मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुरेश वाडकरांनी गायलेला नवीन अल्बम "आता उजाडेल"

योगेश पितळे ·

शुचि 01/09/2011 - 05:46
"बरसत आल्या अमृत धारा", "सूर आनंदघन" ही गाणी फारच छान वाटली. ओंकार घैसास यांचे संगीत खूपच आवडले. पण या साईट्वरून, परदेशस्थ लोकांना विकत घेता येत नाही बहुधा कारण किंमत रुपयात आहे शिवाय क्रेडिट कार्ड चा फॉर्मॅट वेगळा आहे.

In reply to by शुचि

योगेश पितळे 01/09/2011 - 21:17
धन्यवाद! किंमत जरी रुपयांमध्ये असली तरी माझ्यामते क्रेडीट कार्ड द्वारे तुम्ही खरेदी करू शकता. मास्टरकार्ड,व्हिसा,डायनर्स क्लब इ. इंटरनॅशनल क्रेडीट कार्डसचे पर्याय उपलब्ध आहेत! :)

शुचि 01/09/2011 - 05:46
"बरसत आल्या अमृत धारा", "सूर आनंदघन" ही गाणी फारच छान वाटली. ओंकार घैसास यांचे संगीत खूपच आवडले. पण या साईट्वरून, परदेशस्थ लोकांना विकत घेता येत नाही बहुधा कारण किंमत रुपयात आहे शिवाय क्रेडिट कार्ड चा फॉर्मॅट वेगळा आहे.

In reply to by शुचि

योगेश पितळे 01/09/2011 - 21:17
धन्यवाद! किंमत जरी रुपयांमध्ये असली तरी माझ्यामते क्रेडीट कार्ड द्वारे तुम्ही खरेदी करू शकता. मास्टरकार्ड,व्हिसा,डायनर्स क्लब इ. इंटरनॅशनल क्रेडीट कार्डसचे पर्याय उपलब्ध आहेत! :)
आता उजाडेल या अप्रतिम अल्बमद्वारे ओंकार घैसास या तरूण संगीतकाराने संगीतक्षेत्रात आपलं पदार्पण केलय! या अल्बममध्ये वेगवेगळ्या प्रकारची १० गीते आहेत. कै. श्री सुरेश भटांनी लिहिलेली "जगून मी पाहिले कितीदा" ही गझल आणि शास्रीय अंगाने जाणारं, तीनतालात बांधलेलं "बरसत आल्या अमृत धारा", "सूर आनंदघन", "उजाडेल तरी न का" या सगळ्या गाण्यांचं सुरेशजींनी आपल्या स्वरांनी सोनं केलय!

अण्णा, प्लीज जपा..!

विसोबा खेचर ·

स्पा 22/08/2011 - 12:34
अगदी मनातल्या भावना मांडल्याबद्दल तात्यांचे आभार

श्रावण मोडक 22/08/2011 - 12:37
चार आठ दिवसात घाईघाईने एखादा कायदा उरकल्यासारखा मंजूर करणं हे कधीही कधीही उचित होणार नाही, किंबहुना इतक्या कमी काळात भ्रष्टाचारासारख्या कॅन्सर विरोधातला एखादा कायदा मंजूर होणं ही मला तरी अशक्य गोष्ट वाटते. त्यावर निश्चितच समाजातल्या अगदी सर्व बुद्धिवंतांकडून, विद्वानांकडून, वकिलांकडून अधिकाधिक चर्चा व्हायला हवी असं माझं मत आहे.
सहमत. या मुद्यांवर अधिक चर्चा व्हावी.

In reply to by श्रावण मोडक

ऋषिकेश 22/08/2011 - 15:25
+१ शिवाय, अण्णांच्या मागण्या अधिक असमंजस होत आहेत या लेखातील मुळ मतितार्थाशीही सहमत

In reply to by श्रावण मोडक

सुधीर काळे 23/08/2011 - 11:44
खरे तर ५ एप्रिलपासून १६ ऑगस्टपर्यंत सरकारने काय केले? आज "चर्चेला तयार आहोत" असे म्हणणार्‍या सरकारने ४ महिने १० दिवस इतका भरपूर वेळ देऊनही ही मोहीम 'फुस्स' होईल अशा आशेन वेळ दवडला असेच मला वाटते. पण आंदोलनाची धार बोथट न होता आणखीच तीक्ष्ण झाली त्यामुळे सरकारचे धाबे दणाणलेले आहे! म्हणून या "बगळ्यां"बद्दल मला तरी सहानुभूती नाहीं. आता ममोसींना "honourable discharge" द्यावा असेच मला वाटते! अर्थात मी नेहमीप्रमाणे अल्पमतातच असेन! केजरीवालांबद्दल वाचा http://en.wikipedia.org/wiki/Arvind_Kejriwal इथे. त्यांना आतापर्यंत खालील पारितोषिके.सन्मान मिळालेले आहेतः 2004: Ashoka Fellow, Civic Engagement.[7] 2005: 'Satyendra Dubey Memorial Award', IIT Kanpur for his campaign for bringing transparency in Government.[4] 2006: Ramon Magsaysay Award for Eminent Leadership.[1] 2006: CNN-IBN, 'Indian of the Year' in Public Service [12] 2009: Distinguished Alumnus Award, IIT Kharagpur for Eminent Leadership.[13] 2010: Policy Change Agent of the Year, Economic Times Corporate Excellence Award along with Aruna Roy. तेंव्हां केजरीवाल हे "लंबी रेसका घोडा" असावेत असेच मला वाटते.

सुनील 22/08/2011 - 12:45
आज तुम्ही अरविंद केजरीवाल, सिसोदिया आणि किरण बेदी यांच्या पूर्णपणे नसलात तरी बर्‍याच अंशी कह्यात गेला आहात असं मला जाणवतं आहे आणि भितीही वाटते आहे. परवाच वाचलेली बातमी - राळेगण सिद्धीतील अण्णांच्या कायम संपर्कात असलेल्या कार्यकर्त्यांना रामलीला मैदानात अण्णांची भेटदेखिल मिळू शकली नाही. शेवटी अण्णांना न भेटताच हे कार्यकर्ते दिल्लीहून राळेगण सिद्धीला परतले. कोण असावेत हे झारीतील शुक्राचार्य? अण्णांचा गुळाचा गणपती न होवो म्हणजे झालं!

In reply to by सुनील

विसोबा खेचर 22/08/2011 - 12:55
परवाच वाचलेली बातमी - राळेगण सिद्धीतील अण्णांच्या कायम संपर्कात असलेल्या कार्यकर्त्यांना रामलीला मैदानात अण्णांची भेटदेखिल मिळू शकली नाही.
हो, माझ्याही ऐकिवात आली आहे ही बातमी. ज्यांच्यामध्ये अण्णा अगदी २४ तास सहजगत्या वावरले अश्या राळेगणसिद्धीतल्या कुणा गावकर्‍याला किंवा कार्यकर्त्याला अण्णांना भेटण्यास आता केजरीवाल किंवा सिसोदियाची परवानगी लागणार ही बाब अत्यंत काळजीची आहे..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कवितानागेश 22/08/2011 - 13:16
कदाचित सुरक्षिततेच्या दृष्टीने हे आवश्यक असेल. भेटायला आलेले लोक विश्वासार्ह आहेत हे कळणार कसे?

In reply to by विसोबा खेचर

बाळकराम 22/08/2011 - 16:58
तात्या, केजरीवाल, सिसोदिया वा किरण बेदी यांच्या सारख्या अभ्यासू आणि प्रामाणिक लोकांवर "यांचा हिडन अजेंडा काही ठाऊक नाही बुवा" असा पवित्रा घेऊन तुम्ही अण्णांच्या आंदोलनाला अडथळेच आणत आहात! माहिती असेल तर पुराव्यानिशी माहिती द्या, उगाच आपले नाक कापून भल्या कार्याला अपशकुन करु नका! तुमची कळकळ जरी चांगली असली तरी ती अस्थानी आहे, अशा वावड्या उठवून तुम्ही तुमच्या आवडत्या काँग्रेसला एकप्रकारे मदतच करता आहात!

In reply to by बाळकराम

नितिन थत्ते 22/08/2011 - 17:23
>>तुम्ही तुमच्या आवडत्या काँग्रेसला तात्यांवर हा आरोप आजवर कोणी केला नसेल !!!! तात्यांना आता चुल्लूभर पानीमें डुबण्याखेरीज गत्यंतर नाही.

इतका पद्धतशीर, तर्कशुद्ध विचारांचा लेख यापूर्वी कधीच कुठल्याच नियतकालिकात, संकेतस्थळावरील धाग्यात वाचनात आलेला नाही. ज्यावर आक्षेप घ्यावा, असहमती दर्शवावी असा एकही मुद्दा, एकही वाक्य या लेखात आढळलेलं नाहीय. १०० टक्के परिपूर्ण, अचूक असा हा लेख आहे. (अत्र्यांच्या स्टायलीत म्हणायचं तर गेल्या दहा हजार वर्षात इतका समतोल लेख लिहीला गेलेला नाहीय) इतका सकारात्मक प्रतिसाद द्यावा असं लेखन सहसा आढळत नाहीच. तात्यांचं मन:पूर्वक अभिनंदन. हा लेख अण्णा आणि टीमपर्यंत कसा पोचू शकेल आणि त्यावर ते किमान विचार तरी करतील याबद्दल आता प्रयत्न होणे गरजेचे आहे. तात्या हा लेख वर्तमानपत्रात प्रसिद्ध होईल अशी व्यवस्था करा. लोकसत्ता कडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता वाटते. ह्या विचारांची पूर्ण ताकदीनिशी प्रसिद्धी होणे आवश्यक आहे.

In reply to by पल्लवी

मराठी_माणूस 22/08/2011 - 17:10
असहमती दर्शवावी असा एकही मुद्दा, एकही वाक्य या लेखात आढळलेलं नाहीय. नुसताच लेख वाचलेला दिसतोय. प्रतीसाद पण वाचा , बरेच मुद्दे मिळतील.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

बाळकराम 22/08/2011 - 17:07
१०० टक्के परिपूर्ण, अचूक असा हा लेख आहे. (अत्र्यांच्या स्टायलीत म्हणायचं तर गेल्या दहा हजार वर्षात इतका समतोल लेख लिहीला गेलेला नाहीय)>>...बाब्बौ!!...मज्जाय बुवा एका माणसाची!

पल्लवी 22/08/2011 - 13:13
जे काही चालू आहे ते नक्की कुठल्या दिशेने चालले आहे असा प्रश्न पडतो. अट्टाहासाने, ब्लॅकमेलिंग करून काय साधणार ? सत्ता पडली तरी येणारे नवे सरकार धुतले तांदूळ असणार आहे का ? मुळात ही लोकपाल समिती भ्रष्टाचारमुक्त राहील ह्याची सुद्धा काय गॅरंटी ? आणि तुम्हा-आम्हा सामान्य जनतेला जे समजते ते माध्यमांना कळ्त नसेल का ? अण्णा अट्टाहासच करत आहेत हे त्यांना स्पष्टपणे दाखवून देणे/समजावुन सांगणे हे माध्यमांची जबाबदारी नाही का ?

In reply to by पल्लवी

बाळकराम 22/08/2011 - 17:55
हे बिल पास झालं नाही तर सुरेश कलमाडी, ए राजा वा इतरानी केलेला भ्रष्टाचार परत होणार नाही याची गॅरंटी देणार का तुम्ही? की सगळे राजकीय भ्रष्टाचार्‍याना उपरती होउन ते चांगले वागायला लागतील अशी तुमची अपेक्षा आहे? ;)

In reply to by बाळकराम

पल्लवी 22/08/2011 - 21:09
हे बिल पास झालं तर त्यात लूप होल्स असणार नाहीत किन्वा ते शोधून शोधून कोणीच कधीच भ्रष्टाचार करणार नाही याची गॅरंटी देणार का तुम्ही? हे बिल पास झालं तर आणि तरच राजकीय भ्रष्टाचार्‍याना उपरती होउन ते लग्गेच लोकपाल बिलास घाबरुन चांगले वागायला लागतील अशी तुमची अपेक्षा/आशा आहे? काँग्रेसविषयी मला काही प्रेम वगैरे नाही. पण काँग्रेसचे आत्ताचे सरकार गेलेच इतर पक्षाचे सरकार लग्गेच भ्रष्टाचार त्यागून देईल असे तुम्हांस वाटते का ? भाजप वगैरे जे सध्या अण्णांच्या बाजुने आहेत ( किंवा तसे भासवत आहेत ), ते आता सत्तारुढ असते तर त्यांची काय भुमिका असली असती असे आपणांस वाटते ?

In reply to by मराठी_माणूस

पल्लवी 23/08/2011 - 19:56
>>स्वातंत्र्य मिळाल्यावर सगळे काही आलबेल होईल ह्याची गॅरंटी त्या काळी कोणी दीली होती का कदाचित ह्यासाठीच आधी स्वातंत्र्य की आधी समाज सुधारणा हा वाद रंगला होता टिळक आणि गोखल्यांमधे. स्वातंत्र्य मिळालं की ते सांभाळ्ण्याची कुवत समाजात असावा, हा विचार त्यामागे असावा. असो. >>तुम्हाला तशी हमी मिळेपर्यंत तुम्ही पाठींबा देउ नका. अच्छा म्हणजे जे चालले आहे त्याला चांगले म्हणा, नाहीतर तुम्ही विरोधक ?! अधिक स्पष्ट करुन सांगायचे झाल्यास, भ्रष्टाचार नष्ट करणे कोणाला नको आहे ? अण्णांबद्दल कोणाला आदर नाही ? हे ह्या स्तरावर, ह्या जोमाने होणे गरजेचे होतेच ह्याबद्द्ल कोणाचे दुमत असेल ? पण हे सगळे करताना / घडताना तारतम्य हरवले जाउ नये, अती ताणून जे मिळू शकेल त्याचेही मिळण्याचे चांसेस (मराठी शब्द ? ) घालवु नये, आपणच निवडून आणलेल्या सरकाराला आता संधी मिळताच शिव्या घातल्या जाउन प्रकरण हातघाईवर आणु नये असे वाटते. >>पर्याय सुचवा. शेवटी काय आहे ना, सामान्य माणुस काय किंवा बिग शॉट्स काय, जोपर्यंत माणुस स्वतः "भ्रष्टाचार करणार नाही आणि त्याला कुठल्याही प्रकारे हातभार लावणार नाही" असे self-policing करत नाही, तोपर्यंत सगळं अवघडच.

In reply to by पल्लवी

>>तुम्हाला तशी हमी मिळेपर्यंत तुम्ही पाठींबा देउ नका. >>>>अच्छा म्हणजे जे चालले आहे त्याला चांगले म्हणा, नाहीतर तुम्ही विरोधक ?! पाठींबा न देणे म्हणजे विरोध करणे नाही. पटत नसेल तर पाठींबा देऊ नका हे एकदम सरळ तर्कात बसणारे वाक्य आहे. त्यांनी काय, पटत नसेल तरी पाठींबा द्या म्हणायचे की काय :-) ?

मराठी_माणूस 22/08/2011 - 13:26
१)सरकारचे वागणे जर "नाक दाबल्या वर तोंड उघडते" असेच असेल तर काय करावे. २)घाइगडबडीतत उरकण्या सारखी ही गोष्ट नसेल पण ४२ वर्ष हा काळ घाइचा म्हणात येणार नाहे. ३)उर्वरीत महाराष्ट्रात कायम काळोखाचे साम्राज्य (लोड शेडींग) असले आणि आरडाओरड केली तरी काहीही फरक पडत नाहे , पण तेच मुंबईत घडले तर लगेच दखल घेतली जाते. त्यामुळेच दिल्लीचे महत्व. ४)विसंगत वागण्याची फक्त सरकारचीच मक्तेदारी नाही.आंदोलनातील विसंगती कदाचीत सरकारच्या विसंगतीचाच परीणाम असु शकतो.

मालोजीराव 22/08/2011 - 13:40
चार आठ दिवसात घाईघाईने एखादा कायदा उरकल्यासारखा मंजूर करणं हे कधीही कधीही उचित होणार नाही, किंबहुना इतक्या कमी काळात भ्रष्टाचारासारख्या कॅन्सर विरोधातला एखादा कायदा मंजूर होणं ही मला तरी अशक्य गोष्ट वाटते. त्यावर निश्चितच समाजातल्या अगदी सर्व बुद्धिवंतांकडून, विद्वानांकडून, वकिलांकडून अधिकाधिक चर्चा व्हायला हवी असं माझं मत आहे.
याची गरज आहे असं वाटत नाही, कारण यापूर्वी जनता गाढ झोपेत असताना अतिशय महत्वपूर्ण,'अर्थपूर्ण' अशी बिल्स विना चर्चा,लोकसभेत राज्यसभेत गोंधळ चालू असताना मंजूर झाली आहेत.सरकारकडून जनतेला या बिलासंदर्भात लेखी शब्द मिळणे अपेक्षित आहे. कारण सोनियाजी परदेशात पळून गेल्यात,मनमोहनजी यांच्या तोंडून कोणतेही सकारात्मक शब्द निघत नाहीयेत आणि मनु संघवी,सिब्बलांच्या तोंडावरची मग्रुरी 'फोटोजेनिक' आहे.

In reply to by मालोजीराव

सुधीर काळे 23/08/2011 - 14:27
चार महिन्यांपेक्षा जास्त वेळ देऊनही कांहीं झाले नाहीं. तेंव्हां आता वेळ देत नाहींत ही ओरड अस्थानी आहे. जेंव्हां "टीम अण्णा" सरकारशी बोलणी करत होती तेंव्हाचा कपिल सिबल यांचा बेरकी चेहेरा, कुत्सित हास्य आणि टर उडविण्याचा पवित्रा मला अजूनही आठवत आहेत. त्यावेळची असली वागणूक आता भारी पडते आहे काँग्रेसी नेत्यांना! त्यात राजमाता आजारी आणि राजपुत्र कुठे तरी कमी महत्वाच्या जागी वावरतोय्! मग काय करणार बिचारे ममोसिं तरी? आता प्रिया दत्त, एरॉन, शशी थरूर हे खासदार तर फुटलेले दिसत आहेत. परवा-परवापर्यंत अण्णांच्या विरुद्ध काँग्रेसचे समर्थन करणारे संजय निरूपण अण्णांच्या टोपीत आज अगदीच 'विदू' दिसत होते. (अर्थात् ते जातिवंत दलबदलूच आहेत!) राजकारणात वेळ कांहीं सांगून येत नाहीं म्हणून सगळे खासदार दोन्ही डगरींवर हात ठेवून आहेत. अगदी "तू नहीं और सही, और नहीं और सही" हे गाणे गाताहेत बरेच खासदार! घरो-घरी बैठकी चालल्या आहेत. आपापसात काय बोलतात कुणास ठाऊक! भाजपाही "सरशी तिकडे क्षक्षक्ष" या तंत्राचा उपयोग करताना दिसतो आहे. फक्त लाल बावटेवाले मात्र त्यांच्या निवेदनांवरून आपल्या तत्वांशी प्रमाणिक वाटले. "येन केन प्रकारेण प्रसिद्धा रुंधती भवेत्" या न्यायाने या बाईही काल बोलल्या!

नितिन थत्ते 22/08/2011 - 13:53
अण्णांच्या रूपात भगवान श्रीकॄष्णच प्रकटले असताना अशा शंका घेणे शोभत नाही.

In reply to by नितिन थत्ते

प्रियाली 22/08/2011 - 15:57
तात्याचा लेख आवडला. तरीही,
अण्णांच्या रूपात भगवान श्रीकॄष्णच प्रकटले असताना अशा शंका घेणे शोभत नाही.
याच्याशी +१. ;-) तात्याच्या लेखावर सुधीर काळे यांचा प्रतिसाद वाचनीय असेल असे भाकित आहे.

शानबा५१२ 22/08/2011 - 14:05
३) या आंदोलनाच्या दरम्यान तुम्ही हेही म्हणत होतात की तुम्हाला सरकार पाडण्यात वगैरे काहीही स्वारस्य नाही, तुम्ही फक्त भ्रष्टाचाराविरुद्ध एक सशक्त कायदा आणू इच्छिता. ४) परंतु काल तुम्ही सरकारला असा इशारा दिलात की सरकारने ३० ऑगस्ट पर्यंत हे बील पास करावं किंवा जावं! (पायउतार व्हावं), जे 'हे सरकार पाडण्यात मला काहीही स्वारस्य नाही..' या विधानाशी विसंगत ठरतं..!
हा मुद्दा चुकीचा आहे. अण्णा आदोंलनाच्या एक दीवस आधीच म्हणाले होते की 'सरकार पडले तरी चालेल पण भ्रष्टाचार संपला पाहीजे' आणि जेव्हा अण्णा बोलतात की '...........सरकार पाडण्यात वगैरे काहीही स्वारस्य नाही' तेव्हा त्यांना हेच म्हणायचे आहे की सरकार पाडणे आमचा उद्देश नाही पण जर बील पास होण्यासाठी ते गरजेचे असेल तर काही हरकत नाही. मनीष तीवारी सारखा मुर्ख अण्णांवर 'सैन्यातुन पळाले' असा आरोप करतो,नंतर तो आरोप एक अमराठी माणुस चुकीचा असल्याचे माहीतीच्य अधिकारातुन दाखवुन देतो हे एक विशेष होते,त्यावर चर्चा नाही झाली. बिहारची एक युवती उपोषणाला बसलेय्,तीन दीवसांनंतर तीला चालताही येत नव्हते,अण्णा सहा दीवसांनंतरही ओरडुन ओरडुन भाषण देतायत. ह्यावरुन काय सिध्द होते?

पाषाणभेद 22/08/2011 - 14:20
मी पण म्हणतो : अण्णा, प्लीज जपा..! पण थोड्या वेगळ्या अर्थाने. जसे की अण्णा, प्लीज जपा..! पण जरा जिवाला! कारण असले अण्णा देशाला हवे आहेत. अन तात्या, अहो कायदा होणे महत्वाचे. त्यात नंतर सुधारणा करता येईलच की.

In reply to by पाषाणभेद

सुधीर काळे 23/08/2011 - 15:19
एकदम बरोबर बोललात, पाषाणभेद-जी! मलाही हेच वाटते कीं ही नालायक भ्रष्टाचार-रक्षकांची कोंडी फोडली गेली पाहिजे. त्यानंतर अण्णा हजारे आणि "टीम अण्णा" हजारोंनी सुधारणा करतील!

गवि 22/08/2011 - 14:34
मुद्दे बरोबर आहेत. एक वेगळा मुद्दा: सात आठ दिवस अन्न पूर्ण सोडून बसले तर कोणत्याही वयाचा मनुष्य टिकाव धरु शकेल असे वाटत नाही. आणि तरीही हे किंवा रामदेव बाबा वगैरे सात आठ दिवसांनीही बर्‍यापैकी ठीक दिसतात. हे पटत नाही. पाणीही पीत नसतील तर दोन दिवसांतच अत्यंत घातक परिणाम होतील. पाणी पिऊन फक्त खाणे बंद ठेवले तर तीन ते चार दिवसांत हायपोग्लायसेमियामुळे प्राणघातक स्थिती दिसणे स्वाभाविक असावे. तितके काही होताना दिसत नाही. काय असते नेमके हे उपोषण. संशय म्हणून नव्हे पण खरोखरीची शंका म्हणून विचारतोय.

In reply to by गवि

मन१ 22/08/2011 - 15:39
होय्.सध्या उपोषणादरम्यान पाणी प्यायले जाते. मुद्दे बरोबर आहेत. >> एक वेगळा मुद्दा: सात आठ दिवस अन्न पूर्ण सोडून बसले तर कोणत्याही वयाचा मनुष्य टिकाव धरु शकेल असे वाटत नाही. हो. अवघड परिस्थिती होते खरी. पण माणसाचा जीव काही जात नाही. "टिकाव धरणे " कशाला म्हणताय ते सांगा. "जिवंत राहणे" ह्याला टिकाव धरणे म्हणत असाल तर,माणुस नक्कीच टिकाव धरु शकतो. आमरण उपोषण करुन खरोखर मृत्यु पावलेली प्रथम व्यक्ती म्हणजे भगतसिंग ह्यांचे सहकारी जतिंद्रनाथ दास्. त्यांनी जेलमध्ये असताना १९२९ मध्ये आमरण उपोषण केले व ६३ व्या दिवशी त्यांचे निधन झाले. भाषावार प्रांतरचनेसाठी, (विशेषतः आंध्र च्या मागणीसाठी) १९५२ आमरण उपोषण करुन पोट्टी श्रीरमलु ह्यांना उपोषणाच्या ८२व्या दिवशी मृत्युने गाठले. मागच्याच १-२ महिन्यात गंगाशुद्धीकरण संबंधित प्रश्नासाठी स्वामी निगमानंद ह्यांनी ६५ दिवस उपोषण केल्यावर त्यांचा जीव गेला.उपोषणानेच तो गेला असावा असा अंदाज आहे. ही सर्व उदाहरणे बघता, ५-७ दिवसात आपण म्हणता तसे जीव जायची शक्यता नाही. सुमारे८-१० दिवसात बाबा रामदेव ह्यांची तब्येत खराब झाली. पण त्यात विना अन्नपाणी केलेल्या दगदगीचाच अधिक सहभाग होता असे म्हणतात. त्यांनी निव्वळ उपोषणच केले असते आणि मौनव्रत धारण केले असते तर ते जरा अधिक काळ बरे राहिले असते. >> आणि तरीही हे किंवा रामदेव बाबा वगैरे सात आठ दिवसांनीही बर्‍यापैकी ठीक दिसतात. हे पटत नाही. माझ्या माहितीप्रमाणे बाबा रामदेव अत्यवस्थ झाल्याने त्यांना अ‍ॅड्मिट करावे लागले होते. ते काही बर्‍यापैकी ठिक दिसत नव्हते. म्हणुन तर दिग्गीराजा वगैरे मंडळी "others will also meet the same fate as that of Ramdev " वगैरे म्हणत होती. तुम्हीही अत्यवस्थ व दुर्लक्षित व्हाल अशी भिती घालत होती. पाणीही पीत नसतील तर दोन दिवसांतच अत्यंत घातक परिणाम होतील. पाणी पितात हो. अगदि व्यवस्थित पितात.(मला वाटते बाटलीबंद पाणी पीत असावेतएकात्यांना भेटायला गेलेल्या एका डॉक्टाराने ते पाण्यातुनच ग्लुकोज्/एलेक्ट्राल किंवा तत्सम घेतात असा दावा केलाय. http://www.youtube.com/watch?v=G4zRHEw21h8 >>पाणी पिऊन फक्त खाणे बंद ठेवले तर तीन ते चार दिवसांत हायपोग्लायसेमियामुळे प्राणघातक स्थिती दिसणे स्वाभाविक असावे. नाही. वरील उदाहरणे पहावीत. >>काय असते नेमके हे उपोषण. संशय म्हणून नव्हे पण खरोखरीची शंका म्हणून विचारतोय. संशय(असल्यास) बलावण्यास कारण :- http://www.youtube.com/watch?v=G4zRHEw21h8. माझ्या माहितीत :- "उपोषण म्हणजे अन्नग्रहण न करणे, त्याद्वारे स्वतःला निय्मित क्लेश देणे व मृत्युकडे वाटचाल. ह्या संभाव्य मृत्युची नैतिक जिम्मेदारी ही ज्याच्याविरुद्ध उपोषण केले जाते त्याच्यावर असते." थोडक्यात, आधुनिक काळात मध्ययुगीन मुल्ये राहिलेली नाहित. सर्व प्रजेच्या संवर्धनाची थेट जिम्मेदारी ही सरकारकडेच असते अधोरेखित संकल्पना मुळात ब्रिटिशांच्या राज्यात होती. ती व्यवस्थित समजून घेउन, तिचा पुरेपुर वापर गांधीजींनी प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर करुन दाखवला. उपोषण करणारी व्यक्ती पुरेसा जनाधार असलेली किंवा मिडियाच्या नजरेत असनारी असेल तर केवळ एखाद्या व्यक्तिच्या मृत्युनेही आख्खे सरकार गोत्यात येउ शकते, मग ते केंद्र असो वा रज्या वा अजुन कुठलेही. थोडक्यात, जुन्या हिंदीपिक्चरमध्ये हीरो-हिरोइनचे वडील कसे आपल्या अपत्याला त्याच्या प्रेमिकापासुन दूर होउन, स्वतःच्या मर्जीने ठरवलेले लग्न करण्यास भाग पाडण्यासाठी heart-attack आणत असत ना, तस्सच म्हणा हवं तर उपोषणाला. मुलीच्या बापाची कशी भूमिका असे की:- "मी मेलो तर जिम्मेदारी तुझी" वगैरे वगैरे. मग उगाच तो guilt टाळण्यासाठी हिरोइन्स कशा कुणाशीही खुशाल लग्नाला तयार होत ना, तसच सरकारनही व्हावं अशी अपेक्षा सरकारकडुन असते.

In reply to by मन१

बाळकराम 22/08/2011 - 18:10
सर्व प्रजेच्या संवर्धनाची थेट जिम्मेदारी ही सरकारकडेच असते अधोरेखित संकल्पना मुळात ब्रिटिशांच्या राज्यात होती.>>...हा शोध कुठून लावलात तुम्ही? भारतीय स्वातंत्र्यसैनिकांचा इतका मोठा अपमान कुणीही केला नसेल ;( हे जर खरं असेल तर जालियनवाला बाग, १८५७ ची वगैरे ब्रिटिशांनी घडवलेली शेकडो हत्याकांडे आणि त्यात मारलेली लाखो माणसे इ. काय नुसती भातुकलीच्या खेळण्यातली भांडणं होती वाटतं? ब्रिटिश जाऊन ६४ वर्षे झाली पण काळ्या इंग्रजांची जळजळ अजून जात नाही! दुर्दैव देशाचं, दुसरं काय ;(

In reply to by बाळकराम

मन१ 22/08/2011 - 22:30
अधोरेखित वाक्य कृपया out of contextवाचु नये. अधोरेखित वाक्यापूर्वीचे वाक्य पुढील वाक्याला एक विशिष्ट अर्थ देते. मुळात मी स्वातंत्र्यसैनिकांचा कुठेही उल्लेख केलेला नाही. उपोषणाला बसल्यावर किंवा आंदोलन केल्यावर बोलणी करायला ब्रिटिश सरकार का येइ, ह्याचा अंदाज ह्यातुन येउ शकतो. म्हणुन्च जालियनवाला बाग हत्याकांडानंतर खुद्द ब्रिटनमधील सामान्य जनता सरकारवर तीव्र नाराज होती. राहिला प्रश्न १८५७ चा. १८५७ चं क्रौर्य दोन्ही बाजुंनी प्रचंड होतं. त्यातली एक बाजु उठाववाल्यांची तर दुसरी East India company नामक खाजगी कंपनीची होती. तो भयंकर रक्तपात पाहुनच ब्रिटिश शासनानं थेट सत्ता हातात घेतली. पुढेही सरकारशी युद्ध पुकारणार्‍यांसोबत ब्रिटिश सत्ता क्रौर्यानं वागली हे खरेच. मात्र सामान्य जनाच्या घरात घुसुन उच्छाद वगैरे मांडात बसणे त्यांना कबूल नसावे. ब्रिटनने भारत लुटला हे खरेच, पण त्यांच्या पूर्वसुरींच्या तुलनेत त्यांनी कुथेही demographic imbalance केलेला नाही. आपण मुद्द्याबद्द्ल आणि मुद्द्यापुरतेच बोलला असतात तर बरं झालं असतं. "काळा इंग्रज" , "जळजळ" असे विखारी शब्द लगेच वापरायची काय जरुर होती ते समजले नाही. स्वातंत्र्यसैनिकांबद्द्ल अनादर करण्याचा हेतु नाही हे पुन्हा एकदा स्प्ष्ट करु इच्छितो. असो, ही चर्चा मूळ चर्चाप्रस्तावाशी अवांतर जाताना दिसते आहे. अधिक काही असल्यास स्वतंत्र धागा उघडणे किंवा व्यनि-खरडी वापरणे इष्ट.

In reply to by मन१

बाळकराम 24/08/2011 - 15:27
चालेल, व्यनी/खरड स्वरुपात बातचीत करुयात! ते "काळा इंग्रज" वगैरे तुमच्या साठी नव्हते, इंग्रज हे विष्णूचे अवतार होते असं मानणारा एक वर्ग आपल्या देशात अजूनही आहे त्याना उद्देश्शून ते होते. आपला अनादर झाला असल्यास कृपया माफ करा.

In reply to by बाळकराम

शैलेन्द्र 25/08/2011 - 10:44
"इंग्रज हे विष्णूचे अवतार होते असं मानणारा एक वर्ग आपल्या देशात अजूनही आहे " इंग्रज विष्णुचे अवतार नसतीलही कदाचीत, पण अनेक मध्ययुगीन भारतीय राज्यकर्त्यांपेक्षा, इंग्रजांची व्यवस्था खुपच चांगली होते. मुख्य म्हणजे व्यक्तीसापेक्ष राज्यकारभाराकडुन, कायदेशीर किंवा व्यवस्थाधारीत कारभाराकडे भारताचा प्रवास इंग्रजी राजवटीतच झाला. इंग्रजांऐवजी जर पोर्तुगीजांनी भारत पादाक्रांत केला असता तर आज फार वेगळ चित्र असत.

In reply to by गवि

प्रियाली 22/08/2011 - 15:59
माझ्या माहितीतील एक जैन महिला पाण्यावाचून उपवास करून निदान आठवडाभर बोरिवली-चर्चगेट प्रवास करून ऑफिस गाठत असे. नंतर मात्र प्रकृतीमुळे ती ऑफिसला येणे बंद करे पण तिचे उपवास पूर्ण करे. * हल्ली ते जैन उपवास किती दिवस चालायचे ते विसरले आहे पण उपवासानंतर तिची प्रकृती अर्धी झालेली असे.

In reply to by प्रियाली

वपाडाव 22/08/2011 - 18:15
त्यास पर्युषण पर्व असे म्हणतात... हा कालावधी १० दिवसांचा असतो... लोक आपापल्यापरीने (झेपेल तसे) उपवास करत असतात. कुणी दिवसात एकच वेळ जेवण करतं कुणी १० दिवस पाण्यावर जगतं, कुणी सायंकाळच्या आत जेवणाच्या वेळा पाळतं (सहसा ही वेळ पाळणाय्चे काम चातुर्मासभर चालते.) दिगांबर पंथाचे लोक हे सर्व गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत पाळतात. आणी श्वेतांबर लोक गणेश चतुर्थीच्या आधीचे १० दिवस हे पाळतात. नुस्ते पाण्यावर १० दिवस काढणार्‍यांचा भाद्रपदाच्या शेवटी सत्कारही केला जातो.....

In reply to by वपाडाव

रामदास 22/08/2011 - 18:39
कार्यक्रम चौवीयार या नावाने पण ओळखला जातो. खास जैनी जेवण असते. (ते साधारण पावणेसात ते सात या दरम्यान केले जाते. हीच गोष्ट लक्षात ठेवून जव्हेरीबाजार-प्रसाद चेंबर्स-दादर येथे बाँबस्फोट केले गेले.)

In reply to by गवि

सुधीर काळे 23/08/2011 - 15:25
आपल्यातल्या डॉक्टरमंडळींनी यावर मतप्रदर्शन करावे, पण माझ्या वाचनानुसार हायपोग्लायसेमिया हा फक्त मधुमेह असलेल्या व्यक्तीलाच होत असावा व इतरांना होत नसावा. चूभूद्याघ्या! शिवाय मिताहारी माणसाला बरेच दिवस उपाशी रहाता येते. पाणी पीत राहिल्यास साधारणपणे १५ दिवस अशक्तपणाखेरीज इतर कांही काँप्लिकेशन्स होत नाहींत. पण डॉक्टरमंडळींनी यावर जरूर भाष्य करावे. मलाही बरोबर माहिती मिळाल्यास हवीच आहे.

In reply to by सुधीर काळे

गवि 24/08/2011 - 10:11
मला पण. हायपोग्लायसेमियाबद्दलचा गैरसमज दूर करावा. मनुष्य मरत नसेल पण निदान बोलण्याचालण्याच्या स्थितीत सात आठ दिवसांनी नक्की राहात नसेल. पुन्हा अजून एक प्रश्न. पाण्याशिवाय तर मनुष्य सात दिवसही राहू शकणार नाही. अशा स्थितीत उपोषणाच्यावेळी पाणी पीत राहून आपले उपोषणदिवस वाढवणे हा उद्देश असावा का? पाणीही न प्यायल्याने उपोषणाची धार शतपटींनी वाढेल काय? कारण क्रिटिकल कंडिशन लगेचच येईल. की दहापंधरा दिवस तरी उपोषण चालावे अशी उभय पक्षांची इच्छा असते? उपोषण हा मार्ग योग्य आहे का किंवा खरोखर मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाने मृत्यू ओढवणे (स्वामी निगमानंदांसारखा) अशी घटना सामान्यपणे सर्व उपोषणांबाबत (सध्याचे अण्णांचे उपोषण धरुन) घडू शकते का? की जनरली अशा वेळी (म्हणजे खरेच मरण्याची पाळी आल्यास) समर्थकांकडून अन्य मार्गांनी योग्य परिस्थिती निर्माण करुन उपोषणकर्त्याला येनकेन प्रकारेण गळ घालून उपोषण सोडायला कारण पुरवले जाते? जर याचे उत्तर हो असेल तर मग उपोषण ही निव्वळ स्टंटबाजी असते का? तशी असणे चूक की बरोबर हा पुढचा प्रश्न झाला. मुळात असते का हा प्रश्न सध्या डोकावतो आहे. हे सर्व मी अण्णांच्या उपोषणाबाबत किंवा त्याला विरोध म्हणून नव्हे, तर एकूण उपोषण या "मोडॅलिटी"विषयी म्हटले आहे.

In reply to by गवि

प्रचेतस 24/08/2011 - 10:20
पाण्याशिवाय तर मनुष्य सात दिवसही राहू शकणार नाही. अशा स्थितीत उपोषणाच्यावेळी पाणी पीत राहून आपले उपोषणदिवस वाढवणे हा उद्देश असावा का?
उपोषण म्हणजे फक्त अन्न त्यागणे. अन्न व पाणी दोघांच्याही त्यागाला प्रायोपवेशन म्हणतात. सावरकरांनी प्रायोपवेशन केले होते. २२ दिवसांनी त्यांचे निधन झाले. (चूभूदेघे)

In reply to by प्रचेतस

गवि 24/08/2011 - 10:26
उपोषण आणि प्रायोपवेशन यातला फरक स्पष्ट ज्ञात आहे. मुद्दा असा आहे की प्रायोपवेशन हे राजकीय अस्त्र म्हणून क्वचितच वापरले जात असावे. तिथे "उपोषण"च वापरले जाते. आणि बहुतेक वेळा ते साध्य होत नाही म्हटल्यावर काहीतरी सीन उभा करुन मोसंब्याचा रस पाजला जातो असं पाहण्यात येतं. हे प्रायोपवेशनाच्या बाबतीत कठीण आहे कारण ते हाय रिस्क आहे. त्याविषयी म्हणत होतो. बाकी सावरकरांनी प्रायोपवेशन केले असेल तर ते स्वतःचे जीवन ऐच्छिक रित्या संपवण्यासाठी. काही मागणीसाठी नव्हे. अवांतरः स्वा. सावरकरांनी समुद्रात शिरुन देहत्याग केला असेही ऐकिवात आहे. खरे काय कोणास ठाऊक.. पण त्यांच्यासारखी पट्टीची पोहणारी व्यक्ती (आठवा: बोटीवरुन उडी) , पाण्यात शिरुन बुडू शकेल हे अतर्क्य वाटते. शेवटी कितीही डिटर्मिनेशन असले तरी पोहू शकणारी व्यक्ती एका क्षणानंतर सब्कॉन्शस माईंडच्या प्रभावाने हातपाय मारुन तरंगतेच.

मन१ 22/08/2011 - 15:42
लोकपालामुळे खरोखरीच देशाचं भलं होणार असं लोकांना वाटतय बहुतेक. आणि तात्या, (थोड्या उशीरा का असेना)मनःपूर्वक शुभेच्छा; दीर्घायुष्य मिळो.

चिरोटा 22/08/2011 - 15:52
वाचनिय लेख. काही मुद्दे पटले. सिसोदिया, केजरीवाल हे अचानक उगवलेले लोक नाहीत. केजरीवाल ह्यांनी RTI संदर्भात बरेच काम केले आहे. चांगली डिग्री आणि चांगल्या पगाराची नोकरी सोडून ते आंदोलनात सामील झाले आहेत. अण्णांच्या आंदोलनामागे अमेरिका,पाक आणि संघपरिवाराचा हात आहे असे 'ज्येष्ठ पत्रकारी' लॉजिक कोणाचे असेल तर भाग वेगळा.

In reply to by चिरोटा

प्रियाली 22/08/2011 - 16:04
केजरीवाल हे आयआयटी खडकपूरमधून शिकलेले असून बहुधा ते नंतर टाटा स्टीलमध्ये होते. तेथून त्यांनी निघून इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जॉइन केले आणि तेथे ते अतिरिक्त आयकर आयुक्त होते असे कळते. झी टीव्हीवर झालेल्या सारेगामापमध्ये अण्णा केजरीवालविषयी म्हणाले होते की "हा मनुष्य वेडा आहे. इतका उच्चशिक्षित असून आणि मोठ्या पदावरची नोकरी सोडून आज केवळ दोन जोडी कपडे घेऊन तो माझ्यासोबत वणवण भटकतो आहे." असो. अण्णांना प्रभावी बोलता येत नाही. त्यांची भाषणे सुरचित नसतात. हे काम केजरीवाल उत्तम करतात असे जाणवले.

In reply to by प्रियाली

प्रशांत 22/08/2011 - 16:14
>>>अण्णांना प्रभावी बोलता येत नाही. त्यांची भाषणे सुरचित नसतात. हे काम केजरीवाल उत्तम करतात असे जाणवले. म्हंजे केजरीवाल मुळे अण्णां टिम चांगली झाली म्हणायचे काय तुम्हाला ?

In reply to by प्रशांत

प्रियाली 22/08/2011 - 17:00
म्हंजे केजरीवाल मुळे अण्णां टिम चांगली झाली म्हणायचे काय तुम्हाला ?
केजरीवालमुळे समोरच्याला काय सांगायचे आहे ते सांगणारा वक्ता अण्णांना मिळाला. अन्यथा अण्णांचे मराठीमिश्रीत हिंदी समोरच्याला गोंधळवून टाकणारे असते.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 22/08/2011 - 17:15
अन्यथा अण्णांचे मराठीमिश्रीत हिंदी समोरच्याला गोंधळवून टाकणारे असते.
यावरून आमचे भीमण्णा आठवले. भीमण्णा मूळचे कानडी परंतु तेही काही वेळेला मराठी मिश्रित असं लय भारी हिंदी बोलायचे...:) (भीमण्णांचा भक्त अन् हजारे अण्णांचा प्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली 22/08/2011 - 17:17
यावरून आमचे भीमण्णा आठवले. भीमण्णा मूळचे कानडी परंतु तेही काही वेळेला मराठी मिश्रित असं लय भारी हिंदी बोलायचे...
कायद्याची भाषा बोलताना स्पष्ट आणि रोखठोक बोलणे आवश्यक असते. भीमसेन जोशींना कायद्याची भाषा बोलावी लागली असती तर त्यांनीही एखादा वकील किंवा स्पष्ट बोलणारा वक्ता पुढे केला असता. चांगले हिंदी न बोलता आल्याने आबांची स्थिती कशी झाली होती ते आठवा. आपली, (स्पष्टवक्ती)प्रियाली.

In reply to by सुधीर काळे

वाहीदा 25/08/2011 - 12:44
शनिवार सप्टेंबर ३० , २००६ ला आलेला हा लेख तात्या, तुम्ही जरुर वाचा : Fighting the odds - Arvind Kejriwal : http://www.telegraphindia.com/1060930/asp/weekend/story_6784531.asp अरविंद केजरिवाल या सारखे किती जण आपल्यात आहेत ? हा माणूस अचानक उगवलेला नाही त्याचा लढा वाचा अन मग ठरवा त्याच्याकडे कुठला हिडन एजेंडा असू शकतो ते.... वाईट माणसे जगात आहेत याचा अर्थ चांगली माणसे पूर्णतः गायब झाली असा होत नाही.. अजून तरी काही चांगल्या लोकांमुळेच जगात कुठेतरी चांगल्या घडामोडी होतात. जगात प्रत्येक बदमाशागणिक, असतो एक साधुचरित पुरूषोत्तमही. स्वार्थी राजकारणी असतात जगात , तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही. या अब्राहम लिंकन च्या ओळीवर विश्वास ठेवा, मी व्यक्तीपुजा कधीच करित नाही पण किरण बेदी अन अरविंद केजरिवाल या दोन्ही व्यक्तींवर माझा तरी विश्वास आहे. तुम्हें हो ना हो हमको तो इतना यकींन है, टिम-अण्णा में कोई भ्रष्टाचारी नहीं हैं, नहीं है ! :-)

आदिजोशी 22/08/2011 - 17:43
कळवळ कळली, पण हा लेख इथे टाकून काय उपयोग? तो अण्णांपर्यंत पोचवा. केजरीवाल आणि किरण बेदी ह्यांचे आत्तापर्यंतचे आयुष्य आणि प्रामाणिकपणाचे रेकॉर्ड बघता त्यांच्यावर शंका घेण्यासाठी आधी पुरावे शोधणं आवश्यक आहे. केजरीवाल ३-४ महिन्यात उगवले असं लिहून लेखकाने आपला ह्या विषयावरचा अभ्यास आणि एकंदरीत ह्या विषयाची जाण जगजाहीर केलीच आहे. किबोर्ड आहे आणि लोकं वाचत आहेत म्हणून काहीही टंकू नये. लोकांचा वेळ जातो आणि हाती काही लागत नाही. देशापेक्षाही महाराष्ट्राला प्रथम हवे आहात इतकंच हे विधान म्हणजे तर भंपकपणाचा कळस आहे. ज्या माणसाने उभ्या देशाला प्रेरणा दिली, लाखो लोकांना स्वयंस्फूर्तीने चेतना दिली त्या माणसाने केवळ महराष्ट्रापुरते रहावे असा विचार आण्णांचा खरा चाहता करूच कसा शकतो? उगाच अण्णांबद्दल फार प्रेम आहे हे दाखवण्याच्या नादात, भावनेला हात घालणारी छापील वाक्ये लिहिता लिहिता तारतम्य सुटलेले दिसते. आनंद आहे.

In reply to by आदिजोशी

चतुरंग 22/08/2011 - 19:32
अरविंद केजरीवाल अभ्यासू आणि हुषार माणूस आहे. विकीवर त्यांची बरीच माहिती आहे. तू नळीवर अनेक विडिओ सुद्धा आहेत. किरण बेदींबद्दल तर मी काही वेगळे सांगावे असे नाहीच. व्यवस्थेच्या आत राहूनही व्यवस्थेशी लढा देत राहणार्‍या अशा माणसांकडे हिडन अजेंडा आहे असे म्हणणे म्हणजे अवसानघात करण्याचा प्रकार आहे. भावनेच्या भरात लेखन करुन मूळ मुद्याला नख लावले आहेत तात्या. अण्णांनी देशव्यापीस्तरावरच काम करायला हवे. त्यांना हिंदी नीट येत नाही त्यामुळे मीडिया आणि इतर मुलाखत घेणारे यांच्या कायदेविषयक प्रश्नांना समर्पक आणि सडेतोड उत्तरे देणारे केजरीवाल सारखे सहकारी असणे अत्यंत आवश्यक आहे. -रंगा

In reply to by आदिजोशी

असेच म्हणतो. सबंध लेखामधेच भंपकपणा दिसला. देशापेक्षाही महाराष्ट्राला तुम्ही प्रथम हवे आहात म्हणजे काय ? महाराष्ट्रापेक्षा राळेगण सिद्धीला तुम्ही प्रथम हवे आहात असं तिथले गावकरीसुद्धा म्हणतीलच. उगाच अण्णांबद्दल फार प्रेम आहे हे दाखवण्याच्या नादात, भावनेला हात घालणारी छापील वाक्ये लिहिता लिहिता तारतम्य सुटलेले दिसते. +१

रेवती 22/08/2011 - 18:15
शिर्षक सोडल्यास लेख सगळा काही पटला नाही. आण्णांबद्दल प्रेम वाटणे आणि त्यांच्या चळवळीबद्दल आदर वाटणे यामध्ये सापडून गोंधळ झाल्यासारखा वाटतो आहे. त्यांनी सगळा देश हलवून सोडला असताना राळेगणसिद्धीच्याच लेव्हलला विचार करून चालणार नाही (यात त्यांच्या गावाला कमी लेखत नाहिये.). बाकी भेटायला गेलेल्या कर्यकर्त्यांच्या बाबतीत झाले ते फार आश्चर्यजनक वगैरे नाही. गावाहून अमूक एक माणूस येऊन भेट देवून गेल्याचे निरोप मात्र वेळेवर पोहोचल्याशी कारण! हे काही आण्णांच्याच बाबतीत होत नाहिये. कोणताही मनुष्य महत्वाच्या कामात अडकलेला असताना अगदी घरचे लोकही भेटू शकत नाहीत.

In reply to by विजुभाऊ

मल्टी करोड रुपयांच्या घोटाळ्यांच्या जमान्यात सरकारला एका "हजारे" ची किमंत ती काय? अण्णांच्या आडनावात अजुन काही शून्ये असायला हवी होती.

In reply to by कानडाऊ योगेशु

वपाडाव 23/08/2011 - 14:56
मल्टी करोड रुपयांच्या घोटाळ्यांच्या जमान्यात सरकारला एका "हजारे" ची किमंत ती काय? अण्णांच्या आडनावात अजुन काही शून्ये असायला हवी होती.
Clapping Smiley

कुंदन 22/08/2011 - 18:58
>>एक कर्त्यव्यदक्ष पोलिस अधिकारी या नात्याने मी किरण बेदींना नक्कीच आदारपूर्वक ओळखतो. परंतु ह्या आंदोलनात मात्र 'त्यांच्याकडेही काहीही हिडन अजेंडा नाही..' असं का माहीत नाही, परंतु मी ते म्हणू शकत नाही..! कोण आणि कोणाबद्दल शंका घेतो आहे हे वाचुन अंमळ हसु आले.

केजरीवाल,बेंदीसारख्या मंडळीमुळे अण्णांच्या उपोषणाची तांत्रिक बाजु भक्कम झाल्यासारखी वाटते. परवाच पेपरात वाचले कि किरण बेंदींनी अण्णांचे उपोषण हे "आमरण" नसुन "बेमुदत" आहे असे प्रसारमाध्यमांना सांगितले. सरकारमध्ये जर कपिल सिब्बल,मनिष तिवारींसारखी शब्दच्छल करणारी बदमाष मंडळी असतील तर अण्णांकडेही त्याला सडेतोड उत्तरे देणारी मंडळी असायलाच हवीत.

In reply to by कानडाऊ योगेशु

रेवती 22/08/2011 - 19:29
सहमत. आण्णांचे उपोषण तसेच जरा घाईघाईने निर्णय घ्यायची सक्ती वगैरे त्यांना स्वत:लाही पटत असेल असे नाही पण बदमाश कंपनीशी किती दिवस नियमाप्रमाणे वागत राहणार? कधीतरी आहे त्या तयारीनिशी, थोडे नियन पाळून तर थोडे झुगारून मैदानात उतरावेच लागणार होते. किरण बेदी, केजरीवाल यांची सगळीच मते पटली नाहीत (असे धरले) तरी आण्णांची बाजू जरा तरी बरी झाली. जरा 'उंगली टेढी' करून का होईना कामाशी गाठ घालणेही महत्वाचे!

In reply to by कानडाऊ योगेशु

सुधीर काळे 23/08/2011 - 15:42
असयालाच हवीत आणि आहेत. मला केजरीवालांची पुढच्या लढाईची योजना फारच आवडली. ते म्हणाले कीं ही लढाई जिकल्यानंतर पुढचा मनसुबा आहे निवडणुकातील घाण उपसून ती प्रक्रिया पारदर्शक करणे. बस्स. असे झाले तर आपल्यासारखे लोकही निवडणूक लढवायला कचरणार नाहींत. असेच नवे-नवे विषय त्यांनी हातात घ्यावेत आणि विजयी व्हावे! जय हो, अरविंदभाई!

नगरीनिरंजन 22/08/2011 - 19:39
भारतीय लोकांचा प्रॉब्लेम हा आहे की आम्ही फार हुशार आहोत. स्वतः काही करत नसलो तरी काही करू पाहणार्‍या इतरांबद्दल अनेक शंका आम्ही घेतो. केजरीवाल आणि बेदी या दोघांनाही सरकारी नोकरीतच अमाप धनदौलत गोळा करता आली असती असे वाटते. असो.

विकास 22/08/2011 - 20:39
दोन दिवसांपुर्वी लोकमत चॅनलवर निखिल वागळेंनी घेतलेली, डॉ. अभय बंग यांची मुलाखत शेवटची पाच-एक मिनीटेच पाहीली/पाहू शकलो. त्यात त्यांनी आंदोलनाच्या बाजूने खूप प्रभावी मते मांडली आणि नेहमीप्रमाणेच त्यांची मते पटणारीच होती. फक्त त्यात एक बोलताना जे काही थोडेफार ऐकले त्यामुळे "संशय का मनी आला" अशी अवस्था झाली. त्यांच्या मते राहूल गांधींनी यात मधे पडावे, ह्या मुद्यावर बोलताना, ते असे देखील म्हणाले की नाहीतरी त्यांना पंतप्रधान होयचे आहे, काँग्रेसला त्यांना पंतप्रधान करायचे आहे, तर मग ही संधी त्यांनी सोडू नये... ज्यांना अण्णांवर आक्षेप आहे त्यांनी अजून दारूगोळा भरण्यासाठी खैरनार यांची देखील लोकमतवरील मुलाखत पहावी. बाकी, "कोण आणि कोणाबद्दल शंका घेतो आहे हे वाचुन अंमळ हसु आले." ह्या कुंदनच्या वाक्याशी सहमत. :-)

In reply to by विकास

धनंजय 22/08/2011 - 23:24
चांगली मुलाखत. मुद्दामून पाहाण्यासारखी. सुरुवातीची वीसेक मिनिटे आयबीएन लोकमतच्या यूट्यूब वाहिनीवरती बघता आली. (चित्रफितीत तेवढाच भाग आहे.) जयप्रकाशनारायणांच्या चळवळीशी साम्यस्थळे आणि फरक सांगितले आहेत. लोकांतली चेतना, निवडणूक-राजकारणाबाहेरील सामाजिक कार्यकर्त्याचे नेतृत्व, सरकारच्या वेगवेगळ्या कातडीबचाऊ आणि चुकलेल्या प्रतिक्रिया, ही साम्ये. जयप्रकाश नारायणांना राजकारणही चांगले कळत होते, अण्णा हजारेंना नाही; जयप्रकाशनारायणांकडे शिस्तीच्या कार्यकर्त्यांची संघटना होती, अण्णा हजारेंकडे नाही; आणि गर्दी थोड्या काळासाठी चेतवलेली असते, त्यानंतर काय होईल याबद्दल चिंता : हे फरक. "राहुल गांधी" हा भाग यूट्यूब फीत संपली तोवर आला नव्हता.

In reply to by धनंजय

विकास 22/08/2011 - 23:42
"राहुल गांधी" हा भाग यूट्यूब फीत संपली तोवर आला नव्हता. मी ती मुलाखत शनीवारी लाईव्ह बघितली होती. रेकॉर्डींग जर सगळे ठेवले नसेल तर माहीत नाही. चांगली मुलाखत. मुद्दामून पाहाण्यासारखी. सहमत. त्यात शेवटी निखिल वागळे म्हणाले होते की, बंग जेंव्हा बोलतात तेंव्हा विचारांना चालना मिळते. ते त्यांचे (बंग यांचे) भाष्य ऐकताना सतत जाणवले.

In reply to by विकास

फक्त त्यात एक बोलताना जे काही थोडेफार ऐकले त्यामुळे "संशय का मनी आला" अशी अवस्था झाली. ह्या मुद्यावर बोलताना, ते असे देखील म्हणाले की नाहीतरी त्यांना पंतप्रधान होयचे आहे, काँग्रेसला त्यांना पंतप्रधान करायचे आहे, तर मग ही संधी त्यांनी सोडू नये... त्यांनी राहुल गांधीं आणि काँग्रेस पक्ष यांची धोरणात्मक भूमिका काय असावी याबाबत काँग्रेसला सल्ला दिला. त्यामधे त्यांनी काही चुकीचे सांगितले असे वाटत नाही. जर राहुल गांधीने या प्रकरणात इनिशिएटिव्ह घेउन यशस्वी तडजोड केली असती तर तो भावी पंतप्रधान म्हणून योग्य आहे असा संदेश जनतेमध्ये गेला असता. शिवाय जनतेचा फायदा झाला असता तो वेगळाच. पण अशा प्रकारे ओनरशिप घेउन एक पाउल पुढे टाकण्यासाठी तो अकार्यक्षम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ज्यांना अण्णांवर आक्षेप आहे त्यांनी अजून दारूगोळा भरण्यासाठी खैरनार यांची देखील लोकमतवरील मुलाखत पहावी. ज्यांनी अभय बंग यांची मुलाखत पाहिली आहे त्यांच्या मनातील जवळ जवळ सगळ्याच शंका फिटून जातील. अण्णांची जनलोकपाल विधेयकाची मागणी लोकशाहीच्या विरुद्ध आहे असा जो आक्षेप नोंदवला जातो त्याला चांगले उत्तर त्यांनी दिले आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

विकास 23/08/2011 - 22:53
त्यांनी राहुल गांधीं आणि काँग्रेस पक्ष यांची धोरणात्मक भूमिका काय असावी याबाबत काँग्रेसला सल्ला दिला. त्यामधे त्यांनी काही चुकीचे सांगितले असे वाटत नाही. मला वाटले. हेच जर उदाहरण म्हणून कुमार केतकर यांनी मुलाखतीत बोलले असते तर चुकीचे वाटले नसते. पण जेंव्हा डॉ. बंग यांच्या सारखी सन्मान्य व्यक्ती बोलते तेंव्हा त्यातून जनमत निर्माण होऊ शकते. आज काही झाले तरी काँग्रेस हा सत्ताधारी घाडीतील प्रमुख घटक पक्ष आहे, बहुमतवाला पक्ष नाही. त्याच्या एका सरचिटणिसाला महत्व देत, नाहीतरी त्याला काँग्रेसला पंतप्रधान करायचेच आहे, असे म्हणणे आणि ते मान्य करून बोलणे पटले नाही. त्यात लोकशाही दिसली नाही तर घराणेशाही ग्रूहीत धरलेली दिसली. त्याच बरोबर अजून एक खटकणारी गोष्ट म्हणजे त्यांनी जाता जाता १९७५ चा अर्थात आणिबाणीचा मुद्दा आणला. "असे परत होण्याचे भय आहेच" असे म्हणत. वास्तवीक जे स्वतः जेपींच्या नवनिर्माण आंदोलनात होते, त्यांना कल्पना असावी की असली आणिबाणी आणण्याची घटनेतील तरतुद नंतरच्या जनता पार्टीने खूप अवघड करून नंतरच्या सर्वच सत्ताधिशांच्या अनिर्बंध अधिकाराला वेसण घातले होते. इतका भाग सोडल्यासः ज्यांनी अभय बंग यांची मुलाखत पाहिली आहे त्यांच्या मनातील जवळ जवळ सगळ्याच शंका फिटून जातील. ह्याच्याशी सहमतच!

सुनील 22/08/2011 - 20:44
http://www.samachar.com/Anna-says-he-will-speak-to-Rahul-PMO-or-Chavan-liwtL4echgd.html?source=recommended_news अण्णा फक्त पंतप्रधान, राहुल गांधी अथवा पृथ्विराज चव्हाण यांच्याशीच बोलणार! चला, ग्राऊंड वर्क सुरू झाले तर!

In reply to by सुनील

विकास 22/08/2011 - 20:53
अण्णा फक्त पंतप्रधान, राहुल गांधी अथवा पृथ्विराज चव्हाण यांच्याशीच बोलणार! आता मला पृथ्वी देखील त्रिकोणी असू शकते असे वाटू लागले आहे.

In reply to by प्रियाली

ज्योतिष, धर्म, नीतिनियम, ईश्वर ह्यांची अनुमाने आधी समजून घ्यावी आणि मग प्रत्यक्ष प्रमाण हाती धरावे, असं वाटायला लागलं आहे.

श्री अण्णांनी काळजी घ्यायला हवी ही गोष्ट खरीच आहे. आजूबाजूला या आंदोलनाच्या निमित्ताने सोबत कोण असतील आणि सर्व चारित्र्यवान आहेत का ? सध्या तपासणीची ही वेळ नाही असे वाटते. लेखनातील काही मुद्दे पटण्यासारखे असले तरी- केजरीवाल, सिसोदिया, बेदी यांच्यावर शंका घेणारे तुम्ही काही एकटेच नाही. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून या लोकांकडे बराच पैसा जमा झाला आहे आणि वरील मंडळींच्या मागे भविष्यात चौकशांचा ससेमिरा मागे लागला तर हे लोक जाळ्यात सापडतील अशा आवया काही कमी नाहीत. आणि उद्याचं काही सांगता येत नाही. जनलोकपाल विधेयकाचा हट्ट म्हणजे भारतीय संविधानाला धक्का पोहचविण्याचा प्रकार आहे. संसदेचा अवमान आहे. उद्या राष्ट्रविघातक गोष्टींसाठी अशा उपोषणाचा मार्ग कोणी चो़खाळला तर वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टींचा प्रचार सुरुच आहे. आपल्याच महाराष्ट्रात श्री अण्णा हजारे आणि त्यांच्या आंदोलनांकडे अनेकदा संशयानं पाहिल्या गेलं आहे. विद्वान मंडळी या आंदोलनाला स्वप्नाळू लोकांचं स्वप्नाळू आंदोलन म्हणून हिणवत असले तरी आपण बॉ सदरील आंदोलनाने भारावून गेलो आहोत. असो, -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विद्वान मंडळी या आंदोलनाला स्वप्नाळू लोकांचं स्वप्नाळू आंदोलन म्हणून हिणवत असले तरी आपण बॉ सदरील आंदोलनाने भारावून गेलो आहोत. सहमत. जनता इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली आहे हे आमच्या दृष्टीने महत्वाचे. गांधींप्रमाणे आण्णांनीही डोक्यावर काठ्या बसणार नाहीत आणि घरदार बुडणार नाही असा मार्ग सुचवल्याने जनाधार मोठ्या प्रमाणावर लाभला आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

गवि 23/08/2011 - 17:54
गांधींप्रमाणे आण्णांनीही डोक्यावर काठ्या बसणार नाहीत आणि घरदार बुडणार नाही असा मार्ग सुचवल्याने जनाधार मोठ्या प्रमाणावर लाभला आहे. परफेक्ट. यू सेड इट..

स्पा 22/08/2011 - 12:34
अगदी मनातल्या भावना मांडल्याबद्दल तात्यांचे आभार

श्रावण मोडक 22/08/2011 - 12:37
चार आठ दिवसात घाईघाईने एखादा कायदा उरकल्यासारखा मंजूर करणं हे कधीही कधीही उचित होणार नाही, किंबहुना इतक्या कमी काळात भ्रष्टाचारासारख्या कॅन्सर विरोधातला एखादा कायदा मंजूर होणं ही मला तरी अशक्य गोष्ट वाटते. त्यावर निश्चितच समाजातल्या अगदी सर्व बुद्धिवंतांकडून, विद्वानांकडून, वकिलांकडून अधिकाधिक चर्चा व्हायला हवी असं माझं मत आहे.
सहमत. या मुद्यांवर अधिक चर्चा व्हावी.

In reply to by श्रावण मोडक

ऋषिकेश 22/08/2011 - 15:25
+१ शिवाय, अण्णांच्या मागण्या अधिक असमंजस होत आहेत या लेखातील मुळ मतितार्थाशीही सहमत

In reply to by श्रावण मोडक

सुधीर काळे 23/08/2011 - 11:44
खरे तर ५ एप्रिलपासून १६ ऑगस्टपर्यंत सरकारने काय केले? आज "चर्चेला तयार आहोत" असे म्हणणार्‍या सरकारने ४ महिने १० दिवस इतका भरपूर वेळ देऊनही ही मोहीम 'फुस्स' होईल अशा आशेन वेळ दवडला असेच मला वाटते. पण आंदोलनाची धार बोथट न होता आणखीच तीक्ष्ण झाली त्यामुळे सरकारचे धाबे दणाणलेले आहे! म्हणून या "बगळ्यां"बद्दल मला तरी सहानुभूती नाहीं. आता ममोसींना "honourable discharge" द्यावा असेच मला वाटते! अर्थात मी नेहमीप्रमाणे अल्पमतातच असेन! केजरीवालांबद्दल वाचा http://en.wikipedia.org/wiki/Arvind_Kejriwal इथे. त्यांना आतापर्यंत खालील पारितोषिके.सन्मान मिळालेले आहेतः 2004: Ashoka Fellow, Civic Engagement.[7] 2005: 'Satyendra Dubey Memorial Award', IIT Kanpur for his campaign for bringing transparency in Government.[4] 2006: Ramon Magsaysay Award for Eminent Leadership.[1] 2006: CNN-IBN, 'Indian of the Year' in Public Service [12] 2009: Distinguished Alumnus Award, IIT Kharagpur for Eminent Leadership.[13] 2010: Policy Change Agent of the Year, Economic Times Corporate Excellence Award along with Aruna Roy. तेंव्हां केजरीवाल हे "लंबी रेसका घोडा" असावेत असेच मला वाटते.

सुनील 22/08/2011 - 12:45
आज तुम्ही अरविंद केजरीवाल, सिसोदिया आणि किरण बेदी यांच्या पूर्णपणे नसलात तरी बर्‍याच अंशी कह्यात गेला आहात असं मला जाणवतं आहे आणि भितीही वाटते आहे. परवाच वाचलेली बातमी - राळेगण सिद्धीतील अण्णांच्या कायम संपर्कात असलेल्या कार्यकर्त्यांना रामलीला मैदानात अण्णांची भेटदेखिल मिळू शकली नाही. शेवटी अण्णांना न भेटताच हे कार्यकर्ते दिल्लीहून राळेगण सिद्धीला परतले. कोण असावेत हे झारीतील शुक्राचार्य? अण्णांचा गुळाचा गणपती न होवो म्हणजे झालं!

In reply to by सुनील

विसोबा खेचर 22/08/2011 - 12:55
परवाच वाचलेली बातमी - राळेगण सिद्धीतील अण्णांच्या कायम संपर्कात असलेल्या कार्यकर्त्यांना रामलीला मैदानात अण्णांची भेटदेखिल मिळू शकली नाही.
हो, माझ्याही ऐकिवात आली आहे ही बातमी. ज्यांच्यामध्ये अण्णा अगदी २४ तास सहजगत्या वावरले अश्या राळेगणसिद्धीतल्या कुणा गावकर्‍याला किंवा कार्यकर्त्याला अण्णांना भेटण्यास आता केजरीवाल किंवा सिसोदियाची परवानगी लागणार ही बाब अत्यंत काळजीची आहे..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कवितानागेश 22/08/2011 - 13:16
कदाचित सुरक्षिततेच्या दृष्टीने हे आवश्यक असेल. भेटायला आलेले लोक विश्वासार्ह आहेत हे कळणार कसे?

In reply to by विसोबा खेचर

बाळकराम 22/08/2011 - 16:58
तात्या, केजरीवाल, सिसोदिया वा किरण बेदी यांच्या सारख्या अभ्यासू आणि प्रामाणिक लोकांवर "यांचा हिडन अजेंडा काही ठाऊक नाही बुवा" असा पवित्रा घेऊन तुम्ही अण्णांच्या आंदोलनाला अडथळेच आणत आहात! माहिती असेल तर पुराव्यानिशी माहिती द्या, उगाच आपले नाक कापून भल्या कार्याला अपशकुन करु नका! तुमची कळकळ जरी चांगली असली तरी ती अस्थानी आहे, अशा वावड्या उठवून तुम्ही तुमच्या आवडत्या काँग्रेसला एकप्रकारे मदतच करता आहात!

In reply to by बाळकराम

नितिन थत्ते 22/08/2011 - 17:23
>>तुम्ही तुमच्या आवडत्या काँग्रेसला तात्यांवर हा आरोप आजवर कोणी केला नसेल !!!! तात्यांना आता चुल्लूभर पानीमें डुबण्याखेरीज गत्यंतर नाही.

इतका पद्धतशीर, तर्कशुद्ध विचारांचा लेख यापूर्वी कधीच कुठल्याच नियतकालिकात, संकेतस्थळावरील धाग्यात वाचनात आलेला नाही. ज्यावर आक्षेप घ्यावा, असहमती दर्शवावी असा एकही मुद्दा, एकही वाक्य या लेखात आढळलेलं नाहीय. १०० टक्के परिपूर्ण, अचूक असा हा लेख आहे. (अत्र्यांच्या स्टायलीत म्हणायचं तर गेल्या दहा हजार वर्षात इतका समतोल लेख लिहीला गेलेला नाहीय) इतका सकारात्मक प्रतिसाद द्यावा असं लेखन सहसा आढळत नाहीच. तात्यांचं मन:पूर्वक अभिनंदन. हा लेख अण्णा आणि टीमपर्यंत कसा पोचू शकेल आणि त्यावर ते किमान विचार तरी करतील याबद्दल आता प्रयत्न होणे गरजेचे आहे. तात्या हा लेख वर्तमानपत्रात प्रसिद्ध होईल अशी व्यवस्था करा. लोकसत्ता कडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता वाटते. ह्या विचारांची पूर्ण ताकदीनिशी प्रसिद्धी होणे आवश्यक आहे.

In reply to by पल्लवी

मराठी_माणूस 22/08/2011 - 17:10
असहमती दर्शवावी असा एकही मुद्दा, एकही वाक्य या लेखात आढळलेलं नाहीय. नुसताच लेख वाचलेला दिसतोय. प्रतीसाद पण वाचा , बरेच मुद्दे मिळतील.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

बाळकराम 22/08/2011 - 17:07
१०० टक्के परिपूर्ण, अचूक असा हा लेख आहे. (अत्र्यांच्या स्टायलीत म्हणायचं तर गेल्या दहा हजार वर्षात इतका समतोल लेख लिहीला गेलेला नाहीय)>>...बाब्बौ!!...मज्जाय बुवा एका माणसाची!

पल्लवी 22/08/2011 - 13:13
जे काही चालू आहे ते नक्की कुठल्या दिशेने चालले आहे असा प्रश्न पडतो. अट्टाहासाने, ब्लॅकमेलिंग करून काय साधणार ? सत्ता पडली तरी येणारे नवे सरकार धुतले तांदूळ असणार आहे का ? मुळात ही लोकपाल समिती भ्रष्टाचारमुक्त राहील ह्याची सुद्धा काय गॅरंटी ? आणि तुम्हा-आम्हा सामान्य जनतेला जे समजते ते माध्यमांना कळ्त नसेल का ? अण्णा अट्टाहासच करत आहेत हे त्यांना स्पष्टपणे दाखवून देणे/समजावुन सांगणे हे माध्यमांची जबाबदारी नाही का ?

In reply to by पल्लवी

बाळकराम 22/08/2011 - 17:55
हे बिल पास झालं नाही तर सुरेश कलमाडी, ए राजा वा इतरानी केलेला भ्रष्टाचार परत होणार नाही याची गॅरंटी देणार का तुम्ही? की सगळे राजकीय भ्रष्टाचार्‍याना उपरती होउन ते चांगले वागायला लागतील अशी तुमची अपेक्षा आहे? ;)

In reply to by बाळकराम

पल्लवी 22/08/2011 - 21:09
हे बिल पास झालं तर त्यात लूप होल्स असणार नाहीत किन्वा ते शोधून शोधून कोणीच कधीच भ्रष्टाचार करणार नाही याची गॅरंटी देणार का तुम्ही? हे बिल पास झालं तर आणि तरच राजकीय भ्रष्टाचार्‍याना उपरती होउन ते लग्गेच लोकपाल बिलास घाबरुन चांगले वागायला लागतील अशी तुमची अपेक्षा/आशा आहे? काँग्रेसविषयी मला काही प्रेम वगैरे नाही. पण काँग्रेसचे आत्ताचे सरकार गेलेच इतर पक्षाचे सरकार लग्गेच भ्रष्टाचार त्यागून देईल असे तुम्हांस वाटते का ? भाजप वगैरे जे सध्या अण्णांच्या बाजुने आहेत ( किंवा तसे भासवत आहेत ), ते आता सत्तारुढ असते तर त्यांची काय भुमिका असली असती असे आपणांस वाटते ?

In reply to by मराठी_माणूस

पल्लवी 23/08/2011 - 19:56
>>स्वातंत्र्य मिळाल्यावर सगळे काही आलबेल होईल ह्याची गॅरंटी त्या काळी कोणी दीली होती का कदाचित ह्यासाठीच आधी स्वातंत्र्य की आधी समाज सुधारणा हा वाद रंगला होता टिळक आणि गोखल्यांमधे. स्वातंत्र्य मिळालं की ते सांभाळ्ण्याची कुवत समाजात असावा, हा विचार त्यामागे असावा. असो. >>तुम्हाला तशी हमी मिळेपर्यंत तुम्ही पाठींबा देउ नका. अच्छा म्हणजे जे चालले आहे त्याला चांगले म्हणा, नाहीतर तुम्ही विरोधक ?! अधिक स्पष्ट करुन सांगायचे झाल्यास, भ्रष्टाचार नष्ट करणे कोणाला नको आहे ? अण्णांबद्दल कोणाला आदर नाही ? हे ह्या स्तरावर, ह्या जोमाने होणे गरजेचे होतेच ह्याबद्द्ल कोणाचे दुमत असेल ? पण हे सगळे करताना / घडताना तारतम्य हरवले जाउ नये, अती ताणून जे मिळू शकेल त्याचेही मिळण्याचे चांसेस (मराठी शब्द ? ) घालवु नये, आपणच निवडून आणलेल्या सरकाराला आता संधी मिळताच शिव्या घातल्या जाउन प्रकरण हातघाईवर आणु नये असे वाटते. >>पर्याय सुचवा. शेवटी काय आहे ना, सामान्य माणुस काय किंवा बिग शॉट्स काय, जोपर्यंत माणुस स्वतः "भ्रष्टाचार करणार नाही आणि त्याला कुठल्याही प्रकारे हातभार लावणार नाही" असे self-policing करत नाही, तोपर्यंत सगळं अवघडच.

In reply to by पल्लवी

>>तुम्हाला तशी हमी मिळेपर्यंत तुम्ही पाठींबा देउ नका. >>>>अच्छा म्हणजे जे चालले आहे त्याला चांगले म्हणा, नाहीतर तुम्ही विरोधक ?! पाठींबा न देणे म्हणजे विरोध करणे नाही. पटत नसेल तर पाठींबा देऊ नका हे एकदम सरळ तर्कात बसणारे वाक्य आहे. त्यांनी काय, पटत नसेल तरी पाठींबा द्या म्हणायचे की काय :-) ?

मराठी_माणूस 22/08/2011 - 13:26
१)सरकारचे वागणे जर "नाक दाबल्या वर तोंड उघडते" असेच असेल तर काय करावे. २)घाइगडबडीतत उरकण्या सारखी ही गोष्ट नसेल पण ४२ वर्ष हा काळ घाइचा म्हणात येणार नाहे. ३)उर्वरीत महाराष्ट्रात कायम काळोखाचे साम्राज्य (लोड शेडींग) असले आणि आरडाओरड केली तरी काहीही फरक पडत नाहे , पण तेच मुंबईत घडले तर लगेच दखल घेतली जाते. त्यामुळेच दिल्लीचे महत्व. ४)विसंगत वागण्याची फक्त सरकारचीच मक्तेदारी नाही.आंदोलनातील विसंगती कदाचीत सरकारच्या विसंगतीचाच परीणाम असु शकतो.

मालोजीराव 22/08/2011 - 13:40
चार आठ दिवसात घाईघाईने एखादा कायदा उरकल्यासारखा मंजूर करणं हे कधीही कधीही उचित होणार नाही, किंबहुना इतक्या कमी काळात भ्रष्टाचारासारख्या कॅन्सर विरोधातला एखादा कायदा मंजूर होणं ही मला तरी अशक्य गोष्ट वाटते. त्यावर निश्चितच समाजातल्या अगदी सर्व बुद्धिवंतांकडून, विद्वानांकडून, वकिलांकडून अधिकाधिक चर्चा व्हायला हवी असं माझं मत आहे.
याची गरज आहे असं वाटत नाही, कारण यापूर्वी जनता गाढ झोपेत असताना अतिशय महत्वपूर्ण,'अर्थपूर्ण' अशी बिल्स विना चर्चा,लोकसभेत राज्यसभेत गोंधळ चालू असताना मंजूर झाली आहेत.सरकारकडून जनतेला या बिलासंदर्भात लेखी शब्द मिळणे अपेक्षित आहे. कारण सोनियाजी परदेशात पळून गेल्यात,मनमोहनजी यांच्या तोंडून कोणतेही सकारात्मक शब्द निघत नाहीयेत आणि मनु संघवी,सिब्बलांच्या तोंडावरची मग्रुरी 'फोटोजेनिक' आहे.

In reply to by मालोजीराव

सुधीर काळे 23/08/2011 - 14:27
चार महिन्यांपेक्षा जास्त वेळ देऊनही कांहीं झाले नाहीं. तेंव्हां आता वेळ देत नाहींत ही ओरड अस्थानी आहे. जेंव्हां "टीम अण्णा" सरकारशी बोलणी करत होती तेंव्हाचा कपिल सिबल यांचा बेरकी चेहेरा, कुत्सित हास्य आणि टर उडविण्याचा पवित्रा मला अजूनही आठवत आहेत. त्यावेळची असली वागणूक आता भारी पडते आहे काँग्रेसी नेत्यांना! त्यात राजमाता आजारी आणि राजपुत्र कुठे तरी कमी महत्वाच्या जागी वावरतोय्! मग काय करणार बिचारे ममोसिं तरी? आता प्रिया दत्त, एरॉन, शशी थरूर हे खासदार तर फुटलेले दिसत आहेत. परवा-परवापर्यंत अण्णांच्या विरुद्ध काँग्रेसचे समर्थन करणारे संजय निरूपण अण्णांच्या टोपीत आज अगदीच 'विदू' दिसत होते. (अर्थात् ते जातिवंत दलबदलूच आहेत!) राजकारणात वेळ कांहीं सांगून येत नाहीं म्हणून सगळे खासदार दोन्ही डगरींवर हात ठेवून आहेत. अगदी "तू नहीं और सही, और नहीं और सही" हे गाणे गाताहेत बरेच खासदार! घरो-घरी बैठकी चालल्या आहेत. आपापसात काय बोलतात कुणास ठाऊक! भाजपाही "सरशी तिकडे क्षक्षक्ष" या तंत्राचा उपयोग करताना दिसतो आहे. फक्त लाल बावटेवाले मात्र त्यांच्या निवेदनांवरून आपल्या तत्वांशी प्रमाणिक वाटले. "येन केन प्रकारेण प्रसिद्धा रुंधती भवेत्" या न्यायाने या बाईही काल बोलल्या!

नितिन थत्ते 22/08/2011 - 13:53
अण्णांच्या रूपात भगवान श्रीकॄष्णच प्रकटले असताना अशा शंका घेणे शोभत नाही.

In reply to by नितिन थत्ते

प्रियाली 22/08/2011 - 15:57
तात्याचा लेख आवडला. तरीही,
अण्णांच्या रूपात भगवान श्रीकॄष्णच प्रकटले असताना अशा शंका घेणे शोभत नाही.
याच्याशी +१. ;-) तात्याच्या लेखावर सुधीर काळे यांचा प्रतिसाद वाचनीय असेल असे भाकित आहे.

शानबा५१२ 22/08/2011 - 14:05
३) या आंदोलनाच्या दरम्यान तुम्ही हेही म्हणत होतात की तुम्हाला सरकार पाडण्यात वगैरे काहीही स्वारस्य नाही, तुम्ही फक्त भ्रष्टाचाराविरुद्ध एक सशक्त कायदा आणू इच्छिता. ४) परंतु काल तुम्ही सरकारला असा इशारा दिलात की सरकारने ३० ऑगस्ट पर्यंत हे बील पास करावं किंवा जावं! (पायउतार व्हावं), जे 'हे सरकार पाडण्यात मला काहीही स्वारस्य नाही..' या विधानाशी विसंगत ठरतं..!
हा मुद्दा चुकीचा आहे. अण्णा आदोंलनाच्या एक दीवस आधीच म्हणाले होते की 'सरकार पडले तरी चालेल पण भ्रष्टाचार संपला पाहीजे' आणि जेव्हा अण्णा बोलतात की '...........सरकार पाडण्यात वगैरे काहीही स्वारस्य नाही' तेव्हा त्यांना हेच म्हणायचे आहे की सरकार पाडणे आमचा उद्देश नाही पण जर बील पास होण्यासाठी ते गरजेचे असेल तर काही हरकत नाही. मनीष तीवारी सारखा मुर्ख अण्णांवर 'सैन्यातुन पळाले' असा आरोप करतो,नंतर तो आरोप एक अमराठी माणुस चुकीचा असल्याचे माहीतीच्य अधिकारातुन दाखवुन देतो हे एक विशेष होते,त्यावर चर्चा नाही झाली. बिहारची एक युवती उपोषणाला बसलेय्,तीन दीवसांनंतर तीला चालताही येत नव्हते,अण्णा सहा दीवसांनंतरही ओरडुन ओरडुन भाषण देतायत. ह्यावरुन काय सिध्द होते?

पाषाणभेद 22/08/2011 - 14:20
मी पण म्हणतो : अण्णा, प्लीज जपा..! पण थोड्या वेगळ्या अर्थाने. जसे की अण्णा, प्लीज जपा..! पण जरा जिवाला! कारण असले अण्णा देशाला हवे आहेत. अन तात्या, अहो कायदा होणे महत्वाचे. त्यात नंतर सुधारणा करता येईलच की.

In reply to by पाषाणभेद

सुधीर काळे 23/08/2011 - 15:19
एकदम बरोबर बोललात, पाषाणभेद-जी! मलाही हेच वाटते कीं ही नालायक भ्रष्टाचार-रक्षकांची कोंडी फोडली गेली पाहिजे. त्यानंतर अण्णा हजारे आणि "टीम अण्णा" हजारोंनी सुधारणा करतील!

गवि 22/08/2011 - 14:34
मुद्दे बरोबर आहेत. एक वेगळा मुद्दा: सात आठ दिवस अन्न पूर्ण सोडून बसले तर कोणत्याही वयाचा मनुष्य टिकाव धरु शकेल असे वाटत नाही. आणि तरीही हे किंवा रामदेव बाबा वगैरे सात आठ दिवसांनीही बर्‍यापैकी ठीक दिसतात. हे पटत नाही. पाणीही पीत नसतील तर दोन दिवसांतच अत्यंत घातक परिणाम होतील. पाणी पिऊन फक्त खाणे बंद ठेवले तर तीन ते चार दिवसांत हायपोग्लायसेमियामुळे प्राणघातक स्थिती दिसणे स्वाभाविक असावे. तितके काही होताना दिसत नाही. काय असते नेमके हे उपोषण. संशय म्हणून नव्हे पण खरोखरीची शंका म्हणून विचारतोय.

In reply to by गवि

मन१ 22/08/2011 - 15:39
होय्.सध्या उपोषणादरम्यान पाणी प्यायले जाते. मुद्दे बरोबर आहेत. >> एक वेगळा मुद्दा: सात आठ दिवस अन्न पूर्ण सोडून बसले तर कोणत्याही वयाचा मनुष्य टिकाव धरु शकेल असे वाटत नाही. हो. अवघड परिस्थिती होते खरी. पण माणसाचा जीव काही जात नाही. "टिकाव धरणे " कशाला म्हणताय ते सांगा. "जिवंत राहणे" ह्याला टिकाव धरणे म्हणत असाल तर,माणुस नक्कीच टिकाव धरु शकतो. आमरण उपोषण करुन खरोखर मृत्यु पावलेली प्रथम व्यक्ती म्हणजे भगतसिंग ह्यांचे सहकारी जतिंद्रनाथ दास्. त्यांनी जेलमध्ये असताना १९२९ मध्ये आमरण उपोषण केले व ६३ व्या दिवशी त्यांचे निधन झाले. भाषावार प्रांतरचनेसाठी, (विशेषतः आंध्र च्या मागणीसाठी) १९५२ आमरण उपोषण करुन पोट्टी श्रीरमलु ह्यांना उपोषणाच्या ८२व्या दिवशी मृत्युने गाठले. मागच्याच १-२ महिन्यात गंगाशुद्धीकरण संबंधित प्रश्नासाठी स्वामी निगमानंद ह्यांनी ६५ दिवस उपोषण केल्यावर त्यांचा जीव गेला.उपोषणानेच तो गेला असावा असा अंदाज आहे. ही सर्व उदाहरणे बघता, ५-७ दिवसात आपण म्हणता तसे जीव जायची शक्यता नाही. सुमारे८-१० दिवसात बाबा रामदेव ह्यांची तब्येत खराब झाली. पण त्यात विना अन्नपाणी केलेल्या दगदगीचाच अधिक सहभाग होता असे म्हणतात. त्यांनी निव्वळ उपोषणच केले असते आणि मौनव्रत धारण केले असते तर ते जरा अधिक काळ बरे राहिले असते. >> आणि तरीही हे किंवा रामदेव बाबा वगैरे सात आठ दिवसांनीही बर्‍यापैकी ठीक दिसतात. हे पटत नाही. माझ्या माहितीप्रमाणे बाबा रामदेव अत्यवस्थ झाल्याने त्यांना अ‍ॅड्मिट करावे लागले होते. ते काही बर्‍यापैकी ठिक दिसत नव्हते. म्हणुन तर दिग्गीराजा वगैरे मंडळी "others will also meet the same fate as that of Ramdev " वगैरे म्हणत होती. तुम्हीही अत्यवस्थ व दुर्लक्षित व्हाल अशी भिती घालत होती. पाणीही पीत नसतील तर दोन दिवसांतच अत्यंत घातक परिणाम होतील. पाणी पितात हो. अगदि व्यवस्थित पितात.(मला वाटते बाटलीबंद पाणी पीत असावेतएकात्यांना भेटायला गेलेल्या एका डॉक्टाराने ते पाण्यातुनच ग्लुकोज्/एलेक्ट्राल किंवा तत्सम घेतात असा दावा केलाय. http://www.youtube.com/watch?v=G4zRHEw21h8 >>पाणी पिऊन फक्त खाणे बंद ठेवले तर तीन ते चार दिवसांत हायपोग्लायसेमियामुळे प्राणघातक स्थिती दिसणे स्वाभाविक असावे. नाही. वरील उदाहरणे पहावीत. >>काय असते नेमके हे उपोषण. संशय म्हणून नव्हे पण खरोखरीची शंका म्हणून विचारतोय. संशय(असल्यास) बलावण्यास कारण :- http://www.youtube.com/watch?v=G4zRHEw21h8. माझ्या माहितीत :- "उपोषण म्हणजे अन्नग्रहण न करणे, त्याद्वारे स्वतःला निय्मित क्लेश देणे व मृत्युकडे वाटचाल. ह्या संभाव्य मृत्युची नैतिक जिम्मेदारी ही ज्याच्याविरुद्ध उपोषण केले जाते त्याच्यावर असते." थोडक्यात, आधुनिक काळात मध्ययुगीन मुल्ये राहिलेली नाहित. सर्व प्रजेच्या संवर्धनाची थेट जिम्मेदारी ही सरकारकडेच असते अधोरेखित संकल्पना मुळात ब्रिटिशांच्या राज्यात होती. ती व्यवस्थित समजून घेउन, तिचा पुरेपुर वापर गांधीजींनी प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर करुन दाखवला. उपोषण करणारी व्यक्ती पुरेसा जनाधार असलेली किंवा मिडियाच्या नजरेत असनारी असेल तर केवळ एखाद्या व्यक्तिच्या मृत्युनेही आख्खे सरकार गोत्यात येउ शकते, मग ते केंद्र असो वा रज्या वा अजुन कुठलेही. थोडक्यात, जुन्या हिंदीपिक्चरमध्ये हीरो-हिरोइनचे वडील कसे आपल्या अपत्याला त्याच्या प्रेमिकापासुन दूर होउन, स्वतःच्या मर्जीने ठरवलेले लग्न करण्यास भाग पाडण्यासाठी heart-attack आणत असत ना, तस्सच म्हणा हवं तर उपोषणाला. मुलीच्या बापाची कशी भूमिका असे की:- "मी मेलो तर जिम्मेदारी तुझी" वगैरे वगैरे. मग उगाच तो guilt टाळण्यासाठी हिरोइन्स कशा कुणाशीही खुशाल लग्नाला तयार होत ना, तसच सरकारनही व्हावं अशी अपेक्षा सरकारकडुन असते.

In reply to by मन१

बाळकराम 22/08/2011 - 18:10
सर्व प्रजेच्या संवर्धनाची थेट जिम्मेदारी ही सरकारकडेच असते अधोरेखित संकल्पना मुळात ब्रिटिशांच्या राज्यात होती.>>...हा शोध कुठून लावलात तुम्ही? भारतीय स्वातंत्र्यसैनिकांचा इतका मोठा अपमान कुणीही केला नसेल ;( हे जर खरं असेल तर जालियनवाला बाग, १८५७ ची वगैरे ब्रिटिशांनी घडवलेली शेकडो हत्याकांडे आणि त्यात मारलेली लाखो माणसे इ. काय नुसती भातुकलीच्या खेळण्यातली भांडणं होती वाटतं? ब्रिटिश जाऊन ६४ वर्षे झाली पण काळ्या इंग्रजांची जळजळ अजून जात नाही! दुर्दैव देशाचं, दुसरं काय ;(

In reply to by बाळकराम

मन१ 22/08/2011 - 22:30
अधोरेखित वाक्य कृपया out of contextवाचु नये. अधोरेखित वाक्यापूर्वीचे वाक्य पुढील वाक्याला एक विशिष्ट अर्थ देते. मुळात मी स्वातंत्र्यसैनिकांचा कुठेही उल्लेख केलेला नाही. उपोषणाला बसल्यावर किंवा आंदोलन केल्यावर बोलणी करायला ब्रिटिश सरकार का येइ, ह्याचा अंदाज ह्यातुन येउ शकतो. म्हणुन्च जालियनवाला बाग हत्याकांडानंतर खुद्द ब्रिटनमधील सामान्य जनता सरकारवर तीव्र नाराज होती. राहिला प्रश्न १८५७ चा. १८५७ चं क्रौर्य दोन्ही बाजुंनी प्रचंड होतं. त्यातली एक बाजु उठाववाल्यांची तर दुसरी East India company नामक खाजगी कंपनीची होती. तो भयंकर रक्तपात पाहुनच ब्रिटिश शासनानं थेट सत्ता हातात घेतली. पुढेही सरकारशी युद्ध पुकारणार्‍यांसोबत ब्रिटिश सत्ता क्रौर्यानं वागली हे खरेच. मात्र सामान्य जनाच्या घरात घुसुन उच्छाद वगैरे मांडात बसणे त्यांना कबूल नसावे. ब्रिटनने भारत लुटला हे खरेच, पण त्यांच्या पूर्वसुरींच्या तुलनेत त्यांनी कुथेही demographic imbalance केलेला नाही. आपण मुद्द्याबद्द्ल आणि मुद्द्यापुरतेच बोलला असतात तर बरं झालं असतं. "काळा इंग्रज" , "जळजळ" असे विखारी शब्द लगेच वापरायची काय जरुर होती ते समजले नाही. स्वातंत्र्यसैनिकांबद्द्ल अनादर करण्याचा हेतु नाही हे पुन्हा एकदा स्प्ष्ट करु इच्छितो. असो, ही चर्चा मूळ चर्चाप्रस्तावाशी अवांतर जाताना दिसते आहे. अधिक काही असल्यास स्वतंत्र धागा उघडणे किंवा व्यनि-खरडी वापरणे इष्ट.

In reply to by मन१

बाळकराम 24/08/2011 - 15:27
चालेल, व्यनी/खरड स्वरुपात बातचीत करुयात! ते "काळा इंग्रज" वगैरे तुमच्या साठी नव्हते, इंग्रज हे विष्णूचे अवतार होते असं मानणारा एक वर्ग आपल्या देशात अजूनही आहे त्याना उद्देश्शून ते होते. आपला अनादर झाला असल्यास कृपया माफ करा.

In reply to by बाळकराम

शैलेन्द्र 25/08/2011 - 10:44
"इंग्रज हे विष्णूचे अवतार होते असं मानणारा एक वर्ग आपल्या देशात अजूनही आहे " इंग्रज विष्णुचे अवतार नसतीलही कदाचीत, पण अनेक मध्ययुगीन भारतीय राज्यकर्त्यांपेक्षा, इंग्रजांची व्यवस्था खुपच चांगली होते. मुख्य म्हणजे व्यक्तीसापेक्ष राज्यकारभाराकडुन, कायदेशीर किंवा व्यवस्थाधारीत कारभाराकडे भारताचा प्रवास इंग्रजी राजवटीतच झाला. इंग्रजांऐवजी जर पोर्तुगीजांनी भारत पादाक्रांत केला असता तर आज फार वेगळ चित्र असत.

In reply to by गवि

प्रियाली 22/08/2011 - 15:59
माझ्या माहितीतील एक जैन महिला पाण्यावाचून उपवास करून निदान आठवडाभर बोरिवली-चर्चगेट प्रवास करून ऑफिस गाठत असे. नंतर मात्र प्रकृतीमुळे ती ऑफिसला येणे बंद करे पण तिचे उपवास पूर्ण करे. * हल्ली ते जैन उपवास किती दिवस चालायचे ते विसरले आहे पण उपवासानंतर तिची प्रकृती अर्धी झालेली असे.

In reply to by प्रियाली

वपाडाव 22/08/2011 - 18:15
त्यास पर्युषण पर्व असे म्हणतात... हा कालावधी १० दिवसांचा असतो... लोक आपापल्यापरीने (झेपेल तसे) उपवास करत असतात. कुणी दिवसात एकच वेळ जेवण करतं कुणी १० दिवस पाण्यावर जगतं, कुणी सायंकाळच्या आत जेवणाच्या वेळा पाळतं (सहसा ही वेळ पाळणाय्चे काम चातुर्मासभर चालते.) दिगांबर पंथाचे लोक हे सर्व गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत पाळतात. आणी श्वेतांबर लोक गणेश चतुर्थीच्या आधीचे १० दिवस हे पाळतात. नुस्ते पाण्यावर १० दिवस काढणार्‍यांचा भाद्रपदाच्या शेवटी सत्कारही केला जातो.....

In reply to by वपाडाव

रामदास 22/08/2011 - 18:39
कार्यक्रम चौवीयार या नावाने पण ओळखला जातो. खास जैनी जेवण असते. (ते साधारण पावणेसात ते सात या दरम्यान केले जाते. हीच गोष्ट लक्षात ठेवून जव्हेरीबाजार-प्रसाद चेंबर्स-दादर येथे बाँबस्फोट केले गेले.)

In reply to by गवि

सुधीर काळे 23/08/2011 - 15:25
आपल्यातल्या डॉक्टरमंडळींनी यावर मतप्रदर्शन करावे, पण माझ्या वाचनानुसार हायपोग्लायसेमिया हा फक्त मधुमेह असलेल्या व्यक्तीलाच होत असावा व इतरांना होत नसावा. चूभूद्याघ्या! शिवाय मिताहारी माणसाला बरेच दिवस उपाशी रहाता येते. पाणी पीत राहिल्यास साधारणपणे १५ दिवस अशक्तपणाखेरीज इतर कांही काँप्लिकेशन्स होत नाहींत. पण डॉक्टरमंडळींनी यावर जरूर भाष्य करावे. मलाही बरोबर माहिती मिळाल्यास हवीच आहे.

In reply to by सुधीर काळे

गवि 24/08/2011 - 10:11
मला पण. हायपोग्लायसेमियाबद्दलचा गैरसमज दूर करावा. मनुष्य मरत नसेल पण निदान बोलण्याचालण्याच्या स्थितीत सात आठ दिवसांनी नक्की राहात नसेल. पुन्हा अजून एक प्रश्न. पाण्याशिवाय तर मनुष्य सात दिवसही राहू शकणार नाही. अशा स्थितीत उपोषणाच्यावेळी पाणी पीत राहून आपले उपोषणदिवस वाढवणे हा उद्देश असावा का? पाणीही न प्यायल्याने उपोषणाची धार शतपटींनी वाढेल काय? कारण क्रिटिकल कंडिशन लगेचच येईल. की दहापंधरा दिवस तरी उपोषण चालावे अशी उभय पक्षांची इच्छा असते? उपोषण हा मार्ग योग्य आहे का किंवा खरोखर मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाने मृत्यू ओढवणे (स्वामी निगमानंदांसारखा) अशी घटना सामान्यपणे सर्व उपोषणांबाबत (सध्याचे अण्णांचे उपोषण धरुन) घडू शकते का? की जनरली अशा वेळी (म्हणजे खरेच मरण्याची पाळी आल्यास) समर्थकांकडून अन्य मार्गांनी योग्य परिस्थिती निर्माण करुन उपोषणकर्त्याला येनकेन प्रकारेण गळ घालून उपोषण सोडायला कारण पुरवले जाते? जर याचे उत्तर हो असेल तर मग उपोषण ही निव्वळ स्टंटबाजी असते का? तशी असणे चूक की बरोबर हा पुढचा प्रश्न झाला. मुळात असते का हा प्रश्न सध्या डोकावतो आहे. हे सर्व मी अण्णांच्या उपोषणाबाबत किंवा त्याला विरोध म्हणून नव्हे, तर एकूण उपोषण या "मोडॅलिटी"विषयी म्हटले आहे.

In reply to by गवि

प्रचेतस 24/08/2011 - 10:20
पाण्याशिवाय तर मनुष्य सात दिवसही राहू शकणार नाही. अशा स्थितीत उपोषणाच्यावेळी पाणी पीत राहून आपले उपोषणदिवस वाढवणे हा उद्देश असावा का?
उपोषण म्हणजे फक्त अन्न त्यागणे. अन्न व पाणी दोघांच्याही त्यागाला प्रायोपवेशन म्हणतात. सावरकरांनी प्रायोपवेशन केले होते. २२ दिवसांनी त्यांचे निधन झाले. (चूभूदेघे)

In reply to by प्रचेतस

गवि 24/08/2011 - 10:26
उपोषण आणि प्रायोपवेशन यातला फरक स्पष्ट ज्ञात आहे. मुद्दा असा आहे की प्रायोपवेशन हे राजकीय अस्त्र म्हणून क्वचितच वापरले जात असावे. तिथे "उपोषण"च वापरले जाते. आणि बहुतेक वेळा ते साध्य होत नाही म्हटल्यावर काहीतरी सीन उभा करुन मोसंब्याचा रस पाजला जातो असं पाहण्यात येतं. हे प्रायोपवेशनाच्या बाबतीत कठीण आहे कारण ते हाय रिस्क आहे. त्याविषयी म्हणत होतो. बाकी सावरकरांनी प्रायोपवेशन केले असेल तर ते स्वतःचे जीवन ऐच्छिक रित्या संपवण्यासाठी. काही मागणीसाठी नव्हे. अवांतरः स्वा. सावरकरांनी समुद्रात शिरुन देहत्याग केला असेही ऐकिवात आहे. खरे काय कोणास ठाऊक.. पण त्यांच्यासारखी पट्टीची पोहणारी व्यक्ती (आठवा: बोटीवरुन उडी) , पाण्यात शिरुन बुडू शकेल हे अतर्क्य वाटते. शेवटी कितीही डिटर्मिनेशन असले तरी पोहू शकणारी व्यक्ती एका क्षणानंतर सब्कॉन्शस माईंडच्या प्रभावाने हातपाय मारुन तरंगतेच.

मन१ 22/08/2011 - 15:42
लोकपालामुळे खरोखरीच देशाचं भलं होणार असं लोकांना वाटतय बहुतेक. आणि तात्या, (थोड्या उशीरा का असेना)मनःपूर्वक शुभेच्छा; दीर्घायुष्य मिळो.

चिरोटा 22/08/2011 - 15:52
वाचनिय लेख. काही मुद्दे पटले. सिसोदिया, केजरीवाल हे अचानक उगवलेले लोक नाहीत. केजरीवाल ह्यांनी RTI संदर्भात बरेच काम केले आहे. चांगली डिग्री आणि चांगल्या पगाराची नोकरी सोडून ते आंदोलनात सामील झाले आहेत. अण्णांच्या आंदोलनामागे अमेरिका,पाक आणि संघपरिवाराचा हात आहे असे 'ज्येष्ठ पत्रकारी' लॉजिक कोणाचे असेल तर भाग वेगळा.

In reply to by चिरोटा

प्रियाली 22/08/2011 - 16:04
केजरीवाल हे आयआयटी खडकपूरमधून शिकलेले असून बहुधा ते नंतर टाटा स्टीलमध्ये होते. तेथून त्यांनी निघून इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जॉइन केले आणि तेथे ते अतिरिक्त आयकर आयुक्त होते असे कळते. झी टीव्हीवर झालेल्या सारेगामापमध्ये अण्णा केजरीवालविषयी म्हणाले होते की "हा मनुष्य वेडा आहे. इतका उच्चशिक्षित असून आणि मोठ्या पदावरची नोकरी सोडून आज केवळ दोन जोडी कपडे घेऊन तो माझ्यासोबत वणवण भटकतो आहे." असो. अण्णांना प्रभावी बोलता येत नाही. त्यांची भाषणे सुरचित नसतात. हे काम केजरीवाल उत्तम करतात असे जाणवले.

In reply to by प्रियाली

प्रशांत 22/08/2011 - 16:14
>>>अण्णांना प्रभावी बोलता येत नाही. त्यांची भाषणे सुरचित नसतात. हे काम केजरीवाल उत्तम करतात असे जाणवले. म्हंजे केजरीवाल मुळे अण्णां टिम चांगली झाली म्हणायचे काय तुम्हाला ?

In reply to by प्रशांत

प्रियाली 22/08/2011 - 17:00
म्हंजे केजरीवाल मुळे अण्णां टिम चांगली झाली म्हणायचे काय तुम्हाला ?
केजरीवालमुळे समोरच्याला काय सांगायचे आहे ते सांगणारा वक्ता अण्णांना मिळाला. अन्यथा अण्णांचे मराठीमिश्रीत हिंदी समोरच्याला गोंधळवून टाकणारे असते.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 22/08/2011 - 17:15
अन्यथा अण्णांचे मराठीमिश्रीत हिंदी समोरच्याला गोंधळवून टाकणारे असते.
यावरून आमचे भीमण्णा आठवले. भीमण्णा मूळचे कानडी परंतु तेही काही वेळेला मराठी मिश्रित असं लय भारी हिंदी बोलायचे...:) (भीमण्णांचा भक्त अन् हजारे अण्णांचा प्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली 22/08/2011 - 17:17
यावरून आमचे भीमण्णा आठवले. भीमण्णा मूळचे कानडी परंतु तेही काही वेळेला मराठी मिश्रित असं लय भारी हिंदी बोलायचे...
कायद्याची भाषा बोलताना स्पष्ट आणि रोखठोक बोलणे आवश्यक असते. भीमसेन जोशींना कायद्याची भाषा बोलावी लागली असती तर त्यांनीही एखादा वकील किंवा स्पष्ट बोलणारा वक्ता पुढे केला असता. चांगले हिंदी न बोलता आल्याने आबांची स्थिती कशी झाली होती ते आठवा. आपली, (स्पष्टवक्ती)प्रियाली.

In reply to by सुधीर काळे

वाहीदा 25/08/2011 - 12:44
शनिवार सप्टेंबर ३० , २००६ ला आलेला हा लेख तात्या, तुम्ही जरुर वाचा : Fighting the odds - Arvind Kejriwal : http://www.telegraphindia.com/1060930/asp/weekend/story_6784531.asp अरविंद केजरिवाल या सारखे किती जण आपल्यात आहेत ? हा माणूस अचानक उगवलेला नाही त्याचा लढा वाचा अन मग ठरवा त्याच्याकडे कुठला हिडन एजेंडा असू शकतो ते.... वाईट माणसे जगात आहेत याचा अर्थ चांगली माणसे पूर्णतः गायब झाली असा होत नाही.. अजून तरी काही चांगल्या लोकांमुळेच जगात कुठेतरी चांगल्या घडामोडी होतात. जगात प्रत्येक बदमाशागणिक, असतो एक साधुचरित पुरूषोत्तमही. स्वार्थी राजकारणी असतात जगात , तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही. या अब्राहम लिंकन च्या ओळीवर विश्वास ठेवा, मी व्यक्तीपुजा कधीच करित नाही पण किरण बेदी अन अरविंद केजरिवाल या दोन्ही व्यक्तींवर माझा तरी विश्वास आहे. तुम्हें हो ना हो हमको तो इतना यकींन है, टिम-अण्णा में कोई भ्रष्टाचारी नहीं हैं, नहीं है ! :-)

आदिजोशी 22/08/2011 - 17:43
कळवळ कळली, पण हा लेख इथे टाकून काय उपयोग? तो अण्णांपर्यंत पोचवा. केजरीवाल आणि किरण बेदी ह्यांचे आत्तापर्यंतचे आयुष्य आणि प्रामाणिकपणाचे रेकॉर्ड बघता त्यांच्यावर शंका घेण्यासाठी आधी पुरावे शोधणं आवश्यक आहे. केजरीवाल ३-४ महिन्यात उगवले असं लिहून लेखकाने आपला ह्या विषयावरचा अभ्यास आणि एकंदरीत ह्या विषयाची जाण जगजाहीर केलीच आहे. किबोर्ड आहे आणि लोकं वाचत आहेत म्हणून काहीही टंकू नये. लोकांचा वेळ जातो आणि हाती काही लागत नाही. देशापेक्षाही महाराष्ट्राला प्रथम हवे आहात इतकंच हे विधान म्हणजे तर भंपकपणाचा कळस आहे. ज्या माणसाने उभ्या देशाला प्रेरणा दिली, लाखो लोकांना स्वयंस्फूर्तीने चेतना दिली त्या माणसाने केवळ महराष्ट्रापुरते रहावे असा विचार आण्णांचा खरा चाहता करूच कसा शकतो? उगाच अण्णांबद्दल फार प्रेम आहे हे दाखवण्याच्या नादात, भावनेला हात घालणारी छापील वाक्ये लिहिता लिहिता तारतम्य सुटलेले दिसते. आनंद आहे.

In reply to by आदिजोशी

चतुरंग 22/08/2011 - 19:32
अरविंद केजरीवाल अभ्यासू आणि हुषार माणूस आहे. विकीवर त्यांची बरीच माहिती आहे. तू नळीवर अनेक विडिओ सुद्धा आहेत. किरण बेदींबद्दल तर मी काही वेगळे सांगावे असे नाहीच. व्यवस्थेच्या आत राहूनही व्यवस्थेशी लढा देत राहणार्‍या अशा माणसांकडे हिडन अजेंडा आहे असे म्हणणे म्हणजे अवसानघात करण्याचा प्रकार आहे. भावनेच्या भरात लेखन करुन मूळ मुद्याला नख लावले आहेत तात्या. अण्णांनी देशव्यापीस्तरावरच काम करायला हवे. त्यांना हिंदी नीट येत नाही त्यामुळे मीडिया आणि इतर मुलाखत घेणारे यांच्या कायदेविषयक प्रश्नांना समर्पक आणि सडेतोड उत्तरे देणारे केजरीवाल सारखे सहकारी असणे अत्यंत आवश्यक आहे. -रंगा

In reply to by आदिजोशी

असेच म्हणतो. सबंध लेखामधेच भंपकपणा दिसला. देशापेक्षाही महाराष्ट्राला तुम्ही प्रथम हवे आहात म्हणजे काय ? महाराष्ट्रापेक्षा राळेगण सिद्धीला तुम्ही प्रथम हवे आहात असं तिथले गावकरीसुद्धा म्हणतीलच. उगाच अण्णांबद्दल फार प्रेम आहे हे दाखवण्याच्या नादात, भावनेला हात घालणारी छापील वाक्ये लिहिता लिहिता तारतम्य सुटलेले दिसते. +१

रेवती 22/08/2011 - 18:15
शिर्षक सोडल्यास लेख सगळा काही पटला नाही. आण्णांबद्दल प्रेम वाटणे आणि त्यांच्या चळवळीबद्दल आदर वाटणे यामध्ये सापडून गोंधळ झाल्यासारखा वाटतो आहे. त्यांनी सगळा देश हलवून सोडला असताना राळेगणसिद्धीच्याच लेव्हलला विचार करून चालणार नाही (यात त्यांच्या गावाला कमी लेखत नाहिये.). बाकी भेटायला गेलेल्या कर्यकर्त्यांच्या बाबतीत झाले ते फार आश्चर्यजनक वगैरे नाही. गावाहून अमूक एक माणूस येऊन भेट देवून गेल्याचे निरोप मात्र वेळेवर पोहोचल्याशी कारण! हे काही आण्णांच्याच बाबतीत होत नाहिये. कोणताही मनुष्य महत्वाच्या कामात अडकलेला असताना अगदी घरचे लोकही भेटू शकत नाहीत.

In reply to by विजुभाऊ

मल्टी करोड रुपयांच्या घोटाळ्यांच्या जमान्यात सरकारला एका "हजारे" ची किमंत ती काय? अण्णांच्या आडनावात अजुन काही शून्ये असायला हवी होती.

In reply to by कानडाऊ योगेशु

वपाडाव 23/08/2011 - 14:56
मल्टी करोड रुपयांच्या घोटाळ्यांच्या जमान्यात सरकारला एका "हजारे" ची किमंत ती काय? अण्णांच्या आडनावात अजुन काही शून्ये असायला हवी होती.
Clapping Smiley

कुंदन 22/08/2011 - 18:58
>>एक कर्त्यव्यदक्ष पोलिस अधिकारी या नात्याने मी किरण बेदींना नक्कीच आदारपूर्वक ओळखतो. परंतु ह्या आंदोलनात मात्र 'त्यांच्याकडेही काहीही हिडन अजेंडा नाही..' असं का माहीत नाही, परंतु मी ते म्हणू शकत नाही..! कोण आणि कोणाबद्दल शंका घेतो आहे हे वाचुन अंमळ हसु आले.

केजरीवाल,बेंदीसारख्या मंडळीमुळे अण्णांच्या उपोषणाची तांत्रिक बाजु भक्कम झाल्यासारखी वाटते. परवाच पेपरात वाचले कि किरण बेंदींनी अण्णांचे उपोषण हे "आमरण" नसुन "बेमुदत" आहे असे प्रसारमाध्यमांना सांगितले. सरकारमध्ये जर कपिल सिब्बल,मनिष तिवारींसारखी शब्दच्छल करणारी बदमाष मंडळी असतील तर अण्णांकडेही त्याला सडेतोड उत्तरे देणारी मंडळी असायलाच हवीत.

In reply to by कानडाऊ योगेशु

रेवती 22/08/2011 - 19:29
सहमत. आण्णांचे उपोषण तसेच जरा घाईघाईने निर्णय घ्यायची सक्ती वगैरे त्यांना स्वत:लाही पटत असेल असे नाही पण बदमाश कंपनीशी किती दिवस नियमाप्रमाणे वागत राहणार? कधीतरी आहे त्या तयारीनिशी, थोडे नियन पाळून तर थोडे झुगारून मैदानात उतरावेच लागणार होते. किरण बेदी, केजरीवाल यांची सगळीच मते पटली नाहीत (असे धरले) तरी आण्णांची बाजू जरा तरी बरी झाली. जरा 'उंगली टेढी' करून का होईना कामाशी गाठ घालणेही महत्वाचे!

In reply to by कानडाऊ योगेशु

सुधीर काळे 23/08/2011 - 15:42
असयालाच हवीत आणि आहेत. मला केजरीवालांची पुढच्या लढाईची योजना फारच आवडली. ते म्हणाले कीं ही लढाई जिकल्यानंतर पुढचा मनसुबा आहे निवडणुकातील घाण उपसून ती प्रक्रिया पारदर्शक करणे. बस्स. असे झाले तर आपल्यासारखे लोकही निवडणूक लढवायला कचरणार नाहींत. असेच नवे-नवे विषय त्यांनी हातात घ्यावेत आणि विजयी व्हावे! जय हो, अरविंदभाई!

नगरीनिरंजन 22/08/2011 - 19:39
भारतीय लोकांचा प्रॉब्लेम हा आहे की आम्ही फार हुशार आहोत. स्वतः काही करत नसलो तरी काही करू पाहणार्‍या इतरांबद्दल अनेक शंका आम्ही घेतो. केजरीवाल आणि बेदी या दोघांनाही सरकारी नोकरीतच अमाप धनदौलत गोळा करता आली असती असे वाटते. असो.

विकास 22/08/2011 - 20:39
दोन दिवसांपुर्वी लोकमत चॅनलवर निखिल वागळेंनी घेतलेली, डॉ. अभय बंग यांची मुलाखत शेवटची पाच-एक मिनीटेच पाहीली/पाहू शकलो. त्यात त्यांनी आंदोलनाच्या बाजूने खूप प्रभावी मते मांडली आणि नेहमीप्रमाणेच त्यांची मते पटणारीच होती. फक्त त्यात एक बोलताना जे काही थोडेफार ऐकले त्यामुळे "संशय का मनी आला" अशी अवस्था झाली. त्यांच्या मते राहूल गांधींनी यात मधे पडावे, ह्या मुद्यावर बोलताना, ते असे देखील म्हणाले की नाहीतरी त्यांना पंतप्रधान होयचे आहे, काँग्रेसला त्यांना पंतप्रधान करायचे आहे, तर मग ही संधी त्यांनी सोडू नये... ज्यांना अण्णांवर आक्षेप आहे त्यांनी अजून दारूगोळा भरण्यासाठी खैरनार यांची देखील लोकमतवरील मुलाखत पहावी. बाकी, "कोण आणि कोणाबद्दल शंका घेतो आहे हे वाचुन अंमळ हसु आले." ह्या कुंदनच्या वाक्याशी सहमत. :-)

In reply to by विकास

धनंजय 22/08/2011 - 23:24
चांगली मुलाखत. मुद्दामून पाहाण्यासारखी. सुरुवातीची वीसेक मिनिटे आयबीएन लोकमतच्या यूट्यूब वाहिनीवरती बघता आली. (चित्रफितीत तेवढाच भाग आहे.) जयप्रकाशनारायणांच्या चळवळीशी साम्यस्थळे आणि फरक सांगितले आहेत. लोकांतली चेतना, निवडणूक-राजकारणाबाहेरील सामाजिक कार्यकर्त्याचे नेतृत्व, सरकारच्या वेगवेगळ्या कातडीबचाऊ आणि चुकलेल्या प्रतिक्रिया, ही साम्ये. जयप्रकाश नारायणांना राजकारणही चांगले कळत होते, अण्णा हजारेंना नाही; जयप्रकाशनारायणांकडे शिस्तीच्या कार्यकर्त्यांची संघटना होती, अण्णा हजारेंकडे नाही; आणि गर्दी थोड्या काळासाठी चेतवलेली असते, त्यानंतर काय होईल याबद्दल चिंता : हे फरक. "राहुल गांधी" हा भाग यूट्यूब फीत संपली तोवर आला नव्हता.

In reply to by धनंजय

विकास 22/08/2011 - 23:42
"राहुल गांधी" हा भाग यूट्यूब फीत संपली तोवर आला नव्हता. मी ती मुलाखत शनीवारी लाईव्ह बघितली होती. रेकॉर्डींग जर सगळे ठेवले नसेल तर माहीत नाही. चांगली मुलाखत. मुद्दामून पाहाण्यासारखी. सहमत. त्यात शेवटी निखिल वागळे म्हणाले होते की, बंग जेंव्हा बोलतात तेंव्हा विचारांना चालना मिळते. ते त्यांचे (बंग यांचे) भाष्य ऐकताना सतत जाणवले.

In reply to by विकास

फक्त त्यात एक बोलताना जे काही थोडेफार ऐकले त्यामुळे "संशय का मनी आला" अशी अवस्था झाली. ह्या मुद्यावर बोलताना, ते असे देखील म्हणाले की नाहीतरी त्यांना पंतप्रधान होयचे आहे, काँग्रेसला त्यांना पंतप्रधान करायचे आहे, तर मग ही संधी त्यांनी सोडू नये... त्यांनी राहुल गांधीं आणि काँग्रेस पक्ष यांची धोरणात्मक भूमिका काय असावी याबाबत काँग्रेसला सल्ला दिला. त्यामधे त्यांनी काही चुकीचे सांगितले असे वाटत नाही. जर राहुल गांधीने या प्रकरणात इनिशिएटिव्ह घेउन यशस्वी तडजोड केली असती तर तो भावी पंतप्रधान म्हणून योग्य आहे असा संदेश जनतेमध्ये गेला असता. शिवाय जनतेचा फायदा झाला असता तो वेगळाच. पण अशा प्रकारे ओनरशिप घेउन एक पाउल पुढे टाकण्यासाठी तो अकार्यक्षम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ज्यांना अण्णांवर आक्षेप आहे त्यांनी अजून दारूगोळा भरण्यासाठी खैरनार यांची देखील लोकमतवरील मुलाखत पहावी. ज्यांनी अभय बंग यांची मुलाखत पाहिली आहे त्यांच्या मनातील जवळ जवळ सगळ्याच शंका फिटून जातील. अण्णांची जनलोकपाल विधेयकाची मागणी लोकशाहीच्या विरुद्ध आहे असा जो आक्षेप नोंदवला जातो त्याला चांगले उत्तर त्यांनी दिले आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

विकास 23/08/2011 - 22:53
त्यांनी राहुल गांधीं आणि काँग्रेस पक्ष यांची धोरणात्मक भूमिका काय असावी याबाबत काँग्रेसला सल्ला दिला. त्यामधे त्यांनी काही चुकीचे सांगितले असे वाटत नाही. मला वाटले. हेच जर उदाहरण म्हणून कुमार केतकर यांनी मुलाखतीत बोलले असते तर चुकीचे वाटले नसते. पण जेंव्हा डॉ. बंग यांच्या सारखी सन्मान्य व्यक्ती बोलते तेंव्हा त्यातून जनमत निर्माण होऊ शकते. आज काही झाले तरी काँग्रेस हा सत्ताधारी घाडीतील प्रमुख घटक पक्ष आहे, बहुमतवाला पक्ष नाही. त्याच्या एका सरचिटणिसाला महत्व देत, नाहीतरी त्याला काँग्रेसला पंतप्रधान करायचेच आहे, असे म्हणणे आणि ते मान्य करून बोलणे पटले नाही. त्यात लोकशाही दिसली नाही तर घराणेशाही ग्रूहीत धरलेली दिसली. त्याच बरोबर अजून एक खटकणारी गोष्ट म्हणजे त्यांनी जाता जाता १९७५ चा अर्थात आणिबाणीचा मुद्दा आणला. "असे परत होण्याचे भय आहेच" असे म्हणत. वास्तवीक जे स्वतः जेपींच्या नवनिर्माण आंदोलनात होते, त्यांना कल्पना असावी की असली आणिबाणी आणण्याची घटनेतील तरतुद नंतरच्या जनता पार्टीने खूप अवघड करून नंतरच्या सर्वच सत्ताधिशांच्या अनिर्बंध अधिकाराला वेसण घातले होते. इतका भाग सोडल्यासः ज्यांनी अभय बंग यांची मुलाखत पाहिली आहे त्यांच्या मनातील जवळ जवळ सगळ्याच शंका फिटून जातील. ह्याच्याशी सहमतच!

सुनील 22/08/2011 - 20:44
http://www.samachar.com/Anna-says-he-will-speak-to-Rahul-PMO-or-Chavan-liwtL4echgd.html?source=recommended_news अण्णा फक्त पंतप्रधान, राहुल गांधी अथवा पृथ्विराज चव्हाण यांच्याशीच बोलणार! चला, ग्राऊंड वर्क सुरू झाले तर!

In reply to by सुनील

विकास 22/08/2011 - 20:53
अण्णा फक्त पंतप्रधान, राहुल गांधी अथवा पृथ्विराज चव्हाण यांच्याशीच बोलणार! आता मला पृथ्वी देखील त्रिकोणी असू शकते असे वाटू लागले आहे.

In reply to by प्रियाली

ज्योतिष, धर्म, नीतिनियम, ईश्वर ह्यांची अनुमाने आधी समजून घ्यावी आणि मग प्रत्यक्ष प्रमाण हाती धरावे, असं वाटायला लागलं आहे.

श्री अण्णांनी काळजी घ्यायला हवी ही गोष्ट खरीच आहे. आजूबाजूला या आंदोलनाच्या निमित्ताने सोबत कोण असतील आणि सर्व चारित्र्यवान आहेत का ? सध्या तपासणीची ही वेळ नाही असे वाटते. लेखनातील काही मुद्दे पटण्यासारखे असले तरी- केजरीवाल, सिसोदिया, बेदी यांच्यावर शंका घेणारे तुम्ही काही एकटेच नाही. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून या लोकांकडे बराच पैसा जमा झाला आहे आणि वरील मंडळींच्या मागे भविष्यात चौकशांचा ससेमिरा मागे लागला तर हे लोक जाळ्यात सापडतील अशा आवया काही कमी नाहीत. आणि उद्याचं काही सांगता येत नाही. जनलोकपाल विधेयकाचा हट्ट म्हणजे भारतीय संविधानाला धक्का पोहचविण्याचा प्रकार आहे. संसदेचा अवमान आहे. उद्या राष्ट्रविघातक गोष्टींसाठी अशा उपोषणाचा मार्ग कोणी चो़खाळला तर वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टींचा प्रचार सुरुच आहे. आपल्याच महाराष्ट्रात श्री अण्णा हजारे आणि त्यांच्या आंदोलनांकडे अनेकदा संशयानं पाहिल्या गेलं आहे. विद्वान मंडळी या आंदोलनाला स्वप्नाळू लोकांचं स्वप्नाळू आंदोलन म्हणून हिणवत असले तरी आपण बॉ सदरील आंदोलनाने भारावून गेलो आहोत. असो, -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विद्वान मंडळी या आंदोलनाला स्वप्नाळू लोकांचं स्वप्नाळू आंदोलन म्हणून हिणवत असले तरी आपण बॉ सदरील आंदोलनाने भारावून गेलो आहोत. सहमत. जनता इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली आहे हे आमच्या दृष्टीने महत्वाचे. गांधींप्रमाणे आण्णांनीही डोक्यावर काठ्या बसणार नाहीत आणि घरदार बुडणार नाही असा मार्ग सुचवल्याने जनाधार मोठ्या प्रमाणावर लाभला आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

गवि 23/08/2011 - 17:54
गांधींप्रमाणे आण्णांनीही डोक्यावर काठ्या बसणार नाहीत आणि घरदार बुडणार नाही असा मार्ग सुचवल्याने जनाधार मोठ्या प्रमाणावर लाभला आहे. परफेक्ट. यू सेड इट..
प्रिय अण्णा, सर्वप्रथम तुमच्याबद्दल अत्यंत आदर व्यक्त करतो. तुमचं स्वच्छ चारित्र्य, तुमची साधी राहणी, तुमची सात्त्विकता, तुमच्यातली सादगी, तुमच्यातली निरागसता, तुमचं सेवाव्रत या सर्वांना माझा सलाम. अगदी मनापासून. अण्णा, खूप भावता तुम्ही मला.. आता काही मुद्दे - १) काही दिसांपूर्वी तुम्ही आणि तुमची टीम असं म्हणत होतात की सरकारनं त्यांच्या लोकपालपदासोबत तुमचंही जनलोकपाल बील संसेदेपुढे किमान सादर तरी करावं; मग संसद त्यावर जो निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य असेल.

क्रांती -- काही असे काही तसे ,,, पुन्हा पुन्हा जगावेसे

५० फक्त ·

प्रचेतस 19/08/2011 - 09:16
क्रांतीताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालींसाठी अनेकानेक शुभेच्छा. कार्यक्रमाचा अतिशय सुरेख असा सचित्र वृत्तांत सादर केल्याबद्दल ५० फक्त यांचे खास आभार.

क्रान्ति 19/08/2011 - 23:37
सगळ्या मित्रमैत्रिणींना धन्यवाद. हर्षद, वृत्तांत खूपच खास लिहिला आहेस. मनापासून आवडला. :)

चित्रा 20/08/2011 - 00:06
क्रान्ति, हार्दिक अभिनंदन! ही पुस्तके नक्की घेऊच. वृत्तांत आवडला.

हार्दिक अभिनंदन ! क्रांतीताईचे ,पूस्तकांच्या यशासाठी आणी पु.ले.स मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद, हर्षद भाउ अतिशय सुरेख असा सचित्र वृत्तांत !

अन्या दातार 23/08/2011 - 12:51
क्रांतितैंना शुभेच्छा. असेच अजुन काही मिपाकर पुस्तकरुपात बहरुदेत हिच इच्छा. :) अवांतरः ५० फक्त यांनी केलेल्या वृत्तांतांचे संकलन करुन एखादे पुस्तक होऊ शकेल काय??

प्रचेतस 19/08/2011 - 09:16
क्रांतीताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालींसाठी अनेकानेक शुभेच्छा. कार्यक्रमाचा अतिशय सुरेख असा सचित्र वृत्तांत सादर केल्याबद्दल ५० फक्त यांचे खास आभार.

क्रान्ति 19/08/2011 - 23:37
सगळ्या मित्रमैत्रिणींना धन्यवाद. हर्षद, वृत्तांत खूपच खास लिहिला आहेस. मनापासून आवडला. :)

चित्रा 20/08/2011 - 00:06
क्रान्ति, हार्दिक अभिनंदन! ही पुस्तके नक्की घेऊच. वृत्तांत आवडला.

हार्दिक अभिनंदन ! क्रांतीताईचे ,पूस्तकांच्या यशासाठी आणी पु.ले.स मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद, हर्षद भाउ अतिशय सुरेख असा सचित्र वृत्तांत !

अन्या दातार 23/08/2011 - 12:51
क्रांतितैंना शुभेच्छा. असेच अजुन काही मिपाकर पुस्तकरुपात बहरुदेत हिच इच्छा. :) अवांतरः ५० फक्त यांनी केलेल्या वृत्तांतांचे संकलन करुन एखादे पुस्तक होऊ शकेल काय??
हल्ली असे क्षण फार कमी येतात आपल्या आयुष्यात की जे पुन्हा पुन्हा जगावे वाटतात, म्हणजे मागच्या पिढितल्यांना त्यांचे सगळं आयुष्य पुन्हा जगावसं वाटत असेल असं नाही, पण म्हणुनच हा लेखनप्रपंच तायडीच्या म्हणजे क्रांतीच्या जीवनातल्या अनेकोत्तम सुखी क्षणांपैकी काही क्षण पुन्हा जगवण्यासाठी.(अशी जड जड वाक्यं सुरुवातीला टाकली म्हणजे आता उशिर झाल्याबद्दल शिव्या नको खायला). मा.

गुलझार ह्याना वाढदिवसाच्या शुभेच्या...

पान्डू हवालदार ·

शुचि 18/08/2011 - 22:11
नमस्कार, रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी हा खरडायचा फळा आहे. येथे खुप लेखन करू नये. कारण तीन दिवसांनी हे लेखन उडवल्या जाईल.

शुचि 18/08/2011 - 22:11
नमस्कार, रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी हा खरडायचा फळा आहे. येथे खुप लेखन करू नये. कारण तीन दिवसांनी हे लेखन उडवल्या जाईल.
ब्रिटिशकालीन भारत के झेलम जिले (अब पाकिस्तान में) 18 अगस्त, 1936 को एक सिख परिवार में जन्मे गुलज़ार लेखक और कवि बनने से पहले दिल्ली में एक कार मैकेनिक हुआ करते थे... गुलझार ह्याना वाढदिवसाच्या शुभेच्या...

हवेतल्या गोष्टी - २ : ती

अर्धवट ·

समीरसूर 17/08/2011 - 09:39
फारच सुंदर लिखाण. अगदी खिळवून ठेवणारे. आवडले. एअरपोर्ट, लाऊंज, त्या फटकड्या चटाचटा चालणार्‍या पोरी, त्यांच्यापैकीच 'ती' एक पण निराळी, सुंदर, सालस, आतिथ्याचा नीट धडा घेतलेली, मदत करण्याची मनापासून इच्छा आणि तयारी असणारी...वा वा अगदी डोळ्यासमोर उभे राहिले सगळे चित्र...मजा आ गया! बाकी सुंदर मुली जर सालसही असतील तर जिंदगी का मजा ही और हो...काय म्हणता? पण हे म्हणजे अस्सल वर्‍हाडी ठेच्यात गुलाबजामाचा गोडवा शोधण्यासारखे आहे...माहिती आहे मला... :-(

In reply to by समीरसूर

+१००००००००००.... बाकी सुंदर मुली जर सालसही असतील तर जिंदगी का मजा ही और हो...काय म्हणता? पण हे म्हणजे अस्सल वर्‍हाडी ठेच्यात गुलाबजामाचा गोडवा शोधण्यासारखे आहे...माहिती आहे मला... ''पूर्ण सहमत"

किसन शिंदे 17/08/2011 - 10:08
जबरा..!! मागच्याप्रमाणे हि गोष्टही आवडली. पोरसवदा होतीस कालपरवापावेतो थांब उद्याचे माउली तीर्थ पायांचे घेईतो मर्ढेकरांच्या कवितेतल्या या ओळीही खुप सुंदर आहेत.

श्रावण मोडक 17/08/2011 - 10:10
तरीच. तेव्हापासून तू पुण्यात फारसा दिसत नाहीस. सारखा प्रवासात असतोस. समजू शकतो. ;) मुख्य प्रतिसाद - लेखन छान. पुलेशु.

प्रास 17/08/2011 - 20:05
अर्धवटराव, तुम्ही या लेखमालेची मस्त सुरूवात केली आहे. तुमचे पुढले अनुभव वाचण्यास उत्सुक. बाकी
हसरा, उजळ चेहेरा. मोठे, काळेभोर, बोलके डोळे. केस मागे बांधलेले. हातावर हात ठेऊन उभं राहायची पद्धत, आत्मविश्वास, सगळंच त्या कचकड्याच्या दुनियेत नवखं होतं. ती हसतमुखानं आणि नम्रतेनं मला “येस सर, हाऊ मे आय हेल्प यू” विचारत होती. त्या हसण्यामधे आत्मविश्वास तर होताच, पण खिळवून ठेवणारा निरागसपणाही होता. मला अगदी ठरवूनही चिडता आलं नसतं तिची अवघडलेली अवस्था बघून..
माझंही अगदी अगदी अस्संच झालं असतं :-)

In reply to by इंटरनेटस्नेही

त्यातून ती स्वजातीय, उच्चशिक्षित आणि कमावणारी असेल तर कित्ती बरे नाही, प्रेमात पडायला ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

त्यातून ती स्वजातीय, उच्चशिक्षित आणि कमावणारी असेल तर कित्ती बरे नाही, प्रेमात पडायला
हॅ हॅ हॅ!

दोन्ही भाग आत्ताच वाचले, फार छान लिहिलं आहे, पुढच्या अनुभवाची वाट पहायला सुरुवात केली आहे. स्वाती

धमाल मुलगा 17/08/2011 - 17:13
लेखनकौशल्याबाबत आम्ही पामरांनी काय बोलायचं? किस्साही छान सांगितलास हों! बाकी, देशी विमानकंपन्यांपैकी इतरांपेक्षा किंगफिशरच्या स्टाफची वागणुक बरीच प्रेमळ आणि आपुलकीची असायची हों आमच्याकाळी. ;) (हल्लीचे बदल काही ठाऊक नाहीत बुवा.) - धमाल मल्ल्या.

योगी९०० 17/08/2011 - 17:37
मस्त अनुभव कथन...पुढील भाग केव्हा? हसरा, उजळ चेहेरा. मोठे, काळेभोर, बोलके डोळे. केस मागे बांधलेले. हातावर हात ठेऊन उभं राहायची पद्धत, आत्मविश्वास, सगळंच त्या कचकड्याच्या दुनियेत नवखं होतं. ती हसतमुखानं आणि नम्रतेनं मला “येस सर, हाऊ मे आय हेल्प यू” विचारत होती. त्या हसण्यामधे आत्मविश्वास तर होताच, पण खिळवून ठेवणारा निरागसपणाही होता. मला अगदी ठरवूनही चिडता आलं नसतं तिची अवघडलेली अवस्था बघून... किंगफिशर कंपनीचे पण कौतूक करावे वाटते..कारण चिडलेल्या लोकांना (स्पेशली पुरुषांना) कसे शांत करावे हे त्यांना चांगलेच समजले आहे. मी सुद्दा एकेकाळी एका प्रथितयश कंपनीत मार्केटींग मध्ये होतो. आम्ही पण हीच strategy वापरायचो. जेव्हा जेव्हा कंपनीचे कोठेतरी exhibition असायचे..त्यावेळी अशा सुंदर (व चेहर्‍याने सालस) दिसण्यार्‍या मुलींना आम्ही पुढे पुढे ठेवायचो. (अशा मुली exhibition च्या काळात टेंपररी hire कराव्या लागत..on contract basis..) . जो नेहमी चिडणारा ग्राहक असेल किंवा जो ग्राहक कंपनीच्या products मुळे तितकासा खुष नाही अश्या ग्राहकाने तेथे गोंधळ घालू नये म्हणून या मुलीचा मुख्य वापर व्हायचा..कारण त्या बरोबर असल्याने ग्राहक (कितीही म्हातारा असला तरी ) शांतपणेच बोलायचा... वरील प्रतिसाद सर्वांनी हलकेच घेणे..कारण बर्‍याच कंपन्या exhibition च्या काळात हेच करतात...

अर्धवट 17/08/2011 - 17:44
सर्व प्रतिसादकांचे आणी वाचकांचे आभार.. ती मुलगी खरंच "अवघडलेली" होती. काही प्रतिसादांवरून असं वाटतंय की हे कदाचीत सर्वांच्या लक्षात आला नाहिये.. मी केवळ ओझरता उल्लेख न करता स्पष्ट उल्लेख करायला हवा होता

In reply to by अर्धवट

धमाल मुलगा 17/08/2011 - 18:17
नाय लक्षात राव तू हे सांगेपर्यंत. त्यामुळंच बहुतेक मर्ढेकरांच्या कवितेचा संदर्भ उमजत नव्हता. आता कळलं. तिला तुझी पिडा खरी 'कळली' . त्यामुळंच तीनं एव्हढ्या आपुलकीनं मदत केली असणार. आता तुझ्या कथेचा खरा अर्थ कळतोयसं वाटतंय. :)

गणपा 17/08/2011 - 17:51
अश्या या सालस ललना तुमच्या नशीबी येतात हे पाहुन हेवा वाटला राव. :) बाकी ते विमानतळावरच वातावरण निर्मिती वगैरे झक्कास. लेख आवडला आहे. :) पुगोप्र.

सर्वसाक्षी 17/08/2011 - 18:43
उत्तम कथन. रडार बोंबलल्यामुळे उड्डाणे रखडल्यावर बंगलोर विमानतळावर मलाही जेटच्या चारुमती नामे कर्तव्यदक्ष मुलीचा असाच अनुभव आला होता. ती जेट कर्मचारी असूनही तिने जाताना होणार्‍या विलंबाखातर परतीचे माझे किंगफिशरचे कमी दराचे तिकिट बदलुन मला अधिक किंमतीचे उशीराच्या उड्डाणाचे तिकिट आणुन दिले होते. याहुन अधिक भावले ते एकही अधिकारी तिथे फिरकत नसताना अत्यंत संयमाने व सोशिकपणाने प्रवाशांना एकहाती सांभाळणे व तेही आपल्या बेजाबदार अधिकार्‍यांची तक्रार न करता.

In reply to by श्रावण मोडक

योगी९०० 17/08/2011 - 20:23
श्रावण मोडक यांचे आभार की त्यांनी मनोगतवरील दुवा दिला.. तो लेख आणि प्रतिक्रिया वाचून खुपच करमणूक झाली...:)

निनाद 18/08/2011 - 11:38
चित्र उभी करण्याची ताकद आहे तुमच्या लेखनात. खिळवलेत. भावानांमधून करवलेला प्रवासही आवडला. पुढील भागाची प्रतीक्षा असेलच. शेवटी कविता गुंफण्याची कल्पना छानच.

कथानक आवडलं! माझ्या नजरेतलं कौतुक, कृतज्ञता तिनं कदाचित ओळखली असावी. पुढल्या वेळी प्रत्यक्षात शब्दांत तोंडभरून आभार मानून बघा, माझी खात्री आहे दुधात साखर पडेल... :)

सोत्रि 20/08/2011 - 10:52
अवांतरः तेवढा तुमचा आय डी बदला की वो....शोभत नाय तुमच्या 'परिपक्व' लिखाणाला...
दहा लाख वेळा सहमत. नितांत सुंदर लेखन! _/\_ - (किंगफिशरनेच हवेशी गोष्टी करणारा) सोकाजी

समीरसूर 17/08/2011 - 09:39
फारच सुंदर लिखाण. अगदी खिळवून ठेवणारे. आवडले. एअरपोर्ट, लाऊंज, त्या फटकड्या चटाचटा चालणार्‍या पोरी, त्यांच्यापैकीच 'ती' एक पण निराळी, सुंदर, सालस, आतिथ्याचा नीट धडा घेतलेली, मदत करण्याची मनापासून इच्छा आणि तयारी असणारी...वा वा अगदी डोळ्यासमोर उभे राहिले सगळे चित्र...मजा आ गया! बाकी सुंदर मुली जर सालसही असतील तर जिंदगी का मजा ही और हो...काय म्हणता? पण हे म्हणजे अस्सल वर्‍हाडी ठेच्यात गुलाबजामाचा गोडवा शोधण्यासारखे आहे...माहिती आहे मला... :-(

In reply to by समीरसूर

+१००००००००००.... बाकी सुंदर मुली जर सालसही असतील तर जिंदगी का मजा ही और हो...काय म्हणता? पण हे म्हणजे अस्सल वर्‍हाडी ठेच्यात गुलाबजामाचा गोडवा शोधण्यासारखे आहे...माहिती आहे मला... ''पूर्ण सहमत"

किसन शिंदे 17/08/2011 - 10:08
जबरा..!! मागच्याप्रमाणे हि गोष्टही आवडली. पोरसवदा होतीस कालपरवापावेतो थांब उद्याचे माउली तीर्थ पायांचे घेईतो मर्ढेकरांच्या कवितेतल्या या ओळीही खुप सुंदर आहेत.

श्रावण मोडक 17/08/2011 - 10:10
तरीच. तेव्हापासून तू पुण्यात फारसा दिसत नाहीस. सारखा प्रवासात असतोस. समजू शकतो. ;) मुख्य प्रतिसाद - लेखन छान. पुलेशु.

प्रास 17/08/2011 - 20:05
अर्धवटराव, तुम्ही या लेखमालेची मस्त सुरूवात केली आहे. तुमचे पुढले अनुभव वाचण्यास उत्सुक. बाकी
हसरा, उजळ चेहेरा. मोठे, काळेभोर, बोलके डोळे. केस मागे बांधलेले. हातावर हात ठेऊन उभं राहायची पद्धत, आत्मविश्वास, सगळंच त्या कचकड्याच्या दुनियेत नवखं होतं. ती हसतमुखानं आणि नम्रतेनं मला “येस सर, हाऊ मे आय हेल्प यू” विचारत होती. त्या हसण्यामधे आत्मविश्वास तर होताच, पण खिळवून ठेवणारा निरागसपणाही होता. मला अगदी ठरवूनही चिडता आलं नसतं तिची अवघडलेली अवस्था बघून..
माझंही अगदी अगदी अस्संच झालं असतं :-)

In reply to by इंटरनेटस्नेही

त्यातून ती स्वजातीय, उच्चशिक्षित आणि कमावणारी असेल तर कित्ती बरे नाही, प्रेमात पडायला ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

त्यातून ती स्वजातीय, उच्चशिक्षित आणि कमावणारी असेल तर कित्ती बरे नाही, प्रेमात पडायला
हॅ हॅ हॅ!

दोन्ही भाग आत्ताच वाचले, फार छान लिहिलं आहे, पुढच्या अनुभवाची वाट पहायला सुरुवात केली आहे. स्वाती

धमाल मुलगा 17/08/2011 - 17:13
लेखनकौशल्याबाबत आम्ही पामरांनी काय बोलायचं? किस्साही छान सांगितलास हों! बाकी, देशी विमानकंपन्यांपैकी इतरांपेक्षा किंगफिशरच्या स्टाफची वागणुक बरीच प्रेमळ आणि आपुलकीची असायची हों आमच्याकाळी. ;) (हल्लीचे बदल काही ठाऊक नाहीत बुवा.) - धमाल मल्ल्या.

योगी९०० 17/08/2011 - 17:37
मस्त अनुभव कथन...पुढील भाग केव्हा? हसरा, उजळ चेहेरा. मोठे, काळेभोर, बोलके डोळे. केस मागे बांधलेले. हातावर हात ठेऊन उभं राहायची पद्धत, आत्मविश्वास, सगळंच त्या कचकड्याच्या दुनियेत नवखं होतं. ती हसतमुखानं आणि नम्रतेनं मला “येस सर, हाऊ मे आय हेल्प यू” विचारत होती. त्या हसण्यामधे आत्मविश्वास तर होताच, पण खिळवून ठेवणारा निरागसपणाही होता. मला अगदी ठरवूनही चिडता आलं नसतं तिची अवघडलेली अवस्था बघून... किंगफिशर कंपनीचे पण कौतूक करावे वाटते..कारण चिडलेल्या लोकांना (स्पेशली पुरुषांना) कसे शांत करावे हे त्यांना चांगलेच समजले आहे. मी सुद्दा एकेकाळी एका प्रथितयश कंपनीत मार्केटींग मध्ये होतो. आम्ही पण हीच strategy वापरायचो. जेव्हा जेव्हा कंपनीचे कोठेतरी exhibition असायचे..त्यावेळी अशा सुंदर (व चेहर्‍याने सालस) दिसण्यार्‍या मुलींना आम्ही पुढे पुढे ठेवायचो. (अशा मुली exhibition च्या काळात टेंपररी hire कराव्या लागत..on contract basis..) . जो नेहमी चिडणारा ग्राहक असेल किंवा जो ग्राहक कंपनीच्या products मुळे तितकासा खुष नाही अश्या ग्राहकाने तेथे गोंधळ घालू नये म्हणून या मुलीचा मुख्य वापर व्हायचा..कारण त्या बरोबर असल्याने ग्राहक (कितीही म्हातारा असला तरी ) शांतपणेच बोलायचा... वरील प्रतिसाद सर्वांनी हलकेच घेणे..कारण बर्‍याच कंपन्या exhibition च्या काळात हेच करतात...

अर्धवट 17/08/2011 - 17:44
सर्व प्रतिसादकांचे आणी वाचकांचे आभार.. ती मुलगी खरंच "अवघडलेली" होती. काही प्रतिसादांवरून असं वाटतंय की हे कदाचीत सर्वांच्या लक्षात आला नाहिये.. मी केवळ ओझरता उल्लेख न करता स्पष्ट उल्लेख करायला हवा होता

In reply to by अर्धवट

धमाल मुलगा 17/08/2011 - 18:17
नाय लक्षात राव तू हे सांगेपर्यंत. त्यामुळंच बहुतेक मर्ढेकरांच्या कवितेचा संदर्भ उमजत नव्हता. आता कळलं. तिला तुझी पिडा खरी 'कळली' . त्यामुळंच तीनं एव्हढ्या आपुलकीनं मदत केली असणार. आता तुझ्या कथेचा खरा अर्थ कळतोयसं वाटतंय. :)

गणपा 17/08/2011 - 17:51
अश्या या सालस ललना तुमच्या नशीबी येतात हे पाहुन हेवा वाटला राव. :) बाकी ते विमानतळावरच वातावरण निर्मिती वगैरे झक्कास. लेख आवडला आहे. :) पुगोप्र.

सर्वसाक्षी 17/08/2011 - 18:43
उत्तम कथन. रडार बोंबलल्यामुळे उड्डाणे रखडल्यावर बंगलोर विमानतळावर मलाही जेटच्या चारुमती नामे कर्तव्यदक्ष मुलीचा असाच अनुभव आला होता. ती जेट कर्मचारी असूनही तिने जाताना होणार्‍या विलंबाखातर परतीचे माझे किंगफिशरचे कमी दराचे तिकिट बदलुन मला अधिक किंमतीचे उशीराच्या उड्डाणाचे तिकिट आणुन दिले होते. याहुन अधिक भावले ते एकही अधिकारी तिथे फिरकत नसताना अत्यंत संयमाने व सोशिकपणाने प्रवाशांना एकहाती सांभाळणे व तेही आपल्या बेजाबदार अधिकार्‍यांची तक्रार न करता.

In reply to by श्रावण मोडक

योगी९०० 17/08/2011 - 20:23
श्रावण मोडक यांचे आभार की त्यांनी मनोगतवरील दुवा दिला.. तो लेख आणि प्रतिक्रिया वाचून खुपच करमणूक झाली...:)

निनाद 18/08/2011 - 11:38
चित्र उभी करण्याची ताकद आहे तुमच्या लेखनात. खिळवलेत. भावानांमधून करवलेला प्रवासही आवडला. पुढील भागाची प्रतीक्षा असेलच. शेवटी कविता गुंफण्याची कल्पना छानच.

कथानक आवडलं! माझ्या नजरेतलं कौतुक, कृतज्ञता तिनं कदाचित ओळखली असावी. पुढल्या वेळी प्रत्यक्षात शब्दांत तोंडभरून आभार मानून बघा, माझी खात्री आहे दुधात साखर पडेल... :)

सोत्रि 20/08/2011 - 10:52
अवांतरः तेवढा तुमचा आय डी बदला की वो....शोभत नाय तुमच्या 'परिपक्व' लिखाणाला...
दहा लाख वेळा सहमत. नितांत सुंदर लेखन! _/\_ - (किंगफिशरनेच हवेशी गोष्टी करणारा) सोकाजी
3

पुस्तकविश्व: लहानपणीचे मित्र-मैत्रिणी

ऋषिकेश ·

निनाद 12/08/2011 - 10:10
पुस्तकविश्व ची उत्तम वर्दी दिलीस - आवडली! पुस्तक विश्व विषयी एक ओळखपर लेख लिहिल्यास उत्तम मग पुस्तकविश्व विकीपानच तयार करू या!

In reply to by निनाद

ऋषिकेश 12/08/2011 - 21:56
पुविच्या संपादक मित्रांना कळवतो मजकूर टाकायला.. मग जमेल तशी भर घालुच!

धमाल मुलगा 12/08/2011 - 12:56
लहानपणीच्या सगळ्या छान आठवणी जागवल्यास की. :)
अशी जाहिरात करणे हा गुन्हा नसला तरी जालिय संकेतांना धरून नसल्याची कल्पना आहे. तरी अयोग्य वाटल्यास धागा उडवल्यास हरकत नाहीच
च्छ्या:! कायतरी काय? पुस्तकविश्व हे मिपाचंच भावंड आहे की. आणि जाहिरात कसली म्हणतो रे? ज्यांना पुवि चालू झाल्याची कल्पना नाही त्या सगळ्या मिपाकर मित्रांना एकत्रितपणे संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न आहे हा, :)

गणेशा 12/08/2011 - 13:40
कंपणीमधुन पुस्तकविश्व साईट ओपन केल्यावर खालील कारण देवुन साईट ब्लॉक केली आहे असा मेसेज येतो. The Websense category "Shopping" is filtered. असा मेसेज मला पहिल्यापासुन पुस्तक्विश्व साईट उघडताना येतो आहे. सेम टाईम ला मला मिपा ओपन होते. तरी कृपया पुस्तकविश्व ह्या साईट ला shopping या कॅतेगरीतुन काधुन जी मिपा ला आहे कॅटेगरी तीच करावी..

In reply to by गणेशा

वेबसेन्स ला ऑलरेडी एकदा मेल पाठवला आहे. शक्य असल्यास तुमच्या सिस्टम अ‍ॅडमीनला पुविची राईट कॅटेगिरी सुचवा. वेबसेन्सच्या त्रासातुन सुटलेला

In reply to by गणेशा

कंपणीमधुन पुस्तकविश्व साईट ओपन केल्यावर खालील कारण देवुन साईट ब्लॉक केली आहे असा मेसेज येतो. The Websense category "Shopping" is filtered.
कंपनी बदल लेका.

आनंदयात्री 12/08/2011 - 21:30
धन्यवाद रे ऋषिकेश :) >>अशी जाहिरात करणे हा गुन्हा नसला तरी जालिय संकेतांना धरून नसल्याची कल्पना आहे. तरी अयोग्य वाटल्यास धागा उडवल्यास हरकत नाहीच हा प्रश्नच उद्भवत नाही, मिसळपाव आणि पुस्तकविश्व भावंडं आहेत हे जगजाहिर आहे, पुविची आरएसएस फीड इथे आधी होती (ती पुन्हा येईल), त्यामुळे तु हे वाक्य लेखातुन काढुन टाकावे असे वाटते. धन्यवाद.

शुचि 12/08/2011 - 23:08
ऋषीकेष, आपला संपूर्ण लेख पुस्तकविश्ववर जाऊन वाचला. लेख खूप आवडला. अमर चित्रकथा, अमृत , चांदोबा (एकाक्ष, चतुराक्ष), किशोर आठवले. लहानपणीच्या पुस्तकांना एक खूप छान सुगंध असे. का आपल्या संवेदना त्या वयात अधिक तीक्ष्ण असतात नकळे. पण अगदी तो सुगंध हा लेख घेऊन आला. जाईची नवलकहाणी (अ‍ॅलिस इन वंडरलँड) माझीदेखील आवडती होती/आहे. त्यातील तत्वज्ञान माझ्या लक्षात आहे - दिसायला , हुद्द्याने फार मोठ्या भयंकर लोकांचा बाऊ करायचा नसतो. हे शेवटी खेळातले पत्ते असतात. आपण काय ते खरे आपले मित्र. दिवाळीत सकाळी फटाके मग टेकडीवर फिरून येणे,किल्ल्याची डागडुजी मग दुपारी कॅरम/पत्ते आणि थोडा वेळ चिवडा-चकलीचे बकाणे भरत दिवाळीअंक वाचणे. परत संध्याकाळी फटाके आणि रात्री थंडीत शेकोटी त्यातही टिकल्या टाक, लवंगी टाक, भूतांच्या गोष्टी सांग..... आहाहा! स्वर्ग याहून काय वेगळा असतो? आपण खरच या लेखाने बालपणाची सफर घडवून आणलीत.

पैसा 12/08/2011 - 23:57
ऋषिकेश, धन्यवाद रे! पुस्तकविश्व चालू नसताना काही चुकल्यासारखं वाटत होतं.

विकास 13/08/2011 - 00:18
लेख आवडला! वर येथे (आणि तेथे) काहींनी म्हणल्याप्रमाणे त्याच बरोबर, चांदोबा, किशोर काही अंशी कुमार ची आठवण झाली. ना.धो. ताम्हणकरांचा "गोट्या" देखील आठवला.... मुली मुळे काही हॅरी पॉटर व्यतिरीक्त अमेरीकन कॅरॅक्टर्स समजत गेल्यात त्यातील आत्ता पटकन आठवणार्‍या मजेशीर व्यक्तीरेखा म्हणजे: ज्युनी बी जोन्स, ज्युडी मुडी आणि अर्थातच चित्रपटामुळे नावारुपाला आलेला विंपी कीड... पुवि चालू झाल्याचे सांगितल्याबद्दल धन्यवाद! वास्तवीक पुवि संपादकांनी अथवा मालकांनी सगळ्या आयडींना एक इमेल पाठवायला देखील हरकत नाही.

In reply to by विकास

आनंदयात्री 13/08/2011 - 01:07
आजवर पुविवर लेखन केलेल्या सदस्यांना निरोप टाकला आहे, सगळ्या सदस्यांना एकदम मेल पाठवण्यास संकोच केला.

सुमो 13/08/2011 - 13:16
लहानपणीच्या किशोर, चांदोबा,अमर चित्रकथा,यांच्या बरोबरीने बिरबल नावाचं मासिक अतिशय आवडीनं वाचत असे. इन्द्रजाल कॉमिक्स सुद्धा अतिशय आवडीने वाचत होतो. या सगळ्यांची आठवण करुन दिलीत आपण.

निनाद 12/08/2011 - 10:10
पुस्तकविश्व ची उत्तम वर्दी दिलीस - आवडली! पुस्तक विश्व विषयी एक ओळखपर लेख लिहिल्यास उत्तम मग पुस्तकविश्व विकीपानच तयार करू या!

In reply to by निनाद

ऋषिकेश 12/08/2011 - 21:56
पुविच्या संपादक मित्रांना कळवतो मजकूर टाकायला.. मग जमेल तशी भर घालुच!

धमाल मुलगा 12/08/2011 - 12:56
लहानपणीच्या सगळ्या छान आठवणी जागवल्यास की. :)
अशी जाहिरात करणे हा गुन्हा नसला तरी जालिय संकेतांना धरून नसल्याची कल्पना आहे. तरी अयोग्य वाटल्यास धागा उडवल्यास हरकत नाहीच
च्छ्या:! कायतरी काय? पुस्तकविश्व हे मिपाचंच भावंड आहे की. आणि जाहिरात कसली म्हणतो रे? ज्यांना पुवि चालू झाल्याची कल्पना नाही त्या सगळ्या मिपाकर मित्रांना एकत्रितपणे संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न आहे हा, :)

गणेशा 12/08/2011 - 13:40
कंपणीमधुन पुस्तकविश्व साईट ओपन केल्यावर खालील कारण देवुन साईट ब्लॉक केली आहे असा मेसेज येतो. The Websense category "Shopping" is filtered. असा मेसेज मला पहिल्यापासुन पुस्तक्विश्व साईट उघडताना येतो आहे. सेम टाईम ला मला मिपा ओपन होते. तरी कृपया पुस्तकविश्व ह्या साईट ला shopping या कॅतेगरीतुन काधुन जी मिपा ला आहे कॅटेगरी तीच करावी..

In reply to by गणेशा

वेबसेन्स ला ऑलरेडी एकदा मेल पाठवला आहे. शक्य असल्यास तुमच्या सिस्टम अ‍ॅडमीनला पुविची राईट कॅटेगिरी सुचवा. वेबसेन्सच्या त्रासातुन सुटलेला

In reply to by गणेशा

कंपणीमधुन पुस्तकविश्व साईट ओपन केल्यावर खालील कारण देवुन साईट ब्लॉक केली आहे असा मेसेज येतो. The Websense category "Shopping" is filtered.
कंपनी बदल लेका.

आनंदयात्री 12/08/2011 - 21:30
धन्यवाद रे ऋषिकेश :) >>अशी जाहिरात करणे हा गुन्हा नसला तरी जालिय संकेतांना धरून नसल्याची कल्पना आहे. तरी अयोग्य वाटल्यास धागा उडवल्यास हरकत नाहीच हा प्रश्नच उद्भवत नाही, मिसळपाव आणि पुस्तकविश्व भावंडं आहेत हे जगजाहिर आहे, पुविची आरएसएस फीड इथे आधी होती (ती पुन्हा येईल), त्यामुळे तु हे वाक्य लेखातुन काढुन टाकावे असे वाटते. धन्यवाद.

शुचि 12/08/2011 - 23:08
ऋषीकेष, आपला संपूर्ण लेख पुस्तकविश्ववर जाऊन वाचला. लेख खूप आवडला. अमर चित्रकथा, अमृत , चांदोबा (एकाक्ष, चतुराक्ष), किशोर आठवले. लहानपणीच्या पुस्तकांना एक खूप छान सुगंध असे. का आपल्या संवेदना त्या वयात अधिक तीक्ष्ण असतात नकळे. पण अगदी तो सुगंध हा लेख घेऊन आला. जाईची नवलकहाणी (अ‍ॅलिस इन वंडरलँड) माझीदेखील आवडती होती/आहे. त्यातील तत्वज्ञान माझ्या लक्षात आहे - दिसायला , हुद्द्याने फार मोठ्या भयंकर लोकांचा बाऊ करायचा नसतो. हे शेवटी खेळातले पत्ते असतात. आपण काय ते खरे आपले मित्र. दिवाळीत सकाळी फटाके मग टेकडीवर फिरून येणे,किल्ल्याची डागडुजी मग दुपारी कॅरम/पत्ते आणि थोडा वेळ चिवडा-चकलीचे बकाणे भरत दिवाळीअंक वाचणे. परत संध्याकाळी फटाके आणि रात्री थंडीत शेकोटी त्यातही टिकल्या टाक, लवंगी टाक, भूतांच्या गोष्टी सांग..... आहाहा! स्वर्ग याहून काय वेगळा असतो? आपण खरच या लेखाने बालपणाची सफर घडवून आणलीत.

पैसा 12/08/2011 - 23:57
ऋषिकेश, धन्यवाद रे! पुस्तकविश्व चालू नसताना काही चुकल्यासारखं वाटत होतं.

विकास 13/08/2011 - 00:18
लेख आवडला! वर येथे (आणि तेथे) काहींनी म्हणल्याप्रमाणे त्याच बरोबर, चांदोबा, किशोर काही अंशी कुमार ची आठवण झाली. ना.धो. ताम्हणकरांचा "गोट्या" देखील आठवला.... मुली मुळे काही हॅरी पॉटर व्यतिरीक्त अमेरीकन कॅरॅक्टर्स समजत गेल्यात त्यातील आत्ता पटकन आठवणार्‍या मजेशीर व्यक्तीरेखा म्हणजे: ज्युनी बी जोन्स, ज्युडी मुडी आणि अर्थातच चित्रपटामुळे नावारुपाला आलेला विंपी कीड... पुवि चालू झाल्याचे सांगितल्याबद्दल धन्यवाद! वास्तवीक पुवि संपादकांनी अथवा मालकांनी सगळ्या आयडींना एक इमेल पाठवायला देखील हरकत नाही.

In reply to by विकास

आनंदयात्री 13/08/2011 - 01:07
आजवर पुविवर लेखन केलेल्या सदस्यांना निरोप टाकला आहे, सगळ्या सदस्यांना एकदम मेल पाठवण्यास संकोच केला.

सुमो 13/08/2011 - 13:16
लहानपणीच्या किशोर, चांदोबा,अमर चित्रकथा,यांच्या बरोबरीने बिरबल नावाचं मासिक अतिशय आवडीनं वाचत असे. इन्द्रजाल कॉमिक्स सुद्धा अतिशय आवडीने वाचत होतो. या सगळ्यांची आठवण करुन दिलीत आपण.
पुवि सुरू झाले आहे सुदैवाने मला लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. आणि एकत्र कुंटुंबातील त्यावेळी एकमेव लहान सदस्य या नात्याने प्रत्येकाकडून हक्काने कोणती ना कोणती पुस्तके मिळायचीच.टिव्ही मर्यादित असल्याने आमचे अनेक हिरो-मित्र-मैत्रिणी आम्हाला या पुस्तकांनीच दिले. काल शाळेतल्या काही मुलांची कार्टुनमधल्या पात्रंबद्दल चाललेली बडबड ऐकली आणि मलाही माझ्या लहानपणीच्या अश्याच गप्पांची आठवण झाली.

मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

जागु ·

Mrunalini 08/08/2011 - 00:17
खुपच छान..... धन्यवाद.. तुलासुद्धा मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. :)

अप्रतिम गुलाबाची फुले. या बागकामाबद्दल हार्दिक शुभेच्छा! "अवांतर ::--अहो फ्रें डशिप डे कवाच झाला की अगष्ट च्या सात तारखेलाच म्हन्तो मी."

इरसाल 08/08/2011 - 11:11
फटू लै भारी. मैत्रीदिनाच्या तुलाही शुभेच्छा. एक मित्राने ढकलपत्राने हे पाठवले होते. I made so many friends, Some became Dearest, Some became Special, Fell in love with someone, Some went abroad, Some changed their cities, Some left us, I left some, Some are still in contact, Some are not in contact, Some don't contact because of their ego, I don't contact some because of my ego, Whatever they were, However they are , I still remember,love,miss and care for them because of the part they played,....made memories in my life. This is to all my friends,no matter how often I talk to them or how close I am..... " HAPPY FRIENDSHIP DAY" "MIL JAAYE ULJHANO SE TOH Zara Sochna...." ....KYA SIRF FURSATON MEIN YAAD KARNEIN TAK HI HAI RISHTA HUMARA?

Mrunalini 08/08/2011 - 00:17
खुपच छान..... धन्यवाद.. तुलासुद्धा मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. :)

अप्रतिम गुलाबाची फुले. या बागकामाबद्दल हार्दिक शुभेच्छा! "अवांतर ::--अहो फ्रें डशिप डे कवाच झाला की अगष्ट च्या सात तारखेलाच म्हन्तो मी."

इरसाल 08/08/2011 - 11:11
फटू लै भारी. मैत्रीदिनाच्या तुलाही शुभेच्छा. एक मित्राने ढकलपत्राने हे पाठवले होते. I made so many friends, Some became Dearest, Some became Special, Fell in love with someone, Some went abroad, Some changed their cities, Some left us, I left some, Some are still in contact, Some are not in contact, Some don't contact because of their ego, I don't contact some because of my ego, Whatever they were, However they are , I still remember,love,miss and care for them because of the part they played,....made memories in my life. This is to all my friends,no matter how often I talk to them or how close I am..... " HAPPY FRIENDSHIP DAY" "MIL JAAYE ULJHANO SE TOH Zara Sochna...." ....KYA SIRF FURSATON MEIN YAAD KARNEIN TAK HI HAI RISHTA HUMARA?
सर्व मिपाकरांना मैत्रीदिनाच्या हार्दि़ शुभेच्छा.

आटपाट नगरात नवीन घर आणि ऑफिस...!!!

प्यारे१ ·

प्रचेतस 05/08/2011 - 18:14
मी तर असेही ऐकलेय की त्या नव्या स्कीममध्ये जिलबीच्या साच्याचाही समावेश आहे. त्यामुळे त्या नगरीत सतत जिलब्या पडायला लागल्यात म्हणे. जिकडे जाल तिकडे जिलबीच जिलबी. आटपाट नगरीतील सगळी दुकाने जिलब्यांनीच भरून गेलीत म्हणे. आता काही जणांना जिलब्या आवडतात तर बरेच जण जिलब्यांना नाके मुरडतात पण रोजरोजच जिलब्या पडायला लागल्या तर इतरांना ते कसे आवडणार?

In reply to by प्रचेतस

गणपा 05/08/2011 - 19:07
तुम्हा डायबेटीसवाल्यांचा काय प्रॉब्लेम आहे कळत नाय? तुम्हाला डॉक्टरांनी बजावलाय ना की नका गोड-धोड खाउ, तर जाता कशाल्या त्या हलवायाच्या दुकानात? बाकीचे गोड खाऊ बघतील त्याच काय कारायच ते. हाय का नाय? ;) - (सर्वचापी) गणु

In reply to by प्रचेतस

गणपा 05/08/2011 - 19:13
आहा रे लेका, मग तुमची स्वतःची खमंग दुकान उघडाना (आमच्या सारख्यांचा डब्बल फायदा ;)) त्यांच्या जिलेबीवर फोडणी का टाकताय? ;)

In reply to by गणपा

प्रचेतस 05/08/2011 - 19:18
आमच्यात कुठली एवढी चतुरस्त्र प्रतिभा खमंग दुकानं उघडण्याची, आम्ही आपली गरीब गिर्‍हाइकं दुकानांतून खरेदी करणारी :) त्यामुळे ग्राहक हक्क संऱक्षण कायद्याखाली आम्ही दाद मागणारच ना (जिलब्यांच्या मोनोपॉली निमित्त)

In reply to by गणपा

प्रचेतस 05/08/2011 - 19:28
चालेल. आमची काहीही हरकत नाही हो अवांतरः श्रावण महिन्याच्या निमित्ताने तुमच्याकडून आमच्यासारख्या शाकाहार्‍यांसाठी एका शाकाहारी पाककृतीची वाट बघतोय. :)

In reply to by गणपा

गणपा भाऊ, तुमचे म्हणणे १००% पटले. पण मी खात्रीशीर सांगतो, दुकानात नवी जिलबी आली, की सर्वात जास्त आनंद डायबेटीसवाल्या लोकांनाच होत असणार, हलवायाच्या नावाने शिमगा करायला संधी मिळाली म्हणून. सर्वात मजा अशी की काही लोकांना हे धागे आवडत नाही, पण तीच लोक प्रतिसाद देऊन देऊन हे धागे वर ठेवतात आणि मग नंतर "चांगले धागे खाली गेले" असा गळा काढून लेखकाला दोष देतात. पण त्यांचे हे वागणे चूक आहे असे म्हणता नाही येणार. कारण अशा लोकांवर / धाग्यांवर विविध प्रकारे टीका करायची संधी मिळाल्यामुळे टीकाकारांच्या प्रतिभेला धुमारे फुटतात. शिवाय सर्व टीकाकारांचा एक संघ निर्माण झाल्यामुळे संघभावना तयार होते (नाहीतर ४ मराठी माणसांची मते जुळली आहेत कधी?). इतरही अनेक फायदे आहेत. त्याबद्दल नंतर कधीतरी. बाकी बोला, तुम्ही कधी येताय मुम्बईत ?

In reply to by प्रचेतस

>>विमे, तुम्ही सुद्धा? तुमचा रोख नाही कळला. >>वड्याचे तेल वांग्यावर यासारखा तर हा प्रकार नाही ना? छे हो. तळणातील उरलेले तेल पोहे बनवण्यासाठी वापरल्या गेलेले आहे ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रचेतस 06/08/2011 - 13:06
तुमचा रोख नाही कळला.
नाही कळला तर सोडून द्या ;)
तळणातील उरलेले तेल पोहे बनवण्यासाठी वापरल्या गेलेले आहे
पोहे खाण्यास आम्हास न बोलावल्याबद्दल निषेध :)

मृत्युन्जय 05/08/2011 - 18:39
थत्ते चाचा मोड सुरु तुर्तास काही न बोलायचे ठरवले आहे > थत्ते चाचा मोड समाप्त.

इरसाल 05/08/2011 - 20:00
आयला हे भारी आहे. ताकाला जावून भांडे लपवण्यात मजा आहे खरी. डायबीटीसवाल्यांच्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत कायम चिघळत राहतात. आमच्या प्रोडक्शन म्यानेजर ला दोनच आठवड्यात स्विस वरून परत यावे लागले त्याच्या पायाला जखम झालीय आणि भाऊ आधीच डायबेटिक आहे त्यात बंगाली. हवांतर :नव्या मेम्ब्रांना (कि मेंढरांना) प्रोत्साहन द्यावे' ह्या विनंतीची पायमल्ली का होत आहे ?

नगरीनिरंजन 05/08/2011 - 20:09
रो मत प्यारे... अरे, ये निजी दुकानवाले इधर का उधर उठा उठा के चिपका देते है रे तू भी उनके जलेबी पे अपनी जलेबी मत डाल, मिपा की इज्जत बहुत कीमती है रे..........

अनामिक 05/08/2011 - 20:30
काय करायला हवे? आटपाटनगराच्या नगराध्यक्षांना किंवा नगरसेवकांना विचारा. उगाच 'मन'सैनीक होऊन कचरा साफ करायला चौकात उभे राहून येणार्‍या-जाणर्‍याला "खूप कचरा झालांय हो... काही तरी करुया" असे ओरडून सांगण्याने काही हशील होत नाही. त्यासाठी नगरसेवक आणि पालीकेचीच मदत घ्यावी लागते. आणि जर नागरीक नगराच्या नियमाप्रमाणे वागून, त्याचा तुम्हाला त्रास होत असेल तर दुर्लक्ष करावे. नव्याचे नऊ दिवस सरले की सगळे नागरीक सारखेच वागू लागतात.

प्यारे१ 06/08/2011 - 10:31
सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक आभार. आज या ठिकाणी मला संपादक मंडळाला विनंती करायची आहे की आपण हा धागा उडवावा. कारण या धाग्याचा जो उद्देश होता तो सफल झालेला आहे. तीर 'निशाण्या'वर लागलेला आहे असे आम्हाला तरी वाटते. संदर्भ लगेच मिळेल. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे जिलेबीच्या रुपकात आपण बोलायचे झाले तर आम्हाला डायबेटिस नाही त्यामुळे आम्हाला गोड खाण्याची कुठल्याही प्रकारची बंदी नाही. त्यामुळे आम्ही नवीन दुकान पाहून तेथील जिलेब्या खाल्ल्या. या हलवायाच्या जिलेब्या आम्ही खाल्ल्या आणि हलवायाला सांगितले की बाबा रे जिलेब्या बेचव आहेत तर हलवायाला आम्ही 'जाणकार खवय्ये' वाटत नाही आणि त्याउप्पर हलवाई आम्हाला जिलेबी बनवायला साचा घेऊन जा असा उफराटा सल्लाही देतो. फक्त आणि फक्त चांगले म्हणणारे ग्राहकच हलवायाला चांगले वाटतात असे दिसते. असो. बाकी अधिक चौकशी अंती हलवायाचे मुख्य दुकान दुसरीकडे असून इकडचे नवीन दुकान ही शाखा आहे आणि मुख्य दुकानात बनलेला माल इकडे आणला जात आहे. (पुण्यात असून शाखा कशी असा 'प्रश्ण' आम्ही विचारीत नाही ) बरे माल मुख्य दुकानात बनला आहे की कुठे याच्याशी आम्हाला देणे घेणे नाही पण माल तरी चांगला हवा. आटपाट नगरात चांगले हलवाई आहेत आणि अतिशय चांगला माल देतात. आता लागलीये सवय बुवा आम्हाला चांगले चुंगले खाण्याची. काय करणार ? तसे म्हटले की हलवाई चिडतो. आमचे जुने 'कष्टंबर'च आम्हाला प्रिय असे म्हणतोय आणि आलेल्या ग्राहकाला तुम्हीच जिलेब्या पाडा म्हणतो. आता ग्राहकाला जिलेब्या पाडायला सांगणारा हलवाई भेटल्याने समोसा कचोरी खाणारे आम्ही नवीन कष्टमर जरा हलवायाच्या मागे लागलो तर बिघडले कुठे? धागा उडवण्याची विनंती वर केली आहेच. आमच्याकडून अक्षर वाङमय लिहीले जात नाही त्यामुळे एखादा धागा उडाला तर काही फरक पडत नाही. मुख्य म्हणजे धाग्याचा हेतू पूर्ण झाला आहे. हलवाई बदलणार नाही हे आता कळून चुकले आहे. (आधीच आले होते पण जरा टीपी करावा असा उद्देश होता ) याउप्पर काय करायचे तुम्हीच सांगा.

प्रचेतस 05/08/2011 - 18:14
मी तर असेही ऐकलेय की त्या नव्या स्कीममध्ये जिलबीच्या साच्याचाही समावेश आहे. त्यामुळे त्या नगरीत सतत जिलब्या पडायला लागल्यात म्हणे. जिकडे जाल तिकडे जिलबीच जिलबी. आटपाट नगरीतील सगळी दुकाने जिलब्यांनीच भरून गेलीत म्हणे. आता काही जणांना जिलब्या आवडतात तर बरेच जण जिलब्यांना नाके मुरडतात पण रोजरोजच जिलब्या पडायला लागल्या तर इतरांना ते कसे आवडणार?

In reply to by प्रचेतस

गणपा 05/08/2011 - 19:07
तुम्हा डायबेटीसवाल्यांचा काय प्रॉब्लेम आहे कळत नाय? तुम्हाला डॉक्टरांनी बजावलाय ना की नका गोड-धोड खाउ, तर जाता कशाल्या त्या हलवायाच्या दुकानात? बाकीचे गोड खाऊ बघतील त्याच काय कारायच ते. हाय का नाय? ;) - (सर्वचापी) गणु

In reply to by प्रचेतस

गणपा 05/08/2011 - 19:13
आहा रे लेका, मग तुमची स्वतःची खमंग दुकान उघडाना (आमच्या सारख्यांचा डब्बल फायदा ;)) त्यांच्या जिलेबीवर फोडणी का टाकताय? ;)

In reply to by गणपा

प्रचेतस 05/08/2011 - 19:18
आमच्यात कुठली एवढी चतुरस्त्र प्रतिभा खमंग दुकानं उघडण्याची, आम्ही आपली गरीब गिर्‍हाइकं दुकानांतून खरेदी करणारी :) त्यामुळे ग्राहक हक्क संऱक्षण कायद्याखाली आम्ही दाद मागणारच ना (जिलब्यांच्या मोनोपॉली निमित्त)

In reply to by गणपा

प्रचेतस 05/08/2011 - 19:28
चालेल. आमची काहीही हरकत नाही हो अवांतरः श्रावण महिन्याच्या निमित्ताने तुमच्याकडून आमच्यासारख्या शाकाहार्‍यांसाठी एका शाकाहारी पाककृतीची वाट बघतोय. :)

In reply to by गणपा

गणपा भाऊ, तुमचे म्हणणे १००% पटले. पण मी खात्रीशीर सांगतो, दुकानात नवी जिलबी आली, की सर्वात जास्त आनंद डायबेटीसवाल्या लोकांनाच होत असणार, हलवायाच्या नावाने शिमगा करायला संधी मिळाली म्हणून. सर्वात मजा अशी की काही लोकांना हे धागे आवडत नाही, पण तीच लोक प्रतिसाद देऊन देऊन हे धागे वर ठेवतात आणि मग नंतर "चांगले धागे खाली गेले" असा गळा काढून लेखकाला दोष देतात. पण त्यांचे हे वागणे चूक आहे असे म्हणता नाही येणार. कारण अशा लोकांवर / धाग्यांवर विविध प्रकारे टीका करायची संधी मिळाल्यामुळे टीकाकारांच्या प्रतिभेला धुमारे फुटतात. शिवाय सर्व टीकाकारांचा एक संघ निर्माण झाल्यामुळे संघभावना तयार होते (नाहीतर ४ मराठी माणसांची मते जुळली आहेत कधी?). इतरही अनेक फायदे आहेत. त्याबद्दल नंतर कधीतरी. बाकी बोला, तुम्ही कधी येताय मुम्बईत ?

In reply to by प्रचेतस

>>विमे, तुम्ही सुद्धा? तुमचा रोख नाही कळला. >>वड्याचे तेल वांग्यावर यासारखा तर हा प्रकार नाही ना? छे हो. तळणातील उरलेले तेल पोहे बनवण्यासाठी वापरल्या गेलेले आहे ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रचेतस 06/08/2011 - 13:06
तुमचा रोख नाही कळला.
नाही कळला तर सोडून द्या ;)
तळणातील उरलेले तेल पोहे बनवण्यासाठी वापरल्या गेलेले आहे
पोहे खाण्यास आम्हास न बोलावल्याबद्दल निषेध :)

मृत्युन्जय 05/08/2011 - 18:39
थत्ते चाचा मोड सुरु तुर्तास काही न बोलायचे ठरवले आहे > थत्ते चाचा मोड समाप्त.

इरसाल 05/08/2011 - 20:00
आयला हे भारी आहे. ताकाला जावून भांडे लपवण्यात मजा आहे खरी. डायबीटीसवाल्यांच्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत कायम चिघळत राहतात. आमच्या प्रोडक्शन म्यानेजर ला दोनच आठवड्यात स्विस वरून परत यावे लागले त्याच्या पायाला जखम झालीय आणि भाऊ आधीच डायबेटिक आहे त्यात बंगाली. हवांतर :नव्या मेम्ब्रांना (कि मेंढरांना) प्रोत्साहन द्यावे' ह्या विनंतीची पायमल्ली का होत आहे ?

नगरीनिरंजन 05/08/2011 - 20:09
रो मत प्यारे... अरे, ये निजी दुकानवाले इधर का उधर उठा उठा के चिपका देते है रे तू भी उनके जलेबी पे अपनी जलेबी मत डाल, मिपा की इज्जत बहुत कीमती है रे..........

अनामिक 05/08/2011 - 20:30
काय करायला हवे? आटपाटनगराच्या नगराध्यक्षांना किंवा नगरसेवकांना विचारा. उगाच 'मन'सैनीक होऊन कचरा साफ करायला चौकात उभे राहून येणार्‍या-जाणर्‍याला "खूप कचरा झालांय हो... काही तरी करुया" असे ओरडून सांगण्याने काही हशील होत नाही. त्यासाठी नगरसेवक आणि पालीकेचीच मदत घ्यावी लागते. आणि जर नागरीक नगराच्या नियमाप्रमाणे वागून, त्याचा तुम्हाला त्रास होत असेल तर दुर्लक्ष करावे. नव्याचे नऊ दिवस सरले की सगळे नागरीक सारखेच वागू लागतात.

प्यारे१ 06/08/2011 - 10:31
सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक आभार. आज या ठिकाणी मला संपादक मंडळाला विनंती करायची आहे की आपण हा धागा उडवावा. कारण या धाग्याचा जो उद्देश होता तो सफल झालेला आहे. तीर 'निशाण्या'वर लागलेला आहे असे आम्हाला तरी वाटते. संदर्भ लगेच मिळेल. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे जिलेबीच्या रुपकात आपण बोलायचे झाले तर आम्हाला डायबेटिस नाही त्यामुळे आम्हाला गोड खाण्याची कुठल्याही प्रकारची बंदी नाही. त्यामुळे आम्ही नवीन दुकान पाहून तेथील जिलेब्या खाल्ल्या. या हलवायाच्या जिलेब्या आम्ही खाल्ल्या आणि हलवायाला सांगितले की बाबा रे जिलेब्या बेचव आहेत तर हलवायाला आम्ही 'जाणकार खवय्ये' वाटत नाही आणि त्याउप्पर हलवाई आम्हाला जिलेबी बनवायला साचा घेऊन जा असा उफराटा सल्लाही देतो. फक्त आणि फक्त चांगले म्हणणारे ग्राहकच हलवायाला चांगले वाटतात असे दिसते. असो. बाकी अधिक चौकशी अंती हलवायाचे मुख्य दुकान दुसरीकडे असून इकडचे नवीन दुकान ही शाखा आहे आणि मुख्य दुकानात बनलेला माल इकडे आणला जात आहे. (पुण्यात असून शाखा कशी असा 'प्रश्ण' आम्ही विचारीत नाही ) बरे माल मुख्य दुकानात बनला आहे की कुठे याच्याशी आम्हाला देणे घेणे नाही पण माल तरी चांगला हवा. आटपाट नगरात चांगले हलवाई आहेत आणि अतिशय चांगला माल देतात. आता लागलीये सवय बुवा आम्हाला चांगले चुंगले खाण्याची. काय करणार ? तसे म्हटले की हलवाई चिडतो. आमचे जुने 'कष्टंबर'च आम्हाला प्रिय असे म्हणतोय आणि आलेल्या ग्राहकाला तुम्हीच जिलेब्या पाडा म्हणतो. आता ग्राहकाला जिलेब्या पाडायला सांगणारा हलवाई भेटल्याने समोसा कचोरी खाणारे आम्ही नवीन कष्टमर जरा हलवायाच्या मागे लागलो तर बिघडले कुठे? धागा उडवण्याची विनंती वर केली आहेच. आमच्याकडून अक्षर वाङमय लिहीले जात नाही त्यामुळे एखादा धागा उडाला तर काही फरक पडत नाही. मुख्य म्हणजे धाग्याचा हेतू पूर्ण झाला आहे. हलवाई बदलणार नाही हे आता कळून चुकले आहे. (आधीच आले होते पण जरा टीपी करावा असा उद्देश होता ) याउप्पर काय करायचे तुम्हीच सांगा.
नेहमीप्रमाणे कन्फ्युजन. काय करावं बरं असा प्रश्न घेऊन मी तुमच्यासमोर आलोय. नक्की काय झालंय हे नमनाला घडाभर तेल न घालता सांगतो. आटपाट नगर होतं. गावामध्ये बारा बलुतेदार, अठरा पगड जातीजमातींचे, विविध व्यवसाय असलेले, विविध कौशल्ये असलेले लोक एकत्र येत जात होते.... तुम्ही म्हणाल 'राहत होते' असे हवे ना? नाही येत जात होते असेच बरोबर आहे. त्या गावाचं वैशिष्ट्यच असं होतं की नगरामध्ये लोक राहत नव्हते. तरी प्रत्येकाचं एकेक घर, एकेक निवारा या नगरामध्ये होता. थोडं सेकंड होम्स टाऊन शिप सारखं म्हणा ना! बर्‍याच्शा लोकांची स्वतःची वेगळी घरं त्यांच्या त्यांच्या गावी होती. या सेकंड होम टाऊनशिप मध्ये..

क्रांतितै चे अभिनंदन

परिकथेतील राजकुमार ·

विदेश 26/07/2011 - 12:44
दोन पुस्तकांच्या प्रकाशनाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा , क्रांतीताई !!

In reply to by श्रावण मोडक

विकास 26/07/2011 - 21:05
आनंद झाला. दोन्ही पुस्तकं बाजारात येण्याची वाट पाहतो. असेच म्हणतो! :-) मनःपूर्वक अभिनंदन!

प्रास 26/07/2011 - 16:41
अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!! आणि हार्दिक शुभेच्छा! पुस्तकालयात उपलब्ध झाल्यावर सदर पुस्तक विकत घेतले जाईल याची खात्री बाळगा..... :-)

क्रान्ति 26/07/2011 - 22:02
मिपाकर मंडळींच्या कौतुकामुळेच आणि प्रोत्साहनामुळेच हे साध्य झालंय! कारण मला कवयित्री म्हणून पहिला "ब्रेक" मिपानंच दिलाय. :) आधीच पहिलटकरीण, आणि त्यातही जुळं, ;) त्या धावपळीत सभागृहाचं नाव, प्रकाशनाचं नाव या गोष्टींची गडबड झाली सांगताना. :) प्रकाशक आहेत नागपूर येथील विजय प्रकाशन. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा संकुल, शंकरनगर, नागपूर इथं प्रकाशनाचा सोहळा होणार आहे. :) मुखपृष्ठ बनवलं आहे आर्टवर्ल्ड डिझाइनर्स, औरंगाबाद यांनी. :)

अर्धवटराव 27/07/2011 - 02:01
हार्दीक अभिनंदन क्रांती :) मुखपृष्ठ तर फारच सुंदर आहेत !! पुस्तके देखील तसेच असतील हि खात्री. अर्धवटराव

५० फक्त 27/07/2011 - 06:24
अभिनंदन ग तायडे, ती सुरेश भट्काकांची सही असलेलं एल्गार माझ्या मनात घर करुन राहिलंय, आपल्या सगळ्यांच्याच मनात त्यानं बिया लावल्यात, तु त्यांना जोजवुन त्यांच्या वेली करु शकलीस, आम्ही त्या बाबतीत जरा करंटेच राहिलो, आता तुझ्या पाउलखुणा शोधत त्या वाटेवर येणाच्या प्रयत्न करु.

धमाल मुलगा 27/07/2011 - 14:02
मस्तच. क्रांतीताईचे अभिनंदन! :) ओ ताईसाऽब, पुण्यात कधी येतांय? 'श्रेयस'मध्ये त्याप्रमाणं बुकिंग करुन ठेवतो. हौ, उग्गाच तुम्ही आल्यावर टेबलं नाय मिळाली म्हणून हिरमोड नको व्हायला. ;)

विदेश 26/07/2011 - 12:44
दोन पुस्तकांच्या प्रकाशनाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा , क्रांतीताई !!

In reply to by श्रावण मोडक

विकास 26/07/2011 - 21:05
आनंद झाला. दोन्ही पुस्तकं बाजारात येण्याची वाट पाहतो. असेच म्हणतो! :-) मनःपूर्वक अभिनंदन!

प्रास 26/07/2011 - 16:41
अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!! आणि हार्दिक शुभेच्छा! पुस्तकालयात उपलब्ध झाल्यावर सदर पुस्तक विकत घेतले जाईल याची खात्री बाळगा..... :-)

क्रान्ति 26/07/2011 - 22:02
मिपाकर मंडळींच्या कौतुकामुळेच आणि प्रोत्साहनामुळेच हे साध्य झालंय! कारण मला कवयित्री म्हणून पहिला "ब्रेक" मिपानंच दिलाय. :) आधीच पहिलटकरीण, आणि त्यातही जुळं, ;) त्या धावपळीत सभागृहाचं नाव, प्रकाशनाचं नाव या गोष्टींची गडबड झाली सांगताना. :) प्रकाशक आहेत नागपूर येथील विजय प्रकाशन. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा संकुल, शंकरनगर, नागपूर इथं प्रकाशनाचा सोहळा होणार आहे. :) मुखपृष्ठ बनवलं आहे आर्टवर्ल्ड डिझाइनर्स, औरंगाबाद यांनी. :)

अर्धवटराव 27/07/2011 - 02:01
हार्दीक अभिनंदन क्रांती :) मुखपृष्ठ तर फारच सुंदर आहेत !! पुस्तके देखील तसेच असतील हि खात्री. अर्धवटराव

५० फक्त 27/07/2011 - 06:24
अभिनंदन ग तायडे, ती सुरेश भट्काकांची सही असलेलं एल्गार माझ्या मनात घर करुन राहिलंय, आपल्या सगळ्यांच्याच मनात त्यानं बिया लावल्यात, तु त्यांना जोजवुन त्यांच्या वेली करु शकलीस, आम्ही त्या बाबतीत जरा करंटेच राहिलो, आता तुझ्या पाउलखुणा शोधत त्या वाटेवर येणाच्या प्रयत्न करु.

धमाल मुलगा 27/07/2011 - 14:02
मस्तच. क्रांतीताईचे अभिनंदन! :) ओ ताईसाऽब, पुण्यात कधी येतांय? 'श्रेयस'मध्ये त्याप्रमाणं बुकिंग करुन ठेवतो. हौ, उग्गाच तुम्ही आल्यावर टेबलं नाय मिळाली म्हणून हिरमोड नको व्हायला. ;)
आपल्या मिपाची सभासद क्रांतितै हिच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन नागपूरला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, शंकर नगर येथे संपन्न होत आहे. दि. ७-८-२०११रोजी सायंकाळी ६ वाजता,मान्यवर श्री. भीमराव पांचाळे, गझलनवाज यांच्या शुभहस्ते, श्री. गिरीश गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि डॉ. सुलभा हेर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली "असेही-तसेही" हा गझलसंग्रह आणि "अग्निसखा" हा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे.

सृष्टीविज्ञान मासिक. ८५ वर्षे पूर्ण. हा १००० वा अंक

जयंत कुलकर्णी ·

रणजित चितळे 23/07/2011 - 20:23
मी वाचायचो मला आठवते वासंती काळे त्याच्या संपादक होत्या काही दिवस (वर्ष) नाव वासंतीच होते का आता आठवत नाही पण आडनाव काळे होते.

योगप्रभू 23/07/2011 - 21:11
जयंतराव, अर्जाच्या लिंकवर क्लिक करताच आमचा संगणक 'वॉर्निंग' द्यायला लागलाय. त्यापेक्षा वर्गणी भरण्यासाठीचा पोस्टल अ‍ॅड्रेस नमूद करता का? आजीवन वर्गणीदार होण्याची योजना आहे का?

In reply to by योगप्रभू

मला विशेष कल्पना नाही. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर मला या मासिकाविषयी आजच कळाले. अर्थात श्री. परांजपे यांची सर्व पुस्तके माझ्याकडे असल्यामुळे हाही उपक्रम चांगला असणार असे वाटून आजच पैसे भरले.

In reply to by योगप्रभू

सागर 13/10/2011 - 12:53
महाराष्ट्रातून संपर्क करण्यासाठी वा वर्गणी भरुन अंक घरपोच मिळवण्यासाठी पत्ता असा लिहावा महाराष्ट्रात वर्गणी २०० रुपये सृष्टीज्ञान मासिक, महात्मा फुले वस्तुसंग्रहालय, १२०३, शिवाजी नगर, घोले रस्ता, पुणे - ४११ ००४. संपर्क : ०२०-२५५३२७५० महाराष्ट्राबाहेरुन संपर्क करुन सृष्टीज्ञान घरपोच (अथवा ऑफिसपोच) मिळवण्यासाठी पत्ता इंग्रजीतूनच लिहावा महाराष्ट्राबाहेर वर्गणी २००+२५ जास्तीचे पोस्टेज - एकूण २२५ रुपये चेक अथवा डिमांड ड्राफ्ट ने पाठवावेत. इंग्रजी पत्ता: Srushtidnyan Masik, Mahatma Phule Vastusangrahalay 1203, Shivaji Nagar, Ghole road, Pune - 411 004. Contact: 020 – 25532750

निनाद 25/07/2011 - 07:17
इतके महत्त्वाचे विज्ञान संबंधित प्रकाशन असूनही त्याची एक साधी वेबसाईट नसावी? जयंत साहेब संचालकांशी बोलाल का जरा? मी पुढाकार घ्यायला किंवा मदतीला तयार आहे.

In reply to by निनाद

निनाद, मी त्यांच्याशी बोलतो. लोकविज्ञन, तारांगण आणि सृष्टीज्ञान ही तिन्ही एकत्रच वाटचाल करतात असा अंदाज आहे. काय स्वरुपाची मदत आपण करू शकता व इच्छिता हे कळाल्यास, त्यातील योग्य माणसाची आपली गाठ घालून देता येईल. धन्यवाद !

Nile 25/07/2011 - 09:13
इतकी वर्षे अखंडीत सूरू असलेल्या विज्ञानाच्या मराठी मासिकाबद्दल ऐकून फार बरे वाटले. मासिकाला मनापासून शूभेच्छा!

In reply to by Nile

सहज 25/07/2011 - 09:24
हेच म्हणतो. मनःपूर्वक शुभेच्छा! शिवाय वर्गणी देखील इतकी कमी आहे की वर्गणी भरुन हे अंक काही शाळांना भेट देता येतील! माहीतीबद्दल धन्यवाद.

In reply to by आत्मशून्य

मदनबाण 17/10/2011 - 13:29
वरील दोघांशी सहमत. :) लहानपणी भाभा संशोधन केंद्राचे एक छोटेसे वैज्ञानिक माहितीचे पुस्तक वाचायचो ते या निमित्त्याने आठवले,बहुतेक कुतुहल नाव होत त्या पुस्तकाच.

रणजित चितळे 23/07/2011 - 20:23
मी वाचायचो मला आठवते वासंती काळे त्याच्या संपादक होत्या काही दिवस (वर्ष) नाव वासंतीच होते का आता आठवत नाही पण आडनाव काळे होते.

योगप्रभू 23/07/2011 - 21:11
जयंतराव, अर्जाच्या लिंकवर क्लिक करताच आमचा संगणक 'वॉर्निंग' द्यायला लागलाय. त्यापेक्षा वर्गणी भरण्यासाठीचा पोस्टल अ‍ॅड्रेस नमूद करता का? आजीवन वर्गणीदार होण्याची योजना आहे का?

In reply to by योगप्रभू

मला विशेष कल्पना नाही. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर मला या मासिकाविषयी आजच कळाले. अर्थात श्री. परांजपे यांची सर्व पुस्तके माझ्याकडे असल्यामुळे हाही उपक्रम चांगला असणार असे वाटून आजच पैसे भरले.

In reply to by योगप्रभू

सागर 13/10/2011 - 12:53
महाराष्ट्रातून संपर्क करण्यासाठी वा वर्गणी भरुन अंक घरपोच मिळवण्यासाठी पत्ता असा लिहावा महाराष्ट्रात वर्गणी २०० रुपये सृष्टीज्ञान मासिक, महात्मा फुले वस्तुसंग्रहालय, १२०३, शिवाजी नगर, घोले रस्ता, पुणे - ४११ ००४. संपर्क : ०२०-२५५३२७५० महाराष्ट्राबाहेरुन संपर्क करुन सृष्टीज्ञान घरपोच (अथवा ऑफिसपोच) मिळवण्यासाठी पत्ता इंग्रजीतूनच लिहावा महाराष्ट्राबाहेर वर्गणी २००+२५ जास्तीचे पोस्टेज - एकूण २२५ रुपये चेक अथवा डिमांड ड्राफ्ट ने पाठवावेत. इंग्रजी पत्ता: Srushtidnyan Masik, Mahatma Phule Vastusangrahalay 1203, Shivaji Nagar, Ghole road, Pune - 411 004. Contact: 020 – 25532750

निनाद 25/07/2011 - 07:17
इतके महत्त्वाचे विज्ञान संबंधित प्रकाशन असूनही त्याची एक साधी वेबसाईट नसावी? जयंत साहेब संचालकांशी बोलाल का जरा? मी पुढाकार घ्यायला किंवा मदतीला तयार आहे.

In reply to by निनाद

निनाद, मी त्यांच्याशी बोलतो. लोकविज्ञन, तारांगण आणि सृष्टीज्ञान ही तिन्ही एकत्रच वाटचाल करतात असा अंदाज आहे. काय स्वरुपाची मदत आपण करू शकता व इच्छिता हे कळाल्यास, त्यातील योग्य माणसाची आपली गाठ घालून देता येईल. धन्यवाद !

Nile 25/07/2011 - 09:13
इतकी वर्षे अखंडीत सूरू असलेल्या विज्ञानाच्या मराठी मासिकाबद्दल ऐकून फार बरे वाटले. मासिकाला मनापासून शूभेच्छा!

In reply to by Nile

सहज 25/07/2011 - 09:24
हेच म्हणतो. मनःपूर्वक शुभेच्छा! शिवाय वर्गणी देखील इतकी कमी आहे की वर्गणी भरुन हे अंक काही शाळांना भेट देता येतील! माहीतीबद्दल धन्यवाद.

In reply to by आत्मशून्य

मदनबाण 17/10/2011 - 13:29
वरील दोघांशी सहमत. :) लहानपणी भाभा संशोधन केंद्राचे एक छोटेसे वैज्ञानिक माहितीचे पुस्तक वाचायचो ते या निमित्त्याने आठवले,बहुतेक कुतुहल नाव होत त्या पुस्तकाच.
मित्रहो, हे आवाहन जर कोणाला इ-मेल ने आले असेल किंवा मिपाच्या धोरणात बसत नसेल तर उडवायला माझी अजिबात हरकत नाही. खाली दिलेल्या मासिकाला आज ८५ वर्षे पूर्ण झाली आहेत यासाठी ते अभिनंदनास पात्र आहे. आपण सर्वजण त्यांचे अभिनंदन आणि आभारही मानूयात. या मासिकाचे संस्थापक श्री. गो.रा. परांजपे आपल्याला माहीत असतीलच. त्यांनी आकाशातल्या ग्रह तार्‍यांबद्दल जे पूस्तक लिहीले आहे तेच हे थोर गृहस्त. मराठीत एवढी वर्षे विज्ञानाला वाहिलेले मासिक चालवायचे सोपे नसावे. आपण सर्वांनी याची वर्गणी ( वा्र्षिक रु.