे पुढच्या भागात थोडक्यात लिहू. >> काहिच माहित नाही या बद्दल, पहिल्यांदाच ऐकतोय, तर जरा लिहुन सांगा कि हि परिक्रमा काय आणी कशी करायची. विकिवरुन थोडीशी माहीती कळाली ती अशी. http://en.wikipedia.org/wiki/Parikrama#Narmada_parikrama --टुकुल.

कुळाचा_दीप 11/01/2012 - 06:42
जरूर जाऊन या ... आणि वाटेत तो परशुराम का कोण तो अश्वत्थामा दिसला तर तला आमचा पण नमस्कार सांगा...अनेक अनेक शुभेच्छा आपणाला व आत्मशुन्य यांना ! वृत्तांताच्या प्रतिक्षेत...

५० फक्त 11/01/2012 - 08:06
मस्त लेखन, आत्मशुन्य कडुन ही अपेक्षा होतीच, खरंतर अपेक्षा जरा जास्त खडतर प्रवासाची होती तरी सुद्धा नर्मदा परिक्रमा म्हणजे अपेक्षाभंग नव्हे.

नंदन 11/01/2012 - 08:36
पुढच्या भागाची वाट पाहतो. यकु, तुमचीही परिक्रमा लवकर पूर्ण होवो आणि तिचे साद्यंत वर्णन मिपावर वाचायला मिळो.

मूकवाचक 11/01/2012 - 10:00
आत्मशून्यला परिक्रमा सुखरूपपणे पार पडण्यासाठी शुभेच्छा.

प्यारे१ 11/01/2012 - 10:15
आत्मशून्य खरंच असं काहीतरी करणार आहे हे वाचत होतोच ख व मध्ये. पण त्यानं 'कात्रज' केला आमचा. आम्हाला वाटलेलं 'नार्थ ईस्टा'त कुठं तरी जाणार आहे तो. नर्मदा परिक्रमा करणं सोप्पं नाही हे कुंटेंच्या पुस्तकातून आणि सौ. चितळेंच्या व्हीसीडीतून वाचले, ऐकले आहेच. विलक्षण अनुभव येतात, प्रचंड संकटं, शारिरीक, मानसिक परिक्षांचे क्षण सामोरे येतात पण त्यातून तरुन जाऊन परिक्रमा पूर्ण करणं हेच खरं कौशल्य आहे. आत्मशून्य पुढे नतमस्तक नी तो भेटला की साष्टांग नमन. वी आर प्राऊड ऑफ यू बॉस.

विजय_आंग्रे 11/01/2012 - 13:07
नर्मदा परिक्रमा मध्यप्रदेशातील श्रीओंकारेश्वरापासून सुरुवात करायची. पश्चिमेला नर्मदेच्या दक्षिण तटाच्या कडेने जायचं, रेवासागर (नर्मदा जिथे अरबी समुद्राला मिळते ते नर्मदेचे मुख) नावेने ओलांडायचा, नर्मदेच्या उत्तर तीराजवळून पूर्वेकडे नर्मदेच्या उगमापर्यंत झारखंडातील अमरकंटकापर्यंत यायचं. तिथे वळसा घालून नर्मदेच्या दक्षिण तटाजवळून पश्चिमेला ओंकारेश्वरापर्यंत येऊन परिक्रमा पूर्ण करायची. ------------------------------ ही यात्रा अतिशय खडतर आहे. ती पायी करावी लागते. वाटेत नर्मदेचे पात्र ओलांडून चालत नाही. ती चातुर्मासात करीत नाहीत. त्यामुळे प्रथम थंडीचा कडाका आणि नंतर असह्य उन यांचा सामना करावा लागतो. सदार्वतात शिधा घेऊन अन्न शिजवणे, किंवा ५ घरी भिक्षा मागून जेवणे, वाटेत मिळेल ते पाणी पिणे, जिथे शक्य तिथे रात्री मुक्काम करणे या पध्दतीने ती करावी लागते. परस्त्रीला माई म्हणजे नर्मदेचे रूप समजून तिच्याशी आदरयुक्त व्यवहार करणे आवश्यक असते.

In reply to by विजय_आंग्रे

अन्या दातार 11/01/2012 - 14:10
फक्त एक बदल सुचवतोय
नर्मदेच्या उगमापर्यंत झारखंडातील अमरकंटकापर्यंत यायचं.
अमरकंटक झारखंडमध्ये नसून म.प्र,मध्येच आहे. आशूला त्याचे इच्छित प्राप्त होवो हिच सदिच्छा.

स्मिता. 11/01/2012 - 14:08
वाचतेय. हा भाग आवडला... पुढेही लिहा नर्मदा परिक्रमेबद्दल. बाकी आत्मशून्याला परिक्रमेकरता शुभेच्छा!

यशोधरा 11/01/2012 - 15:50
आत्मशून्य आणि यशवंत, तुम्हां दोघांना परिक्रमेसाठी शुभेच्छा. अगदी अद्ध्यात्माचा भाग बाजूला ठेवला तरी अशा प्रवासाचा योग असावा हे खरंच भाग्य आहे. किती अनुभव, दृश्ये, निसर्गदर्शन गाठीशी बांधले जाईल आणि त्यातूनच कितीतरी शिकायला मिळेल... नर्मदा, गंगामाई अशांसारख्या स्वतःचे व्यक्तिमत्व असलेल्या नदयांकाठाने आणि सोबतीने प्रवास करायला मिळणे ही खरोखरची पर्वणी असते, हे अनुभवांती सांगते. भाग्यवान आहात. कधीतरी ही परिक्रमा करायला मिळावी ही इच्छा आहे.

विसुनाना 11/01/2012 - 16:09
नर्मदा परिक्रमेला निघालेल्या आत्मशून्य यांच्या धाडसासमोर नतमस्तक आहे. लेख उत्कृष्ट आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत. शंका : सरदार सरोवरामुळे/नर्मदा प्रकल्पामुळे परिक्रमेच्या मार्गात काही बदल झालेला आहे किंवा कसे?

आत्मशुन्य यांच्या नर्मदा परिक्रमेचा बेत आमच्याशी शेअर केल्याबद्दल यकुशेठ आपले आभार........!!! बाकी, आत्मशुन्य यांच्या धाडसाला आपला बॉ नमस्कार आहे. आत्मशुन्य जेव्हा ही नर्मदा परिक्रमा पूर्ण करेल तेव्हा त्या समग्र वृत्तांताबद्दल आत्ताच उत्सुकता लागली आहे. -दिलीप बिरुटे

विटेकर 11/01/2012 - 17:54
साष्टांग नमन ! मी ही खूप दिवसांपासून या विचारात आहे पण असे पटकन निघून जाणे .. ऊठून चालावे दिगंतरासी.. असे होणे नाही ! माझी इच्छा प्रबळ केल्याबद्द्ल धन्यवाद ! मरण्यापूर्वी नक्किच करणार असे आणि एवढेच म्हणतो ! सत्य संकल्पाचा दाता इश्वर ! परिक्रमेची मराठीतील सर्व पुस्तके वाचून झाली आहेत .. पैकी भारती ताई चे अंतर्यात्रा अप्रतिम .. एका गुरुवारी अर्ध्या रात्रीत वाचून काढले होते आणि सकाळी भारती ताईला मेल लिहली.. संध्याकाळी उत्तर आले.. शनिवारी आम्ही मोर ट्क्क्या वर .. एक दिवासाचा अनुभव घेतला.. आता आत्मशून्य केव्हा अंगात येताहेत याची वाट पहातोय !

श्री आत्मशून्य यांना त्यांच्या श्रीनर्मदा परिक्रमेसाठी हार्दिक शुभेच्छा! त्यांचा हा संकल्प निर्विघ्नपणे पार पडो ही प्रार्थना!

गवि 12/01/2012 - 10:46
काय अफाट प्रकार आहे हा यशवंता.. २००० हून जास्त किलोमीटर्स प्रवास करण्यासाठी, हाती फोन, गाडी , अन्नसाठा, पैसा नसताना .. किंवा पैसा असून तो हाती टिकेल अशी शाश्वती नसताना ("लुटले जातात" असे म्हटलेस त्यावरुन) .. किंवा पैसा हाती सुरक्षित टिकला तरी त्याची जंगलात कागदाच्या तुकड्यापलीकडे किंमत नसताना.. चालत चालत निघणं म्हणजे निव्वळ अचाट-अफाटपणा आहे. आत्मशून्य हे जबरी व्यक्तिमत्व दिसतंय. तो यातून यशस्वीपणे आणि सुरक्षित माघारी येईल याची खात्री आहे. त्याच्या साहसाला आणि शोधक वृत्तीला सलाम. यशवंता, तू उत्तम लेख लिहीला आहेस, नेहमीप्रमाणेच.

In reply to by गवि

अन्या दातार 12/01/2012 - 11:07
तो यातून यशस्वीपणे आणि सुरक्षित माघारी येईल याची खात्री आहे. त्याच्या साहसाला आणि शोधक वृत्तीला सलाम.
हा जरा Paradox वाटतोय. नक्की काय म्हणायचे आहे गवि?? नर्मदा परिक्रमेत एकतर यशस्वी होता येईल किंवा अयशस्वी. पण यशस्वी माघार नसावी बहुदा. (विचारात पडलेला) अन्या

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

गवि 12/01/2012 - 11:21
दातार, वन डे एके दिवशी फॉक्स कोल्हा रिव्हर नदीवर वेंट गेला.. वॉटर पाणी ड्रिंक पिऊनी वेंट बॅक माघारी गेला. माघारी = ध्येय साध्य झाल्यावर परत येणे. युद्धातली माघार नव्हे.. काय शब्दांचा कीस पाडते ही हल्लीची पिढी.. ;) यात कोल्हा, नदी वगैरे ही फक्त उदाहरणे आहेत. त्यावरुन कल्ला सुरु करु नये असं म्हणून पाहतो.

In reply to by गवि

पाषाणभेद 16/01/2012 - 06:21
गवि तुम्ही सल्लाकेंद्र चालू कराच. घोस्ट रायटींग मी करत जाईन हवं तर. (तसे दोन तिन ताईचे सल्ले लिहीले आहेत. बायोडेटा पाठवू काय? :-))

वपाडाव 19/01/2012 - 03:36
आत्मशुन्य या माणसाविशयी अतिशय आदर होता, आहे अन राहील.... __/\__ त्रिवार __/\__ सलाम __/\__
3

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्वसाक्षी ·
तात्या, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आत्ताच तुझा लेख वाचला. लेख वाचता वाचता अचानक डोक्यात किडा वळवळला आणि वर वाचलेलं 'विसोबा खेचर' हे नाव आणि २ जानेवारी ही तारिख.... झण्णकन डोक्यात प्रकाश पडला, आज तुझा वाढदिवस! पुन्हा एकदा शुभेच्छा! तुझा गाववाला साक्षी

"इजय असो"

विसुनाना ·

गणपा 21/12/2011 - 14:40
'सत्य'कथा आवडली विसुनाना.
सर्वसामान्य मतदार राजा इतका सूज्ञ झाला आहे हे पाहून आनंद झाला. तुम्हा-आम्हा तथाकथित पांढरपेशांना जे सत्य कळले नाही ते त्याला स्वच्छ कळले आहे.
हे बाकी खरयं.

देविदस्खोत 21/12/2011 - 14:53
महोदय,, आजचा आपला भारतीय लोकशाहीचे विनोदी शैलीने पण सत्य व यथार्थ स्वरूप दाखविणारा लेख उत्कृष्ट वाटला. वाचनीय तसाच मननीय आहे. असा हा लेख वाचायला मिळाल्याबद्द्ल """ आपला विजय असो !!!! """ तसेच असे उत्कृष्ट साहित्य वाचावयांस मिळत आहे म्हणून "मिपा" चा ही " विजय असो !!!" पुन्हा एकदा " आपला व मिपाचा विजय असो" !!!!!! असे म्हणण्याचा मोह आवरत नाही.

>>तिथे झालेल्या नगरपालिका निवडणुकीचा हा खराखुरा चेहरा दिसला. ... अगदी यथार्थ चित्रण विसुनाना. थोड्याफार फरकाने सगळीकडे हीच परीस्थीती दिसुन येते. आमच्याकडे अजुनही बंदुकधारी प्रेमळ मनुक्श येतो मते मागायला.

माझ्याही तालुक्याच्या गावी नगरपालिका निवडणूकीचा नुकताच आम्हीही अनुभव घेतला. खूप वाईट अनुभव आला. जरा वेळ मिळाला की तपशिलवार अनुभव ड्कवतो. लोकशाहीच्या आपण मोठ्या गप्पा मारतो. पण,प्रत्यक्षात अनुभव खूप वेगळेच असतात. -दिलीप बिरुटे

मराठी_माणूस 21/12/2011 - 19:29
आदीच त्यो आन्ना हाजार्‍या लै बोंबा मारतोय फुडार्‍यांच्या नावानं. तशे काही शेरी लोक हाईत आपल्या बाजुने म्हंजे डाईरेक्ट न्हाई पन त्ये काय करत्यात तर कुरापती काढत्यात . कशा तर , "अन्ना म्हंजे काय देवदूत हाय काय ? त्यांची मान्स अशी हाईत तशी हाईत ? त्ये म्हनतील तसे केल तर सगळ नीट हुईल कशावरन?"

चित्रा 21/12/2011 - 19:43
लोकशाहीबद्दल सिनिकल (किंतु मनात येणे याखेरीज मराठी शब्द सुचत नाही) होण्याची वेळ यावी याबद्दल वाईट वाटले.

फारएन्ड 21/12/2011 - 21:04
मस्त लिहीले आहे, आवडले एकदम! "गांधी हायस्कूलात" चाललेले प्रकार वाचून जबरी विरोधाभास जाणवतो :)

सन्जोप राव 22/12/2011 - 05:45
नुकताच गावी गेलो होतो. तिथे झालेल्या नगरपालिका निवडणुकीचा हा खराखुरा चेहरा दिसला. सर्वसामान्य मतदार राजा इतका सूज्ञ झाला आहे हे पाहून आनंद झाला. तुम्हा-आम्हा तथाकथित पांढरपेशांना जे सत्य कळले नाही ते त्याला स्वच्छ कळले आहे. आपला मूर्खपणा कळून आल्यावर मग मलाही मोठ्याने आणि आनंदाने ओरडावेसे वाटले - भारतीय लोकशाहीचा विजय असो. भ्रष्टाचाराचा विजय असो. निवडणुकांचा विजय असो. केवळ (मला वाटणार्‍या) जनलज्जेस्तव सर्व नावे बदललेली आहेत. बाकी घटना व व्यक्तीरेखा खर्‍याच आहेत - यात वेगळे सांगण्यासारखे काही नाही. तंतोतंत हेच म्हणतो. बदललेली बरीच नावे कळाली. निवडणुकीचा हा चेहरा मलाही (गावाकडेच!) दिसला. तुम्ही माझे लिहिण्याचे कष्ट वाचवले. अर्थात इतके गमतीदार मला लिहिता आले नसते हा भाग वेगळा. धन्यवाद.

विसुनाना 22/12/2011 - 11:45
"आता तुम्ही सांगशीला, 'अरे, मतदान गुप्त असतें. पैसे घेऊन का होईना पण योग्य उमेदवाराला मत दिलें असतेस तर समजलें असतें कां कोणालां?' -- आमाला काय खुळं समजताय का काय राव? तुमाला वेव्हार आजाबात कळत न्हाई. अवो, आमी पारमानिक हावोत यात येक गोम हाय. काय म्हनून काय इचारताय? पारमानिक न र्‍हाऊन चालतच न्हायी. र्‍हावंच लागतं. पैसं घिऊन पन हुबारलेला गडी पड्ला तर दादा काय सोडतील काय आमास्नी? तकडं 'क' वॉर्डात पडलं की दोघं असंच. मग काय इचारता? घराघरात जाऊन दादांचे कारेकर्ते आदुगर दिल्याले धाधा हज्जार रुप्पय वसूल करत हुते. हायसा कुठं? मंग? आमच्यासारक्या गरीबांनी कुठनं आनायचं हो धा हज्जार? ह्यॅ,ह्यॅ,ह्यॅ...त्येच्यापरास पारमानिक र्‍हावं, खालेल्या मिटाला जागावं मान्सानं."

In reply to by विसुनाना

शिल्पा ब 22/12/2011 - 12:44
कोपरगावातली जुनी गोष्ट. माझ्या मावशीच्या वार्डात एक बाई उभी होती अन सगळ्यांना साड्या वाटल्या. निवडणुकीत पडली. मग घरोघरी जाऊन तिने स्वतः दिलेल्या साड्या अगदी अंगावरच्यासुद्ध ओढू ओढू काढल्या. हसावं कि रडावं काही समजेना ... लेख भन्नाट .. प्रा. डॉ. यांच्या लेखाच्या प्रतीक्षेत.

चिगो 22/12/2011 - 13:26
"आता तुम्ही सांगशीला, 'अरे, मतदान गुप्त असतें. पैसे घेऊन का होईना पण योग्य उमेदवाराला मत दिलें असतेस तर समजलें असतें कां कोणालां?' -- आमाला काय खुळं समजताय का काय राव? तुमाला वेव्हार आजाबात कळत न्हाई. अवो, आमी पारमानिक हावोत यात येक गोम हाय. काय म्हनून काय इचारताय? पारमानिक न र्‍हाऊन चालतच न्हायी. र्‍हावंच लागतं. पैसं घिऊन पन हुबारलेला गडी पड्ला तर दादा काय सोडतील काय आमास्नी? तकडं 'क' वॉर्डात पडलं की दोघं असंच. मग काय इचारता? घराघरात जाऊन दादांचे कारेकर्ते आदुगर दिल्याले धाधा हज्जार रुप्पय वसूल करत हुते. हायसा कुठं? मंग? आमच्यासारक्या गरीबांनी कुठनं आनायचं हो धा हज्जार? ह्यॅ,ह्यॅ,ह्यॅ...त्येच्यापरास पारमानिक र्‍हावं, खालेल्या मिटाला जागावं मान्सानं."
हे एकदम झक्कास.. बादवे, माझ्या एका मित्राने सांगितल्यप्रमाणे, पुण्याजवळील एका नगरीत एकाच पॅनलचे सगळे उमेदवार निवडून आलेत म्हणे. आधी गुटख्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि आजकाल बाटलीबंद पाणी विकणार्‍या उद्योगपतीचे पॅनल आहे हे.. त्याच्या सांगण्यानुसार प्रत्येक मताला रु.२५०० ते रु.१०,००० इतका भाव मिळाला.. (च्यायला, हे त्रांगडं कळलं नाही ब्वॉ आपल्याला. सगळ्यांना शेम रेट लावावा का नाय ;-)) आणि सगळे उमेदवार (पडलेले आणि निवडून आलेले) भ्रष्टाचारविरोधी आणि अण्णा-समर्थक होते म्हणे.. :-D

साती 22/12/2011 - 14:53
खरीखुरी आणि मस्त कथा. आवडली. मतांच्या प्रामाणिकपणाचं कारण भारीच.

पैसा 23/12/2011 - 22:31
लोकशाईचा इजय असो! मला 'बिनकामाचा नवरा' या तुफान विनोदी सिनेम्यातले रंजना-अशोक सराफचे 'लोकशाई'बद्दलचे ड्वायलॉक आठवले.

गणपा 21/12/2011 - 14:40
'सत्य'कथा आवडली विसुनाना.
सर्वसामान्य मतदार राजा इतका सूज्ञ झाला आहे हे पाहून आनंद झाला. तुम्हा-आम्हा तथाकथित पांढरपेशांना जे सत्य कळले नाही ते त्याला स्वच्छ कळले आहे.
हे बाकी खरयं.

देविदस्खोत 21/12/2011 - 14:53
महोदय,, आजचा आपला भारतीय लोकशाहीचे विनोदी शैलीने पण सत्य व यथार्थ स्वरूप दाखविणारा लेख उत्कृष्ट वाटला. वाचनीय तसाच मननीय आहे. असा हा लेख वाचायला मिळाल्याबद्द्ल """ आपला विजय असो !!!! """ तसेच असे उत्कृष्ट साहित्य वाचावयांस मिळत आहे म्हणून "मिपा" चा ही " विजय असो !!!" पुन्हा एकदा " आपला व मिपाचा विजय असो" !!!!!! असे म्हणण्याचा मोह आवरत नाही.

>>तिथे झालेल्या नगरपालिका निवडणुकीचा हा खराखुरा चेहरा दिसला. ... अगदी यथार्थ चित्रण विसुनाना. थोड्याफार फरकाने सगळीकडे हीच परीस्थीती दिसुन येते. आमच्याकडे अजुनही बंदुकधारी प्रेमळ मनुक्श येतो मते मागायला.

माझ्याही तालुक्याच्या गावी नगरपालिका निवडणूकीचा नुकताच आम्हीही अनुभव घेतला. खूप वाईट अनुभव आला. जरा वेळ मिळाला की तपशिलवार अनुभव ड्कवतो. लोकशाहीच्या आपण मोठ्या गप्पा मारतो. पण,प्रत्यक्षात अनुभव खूप वेगळेच असतात. -दिलीप बिरुटे

मराठी_माणूस 21/12/2011 - 19:29
आदीच त्यो आन्ना हाजार्‍या लै बोंबा मारतोय फुडार्‍यांच्या नावानं. तशे काही शेरी लोक हाईत आपल्या बाजुने म्हंजे डाईरेक्ट न्हाई पन त्ये काय करत्यात तर कुरापती काढत्यात . कशा तर , "अन्ना म्हंजे काय देवदूत हाय काय ? त्यांची मान्स अशी हाईत तशी हाईत ? त्ये म्हनतील तसे केल तर सगळ नीट हुईल कशावरन?"

चित्रा 21/12/2011 - 19:43
लोकशाहीबद्दल सिनिकल (किंतु मनात येणे याखेरीज मराठी शब्द सुचत नाही) होण्याची वेळ यावी याबद्दल वाईट वाटले.

फारएन्ड 21/12/2011 - 21:04
मस्त लिहीले आहे, आवडले एकदम! "गांधी हायस्कूलात" चाललेले प्रकार वाचून जबरी विरोधाभास जाणवतो :)

सन्जोप राव 22/12/2011 - 05:45
नुकताच गावी गेलो होतो. तिथे झालेल्या नगरपालिका निवडणुकीचा हा खराखुरा चेहरा दिसला. सर्वसामान्य मतदार राजा इतका सूज्ञ झाला आहे हे पाहून आनंद झाला. तुम्हा-आम्हा तथाकथित पांढरपेशांना जे सत्य कळले नाही ते त्याला स्वच्छ कळले आहे. आपला मूर्खपणा कळून आल्यावर मग मलाही मोठ्याने आणि आनंदाने ओरडावेसे वाटले - भारतीय लोकशाहीचा विजय असो. भ्रष्टाचाराचा विजय असो. निवडणुकांचा विजय असो. केवळ (मला वाटणार्‍या) जनलज्जेस्तव सर्व नावे बदललेली आहेत. बाकी घटना व व्यक्तीरेखा खर्‍याच आहेत - यात वेगळे सांगण्यासारखे काही नाही. तंतोतंत हेच म्हणतो. बदललेली बरीच नावे कळाली. निवडणुकीचा हा चेहरा मलाही (गावाकडेच!) दिसला. तुम्ही माझे लिहिण्याचे कष्ट वाचवले. अर्थात इतके गमतीदार मला लिहिता आले नसते हा भाग वेगळा. धन्यवाद.

विसुनाना 22/12/2011 - 11:45
"आता तुम्ही सांगशीला, 'अरे, मतदान गुप्त असतें. पैसे घेऊन का होईना पण योग्य उमेदवाराला मत दिलें असतेस तर समजलें असतें कां कोणालां?' -- आमाला काय खुळं समजताय का काय राव? तुमाला वेव्हार आजाबात कळत न्हाई. अवो, आमी पारमानिक हावोत यात येक गोम हाय. काय म्हनून काय इचारताय? पारमानिक न र्‍हाऊन चालतच न्हायी. र्‍हावंच लागतं. पैसं घिऊन पन हुबारलेला गडी पड्ला तर दादा काय सोडतील काय आमास्नी? तकडं 'क' वॉर्डात पडलं की दोघं असंच. मग काय इचारता? घराघरात जाऊन दादांचे कारेकर्ते आदुगर दिल्याले धाधा हज्जार रुप्पय वसूल करत हुते. हायसा कुठं? मंग? आमच्यासारक्या गरीबांनी कुठनं आनायचं हो धा हज्जार? ह्यॅ,ह्यॅ,ह्यॅ...त्येच्यापरास पारमानिक र्‍हावं, खालेल्या मिटाला जागावं मान्सानं."

In reply to by विसुनाना

शिल्पा ब 22/12/2011 - 12:44
कोपरगावातली जुनी गोष्ट. माझ्या मावशीच्या वार्डात एक बाई उभी होती अन सगळ्यांना साड्या वाटल्या. निवडणुकीत पडली. मग घरोघरी जाऊन तिने स्वतः दिलेल्या साड्या अगदी अंगावरच्यासुद्ध ओढू ओढू काढल्या. हसावं कि रडावं काही समजेना ... लेख भन्नाट .. प्रा. डॉ. यांच्या लेखाच्या प्रतीक्षेत.

चिगो 22/12/2011 - 13:26
"आता तुम्ही सांगशीला, 'अरे, मतदान गुप्त असतें. पैसे घेऊन का होईना पण योग्य उमेदवाराला मत दिलें असतेस तर समजलें असतें कां कोणालां?' -- आमाला काय खुळं समजताय का काय राव? तुमाला वेव्हार आजाबात कळत न्हाई. अवो, आमी पारमानिक हावोत यात येक गोम हाय. काय म्हनून काय इचारताय? पारमानिक न र्‍हाऊन चालतच न्हायी. र्‍हावंच लागतं. पैसं घिऊन पन हुबारलेला गडी पड्ला तर दादा काय सोडतील काय आमास्नी? तकडं 'क' वॉर्डात पडलं की दोघं असंच. मग काय इचारता? घराघरात जाऊन दादांचे कारेकर्ते आदुगर दिल्याले धाधा हज्जार रुप्पय वसूल करत हुते. हायसा कुठं? मंग? आमच्यासारक्या गरीबांनी कुठनं आनायचं हो धा हज्जार? ह्यॅ,ह्यॅ,ह्यॅ...त्येच्यापरास पारमानिक र्‍हावं, खालेल्या मिटाला जागावं मान्सानं."
हे एकदम झक्कास.. बादवे, माझ्या एका मित्राने सांगितल्यप्रमाणे, पुण्याजवळील एका नगरीत एकाच पॅनलचे सगळे उमेदवार निवडून आलेत म्हणे. आधी गुटख्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि आजकाल बाटलीबंद पाणी विकणार्‍या उद्योगपतीचे पॅनल आहे हे.. त्याच्या सांगण्यानुसार प्रत्येक मताला रु.२५०० ते रु.१०,००० इतका भाव मिळाला.. (च्यायला, हे त्रांगडं कळलं नाही ब्वॉ आपल्याला. सगळ्यांना शेम रेट लावावा का नाय ;-)) आणि सगळे उमेदवार (पडलेले आणि निवडून आलेले) भ्रष्टाचारविरोधी आणि अण्णा-समर्थक होते म्हणे.. :-D

साती 22/12/2011 - 14:53
खरीखुरी आणि मस्त कथा. आवडली. मतांच्या प्रामाणिकपणाचं कारण भारीच.

पैसा 23/12/2011 - 22:31
लोकशाईचा इजय असो! मला 'बिनकामाचा नवरा' या तुफान विनोदी सिनेम्यातले रंजना-अशोक सराफचे 'लोकशाई'बद्दलचे ड्वायलॉक आठवले.
रामराम लेको, (म्हंजे शेरी लोकं म्हंत्यात तसं 'नमस्कार मंडळी' असं म्हनायचं असतया न्हवं?) गेला म्हैनाभर आपल्याला काय बोलायला टाईम गावला न्हाय. कसा गावंल? दिवाळी चाल्ली होती ना आमची. काय म्हनला? दिवाळी झाल्याला लै दिसं झाली? नाय वो, आमची दिवाळी तर परवाच्याला सपली. कसं काय सांगा बगू? जाऊंदे. तुमाला नाय समजायचं. अवो, गेला म्हैनाभर आमी म्हंजी आमच्या घरातल्या समद्यांनी लै ऐश केली. म्यातर दर्रोज रातीला मटान आनि कॉट्टर हानत होतो. त्येबी रोच्च्याला दोनशे रुपय घिऊन. वरनं बायकुलापन दर्रोज दोनशे रुपये आनि जेवान गावत होतं. घरातली चूल आनि बाहेरची धुनीभांडी सम्दं बंदच केल्तं तिनं.

क्रांतीतै चे अभिनंदन

परिकथेतील राजकुमार ·

हार्दिक अभिनंदन. मिपावर 'क्रान्ती' आणि 'क्रान्ति' अशा दो क्रांत्या आहेत ('क्रांती' नांवाने कोणी सदस्य नाही), त्यातील नक्की कुठली????

क्रान्ति 28/11/2011 - 21:26
सगळ्यांना मन:पूर्वक धन्यवाद! मिसळपाव हे माझ्या आंतरजालीय प्रवासातलं सगळ्यांत पहिलं संस्थळ, ज्यानं मला कवयित्री म्हणून वारंवार प्रोत्साहन दिलं. त्यामुळे माझ्या प्रत्येक उपलब्धीचे श्रेय सगळ्यात आधी मिपाला ! :) परा, नीलकांत, चतुरंग, रेवती, बिपीनदा, श्रावण मोडक, तात्या, मदनबाण, प्रमोद देव काका, नंदन, धनंजय, प्राजू, जागू, धमु, टारू, सुहास, रामदासकाका आणि सगळ्याच मिपाकरांच्या सदिच्छा, शुभेच्छा, आशीर्वाद यांचं हे फळ! :) हर्षद, माझा पहिलावहिला पुरस्कार आहे हा. तुला यायचंच आहे. :)

हार्दिक अभिनंदन. मिपावर 'क्रान्ती' आणि 'क्रान्ति' अशा दो क्रांत्या आहेत ('क्रांती' नांवाने कोणी सदस्य नाही), त्यातील नक्की कुठली????

क्रान्ति 28/11/2011 - 21:26
सगळ्यांना मन:पूर्वक धन्यवाद! मिसळपाव हे माझ्या आंतरजालीय प्रवासातलं सगळ्यांत पहिलं संस्थळ, ज्यानं मला कवयित्री म्हणून वारंवार प्रोत्साहन दिलं. त्यामुळे माझ्या प्रत्येक उपलब्धीचे श्रेय सगळ्यात आधी मिपाला ! :) परा, नीलकांत, चतुरंग, रेवती, बिपीनदा, श्रावण मोडक, तात्या, मदनबाण, प्रमोद देव काका, नंदन, धनंजय, प्राजू, जागू, धमु, टारू, सुहास, रामदासकाका आणि सगळ्याच मिपाकरांच्या सदिच्छा, शुभेच्छा, आशीर्वाद यांचं हे फळ! :) हर्षद, माझा पहिलावहिला पुरस्कार आहे हा. तुला यायचंच आहे. :)
आपल्या मिपावरील सदस्या क्रांतीतै हिला विदर्भ साहित्य संघातर्फे देण्यात येणाऱ्या वार्षिक साहित्य पुरस्कारांत नवोदित लेखनासाठीचा पुरस्कार 'असेही-तसेही' या गझलसंग्रहासाठी जाहीर झाला आहे. पुरस्कार दि. १४ जानेवारी २०१२ रोजी विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापनदिनी वर्धा इथे प्रदान करण्यात येणार आहे. रोख रु. ५०००/- आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

प्रासंगिक-१

डॉ.श्रीराम दिवटे ·

चिरोटा 18/11/2011 - 13:17
वाचनिय लेख. ह्या सगळ्या सट्ट्यामागे अभिषेक बच्चन असल्याचे बोलले जाते.अभिनय नाही पण आपल्याला निदान "हे" तरी करता येते हे त्याला जगाला सांगायचे होते.

मदनबाण 18/11/2011 - 13:27
छन लिहले आहे... ऑनलाईन लॉटरी खेळण्याचे पेव सध्या फुटले आहे. हे का लिहले ते मला नाय समजले. ! सेलिब्रेटींची कोणतीही ‘जर-तर’ मधली वैयक्तिक गोष्ट अशी सार्वजनिक चर्चेत ओढून त्यावर सट्टा खेळणे कितपत योग्य आहे? अयोग्यच ! अर्थात पैश्याचे वेड असणार्‍या कुठल्याच गोष्टी गैर वाटत नाही...

रेवती 18/11/2011 - 21:17
ऐश्वर्याला बाळ होणार असल्याची बातमीच विसरून गेले होते. ती बाळंत झाल्यावरही सगळ्यात शेवटी कळणारी मीच असेन बहुतेक!;) बाकी या गोष्टीवर सट्टा वगैरे खेळणारे लोक गाढव म्हटले पाहिजेत.

चिरोटा 18/11/2011 - 13:17
वाचनिय लेख. ह्या सगळ्या सट्ट्यामागे अभिषेक बच्चन असल्याचे बोलले जाते.अभिनय नाही पण आपल्याला निदान "हे" तरी करता येते हे त्याला जगाला सांगायचे होते.

मदनबाण 18/11/2011 - 13:27
छन लिहले आहे... ऑनलाईन लॉटरी खेळण्याचे पेव सध्या फुटले आहे. हे का लिहले ते मला नाय समजले. ! सेलिब्रेटींची कोणतीही ‘जर-तर’ मधली वैयक्तिक गोष्ट अशी सार्वजनिक चर्चेत ओढून त्यावर सट्टा खेळणे कितपत योग्य आहे? अयोग्यच ! अर्थात पैश्याचे वेड असणार्‍या कुठल्याच गोष्टी गैर वाटत नाही...

रेवती 18/11/2011 - 21:17
ऐश्वर्याला बाळ होणार असल्याची बातमीच विसरून गेले होते. ती बाळंत झाल्यावरही सगळ्यात शेवटी कळणारी मीच असेन बहुतेक!;) बाकी या गोष्टीवर सट्टा वगैरे खेळणारे लोक गाढव म्हटले पाहिजेत.
3